diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0268.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0268.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0268.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,830 @@ +{"url": "https://manoranjancafe.com/2018/10/19/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-27T06:40:01Z", "digest": "sha1:K5TRGD2GNRQLJMC5Z75PECKV6RXWCC5Z", "length": 3733, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘हे मृत्युंजय’ नाटक रंगभूमीवर येतंय…! – Manoranjancafe", "raw_content": "\n‘हे मृत्युंजय’ नाटक रंगभूमीवर येतंय…\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘हे मृत्युंजय’ हे नाटक येत्या २६ ऑक्टोबर रोजी रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजिंक्य ननावरे, संदीप सोमण, जयेंद्र मोरे, सुयश पुरोहित, शार्दुल आपटे, बिपीन सुर्वे, नितीन वाघ, विशाख म्हामणकर, केतन पाडळकर, योगेश दळवी, मधुसूदन सोनावणे आदी कलावंतांच्या भूमिका या नाटकात आहेत. अलीकडेच या नाटकाचा मुहूर्त, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि ‘अनामिका-साईसाक्षी’ या नाट्यसंस्थेच्या वतीने स्मारकाच्या वास्तूत करण्यात आला. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, पदाधिकारी दुर्गेश परुळेकर; तसेच नाट्यनिर्माते दिनू पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nपरीक्षार्थी असावे की ज्ञानार्थी… हा एकच सवाल आहे…\n“आणि … डॉ. काशिनाथ घाणेकर” सिनेमाचा ट्रेलर रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95/videos", "date_download": "2020-09-27T08:43:43Z", "digest": "sha1:T7YGU7L7RTO7OCZNBTE47GFGYQB4OB3L", "length": 3014, "nlines": 59, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "आजचा-शेअर-निर्देशांक Videos: Latest आजचा-शेअर-निर्देशांक Videos, Popular आजचा-शेअर-निर्देशांक Video Clips | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/married-lover/", "date_download": "2020-09-27T08:05:51Z", "digest": "sha1:DR5RHJO7I5ERTZS3X7KI6ZKH3WFJEDK2", "length": 8885, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "married lover Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\n होय, देवाचं दर्शन घेताना नवरदेवानं डोळे मिटले अन् नवरीनं धूम ठोकली\nअमृतसर/पंजाब : वृत्तसंस्था - एकमेकांची साथ अगदी सात जन्मापर्यंत देऊ वगैरे शपथा घेतल्या जातात. मात्र, कधीकधी या शपथा सात जन्म तर सोडाच सात महिनेही टिकत नाहीत. असाच एक प्रकार अमृतसर येथे घडला आहे. नवविवाहीत दांपत्य देवदर्शनासाठी गेल्यानंतर…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\n‘तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल’, अमेय…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्यांचा अपमान केल्याचा…\n TATA च्या माजी कर्मचार्याने लाँच…\n‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, भाजप…\nदेवगाव येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार,…\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार तुमच्या खिशावर, जाणून…\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या…\n‘कोरोना’च्या संक���ादरम्यानच भारतात पुन्हा वाढला अफ्रीकी…\nFact Check : ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यास मोदी सरकारच्या…\n भारत सरकारविरूद्ध 20 हजार कोटींचा दावा जिंकला,…\n Samsung च्या ‘या’ 2 स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये झाली 2500 रुपयांची कपात\nCoronavirus : ‘ही’ 2 मोठी लक्षणं सांगतील कोविड-19 आणि फ्लू सर्दीमधील फरक, जाणून घ्या\n‘कोरोना’ व्हायरसपासून बचाव करण्यासाठी फेस शील्ड परिधान करताना ‘ही’ चूक नका करू, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/cleaning-workers", "date_download": "2020-09-27T08:17:02Z", "digest": "sha1:XAYCRVLREEUHC5A4EC7YOULCKNNUB35E", "length": 7842, "nlines": 139, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Cleaning Workers - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला गौरव\nआंबिवलीमध्ये प्रभाग स्वच्छतेचा बोजवारा\nइतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काची मागणी\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कालव आणि जिताडा मस्त्यबीज उत्पादन...\nराष्ट्रवादीकडून कल्याण पूर्वेतून आप्पा शिंदे तर पश्चिमेत...\nअर्थचक्राला गती देण्यासाठी अनलॉक; गर्दी करून कोरोनाला निमंत्रण...\nकोट्यावधी शिवप्रेमींनी अनुभवला शिवराज्याभिषेक दिन सोहळा\nबंडखोरांना जनता थारा देणार नाही- मुख्यमंत्री\nठाणे : विधानसभेच्या १८ मतदारसंघातील २५१ उमेदवारांचे अर्ज...\nकोरोना व्हायरसबाबत ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा\nमराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया...\nकोकणातील धरणांच्या कामांबाबत सर्वंकष धोरण ठरवणार - तानाजी...\nकल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nरत्नागिरी जिल्ह्यात बांबू लागवड करणाऱ्यांना ‘ग्रीन वर्ल्ड’चे...\nसीबीएसइ नॅशनल जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे...\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र शासनाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T06:48:03Z", "digest": "sha1:CJQQ4CBL3Z5A6ROIM7XUM2N2ILMGYZ3G", "length": 6939, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\n शिवसेनेनं इतकी वर्ष सत्ता उपभोगून काय केलं\nकंगनानं ड्रग्ज घेतले असल्यास चौकशी व्हावी, भाजप नेत्याची मागणी\nMumbai Rains Live: मिठी नदीही तुडुंब, आसपासच्या परिसरात तुंबले पाणी\nAnkush Surwade: अंकुश सुरवडेचं काय झालं; सायन रुग्णालयातलं सत्य येणार समोर\nMaratha Reservation: मराठा आरक्षणाचा लढा; ठाकरे सरकारला मिळाली भाजपचीही साथ\nमदन शर्मा मारहाण: राज्य सरकारची भूमिका संशयास्पद; भाजपचा आरोप\nराष्ट्रपती राजवट लागू करा; 'त्या' नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी\n'आरोग्य खात्याकडून २७० कोटींची लूट'\nkangana ranaut : करोनाचं अपयश झाकण्यासाठीच कंगनाच्या कार्यालयावर कारवाई; भाजपची टीका\nमहाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला: भाजप\nविधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निलम गोऱ्हे बिनविरोध; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन\nउपसभापती निवडणूकीबाबत कोर्टाच्या निर्णयानंतरच भूमिका स्पष्ट करू: दरेकर\nडॉ. नीलम गोऱ्हे, भाई गिरकर अर्ज दाखल\nPravin Darekar: कोविड योद्ध्यांना शहिदांचा दर्जा मिळणार; अधिवेशनात झाली मागणी\nलाइफलाइन हॉस्पिटलनं रुग्णाला दिलं २१ लाखाचं बिल; गुन्हा नोंदवण्याची भाजपची मागणी\nuddhav thackeray : उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहि���ेच मुख्यमंत्री; भाजपची खोचक टीका\nPravin Darekar मंदिरे उघडण्यासाठी दोन दिवसांची मुदत; भाजपने सरकारला दिला 'हा' इशारा\nLive Update: महाड दुर्घटना - दोषींवर कारवाईचा एकनाथ शिंदे यांचा इशारा\nकरोना उपचाराचे बिल १७ लाख\nganesh festival : चाकरमान्यांची ससेहोलपट; भाजपने शिवसेनेला दिला 'हा' इशारा\nGanesh Festival: 'शिवसेनेनं कोकणवासीयांच्या भावना पायदळी तुडवल्यात, किंमत मोजावी लागेल'\nUddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; स्वत: ड्रायव्हिंग सीटवर\nभाच्याने केला मावशीचा खून\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/05/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-27T05:59:34Z", "digest": "sha1:BM2WP6FVBTWT3UBSHPKK322CH36NUZ7R", "length": 4405, "nlines": 61, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "गोवा मराठी चित्रपट महोत्सव, 2018 त सादर होणार माधुरीची ‘बकेट लिस्ट’ – Manoranjancafe", "raw_content": "\nगोवा मराठी चित्रपट महोत्सव, 2018 त सादर होणार माधुरीची ‘बकेट लिस्ट’\nचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दिक्षितच्या मराठी पदार्पणातला\nचित्रपट ‘बकेट लिस्ट’… माधुरीच्या पदार्पणातला हा चित्रपट असल्याने याचित्रपटाभोवती\nएक वेगळंच वलय निर्माण झालं होतं. प्रेक्षकांचं हेच प्रेम बॉक्स ऑफिसवर प्रकर्षाने जाणवलं.\nप्रेक्षकांवर आपली जादू केल्यानंतर आता माधुरीची ही बकेट लिस्ट चित्रपट महोत्सवांमध्ये\nआपलं नाणं वाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सव, 2018 मध्ये\nजगण्याची नवी उमेद देणारा हा चित्रपट दाखवला जाणार आहे.\nकरण जोहर आणि ए. ए. फिल्म्स प्रस्तुत आणि डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स, ब्लू\nमस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय\nदेऊस्कर यांनी केलं आहे. तर सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केलं आहे.\n२५ मे ला प्रदर्शित झालेल्या माधुरीच्या ह्या बकेट लिस्ट ने आतापर्यंत ६ करोड ९५ लाख\nचा गल्ला जमवलेला आहे आणि सिनेमाची घोडदौड अजूनही यशस्वीरित्या चालली असून\nचित्रपटाची मोहिनी प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाख���ी, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\n‘काय झालं कळंना’चा टीझर रिलीज\n‘मोलोडिस्ट किव’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार ‘हाफ तिकीट’ चित्रपटाचा गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-27T06:19:39Z", "digest": "sha1:RNRQZ32CGMNB5DRQ4JGNTZH4LMYHGQZU", "length": 8464, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युनिफॉर्म वॉलंटियर कॉर्प्स Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\nकाँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम पांडे’नं उघडली रहस्ये,…\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’पुर्वी देखील एक फौज बनवली होती \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज आपण जो ७१ वा प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करतो त्या उत्सवाला सुशोभित करण्याचे, आकार देण्याचे आणि मजबूत करण्याचे काम आपल्या पूर्वजांनी केले असून त्यासाठी ते शहीद झाले आहेत. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nसारा अली खान बरोबर सुशांतनं पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा…\n’या’ 5 पदार्थांच्या सेवनानं ‘फुफ्फुसं’ राहतील…\nकेवळ दूधच नव्हे, गरम पाण्यासोबत देखील हळदी पोहचवते आरोग्यास…\nसंपत्तीच्या वादातून ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या\nआजपासून लागू होणार ‘फेसलेस’ अपीलाची सुविधा,…\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त…\nअंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने होतात ‘हे’ 4…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nनेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा…\nकाँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार राज्यातील 4 वैज्ञानिकांना जाहीर\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर ���ेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र वळविला नाही \nजबरदस्त गुणांनी युक्त आहे ‘किवी’, कमी कॅलरीजमध्ये शरीराला…\n‘मोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं बुजवतंय’ : रोहित…\nभाजपनं पुन्हा डावलले, आता काय करणार खडसे \nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न, इथं पाहा NCB ची लिस्ट\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’ झाला’ : उमा भारती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/kumar-sanu/", "date_download": "2020-09-27T07:45:41Z", "digest": "sha1:2TOKLYS4XWQOMXM4GJAAXTWJGX2ZAWH6", "length": 8823, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "kumar sanu Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\n…म्हणून मुलीसोबत ‘रोमँटीक’ गाणी गाणार नाही : कुमार सानू\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिग्गज सिंगर कुमार सानू यांची मुलगी शॅनन के हिनंही वडिलांच्या पावलावार पाऊल टाकलं आहे. कुमार सानूही यामुळे खुश आहेत. परंतु काही डयुएट गाणी ते आपल्या मुलीसोबत करू इच्छित नाहीत. याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. गेल्या…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nदीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्जच्या जाळ्यात आणखी एक मोठी…\nजिल्ह्यातील जनता कर्फ्यू मध्ये भद्रावतीतील व्यापार्यांचा…\nमहाराष्ट्र सरकारवर टीका करणार्या गुप्तेश्वर पांडेंची…\nकोविड -19 लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी आहेत…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजे��्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून…\nबदलणार चेकनं पेमेंट करण्याची पधदत, नवीन वर्षात लागू होणार नियम, जाणून…\nठाकरे सरकार पाडण्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा दावा,…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nCoronavirus : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा 59 लाखांच्या…\nTIPS : ‘या’ 5 मार्गांनी वाचवा आपल्या फोनची ‘बॅटरी’, जास्त काळ टिकेल\nज्युस ऐवजी सालीसकट फळ खाणं का असतं जास्त फायदेशीर \n‘वेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही, महिलांनाही व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार’ : उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/21266", "date_download": "2020-09-27T07:26:09Z", "digest": "sha1:S7LJXZLVEGXQSSNMNC2ME7WH2VXIIRWV", "length": 16021, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी\nतारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी\nआईसमोरी थांबुनी मी शेवटी अभ्यासली\nमी पोरका होणार ही जाणीव हृदयापासली\nतारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी\nआम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली\nयाच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो\nमी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली\nमी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो\nही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली\nजी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली\nआश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली\nत्यांच्या कुशीमध्येच मी आक्रंदलो बिलगूनसा\nज्या माणसांना मी कधी समजायचो मागासली\nवाटायचे की खूप काही साधले आहे इथे\nचाळीस वर्षे राहिलो, चाळीस वर्षे नासली\nअक्षर तुझ्याशी बोलण्यासाठी सदा जी धडपडे\nका 'बेफिकिर' झाली, तुझी आई कशाने त्रासली\nयाच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो\nमी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली\nजी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली\nआश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली\nखुप विचित्र फेज आहे ही..मी\nखुप विचित्र फेज आहे ही..मी अगदी यातूनच गेलीए ३ वर्षांपूर्वी..आई ज्यांच्याकडे आहे ते लोक नशीबवान वाटतात मला..\nहे ही दिवस जातील..पण तोवर खुप काही बदललेलं असेल...तुम्हाला देव शक्ती देवो सगळं सहन करण्याची..\nकाय लिहावे सुचतच नाही......\nनकाहो अस न्हणू, काहिहि सुचत\nकाहिहि सुचत नाहिये, काय म्हणावे.... आणि मि एतका लहान आहे कि काय करावे/म्हणावे/बोलावे हेच सुचत नाहि.\nआईचे आयुष्य किती असेल याचा खरच अंदाज दिलेला आहे डॉक्टरांनी आपल्य हातात काहीही नसते\nस्पीचलेस होणे म्हणजे काय ते\nस्पीचलेस होणे म्हणजे काय ते ही गझल वाचून परत एकदा अनुभवले.\nईश्वर तुम्हाला प्रचंड मानसिक सामर्थ्य देवो\nतुमच्या आईला माझं आयुष्य\nतुमच्या आईला माझं आयुष्य लाभो.\nईश्वर तुम्हास बळ देवो.\nडोळ्यात पाणी आलय्..स्पष्ट दिसत नाहीये..\nबापरे.... बेफिकीरजी... काळजी घ्या, इतकेच म्हणेन... सगळ्यांना अनुमोदन माझेही...\nईतक होऊनहि तुम्हास सुचलेल्या\nईतक होऊनहि तुम्हास सुचलेल्या ह्या ओळि मझ्या काळजाच्या अगदि जवळ असतिल, सदैव.\nतुम्हि काळजि घ्या स्वताचि आणि तुमच्या घरच्यांचि,\nपरत परत वाचतोय.. तारीख\nतारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी\nआम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली >>> माझ्या स्वर्गिय 'आजि' चि आठवण झालि, आणि तो प्रसंग डोळ्यासमोर ऊभा राहिला.\nअगदी नि:शब्द झालीये....काटा आणला प्रत्येक शेराने अंगावर काळजी घ्या..देव तुम्हाला सगळ्यातुन सावरण्याचं बळ देवो\nमाफ करा...पण्....मला काहीही नाही बोलता येत नी लिहीताही.......\nमरे एक त्याचा दूजा शोक\nमरे एक त्याचा दूजा शोक वाहे..\nअकस्मात तोही पुढे जात आहे \nबाकी सगळ्यान्ना अनुमोदन आहेच \nसर्व प्रेमळ आधारांसाठी सर्व\nसर्व प्रेमळ आधारांसाठी सर्व मित्रांचे आभार मानायला हवेत, पण ते शोभून दिसणार नाही मला\nदेव तुम्हाला सगळ्यातुन सावरण्याचं बळ देवो\nबेफिकीर: कवितेत तुमच्या भावना\nबेफिकीर: कवितेत तुमच्या भावना स्पष्ट होत आहेत्...पण\nबेफिकर होउन जगा आयुष्य आणखी वाढेल आईचंही आणि तुमचंही टेंशन घ्याल तर अजून टेंशनच होईल ना.. नाव दीलं आहे त्या प्रमाणे जगण्याची आताची हीच ति वेळ आहे....\nआईची काळजि घ्या...आता थोडी जास्तच\nमी वेगळा माणूस हे मानून मी\nमी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो\nही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली\n>>>>>>> बेफिकीरजी, रडवलंत हो ..... खरचं फारच कठीण काळ. तुमच्या मनात किती कल्लोळ होत असेल.\nपण तरीही 'जे आधी उगवले, ते आधी चालले' हा सृष्टीचा नियमच आहे ना विचार करा जर हा क्रम उलट झाला तर अधिकच बिकट परिस्थिती होते .......\nमिळेल तो क्षण आईसोबत घालवा.\nमिळेल तो क्षण आईसोबत घालवा. आठवणीपण आधार देतात आणि देतील.\nकाळजी घ्या आईची आणि घरातल्या\nकाळजी घ्या आईची आणि घरातल्या सगळ्याची.....\nआई बरोबर जास्त वेळ घालवा आणि तिला आवडणारी प्रत्येक गोष्ट करयाचा प्रामणिक प्रयत्न तुम्ही नक्क्की कराल ही खात्री आहे.\nखूप रडवल् आज तूंम्ही.......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/maheshdada-landge-shivajirao-adhalrao-34166", "date_download": "2020-09-27T06:13:51Z", "digest": "sha1:7GATQPX2RAHQDYU6OWC6KQCHMC6WPF7R", "length": 12338, "nlines": 187, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "maheshdada-landge-shivajirao-adhalrao | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिरूरची लोकसभेची जागा मागणार : महेशदादा लांडगे\nशिरूरची लोकसभेची जागा मागणार : महेशदादा लांडगे\nमंगळवार, 19 फेब्रुवारी 2019\nशिरूर लोकसभा भाजपने लढवावा, अशी मागणी करणार असल्याचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज `सरकारनामा'ला सांगितले.\nपिंपरी: शिरूर लोकसभा भाजपने लढवावा, अशी मागणी करणार असल्याचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज `सरकारनामा'ला सांगितले.\nयुती झाल्याने शिवसेनेचे शिवाजीराव आढळरावदादा पाटील यांचा प्रचार करणार का अशी विचारणा केली असता महेशदादांनी ही गुगली टाकली.\nदरम्यान, शिरूरसारखीच अस्वस्थता मावळविषयी पिंपरी चिंचवड भाजपमध्ये पाहायला मिळाली. त्यातूनच हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी शहर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी��� यांच्याकडे करणार आहेत. त्यासाठी ते पुण्यात गेले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि काही नगरसेवकांचा त्यात समावेश आहे. भोसरीतील भाजप नगरसेवक आणि पदाधिकारीही पुण्यात गेले आहेत. ते ही शिरूरवर दावा करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. मुख्यमंत्री शिवजयंतीचा शिवनेरीवरील सोहळा करून पुण्यात अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि महाशिबीर कार्यक्रमासाठी आलेले आहेत.\nशहर भाजपच्या वरील मागणीतून युतीनंतरही पिंपरी चिंचवड भाजपमध्ये युतीविषयी व त्यातही शिवसेनेच्या उमेदवारांविषयी आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. त्याला कारण या दोन पक्षांत टोकाला गेलेले मतभेद व मनभेदही.त्यातही जगताप आणि शिवसेनेचे मावळचे खासदार व पुन्हा उमेदवारी निश्चित असलेले श्रीरंग बारणे यांच्यातील वितुष्ट. हेच विळ्याभोपळ्याचे सख्य शिरूरमध्येही तेथील शिवसेना खासदार आणि चौथ्यांदा लोकसभेला तयारीत असलेले आढळरावदादा व महेशदादा यांच्यातही आहे.\nहे दोन्ही मतदारसंघ भाजपने लढण्याचे ठरविले, तर पक्षाकडून महेशदादा आणि लक्ष्मणभाऊ हे प्रबळ दावेदार आहेत.त्यातही शिवसेनेपेक्षा जास्त ताकद असल्याने किमान मावळवर पक्षाने क्लेम करावा, असा शहर भाजपचा आग्रह आहे. त्यातून त्यांनी नुकताच बारणे यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केलेला आहे. त्यांना उमेदवारी दिली, तर,त्यांचे काम न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजयंत पाटलांनी ऐकली सरपंचाची कैफियत... कालवे दुरूस्तीचा आदेश..\nशिक्रापूर : आपल्या गावच्या तीन कालवा वितरीकांच्या दुरुस्तीसाठी पुणे जिल्ह्यातील बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील सरपंच पुनम टेमगिरे यांचे पती दत्तात्रय...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nबॅरेजेसचे दरवाजे वेळत न उघडल्ऱ्याने शेतीचे नूकसान, संबंधितांची चौकशी करा..\nलातूर : मागील आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे...\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nप्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले \nशिक्रापूर (जि. पुणे) : हवेली तालुक्यातील लोणीकंदचे घर ते पुण्यातील कोलंबिया हॉस्प��टल, तेथून पुना हॉस्पिटल ते मुंबईतील लिलावती हॉस्पिटल असा दोन...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nखेडला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान का नाही: मोहितेंच्या मनातील खदखद बाहेर\nराजगुरुनगर (जि. पुणे) : ज्यांच्या नेतृत्वावर खेड तालुका विश्वास ठेवतो, तेही तालुक्याचा विचार करत नाहीत, असा तिरकस टोला आमदार दिलीप मोहिते यांनी...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nब्राम्हण मुख्यमंत्र्याने दिलेले आरक्षण मराठा नेत्यांना टिकवता आले नाही\nशिक्रापूर (जि. पुणे) : मराठ्यांच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही, तिथं ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्यावरच आरक्षण दिलं गेलं. भाजपनं...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nशिरूर लोकसभा भाजप भोसरी bhosri आमदार पिंपरी पिंपरी चिंचवड pimpri chinchwad मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis श्रीरंग बारणे shrirang barne\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://malijagat.com/malijagat-registration-form/malijagat-premium-membership.html", "date_download": "2020-09-27T05:58:03Z", "digest": "sha1:WWNAYH772PAUCJQQQMB64I5AHCLS2DO5", "length": 3990, "nlines": 67, "source_domain": "malijagat.com", "title": "प्रिमिअम मेंबरशिप - Malijagat.Com", "raw_content": "\nसोमवार ते शुक्रवार स. १० ते सायं. ६ वा.\nप्रिमिअम मेंबरशिप चे फायदे\nप्रिमिअम मेंबरशिप चे फायदे\nनोंदणी फी रू.११००/- असून नोंदणी पासून लग्न जमेपर्यंत मेंबरशिप उपलब्ध\nसर्व प्रोफाईलची इत्यंभूत माहीती लाॅॅगिन केल्यानंतर (संपर्क माहीती वगळता) पाहू शकता\nजुळणा-या प्रोफाईलची संपर्क माहीती व्हाटसअप वर मागणी केल्यावर उपलब्ध\nऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये (मेळावा) सहभागी\nऑनलाईन वधू किंवा वर पहाण्याचा कार्यक्रम आयोजित करणे\nप्रिमिअम मेंबरशिप फी भरण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध\nगुगलपे/फोनपे/पेटिएम Googlepay/Phonepay/Paytm द्वारा फी भरण्यासाठी\nगुगलपे/फोनपे/पेटिएम Googlepay/Phonepay/Paytm द्वारा फी भरण्यासाठी\nथेट अकौंटमध्ये फी भरण्यासाठी\nथेट अकौंटमध्ये फी भरण्यासाठी\nडेबिट/क्रेडिट कार्ड/नेटबँकींग द्वारा ऑनलाईन फी भरा\nडेबिट/क्रेडिट कार्ड/नेटबँकींग द्वारा ऑनलाईन फी भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82", "date_download": "2020-09-27T08:24:45Z", "digest": "sha1:WSLGW6OSUL5QM37YJN6GL55VS3N2GOSL", "length": 5824, "nlines": 185, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nवर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\n−वर्ग:नोबेल पारितोषिकविजेते; +वर्ग:रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते using HotCat\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:جینس اسکو\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: pl:Jens Skou\nसांगकाम्याने वाढविले: sw:Jens Skou\nसांगकाम्याने वाढविले: pnb:جنز کرسچن سکو\nसांगकाम्याने वाढविले: yo:Jens Christian Skou\nसांगकाम्याने वाढविले: no:Jens Christian Skou\nसांगकाम्याने वाढविले: la:Jens Christianus Skou\nसांगकाम्याने वाढविले: it:Jens Christian Skou\nसांगकाम्याने वाढविले: ru:Скоу, Йенс\nसांगकाम्याने वाढविले: nl:Jens Christian Skou\nनवीन पान: {{विस्तार}} [[वर्ग:डेन्मार्कचे रसायनशास्त्रज्ञ|स्कू, जेन्स क्रिस्च...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/764537", "date_download": "2020-09-27T08:23:17Z", "digest": "sha1:FXDZSVMK2SMQURWDGKFEUPX6RIXMZ7V6", "length": 2135, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"घनता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"घनता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:३०, २५ जून २०११ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.1) (सांगकाम्याने वाढविले: sk:Hustota\n२२:३२, १६ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: si:ඝනත්වය)\n१४:३०, २५ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nCocuBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.1) (सांगकाम्याने वाढविले: sk:Hustota)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/cuaderno-de-bitacora-19-26-noviembre/", "date_download": "2020-09-27T06:49:29Z", "digest": "sha1:T5I5UWFVBLV6F3BNNUO6AETXUVUFNAZ3", "length": 35151, "nlines": 226, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "लॉगबुक एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » प्रेस नोट्स » लॉगबुक एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर\nएक्सएनयूएमएक्स आणि नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स दरम्यान आम्ही सहलीचा शेवटचा टप्पा बंद करतो. आम्ही लिव्होर्नो येथे पोहोचलो आणि बांबू एल्बा बेटावरच्या तळासाठी कोर्स सेट करतो.\nशेवटच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी नोव्हेंबर एक्सएनयू���मएक्स, एक्सएनयूएमएक्स मैल: लिव्होर्नो\nनोव्हेंबरसाठी 19 - आम्ही नेव्हल लीग आणि पालेर्मोच्या कॅनोटीटीरीच्या आमच्या मित्रांना निरोप घेताना आणि मूरिंग सोडत असताना पाऊस पडत आहे.\nइंधन भरण्यासाठी एक छोटासा थांबा आणि मग आम्ही बंदर सोडला आणि शेवटचा टप्पा गाठण्यासाठी 385 मैलांची वाट पहात, उत्तर-वायव्येकडे धनुष्य ठेवले: लिव्होर्नो.\nबोर्डवर आम्ही विनोद करतो: \"तेथे फक्त दोन मीटर लाट आहेत, आपण जाऊ शकतो\", प्रयत्न वाटू लागला तरीही आम्ही हसतो, विशेषत: ज्यांनी हे सर्व वेळ केले आहे.\nपालेर्मोमध्ये क्रूचा आणखी एक बदल झाला, रोजा आणि जिमपिएट्रो सुटला आणि आंद्रिया परतला.\nअॅलेसेन्ड्रो या वेळी येईल आणि विमानाने आमच्यामागे जाईल. पाच तासात आम्ही स्वतःला उस्टिकामध्ये शोधले, जे बेट एक्सएनयूएमएक्स हवाई आपत्तीसाठी प्रसिद्ध झाले: नाटो आणि लिबियन विमानांमधील आकाशात कधीच साफ न झालेल्या लढाई दरम्यान एक सिव्हिलियन विमान खाली पडले. एक्सएनयूएमएक्स नागरीक मृत्यू.\nभूमध्य समुद्राच्या इतिहासातील एक गडद पृष्ठ\nआम्ही थेट रिवा दि ट्रायआनो (सिव्हिटावेचिया) च्या बंदरात जातो जिथे आपण एक्सएनयूएमएक्सच्या एक्सएनयूएमएक्सवर पोहोचतो. विश्रांतीची रात्री आवश्यक आहे.\nनोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स, आम्ही जियाननत्री आणि गिग्लिओ, त्यानंतर एल्बा मार्गे नेव्हिगेट करतो.\nनोव्हेंबरसाठी 21 - सकाळी एक्सएनयूएमएक्स वाजता आम्ही पुन्हा सिरोकोच्या वा wind्यासह बाहेर निघून गेलो, त्यानंतर आम्ही एल्बाच्या जियाननत्री आणि गिग्लिओ बेटांमधून प्रवासाला निघालो.\nयेथे आम्ही हिंसक वादळ आणतो जे आपल्यासमवेत बाराट्टीच्या आखातीकडे जाते जिथे एक्सएनयूएमएक्समध्ये आम्ही अँकर करतो आणि आखातीच्या शांततेत आम्ही स्वतःला एक चांगला गरम डिनर परवानगी देतो.\nनोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स, आम्ही अपेक्षेपेक्षा थोडे आधी लिव्होर्नो येथे पोहोचलो\nनोव्हेंबरसाठी 22 - आकाश धोक्यात आहे परंतु सुदैवाने आम्ही पाऊस टाळतो. आम्ही जोरदार वा wind्यासह लिव्होर्नो पर्यंत शेवटचे एक्सएनयूएमएक्स मैल व्यापतो परंतु शेवटी सपाट समुद्रासह, वेगवान गतिमान बोटीचा आनंद घेत आहोत.\nनेव्हिगेशनचे शेवटचे तास परिपूर्ण होते, बहुतेक असे दिसते की समुद्राला आमच्या श्रमांबद्दल प्रतिफळ मिळवायचे आहे. बांबूची एक सामर्थ्यवान जहाज म्हणून पुष्टी क��ली जाते.\nआम्ही अपेक्षेपेक्षा किंचित आधी लिव्होर्नो येथे पोहोचलो आणि एक्सएनयूएमएक्स येथे आम्ही नेव्हल लीगच्या गोदीत मुर्ख झालो, ज्याला अध्यक्ष फेब्रिजिओ मोनासी आणि जिओव्हाना सन्माननीय अध्यक्ष विल्फ इटालिया यांनी सन्मानित केले.\nनेहमीप्रमाणे जेव्हा आपण सहलीच्या शेवटी पोहोचता तेव्हा सर्वकाही थकवा आणि समाधानाचे मिश्रण असते.\nआम्ही हिवाळ्याच्या प्रवासाच्या या प्रदीर्घ टोकाला पोचतो, सुरक्षित आणि सुरक्षित\nआम्हाला ते समजले, आम्ही हिवाळ्याच्या प्रवासाच्या या प्रदीर्घ टोकाला पोचलो, सर्व सुरक्षित आणि सुरक्षित. ते स्पष्ट दिसत आहे, परंतु समुद्रामध्ये काहीही स्पष्ट दिसत नाही.\nआम्ही काहीही तोडलेले नाही, कोणीही जखमी झाले नाही आणि आम्ही ट्युनिशियाच्या स्टेजशिवाय आम्ही फेब्रुवारीमध्ये परत येऊ, आम्ही नॅव्हिगेशन दिनदर्शिकेचा आदर केला आहे.\nआम्ही आता उद्याच्या शर्यतीच्या प्रतीक्षेत आहोत, हिंसाचार विरोधी नेटवर्क आणि हिप्पोग्रिफो असोसिएशनच्या प्रोत्साहनानुसार, सर्कल ऑफ लिव्होर्नो आणि नेवल लीग दर दोन वर्षांनी आयोजित करतात.\nयंदा एलएनआयची पाळी आली आहे. रेगट्टाला कॉन्ट्रोव्हेंटो म्हणतात आणि स्त्रियांवर होणा violence्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध म्हणून हे पाणी आणते, खासगी पण राजकारण आणि युद्धानेही, कारण स्त्रिया व त्यांची मुले नेहमीच सर्वात जास्त किंमत देणारी असतात. सशस्त्र संघर्ष\nनोव्हेंबर 24, हवामान इशारा वर लिव्होर्नो\nनोव्हेंबरसाठी 24 - आम्ही वाईट बातमीसह जागा झालो: लिव्होर्नो परिसर हवामानविषयक सतर्क म्हणून घोषित केला गेला आहे.\nटस्कनी, तसेच लिगुरिया आणि पायमोंट येथे मुसळधार पावसाने त्रस्त केले. सतर्कतेने, सर्वत्र, नद्या आणि दरड कोसळणा .्या सूचना सतर्क असतात.\nनिसर्ग खाते सादर करते. रेगट्टा रद्द करण्यात आला आणि दुपारी होणा the्या गॅरीबाल्डी कोयर आणि क्लाउडिओ फंटोजी कठपुतळी कार्यक्रमातील बैठकीला जुन्या किल्ल्याच्या आत असलेल्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले.\nएक्सएनयूएमएक्स जिओव्हाना इतर मित्रांसह आमच्याकडे घाट्यावर पोहोचतात, तेथे मर्सी मोटारी देखील आहेत ज्या त्यांचे साइरन, स्थानिक टेलिव्हिजन आणि काही पत्रकारांसह आमचे स्वागत करायला आल्या.\nआकाश ढगाळ आहे आणि पाऊस पडतो\nआकाश ढगाळ आहे आणि पाऊस पडतो. आम्ही ��े आनंदाने घेतो. अजून काही करायचे नाही.\nजिओव्हाना घरी जेवणाचे आयोजन करतो आणि समुद्राच्या एका महिन्यानंतर आपण शहराच्या एका सुंदर दृश्यासह, एका कोपर्यात शांततेबद्दल बोलणार्या अपार्टमेंटच्या जेवणाच्या टेबलाभोवती ख a्या घरात बसलेले आढळतो: पुस्तके दस्तऐवज, सर्वत्र थोडेसे पसरलेले, पोस्टर्स आणि संगीत.\nएक्सएनयूएमएक्स तास आम्ही किल्ल्यात आहोत. स्थान थोडा धोकादायक आहे; जुना किल्ला स्वतःच बंदरांवर वर्चस्व गाजवत आहे त्या शहराच्या संपूर्ण इतिहासाचा सारांश देतो आणि आम्ही स्वतःला एका प्रचंड व्हेल्ट रूममध्ये, तसेच निःसंशयपणे आर्द्रपणे शोधतो.\nपाहुण्यांमध्ये कलर्स फॉर पीस असोसिएशनचे अध्यक्ष अँटोनियो गियानल्ली हे देखील आहेत, ज्यांच्याकडे आम्ही पीस ब्लँकेटचा तुकडा आणि कलर्स ऑफ पीस प्रदर्शनाचे एक्सएनयूएमएक्स डिझाईन परत करतो, जे एक्सएनयूएमएक्सपेक्षा अधिक आहेत, ज्यांनी प्रवास केला भूमध्य साठी आमच्याबरोबर.\nअँटोनियो त्याच्या असोसिएशनचा अनुभव सांगते, जे सांता'अन्ना दि स्टॅझ्झिमा येथे स्थित आहे, ते शहर जेथे एक्सएनयूएमएक्समध्ये त्यांनी नाझी एक्सएनयूएमएक्स लोकांनी मारले होते, एक्सएनयूएमएक्स मुले होती.\nएक्सएनयूएमएक्सपासून स्टॅझ्झिमामध्ये पीस पार्कची स्थापना झाली आहे. असोसिएशन आय कलरी डेला पेसने एक्सएनयूएमएक्स देशातील मुलांचा समावेश असलेला एक जागतिक प्रकल्प राबविला ज्याने आपल्या चित्रांद्वारे शांततेच्या आशा सांगितल्या आहेत.\nमीटिंगमध्ये आम्हाला मोबी प्रिन्सचा 140 बळी देखील आठवतो, इटालियन व्यापारी नेव्हीचा सर्वात मोठा अपघात.\nकधीच स्पष्टीकरण न मिळालेला अपघात, त्यामागे सैनिकी रहस्ये आहेत.\nलिव्होर्नो हे एक्सएनयूएमएक्स इटालियन अणु बंदरांपैकी एक आहे\nलिव्होर्नो बंदर हे एक्सएनयूएमएक्स इटालियन अणु बंदरांपैकी एक आहे, ते म्हणजे विभक्त शक्तीच्या जहाजाच्या वाहतुकीस मोकळे आहे; खरं तर, ते एक्सएनयूएमएक्समध्ये स्थापित अमेरिकन सैन्य तळ कॅम्प डार्बीच्या समुद्रात बाहेर जाणे आहे, एक्सएनयूएमएक्स हेक्टर किनारपट्टीचे बलिदान.\nकॅम्प डार्बी हा अमेरिकेबाहेरील शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा डेपो आहे. आणि ते त्याचा विस्तार करीत आहेत: एक नवीन रेलमार्ग, स्विंग ब्रिज आणि पुरुष आणि शस्त्रे येण्यासाठी एक नवीन गोदी.\nजिथे सैन्य आहे तेथे रहस्ये आहेत. फ्लॉरेन्स युद्धाविरोधी समितीच्या टायबेरियो तन्झिनीने स्पष्टीकरण दिल्यास लिव्होर्नो आणि डार्बी कॅम्पच्या आसपासचा परिसरदेखील याला अपवाद नाही.\nअणु अपघात झाल्यास नागरिकांना सार्वजनिक स्थलांतर आणि संरक्षणाच्या योजना बनविण्याचा प्रस्ताव टस्कनी प्रदेशात दाखल केला गेला व त्याला मान्यता देण्यात आली.\nमहिने गेले आणि योजना सादर केली गेली नाही किंवा सार्वजनिक केली गेली नाही. का कारण नागरिकांना अणु अपघाताच्या धोक्याबद्दल माहिती देणे म्हणजे ते जोखिम लपविणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात हे विद्यमान आहे हे मान्य करणे.\nइटली हा विरोधाभासांचा देश आहे: नागरी अणु उर्जा रद्द करण्यासाठी आणि अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्यासाठी आम्ही दोन जनमत आयोजित केले आहे, परंतु आम्ही लष्करी अणुऊर्जासह जगतो. खरोखर स्किझोफ्रेनिक देश.\nनोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स, चला पिसा विद्यापीठाकडे जाऊया\nनोव्हेंबर 25, पिसा - आज आम्ही पिसा विद्यापीठाकडे जमीनीवर जाऊ. पीसा विद्यापीठ शांततेत विज्ञान पदवी प्रदान करते: आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संघर्ष परिवर्तन, आणि आता आम्ही शांततेत धडा शिकवण्यासाठी बँकांमध्ये आहोत.\nबोलणा .्यांमध्ये फ्लॉरेन्स युनिव्हर्सिटीमधील भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्र इतिहासाचे प्राध्यापक अॅंजेलो बार्का, इंटरफेसटल सेंटर सायन्सेस फॉर पीसचे प्रोफेसर ज्योर्जिओ गॅलो आणि शुक्रवारी फ्यूचरच्या मुलांपैकी एक आहे.\nअँजेलो बराक्का वैज्ञानिक जग आणि युद्ध यांच्यातील संबंधांच्या समस्येवर लक्ष देतात, हा एक फार जुना आणि कधीही न तुटलेला दुवा आहे.\nखरं तर, त्यांनी वर्णन केलेले परिदृश्य सैनिकी-औद्योगिक संकुलाच्या स्वाधीन केलेल्या वैज्ञानिक जगाचे आहे ज्यात हजारो तज्ञ काम करतात ज्यांना सामाजिक उत्तरदायित्वाचे वजन वाटत नाही पण आवाज उठू लागला आहे. समुद्राची भरती विरुद्ध: हॉपकिन्स विद्यापीठातील प्राध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे गट सैन्य अणुऊर्जा संशोधनात विद्यापीठाच्या सहभागास विरोध करतात.\nहवामान बदलाचा युद्धाशी काय संबंध आहे\nएफएफएफ चळवळीचा तरुण विद्यार्थी, लुईगी या प्रश्नापासून सुरुवात करतो: हवामान बदलाचा युद्धाशी काय संबंध आहे\nआणि मग त्याने यासंबंधांचे स्पष्टीकरण दिलेः दक्षिणपूर्व आशियातील पूर पासून ते आफ्रिकेच्या ��ाळवंटापर्यंत हवामान बदलामुळे उद्भवणारे संसाधन संकट हे संघर्षाचे कारण आहे.\nजेव्हा पाणी, अन्नाची कमतरता किंवा जमीन अपरिवर्तनीयपणे दूषित होते तेव्हा दोनच पर्याय असतात: पळून जा किंवा लढा.\nहवामान, स्थलांतर आणि युद्ध एकाच साखळीचे घटक आहेत जे काहींच्या फायद्याच्या नावाखाली अनेकांचे जीवन गहाण ठेवून नष्ट करीत आहेत.\nजुन्या प्राध्यापक आणि तरूण विद्यार्थ्यांची अशी साम्य आहे की भविष्यात सरकार शस्त्रे नव्हे तर ऊर्जा रूपांतरण आणि पर्यावरणशास्त्रात गुंतवणूक करते, असे भविष्य ज्यामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारली असेल, नागरिक, राजकारणी, वैज्ञानिक .\nभविष्य ज्यामध्ये नफा हा एकमात्र कायदा नाही ज्याचा आदर केला पाहिजे.\nनोव्हेंबर 26 भूमध्य इतिहास च्या संग्रहालयात\nनोव्हेंबरसाठी 26 - आज, लिव्होर्नो मधील काही हायस्कूल वर्गातील खूप लहान मुले भूमध्य इतिहासातील संग्रहालयात आमच्या प्रतीक्षेत आहेत.\nमार्च गटासह पियुमनी गट देखील असेल.\nप्यूमानो चळवळ म्हणजे काय हे समजावून सांगणे अवघड आहे, नाव एक इंट्रासेक्सिबल श्लेष आहे. त्यांची एक अहिंसक कृती आहे जी सखोल प्रकरणांमध्ये \"मऊपणा\" हाताळते.\nते आमचे लेबनीज मुलगी अमा यांनी वाचलेल्या पॅलेस्टाईन कवीची कविता आणि त्यांचे संगीत आणि त्यांची गाणी आमच्या भेटीस आणले.\nअलेस्सांद्रो कॅपुझो, जियोव्हाना पगानी, अँजेलो बराक्का आणि अहिंसेच्या चळवळीच्या रोक्को पोंपिओ यांच्या भाषणासह हे संगीत विलीन झाले आहे, जे निशस्त्र आणि अहिंसक नागरी संरक्षणाद्वारे सैन्याशिवाय जग कसे शक्य आहे हे स्पष्ट करते. सैन्याशिवाय युद्ध नाही.\nइटालियन घटनेच्या अनुच्छेद एक्सएनयूएमएक्स म्हणते: \"इटली इतर लोकांच्या स्वातंत्र्यासाठी गुन्हेगाराचे साधन म्हणून आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवण्याचे एक साधन म्हणून युद्धाचा प्रतिकार करते ...\".\nइटलीने युद्ध नाकारले पण त्याभोवती फिरणारा व्यवसाय नव्हे\nआणि येथे आणखी एक विरोधाभास आहे: इटलीने युद्ध नाकारले परंतु त्याभोवती फिरणारा व्यवसाय नाही.\nएक्सएनयूएमएक्ससाठी आणखी चार अब्ज लष्करी खर्च असल्याचे जेव्हा तो म्हणतो तेव्हा अँजेलो बराक्का आम्हाला आठवण करून देतो.\nयुद्धासाठी देण्यात आलेल्या पैशातून किती शाळा, किती प्रदेश, किती सार्वजनिक सेवा पुनर्संचयित केल्या जाऊ शकतात\nसंग्रहालयात बैठक एका मोठ्या वर्तुळासह समाप्त होते: सर्व विद्यार्थी या संमेलनास उत्तेजन देणार्या भावना आणि विचारांच्या शब्दासह आम्हाला परत देतात.\nआणि मग सर्व ध्वज, शांती, संगीत आणि आनंदाचा ध्वज असलेले लिव्होर्नोच्या रस्त्यावरुन कूच करीत.\nआम्ही पियाझा डेला रिपब्लिका येथे पोहोचतो आणि लिव्होर्नोच्या जिज्ञासू स्वरूपामध्ये शांततेचे मानवी प्रतीक तयार करतो.\nदुपारी व्हिला मारॅडीतील शेवटची बैठक\nआणि आम्ही येथे अंतिम विनोद मध्ये आहोत. दुपारी विला माराराडी येथे शांतीसाठी काम करणार्या इतर संघटनांसह शेवटची बैठक. जेव्हा आम्ही विभाजित होतो तेव्हा तो एक्सएनयूएमएक्स आहे.\nसहली खरोखर शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे. दरम्यान, बांबू एल्बा बेटावरील आपल्या तळावर परत आला आहे.\nवाट्सअॅप चॅटमध्ये या सहलीमध्ये भाग घेतलेल्या सर्वांमध्ये शुभेच्छा एकमेकांना जोडल्या जातात.\nआम्ही निघालो तेव्हा रात्रीची एक्सएनयूएमएक्स आहे.\nचला घरी जाऊया. आमच्या नाविकांच्या बॅगमध्ये आम्ही बर्याच सभा, बर्याच नवीन माहिती आणि बर्याच कल्पना ठेवल्या आहेत.\nआणि ला पाझपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप बरेच किलोमीटर बाकी आहे याची जाणीव, परंतु त्यांच्या गंतव्यस्थानावर बरेच लोक प्रवास करीत आहेत. सर्वांना वारा\n5 / 5\t(1 पुनरावलोकन)\nश्रेणी प्रेस नोट्स तिकीट नेव्हिगेशन\nबँको रोजोचे हर्षोल्लास उद्घाटन\nफिमीसेल्लो: “महिलांचे आवाज” संध्याकाळ\n2 नोव्हेंबर 19-26 लॉगबुक वर XNUMX विचार\nPingback: वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - क्रमांक एक्सएनयूएमएक्स - वर्ल्ड मार्च\nPingback: मोर्चाच्या मार्गावर कला रंगवते - वर्ल्ड मार्च\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/03/blog-post_7.html", "date_download": "2020-09-27T06:23:55Z", "digest": "sha1:NDDDMA4IWUC7DK6GVQP524EYW5MNXQQJ", "length": 21039, "nlines": 53, "source_domain": "www.berkya.com", "title": "आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा ‘प्रादेशिक वृत्त विभाग’ देशात सर्वोकृष्ट", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याआकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा ‘प्रादेशिक वृत्त विभाग’ देशात सर्वोकृष्ट\nआकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा ‘प्रादेशिक वृत्त विभाग’ देशात सर्वोकृष्ट\nबेरक्या उर्फ नारद - शनिवार, मार्च ०७, २०१५\nऔरंगाबाद :- आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची २०१३ च्या ‘सर्वोत्कृष्ट वृत विभाग’ ;k पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाचे महासंचालक श्री. मोहन चांडक यांनी एका पत्राद्वारे ही निवड झाल्याचे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राला कळविले आहे. देशभरातील ४८ प्रादेशिक वृत्त विभागातून ही निवड करण्यात आली आहे, असे औरंगाबाद आकाशवाणी कार्यालयाचे प्रादेशिक वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी सांगितले.\n१ सप्टेंबर १९८० मध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्रामध्ये सु्रू झालेला हा प्रादेशिक विभाग सुरूवातीला केवळ पाच मिनिटांचे मराठी बातमीपत्र आणि पाच मिनिटांचे उर्दू बातमीपत्र प्रसारित करीत असे. मात्र २००८ मध्ये देशभरातील बातमीपत्रांचे मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण झाले. त्यामध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने आणखी तीन बातमीपत्रे सु्रू केली. या विस्तारीकरणानंतर आता दररोज पाच बातमीपत्रे आाकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहेत.\nविस्तारीकरणापाठोपाठ २०१३ मध्ये या वृत्तविभागाने आपले अत्याधुनिकीकरण करून वृत्त विभागाला कार्पोरेट चेहरा मिळवून दिला. गेली ३३ वर्षे एका खोलीत चालणारा हा विभाग दुसऱ्या मजल्यावर एका सुसज्ज अशा वातानुकूलित हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आला. विभागातील सर्व संगणक, फर्निचर बदलण्यात आले असून पायाभूत सुविधांबरोबरच आकाशवाणीने देशभरात ४८ केंद्रामध्ये स्थापित केलेल्या नेटिया सॉफ्टवेअर प्रणालीचीही अंमलबजावणी केली आहे. या प्रणालीचा यशस्वीपणे वापर करणारा हा विभाग देशातील पहिला विभाग ठरला असून सध्या देशात फक्त एकमेव आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचाच प्रादेशिक वृत्त विभाग या प्रणालीच्या माध्यमातून बातम्याचं प्रसारण करीत आहे. या प्रणालीच्या वापरामुळे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे सर्व मराठी बातमीपत्र जवळपास कागदविरहित- पेपरलेस बनले आहे. सर्व मराठी बातम्या दूरचित्रवाणीप्रमाणे प्रॉम्पटरवर वाचण्यात येतात. ���ाचबरोबर प्रादेशिक बातम्यांची श्रवणव्याप्ती वाढविण्यासाठी आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी प्रसारीत होणारे बातमीपत्र मराठवाड्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत करण्याची व्यवस्थाही केली आहे. बातमीपत्रांमध्ये राज्यातील आकाशवाणीचे वार्ताहर निवेदकांप्रमाणे थेट बातमी सांगण्याची त्याचबरोबर विविध कार्यक्रमातील वक्त्यांचे भाषणही या नवीन प्रणालीत भ्रमणध्वनींवरून थेट वृत्तविभागाच्या कक्षात रेकॉर्ड करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये विविधता, रंजकता तसेच विश्वासार्हता निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.\nऔरंगाबादची मराठी आणि उर्दू अशा दोन्ही भाषेतील सर्व बातमीपत्रे लिखित आणि श्राव्य अशा दोन्ही प्रकारात दररोज इंटरनेटवरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आकाशवाणीच्या न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर ही बातमीपत्रे उपलब्ध आहेत. आकाशवाणीच्या श्रोता संशोधन केंद्राच्यावतीने वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत प्रादेशिक बातम्यांना श्रोत्यांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. यापूर्वी या विभागातील पुरूषोत्तम कोरडे यांना उत्कृष्ट वार्ताहरचा पुरस्कार मिळाला होता, त्यानंतर आता २० वर्षानंतर या विभागाला उत्कृष्ट विभाग म्हणून गौरविण्यात येत आहे.\nसध्या बातमीपत्रांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून यात बातम्यांच्या भाषांतराबरोबरच बातम्यांची निवड आणि मराठवाड्यातील बातम्यांना विशेष प्राधान्य देण्यावर जोर दिला जात आहे. समाजातील सर्व घटकांना सामोरे जावे लागणाऱ्या ज्वलंत समस्यांचे प्रतिबिंब बातमीपत्रात पडेल याची खबरदारी घेणे, अशा समस्यांचे निराकरण करणारे कार्यक्रम वेळोवेळी प्रसारित करणे, कृषी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित करणे इत्यादि बाबींचा यात समावेश आहे.\nप्रादेशिक वृत्त विभागानं उचललेल्या अशा पावलांमुळं विभागाची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली. विकासविषयक घडामोडींची प्रासंगिकता समोर ठेऊन त्यावर आधारित ऑडिओ इन्सर्टचा वापर आपल्या बातमीपत्रांमध्ये व्हावा त्याचप्रमाणं विविध क्षेत्रातील लोकांचा त्यातील सहभाग वाढावा यासाठी या विभाग��नं खास प्रयत्न केले आहेत. समाजातल्या दुर्लक्षित आणि व्ंचित घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची योग्यप्रकारे जाणीव व्हावी यासाठी हा वृत्तविभाग अशा विविध विकासविषयक घडामोडींवर आधारित वृत्त आपल्या बातमीपत्रांमध्ये समाविष्ट करण्यासाठी सतत लक्ष केंद्रित करत असतो.\nगेल्या कित्येक पिढ्यांपासून जनमानसात रुजलेल्या खुळचट तर्कविसंगत, शास्त्रविसंगत आणि समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या कालबाह्य धारणा जाऊन समाजाच्या प्रत्येक घटकात विज्ञानाशी आणि तर्काशी सुसंगत ठरतील अशा धारणा रुजाव्यात यासाठी हा विभाग आपल्या प्रासंगिक आणि ध्वनिचित्र या कार्यक्रमांचा योग्य उपयोग करून घेतो.\nहा वृत्त विभाग कालानुरूप अधिक सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी या विभागाशी निगडित यंत्रणा आतापर्यंतच्या उपलब्धीवर समाधान न मानता अधिक नेटानं आणि उत्साहानं पुढं जाण्यास कृतसंकल्प आहे. भविष्यातही या विभागाची वाटचाल अशीच उत्साहवर्धक सुरू राहावी, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असं वृत्त विभाग प्रमुख जायभाये यांनी सांगितले.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्हाला या पोस्ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/only-plastic-day-of-plastic-action/", "date_download": "2020-09-27T08:04:36Z", "digest": "sha1:3QEMB4HNYIGDDRXWMYSBSYVFN425I6AN", "length": 8029, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लॅस्टिक कारवाईचा केवळ \"फार्स'", "raw_content": "\nप्लॅस्टिक कारवाईचा केवळ “फार्स’\n“प्लॅस्टिक विरोधी दिना’ पुरतीच राहिली मर्यादित\nएकाच दिवशी 585 जणांना दंड\nमार्च ते जून या चार महिन्यांत केवळ 814 जणांवर कारवाई\nपुणे – प्लॅस्टिकवरील कारवाई केवळ “प्लॅस्टिक विरोधी दिना’पुरतीच मर्यादित राहिल्याचे एकूण आकडेवारीवरून दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला शेकडा कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले घनकचरा व्यवस्थापन विभाग या विषयात अक्षरश: ढेपाळल्याचे पाहायला मिळत आहे.\nमुंबई तुंबण्याचे प्रमुख कारण प्लॅस्टिकचा कचरा आहे. पुण्यातही तसे होऊ नये यासाठी प्लॅस्टिकवर कारवाई करणे आवश्यक आहे. ही केवळ पावसाळ्यातील बाब असली तरी प्लॅस्टिक वापरावर बंदी आहेच त्यामुळे रोजच्या रोज त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, अन्य दिनी कारवाई करण्यात महापालिका उदासीन असल्याचे एकूण आकडेवारीवरून दिसून येत आहे.\nमहापालिकेत घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत 15 क्षेत्रीय कार्यक्षेत्रात 3 जुलै रोजी “प्लॅस्टिक विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. या दिवशी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मोकादम, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उपआरोग्य निरीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी, महापालिका सहायक आयुक्त आदी सहभागी झाले होते. या दिवशी प्लॅस्टिक वापरणाऱ्या 585 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून 1 लाख 99 हजार 670 रुपयांचा दंड जमा झाला. यातून 286 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.\n1 दिवसात एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मार्च ते जूनपर्यंत म्हणजे चार महिन्यांत महापालिकेने केवळ 814 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 28 हजार 150 रुपयांचा दंड आकारला आहे आणि 4,331 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. 1 दिवसात केलेली कारवाई आणि 4 महिन्यांत केलेली कारवाई यांची तुलना करता महापालिका प्रशासनाची 4 महिन्यांतील कारवाई ढेपाळल्याचे दिसून येते.\n“स्वच्छ भारत मिशन’मध्ये नंबर घसरल्यानंतर वर्षभर आधीपासूनच महापालिकेने तयारी सुरू केली होती. मात्र, तो केवळ फार्सच ठरल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. एका दिवसातील कारवाईचा वेग जर रोज पाहिला तर सहा महिन्यांत�� प्लॅस्टिक बंदीचे परिणाम दिसले असते. परंतु, तसे झाले नाही. आजही रस्त्यांवर सर्रास प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात आणि दुकानदारांकडूनही त्या विकल्या जात आहेत.\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58799", "date_download": "2020-09-27T08:21:48Z", "digest": "sha1:RP2QZQMT6NYIZZBWGG7NEF4AIE7WGGDT", "length": 16838, "nlines": 156, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Bow legs ( बेंड असलेले पाय ) किंवा X , O आकारात असलेल्या पायाचे दुखणे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /Bow legs ( बेंड असलेले पाय ) किंवा X , O आकारात असलेल्या पायाचे दुखणे\nBow legs ( बेंड असलेले पाय ) किंवा X , O आकारात असलेल्या पायाचे दुखणे\nकाहींचे दोन्ही पाय असे असतात किंवा एकच पाय असा असतो ....\nत्याच्या गुढघ्याच्या दुखण्यावर काही इलाज कुणाला माहित आहेत का ...अर्थो चे डॉक्टर थोड वजन कमी करा आणि त्यांनी KNEE बेल्ट दिला आहे सपोर्ट साठी काही गुडघ्याच्या मुमेण्ट्स पण सांगितल्या आहेत करायला पण बरेच दिवस झाले काही फरक पडत नाहीये . गरम पाण्याच्या पिशवीने शेकून झाल.\nमोहरीच्या तेलाने पण मालिश केल.. योगा पण रोज केला जातो ...ह्यापलीकडे जाऊन काही उपाय असतील तर please शेयर करा..\nमला वाटत वजन कमी करुन आणि\nमला वाटत वजन कमी करुन आणि योगासनामधे सुर्यनमस्कार, हलासन, गोमुखासन, धनुर्रासन, शलभासन, नौकासन, उष्ट्रासन, ताडासन, त्रिकोनासन, पश्चिमोत्त्तासन उपयोगी पडतील. पोहणे ही एक क्रिया तुम्ही करु शकतात. कारण पोहताना पायांना छान व्यायाम मिळतो.\nसुर्यनमस्कार, हलासन,पश्चिमोत्त्तासन>>>> ही आसन करते मी रोज पण फरक तेव्ढ्या पुरता जानवतो... चालताना होणारा त्रास काही थांबत नाहिये..:(\nजिथे दुखत तिथे भरपुर वेळ कळ\nजिथे दुखत तिथे भरपुर वेळ कळ येईपर्यंत बर्फ ठेव. हे रोज रोज अनेक दिवस कर. पेन कमी होऊ शकेल.\nजिथे दुखत तिथे भरपुर वेळ कळ\nजिथे दुखत तिथे भरपुर वेळ कळ येईपर्यंत बर्फ ठेव. हे रोज रोज अनेक दिवस कर. पेन कमी होऊ शकेल. >>>>> ओके करुन बघते\nशिर्षकात टायपो आहे का\nशिर्षकात टायपो आहे का Bow legs असं म्हणतात ना\nपहिला (डावीकडून) जो फोटो आहे\nपहिला (डावीकडून) जो फोटो आहे त्याला नॉक्ड नीज सिंड्रोम (knock knees syndrome) म्हणतात.\nमाझ्या ऑर्थो मित्राने सांगितले की खूप लहान वयात चालायला लागल्याने हे होऊ शकते. व्यायाम करत राहाणे आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवणे याशिवाय फार काही उपाय नाहीये.\nहे काहीसं overpronation आणि\nहे काहीसं overpronation आणि underpronation सारखं दिसतंय . त्या त्या प्रकारानुसार shoes घातले तर खूप फायदा होतो. मला थोडंसं overpronation आहे. पूर्वी जास्त चालणं सहन व्हायचं नाही. आता special shoes घालून बराच उपयोग होतोय\nवैद्यबुवा >>>> शिर्षकात बदल\nवैद्यबुवा >>>> शिर्षकात बदल केला...:)\nपियू मला फक्त डाव्या पायाला नॉक्ड नीज सिंड्रोम आहे... तरिहि खुप त्रास होतो.... व्यायाम, वजन कंट्रोलमध्ये ठेवणे.. सुरु आहे... पण आ ता ४-५ महिने होउन गेलेत.. काहि फरक नाही\nसुलक्षणा >>>> पूर्वी जास्त चालणं सहन व्हायचं नाही. आता special shoes घालून बराच उपयोग होतोय >>>>>> मला देखिल चालणं सहन नाही.होत.... special shoes बद्दल काही सांगाल का अजुन...\nमला डावीकडील कॉन्फिगरेशन चे पाय आहेत. गेल्या १ वर्षांपासून त्रास आहे. मी वरील व्यायाम करतो. एका दिवसा आड ४ ते ५ कि मी चालतो. दोनदा संधी सुधा तेल लावतो.\nत्यातल्या त्यात बरे आहे / कधी वाढते , कधी शून्य होते. कॉज अँड इफेक्ट नाते प्रस्थापित होत नाही. डॉक्टर नी मला असेच मॅनेज होईल असे सांगितले आहे. मी वयाची ६३ वर्षे याच्या त्रासाविना काढली आहेत.\nरेव्यु >>>>मी वयाची ६३ वर्षे\nरेव्यु >>>>मी वयाची ६३ वर्षे याच्या त्रासाविना काढली आहेत.>>> Really this is very grateful... कारण हे paining फारच भयंकर आहे.. गुडघ्याला दगड बांधुन चालतोय अस वाटत\nसंधी सुधा तेल>>> आयुर्वेदिक आहे का\nयाला जीनू वेरम असे शास्त्रीय\nयाला जीनू वेरम असे शास्त्रीय नाव आहे,मी असा सल्ला देईन की खूप चालणे शक्यतो टाळा नाहीतर arthritis होऊन गुडघा कायमचा बाद होईल,गाडीचा वापर करा,चालण्याऐवजी योगासने ,ईतर सुटेबल व्यायाम करा .नशिबाने एकाच पायाला आहे म्हणून बरे.तुम्हाला भावी आयुष्य्य वेदनारहीत जावो यासाठी शुभेच्छा.\nसिंथेटिक जिनियस >>>> चालणं\nसिंथेटिक जिनियस >>>> चालणं सहनच नाही होत....योगासने ,ईतर सुटेबल व्यायाम .. नक्की करेन मना पासुन धन्यवाद\nHi preetiii , पाय आतल्या बाजूला वळणं म्हणजे overpronation आणि त्याच्या उलटं म्हणजे underpronation. दोन��ही problems मध्ये चालायला त्रास होतो याचं कारण आपल्या तळपायाची कमान योग्य आकार पकडत नाही त्यामुळे बाकी स्नायू आणि कण्यावर ताण येतो. Overpronation साठी मी जे shoes घेतले आहेत त्यांच्यामध्ये arch support साठी मुद्दाम एक उंचवटा आहे. त्यामुळे माझ्या problem चं correction होतं(ते shoes घातलेले असतानाच फक्त ) आणि त्रास न होता चालता येतं . तुमचा कोणत्या type चा प्रॉब्लेम आहे\nरेव्यू तुम्ही भाग्यवान आहात\nरेव्यू तुम्ही भाग्यवान आहात\npreetiii मला असे shoes UK मध्ये मिळले. Nike चे आहेत. आपल्याकडे पण बनवून मिळतात, माझ्या वडिलांनी बनवून घेतले होते एकदा.\nसुलक्षणा... मी वर ज्या इमेज\nसुलक्षणा... मी वर ज्या इमेज दिल्यात ना त्यात जो पायांचा x आकार दिसतोना तसा माझा डावा पाय आहे....मी सध्या डाॅक्टटर चप्पल वापतेय...but no use....पाय चालताना कमरे पासुन टाचेपर्ययत दुखतो...\nपाण्यात चालण्याचा प्रयत्न करा. मला सांगितले होते पण जवळ स्विमिंग पूल नसल्याने व आळशीपणा मुळे केले नाही. किंवा स्टेशनरी सायक्कलिंग करा. पण गुडघ्यांची हालचाल अत्यावश्यक आहे. इतर व्याधी... उदा रक्त चाप, मधुमेह, हृदयरोग इ. साठी व्यायाम हवाच प्लस योगासने करून मॅनेज होईल. आयुर्वेद आणि अॅलोपॅथ या दोघांना दा़खवा. दोन्हीची योग्य सांगड तुम्हला स्व्तःस घालता येईल.\nमी वापरत असलेले संधी सुधा .... आयुर्वेदिक आहे पण काँट्रोव्हर्शियल आहे. काही जणांना मुळीच फायदा नाही म्हणून शिव्या घालतात. मला फायदा होत आहे... गेला महिनाभर वापरत आहे....... ते ऑन लाईन मिळते....... रु २३०० .... ३बाटल्यांचे.... फार फिल्मी जाहिरात होती.......... गोविंदा...जॅकी श्रोफ .... इ.\nसातत्य ठेवले तर रिलीफ मिळेल असे माझे मत व अनुभव आहे.\nरेव्यु>>>>> खुप छान माहिती\nरेव्यु>>>>> खुप छान माहिती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65025", "date_download": "2020-09-27T07:37:54Z", "digest": "sha1:YRBF66UV2EBG7DS5XM5NYW3A44TAD7KP", "length": 33153, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब\nट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब\nआपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...\nपहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.\nमग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपयेवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.\nतिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........\nमित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का अंहं हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल. या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.\nMI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.\nतर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.\nमग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे.\nया विषयाचे चार भागात विभाजन करतो:\n१.\tट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन\n२.\tट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान\n३.\tट्रोपोनिनच्या मर्यादा आणि\n४.\tMI च्या रक्तचाचण्या : आढावा\nट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन\nआपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:\n•\tsmooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)\nयापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.\nया ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.\nट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान\nकरोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.\nMI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:\nMI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:\n१.\tरक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन\n२.\tखालीलपैकी किमान एक घटना :\nअ)\tकरोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे\nआ)\tइसीजीतील विशिष्ट बदल किंवा\nइ)\tहृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा\nवरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.\nसध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.\nट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:\n१.\tरुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.\n२.\tथोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.\nवरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.\nएखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.\nतसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.\nMI च्या रक्तचाचण्या : आढावा\n१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे. गेली सुमारे २��� वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.\nनेहेमीप्रमाणे छान लेख. धन्यवाद.\nहे कदाचित थोडे अवांतर वाटेल पण डायबेटीक पेशंटची रक्तातील साखरेची पातळी खूप वाढलेली असल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुद्धा कळत नाही असे होऊ शकते (जवळच्या नात्यात झाले आहे). तर यांचा एकमेकांशी काय संबंध आहे\nछान लेख. एक अभिनेत्री काल\nछान लेख. एक अभिनेत्री काल परवात हार्ट अॅटेक ने वारल्या. त्या आधी त्या रात्री तीन परेन्त शूटिन्ग मध्ये बिझी होत्या. अति कामाने अॅटॅक आला. बायकांमध्ये ट्रोपोनीन किती वाढते\nडायबेटीक पेशंटची रक्तातील साखरेची पातळी खूप वाढलेली असल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुद्धा कळत नाही >>>\nबरोबर आहे. त्याला silent MI म्हणतात. या रुग्णांच्या nerves वर परिणाम झालेला असतो (neuropathy). म्हणून त्यांना ते कळत नाही\nअमा, ट्रोपोनिन किती वाढणार ते\nअमा, ट्रोपोनिन किती वाढणार ते मृत पेशींच्या आकारावर अवलंबून असते.\nछान माहिती दिलीय. लेख आवडला.\nछान माहिती दिलीय. लेख आवडला.\nसचिन व मी आर्या,\nसचिन व मी आर्या, नेहमीप्रमाणेच उत्साहवर्धनाबद्दल आभार \nमाबोवर डॉ सुरेश शिन्दे हे\nमाबोवर डॉ सुरेश शिन्दे हे उत्तम मराठीत वैद्यकीय बाबी समजावून देत. आताशा ते लिहीत नाहीत. पण त्याच दर्जाचे लेखन . अत्युत्तम.\nबाबा कामदेव, आभारी आहे.\nबाबा कामदेव, आभारी आहे.\nडॉ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत.\nवाचकांना लेखन आवडल्याचे समाधान आहे\nडॉक, नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख. MI मुळे माझ्या घरातील दोघांचा मृत्यू झाला असल्याने मला तुमचा लेख फार फील झाला. तुम्ही वर्णन केलेला सुरवातीचा प्रसंग मी शब्दशः अनुभवला आहे. किंबहुना त्या सगळ्या चरकातून मी पिळून निघालेलो आहे.\nअसो. लेखातून चांगली माहिती मिळाली. धन्यवाद\nखूप चांगली माहिती. हल्लीच\nखूप चांगली माहिती. हल्लीच जवळचा एक नातलग या विकाराने गमावलाय, त्यामुळे खूप टची झालेय या विषयात.\nसाद व साधना, आभार. तुमच्या\nसाद व साधना, आभार. तु���च्या भावनांशी सहमत आहे\nडॉक्टर, कोरोनरीत रक्ताची गुठळी न होता सुद्धा हार्ट attack येऊ शकतो का\nया निमीत्ताने अगदी हेल्दी रनर्स (स्टॅमिना, वॉर्म अप, कूल डाऊन्,डायट नीट पाळणार्या) ना आलेल्या हार्ट अॅटॅक बद्दलही सांगू शकाल का\nपुण्यात एक डॉक्टर तसे गेले होते.\nआणि कॉग्निझंट चा एक माणूस.\nसाद, बरोबर आहे तुमचे. त्याला\nसाद, बरोबर आहे तुमचे. त्याला MI - प्रकार 2 म्हणतात. हृदय स्नायूंना जेवढ्या रक्तपुरवठ्या ची गरज आहे तेवढा न झाल्यास असे होते. उदा तीव्र ऍनिमियात.\nअनु, तुमच्या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. त्याचे एक कारण कोरोनरी आकुंचन पावणे (spasm) हे असू शकते\nमी_अनु, तुमच्या प्रश्नांचे उत्तर इथे कदाचित मिळु शकेल.\nएका हृदयरोग तज्ञाचे टॉक आहे हे, बराच मोठा व्हिडिओ आहे.\nवा, मानव चर्चेत स्वागत.\nवा, मानव चर्चेत स्वागत. सवडीने बघावा म्हणतो\nवा, मानव चर्चेत स्वागत.\nवा, मानव चर्चेत स्वागत. सवडीने बघावा म्हणतो\nधन्यावाद डॉ. कुमार. तीन\nधन्यावाद डॉ. कुमार. तीन महिन्यांपूर्वीच माझी ट्रोपोनीन टेस्ट झाली, निगेटिव्ह आली. माझ्या ECG मध्ये ST segment elevation पूर्वी पासून आहे.\nमाझी TMT पण positive येते. तेव्हा या वेळेला ट्रोपोनीन निगेटिव्ह आली तरी angiography करण्याचा सल्ला मिळाला. ती पण निगेटिव्ह आली. १५ ते २०% ब्लॉकेज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.\nनिदान करायला अथवा रुल आउट करायला विविध चाचण्या आवश्यक असतात याची प्रचिती आली. माझ्याबाबतीत angiography केल्याविना हृदयरोगाची शंका सतत भेडसावत राहिली असती.\nमानव, हे तुम्ही चांगले केले.\nमानव, हे तुम्ही चांगले केले. तब्बेतीची काळजी घ्या.\nमाहितीपूर्ण लेख आणि चर्चा..\nमाहितीपूर्ण लेख आणि चर्चा..\nमित आणि जाई, आभारी आहे\nमित आणि जाई, आभारी आहे\nखूप छान माहिती डॉक्टर \nखूप छान माहिती डॉक्टर \nमाहिती पूर्ण लेख व चर्चा डॉ..\nमाहिती पूर्ण लेख व चर्चा डॉ.. दोन तीन दिवसा पूर्वी वडिलांची\nrotrblation angioplasty झाली डॉ अश्विन मेहतां कडे जसलोक ला पण त्यामागच शास्त्र तुमचा लेख वाचून कळल ...असे पुढे अजुन माहितीपूर्ण लेख वाचायला आवडेल\nसुषमा व महेशकुमार, आभार\nसुषमा व महेशकुमार, आभार तुम्हाला लेख उपयुक्त वाटल्याचे समाधान आहे\nमाहितीपूर्ण लेख.. वाचत आहे.\nमाहितीपूर्ण लेख.. वाचत आहे. ३-४ दिवसांपूर्वीच उच्च रकत्दाब अन पालपिटेशन मुळे अॅडमिट होते. बघूया काय होतेय ते आता..\nअनघा, तुमच्या तब्बेतीस लवकर\nअनघा, तुमच्या तब्बेतीस लवकर आराम पडो ही सदिच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/bharat-bhalke-presents-silver-gada-sharad-pawar-46723", "date_download": "2020-09-27T07:13:24Z", "digest": "sha1:RUIVRYM7EBS5T43LS5J4YNSSWGNY6GSK", "length": 12158, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Bharat Bhalke presents silver gada to Sharad Pawar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनामवंत राजकीय मल्लांना आस्मान दाखवणाऱ्या पवारांना भालकेंनी दिली चांदीची गदा \nनामवंत राजकीय मल्लांना आस्मान दाखवणाऱ्या पवारांना भालकेंनी दिली चांदीची गदा \nनामवंत राजकीय मल्लांना आस्मान दाखवणाऱ्या पवारांना भालकेंनी दिली चांदीची गदा \nनामवंत राजकीय मल्लांना आस्मान दाखवणाऱ्या पवारांना भालकेंनी दिली चांदीची गदा \nगुरुवार, 12 डिसेंबर 2019\nआमदार भारत भालके हे स्वतः देखील कसलेले पैलवान आहेत. कुस्ती मधूनच आमदार भालके यांची पवारां सोबत पहिली ओळख झाली. पुढे कुस्तीत झालेली ओळख राजकारणात कायम टिकून आहे.\nपंढरपूर : आमदार भालके यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आज त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून मल्ल विद्येचे आणि विजयाचे प्रतीक असलेली चांदीची गदा भेट दिली. कुस्ती क्षेत्रात अनेकांचे वस्ताद असलेले पवार राजकारणात देखील विरोधकांना वस्ताद म्हणून ते भारी ठरले आहेत.\nविधानसभा निवडणुक प्रचारा दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या समोर पैलवान नाही अशी टिका राष्ट्रवादीवर केली होती. फडणवीसांच्या या टिकेला शरद पवारांनी तसेच चोख प्रत्युत्तर दिले होते. परंतु ऐंशी वर्षाच्या या पहेलवानाने भल्या भल्याना अस्मान दाखवत राजकारणातील महाराष्ट्र केसरी हा 'किताब पटकावला अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.\nदरम्यान मंगळवेढा येथे जाहीर सभेत अजित पवार यांनी आमदार भारत भालके हे आमचे पैलवान भारी ठरतील असा भाजपवर पलटवा�� केला होता.निवडणूकीत अपेक्षे प्रमाणे आमदार भालके यांनी बाजी मारली. आमदार भारत भालके हे स्वतः देखील कसलेले पैलवान आहेत. कुस्ती मधूनच आमदार भालके यांची पवारां सोबत पहिली ओळख झाली. पुढे कुस्तीत झालेली ओळख राजकारणात कायम टिकून आहे.\nआमदार भारत भालके हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सध्या राज्य मंत्री मंडळात त्यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे.आज शरद पवाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुस्तीतील विजयाचे प्रतीक असलेली गदा शरद पवारांना भेट देवून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी लतीफ तांबोळी,संतोष सुळे, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअकाली दलाने सोडली भाजपची साथ\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा विधेयकावरुन हरसिम्रत कौर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA)...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nप्रशांत भूषण म्हणतात, \"\" याच अनिल अबांनींना मोदींनी 30 हजार कोटींचं कंत्राट दिलं होतं \nमुंबई/ नवी दिल्ली : एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव झळकलेले भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत असून...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nशिर्डीतील साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन\nशिर्डी : साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे शनिवारी मध्यरात्री नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला विरोध नाही : माजी मंत्री देवकर\nजळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही. उलट ते पक्षात आल्यास पक्षाला राज्यात फायदा...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nलालू प्रसाद यादव म्हणाले, \"उठो बिहारी, करो तैयारी, जनता का शासन अबकी बारी...\nनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आजपासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे. बिहारमधील राजकारण आता तापू लागलं आहे....\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nभारत पंढरपूर आमदार शरद पवार sharad pawar चांदी silver कुस्ती wrestling राजकारण politics मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis महाराष्ट्र maharashtra अजित पवार ajit pawar भारत भालके bharat bhalke ���िवडणूक श्रीकांत शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/08/blog-post_2.html", "date_download": "2020-09-27T07:11:13Z", "digest": "sha1:K3YWUYYUB2LTKVFRYH2WX4NX2A3JALJC", "length": 24977, "nlines": 207, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "माफक दरात रूग्णांकडून शुल्क घेतल्याने बरकत येते | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nमाफक दरात रूग्णांकडून शुल्क घेतल्याने बरकत येते\nआपल्यामध्ये सेवा आणि त्यागाची भावना मोठ्या प्रमाणात असायला हवी. रूग्ण नव्हे तर अल्लाह प्रसन्न होईल, ही भावना मनात असायला पाहिजे. जेणेकरून निवाड्याच्या दिवशी आपली पकड होणार नाही, या दृष्टीने प्रत्येक चिकित्सकाने काम केले पाहिजे. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी कमी शुल्कामध्ये आपण जर रूग्णांवर उपचार करू तर आपल्यावर अल्लाहची बरकत नाजील झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाक, कान व घसा तज्ञ डॉ.जव्वाद खान यांनी येथे व्यक्त केला.\nजमाअते इस्लामी हिंद व मेडिकल सर्व्हीस सोसायटीद्वारा नागपूर शहरातील अहेबाब कॉलनीमधील शबाना बेकरी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमएसएस नागपूरच्या अध्यक्षपदी डॉ. नईम नियाजी यांची पुनश्च एकदा निवड झाली याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आसिउज्मा खान होते. मंचावर सय्यद जुबेर, डॉ. नईम नियाजी होते.\nपुढे बोलताना डॉ.जव्वाद खान म्हणाले, यशस्वी चिकित्सक बनण्यासाठी डॉक्टरांनी प्रत्येक नमाजनंतर अल्लाहकडे दुआ मागणे गरजेचे आहे. शिवाय, इस्लामी विधीअंतर्गत रोग आणि त्यांच्या उपचारामध्ये वैध आणि अवैध यांच्यातील अंतरस्पष्ट करणारा दृष्टीकोण बाळगणे परमआवश्यक आहे. प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांचे जीवनकार्य आणि कुरआनचे मार्गदर्शन यासाठी सर्व डॉक्टरांना सहाय्यक ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, गरीब रूग्णांवर आपल्याला जास्त ध्यान केंद्रित करावे लागे��. अशा रूग्णांना जेवढे शक्य असतील तेवढे उपचार सुलभपणे कसे करता येईल, याकडे प्रत्येक डॉक्टरने लक्ष द्यावे. समाजामध्ये मुस्लिम चिकित्सक कसा आदर्श असतो या दृष्टीने आपली ओळख तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या रूग्णांची मनापासून सेवा करत आहोत त्याचे फळ रूग्णाकडून नव्हे तर अल्लाहकडून मिळेल, अशी डॉक्टरांनी आशा बाळगणे गरजेचे आहे. इस्लामी शरियतमध्ये नमूद केल्याप्रमाणे रोगीच्या घरी जावून त्याची सेवा करण्यामध्ये किती लाभ आहेत आणि त्याचा चांगला मोबदला अल्लाह किती मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांना देईल, याकडेही लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. आपण सर्व डॉक्टरांनी सर्वात अगोदर आपली नियत स्वच्छ ठेवली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर रूग्णांकडून शुल्क घेऊन आपले मरणोत्तर जीवन कोणीही उध्वस्त करू नये.\nएमएसएसचे उद्देश आणि त्याची कार्यप्रणाली या विषयी उपस्थितांना अवगत करून देण्याचे कार्य एमएसएसचे राज्य सचिव डॉ. सय्यद जुुबेर यांनी केले. त्यांनीही रचनात्मक पद्धतीने चिकित्सा करून चिकित्सेमध्ये नैतिकता आणण्यावर भर दिला. शहरातल्या अनेक प्रसिद्ध चिकित्सकांबरोबर एमएसएसचे सदस्य मोठ्या प्रमाणात याप्रसंगी हजर होते.\nअध्यक्षीय समारोपात डॉ. आसिफुज्जमा खान म्हणाले की, नागपूर हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे. एवढेच नव्हे तर हे एक मेडिकल हब आहे. केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे तर शेजारी राज्यातील अनेक रोगी या ठिकाणी उपचारासाठी मोठ्या आशेने येतात. अल्लाहची ही आपल्यावर फार मोठी कृपा आहे की, त्याने आपल्याला मानव म्हणून जन्माला घातले व त्यातही चिकित्सक सारख्या महत्वपूर्ण पदासाठी आपली निवड केली. या निवडीबरोबर नुसते आर्थिक फायदेच नव्हे तर सामाजिक जबाबदार्याही येतात याचे भान आपल्या सर्वांना असायला हवे. आपल्याला रूग्णांची शक्य तेवढी सेवा आणि सहाय्यता करावी लागेल आणि हे काम संघटित होऊन केल्यानेच जनतेला त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. शफी मुहम्मद यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन डॉ. अदनानुल हक यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात डॉ.नुरूल अमीन यांनी केलेल्या कुरआन पठणाने झाली.\nमेडिकल सर्व्हीस सोसायटी नागपूर शाखेची कार्यकारीणी\nराज्य सचिव डॉ. सय्यद जुबरे यांच्या उपस्थितीत एमएसएस नागपूर शाखेचे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. त्यात डॉ. नईम नियाजी यांना अध्यक्ष, डॉ. कश्फत दूजा खान यांना उपाध्यक्ष, डॉ. नुरूल अमीन यांना सचिव तर डॉ. अदनानुल हक यांना कोषाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. शिवाय, एमएसएसच्या कार्यकारिणीमध्ये डॉ. शफी मुहम्मद, डॉ.हसनुल बन्ना, डॉ.एम.ए. रशीद, डॉ.इद्रीस शेख, डॉ. मुबीन शेख, डॉ. तारीख अजमल, डॉ. हारिस खान, डॉ.मुदस्सीर अली, डॉ.मुहम्मद खलील, डॉ.जुबेर काजी यांची निवड करण्यात आली.\nसत्काराला उत्तर देताना डॉ. नियाजी म्हणाले की, गेल्या दोन वर्षात तीन रक्तदान शिबीरांच्या मार्फतीने एमएसएस नागपूरद्वारे 1200 युनिट रक्त संग्रहित करून गरजूंना पुरविण्यात आले. ज्यात 500 रूग्णांना निःशुल्क रक्त उपलब्ध करून देण्यात आले. बाकीच्या रूग्णांकडूनही मेंटेनन्ससाठी लागणारे तेवढे नाममात्र शुल्क घेण्यात आले. 20 शिबिरांचे आयोजन करून पाच हजार रूग्णांची तपासणी केली गेली. त्यात 3 हजार रूग्णांची इसीजी आणि एक लक्ष रूपयाच्या औषधी मोफत वितरित केल्या गेल्या. 2 लाख रूग्णांना एमएमएसकडून विलाजासाठी आर्थिक मदतही पुरविण्यात आली. मेडिकल गायडन्स सेंटर नागपूर द्वारे 2 हजार रूग्णांना मार्गदर्शन देण्यात आले. राज्यशासनाने राजीव गांधी योजनेअंतर्गत 100 रूग्णांच्या एनजीओग्राफी, 50 रूग्णांच्या एनजीओप्लास्टी, 50 रूग्णांच्या बायपास शल्यचिकित्सा, 15 कॅन्सरवरील चिकित्सा, 30 ऑर्थोपेडिक आणि सामान्य शल्यचिकित्सा शिवाय 150 मोतीबिंदूच्या शल्यचिकित्सा केल्या गेल्या. समाजसेवेअंतर्गत विभिन्न शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती अभियान तसेच मधूमेह आणि टीबी या आजारासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. बेसिक लाईफ सपोर्टिंग ट्रेनिंगची दोन शिबीरे नागपूर रोड यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले. रमजान आणि मधूमेह या विषयावर मार्गदर्शन करणारी निःशुल्क मार्गदर्शिका रमजानमध्ये वितरित करण्यात आली.\n900 मुस्लीम स्वयंसेवकांनी आमच्या इचलकरंजीतली मंदिर...\nआपल्या मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे\nइचलकरंजीच्या स्वच्छतेसाठी मुस्लिम समाज सरसावला\nडॉ. तांबोळी देवदूतासारखे धावले\nपूरग्रस्तांना जेवनासह स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप\nमुस्लिम युवक आणि महापूर\n३० ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर २०१९\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निस��� : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभारतीय राजकारण आणि गाय\nपूर ओसरला; संसार उघड्यावर\nतीन तलाक दिलेल्या पतीला जामीन\n२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०१९\nस्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पारतंत्र्याकडे वाटचाल\nमुस्लिम मानसिकता व ईव्हीएम घोटाळा\nपितृभू आणि पुण्यभूचा सिद्धांत आणि मुस्लिम\nपूरग्रस्तांसाठी मुस्लिम समाजाची सर्वतोपरी मदत\nमहाराष्ट्र एकवटला; माणुसकीचे दर्शन\nमहापूरग्रस्त भागात मदत कार्य...\n पूरग्रस्तांवर रहेम कर; देशात शांतता, एका...\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nहज यात्रेत नेमकं काय केलं जातं\nसमाजामध्ये एकोपा, प्रेम आणि शांती निर्माण करणारा क...\nहजयात्रेकरूंसाठी बार्शी टाकळीत प्रशिक्षण शिबीर\nप्रा.डॉ. अकबर सय्यद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित\nसंभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा\nकाश्मीर : अखेर अनुच्छेद 370 रद्द\nलोकशाही तत्त्वांविरोधी काश्मीरचा पुनर्विलय\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०१९\nप्रत्येकाला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिला आहे, तो ...\nमिया काव्य : चक्रव्यूवहात फसलेल्या समुदायाचा आवाज\nअल्लाहवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोई लौटा दे मेरे बीते हुए दिन\nफैसले सच के हक में होते हैं मैं अभीतक इसी गुमान मे...\nदिवाणी समस्येचे फौजदारी सशक्तीकरण\n०९ ते १५ ऑगस्ट २०१९\nमराठा आरक्षण आणि उच्चवर्णीय मुख्यमंत्री\nइस्लाम ज्ञात आणि अज्ञात\nश्रद्धाशीलता : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविरोधी पक्ष विरहित लोकशाही\nतबरेज अन्सारी, जयश्रीराम आणि घृणेतून झालेल्या हत्या\nराष्ट्राध्यक्ष ट्रम्पचे 10 हजार खोटे दावे \nमाफक दरात रूग्णांकडून शुल्क घेतल्याने बरकत येते\n०२ ऑगस्ट ते ०८ ऑगस्ट २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्क���ळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-gudi-padwa-vishesh-special-story-oxidized-jewelry-jyoti-bagal-marathi-article-4006", "date_download": "2020-09-27T06:07:53Z", "digest": "sha1:RXP7UYPJSHB3XJ7TVYMBJX4OXMP3UL52", "length": 22911, "nlines": 126, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Gudi Padwa Vishesh Special Story Oxidized jewelry Jyoti Bagal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 23 मार्च 2020\nसध्या तरुणींमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. घागरा चोली, लेगिन्स-कुर्ती, जीन्स-टॉप, फॅन्सी साडी असो की काठपदराच्या साड्या, पार्टीसाठी मॉडर्न लुकमध्ये तयार व्हायचे असेल किंवा एखाद्या लग्नासाठी साऊथ इंडियन स्टाईलची साडी नेसायची असेल, या सर्व प्रकारच्या मेकअपवर, ड्रेसवर कोणती ज्वेलरी सहज जात असेल, तर ती ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी\nप्युअर सिल्व्हरला ब्लॅक पॉलिश केल्यानंतर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तयार होते. या ज्वेलरीचा रंग थोडासा काळपट असल्याने ही ज्वेलरी बराच काळ टिकते. शिवाय त्याचा रंग आणि चमकही जात नाही. मुळात या ज्वेलरीला जास्त चमक नसतेच. त्यामुळे एक क्लासी लुक येतो, जो कोणत्याही फंक्शनमध्ये शोभून दिसतो. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमध्ये शॉर्ट आणि लॉंग नेकलेस, झुमके, लांब कानातले, कॉकटेल रिंग्स, पैंजण, मेकला, छल्ला, बँगल्स, चेन, माळा, नोज पिन्स, इअर पिन्स, पायातील कडे, बाजूबंद असे अनेक दागिने वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध असून यांना तरुणींमध्ये चांगली मागणी���ी आहे. ही सर्व ज्वेलरी हेवी आणि हलक्याफुलक्या अशा दोन्ही प्रकारांत मिळते. प्युअर सिल्व्हरपासून तयार केलेल्या ऑक्सिडाइज्डच्या ज्वेलरीची माहिती इथे बघूया.\nनेकलेसमध्ये शॉर्ट-लॉंग असे दोन्ही प्रकार येतात. ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी प्युअर सिल्व्हरपासून तयार केली असल्याने हे नेकलेस सेट रेडी पिसमध्येच बाजारात येतात. म्हणजेच त्यांची एमआरपी ठरलेली असते. यामध्ये रेग्युलर नेकलेस आणि अँटिक नेकलेस असतात. रेग्युलर नेकलेसला सिल्व्हर पॉलिश असते, तर अँटिक नेकलेसला ब्लॅक पॉलिश केलेले असते. या नेकलेसची प्युरीटी ९२.५ टक्के आहे. यामध्ये कुंदनवर्क सेटिंग जास्त पाहायला मिळते. प्लेन नेकलेसला ब्लॅक पॉलिश करता येत नाही, त्यासाठी नेकलेसवर डिझाईन असावे लागते. ऑक्सिडाइज्डच्या नेकलेसमध्ये टेंपल या प्रकारच्या पॅटर्नचे डिझाईनही बघायला मिळते.\nऑक्सिडाइज्डच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये तन्मणी, चिंचपेटीही मिळते. यामध्ये लॅपल कल्चर्ड नावाचे मोती, पाचूचे सेमी स्टोन वापरलेले दिसतात. यांच्या साधारण किमती ६५०० रुपयांच्या पुढे घेऊ तशा आहेत. याव्यतिरिक्त फॅन्सी माळाही पाहायला मिळतात. काही फॅन्सी माळा या थ्रेडमध्ये डिझाईन केल्या आहेत, तर काहींमध्ये रंगीत मोती, स्टोन्स आणि कुंदनवर्क केलेले दिसते. या माळा सेमी रेंजमध्ये उपलब्ध आहेत. थ्रेडवर्क असलेली फॅन्सी माळ रेड ब्लॅक रंगात उपलब्ध असून यांच्या किमती पाच हजारांच्या पुढे आहेत.\nऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमध्ये सर्वांत जास्त पसंती असते ती कानातल्या अँटिक झुमक्यांना. हे झुमके हेवी आणि सिंपल अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती १५०० ते पाच हजारांच्या दरम्यान आहेत. यांचीही एमआरपी ठरलेली असते. तसेच पेंडंट आणि इअरिंग्जच्या फॅन्सी सेटमध्येही अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. यांच्या किमती साधारण दोन हजारांपासून पुढे आहेत. कानातले टॉप्स हे लहान मोठ्या दोन्ही स्वरूपात उपलब्ध असून मोठ्या टॉप्सना तुलनेने जास्त मागणी दिसते. यामध्येही वेगवेगळ्या स्टोन्सचा वापर केलेला पाहायला मिळतो. बांगड्यांमध्ये स्टोन आणि अँटिकच्या बांगड्या सेमी रेंजमध्ये उपलब्ध आहेत. स्टोनच्या बांगड्या तीन हजारांपासून पुढे घेऊ तशा आहेत. बांगड्यांव्यतिरिक्त अँटिकच्या कड्यांमध्येही काही डिझाईन्स आहेत. हे कडे साधारण आठ ह��ारापर्यंत येते. पुरुषांसाठीही ब्लॅक पॉलिशमध्ये कडे उपलब्ध असून त्यांच्या किमती चार हजारांपासून पुढे आहेत.ऑक्सिडाइज्डच्या पैंजणामध्ये हेवी आणि सिंगल चेनचे पैंजण उपलब्ध आहेत. यामध्ये कमी जास्त घुंगरांचे डिझाईन पाहायला मिळते. तसेच काहींमध्ये रंगीत खडेही वापरले आहेत. चमकणाऱ्या चांदीच्या पैंजणांपेक्षा हे पैजणही छान दिसतात. यामध्ये फक्त पॉलिशचा फरक असतो. यांच्या साधारण किमती दोन हजार ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच ३५ ग्रॅम ते १०० ग्रॅमच्या दरम्यान ते येतात.\nऑक्सिडाइज्ड छल्ले हे ३० ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे आहेत, मात्र छल्ल्यांमध्ये चांदीच्या छल्ल्यांना जास्त मागणी दिसते. बऱ्याचदा लग्नासाठी हेवी छल्ले घेतले जातात, तर भेट म्हणून देण्यासाठी सिंपल आणि कमी वजनाचे छल्ले घेतले जातात.\nऑक्सिडाइज्ड मेकला १२० ग्रॅमपासून अगदी ५०० ग्रॅमपर्यंत मिळतो. मात्र मेकला, छल्ला यांना सीझननुसारच मागणी असते. इतर दागिने तर नेहमी वापरले जातात. नोज पिन तर ब्लॅक पॉलिशमध्ये मिळतेच, पण नाकातली पारंपरिक नथही ऑक्सिडाइज्डमध्ये मिळते. या नथीमध्ये वापरलेला गुलाबी स्टोनमुळे ती जास्त उठावदार दिसते.\nसोन्या चांदीच्या दागिन्यांचा ट्रेंड तर बाराही महिने असतो, पण ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीबरोबर प्लॅटिनमचे दागिनेही ट्रेंडमध्ये आहेत. सोबर पण चकचकीत असे प्लॅटिनमचे दागिने सर्वांना आकर्षित करतात. यामध्ये हातातले कडे, ब्रेसलेट, बांगड्या, अंगठ्या, नेकपीस, अॅंकलेट असे दागिने पाहायला मिळतात. मात्र यामध्ये जास्त मागणी ही कपल अंगठ्या, अॅंकलेट, कानातले टॉप्स आणि ब्रेसलेटला दिसते. शिवाय हे दागिने जास्तकरून पार्टी वेअरवरती घातले जातात. सध्या प्री-वेडिंग फोटोशूट सर्रास केली जात असून त्यासाठी वनपीस ड्रेसवर खास असेच आकर्षक दागिने वापरले जात आहेत. शिवाय एंगेजमेंटसाठी प्लॅटिनमच्या कपल रिंग्जना चांगली डिमांड दिसते. मात्र प्लॅटिनमच्याही किमती जास्त असल्याने एका ठराविक वर्गातीलच ग्राहक ही ज्वेलरी घेताना दिसतात.\nऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची काळजी घेण्यासाठी काही टिप्स :\nही ज्वेलरी कापडामध्ये न ठेवता कापूस किंवा प्लॅस्टिकच्या कागदात ठेवावी.\nप्युअर सिल्व्हरची ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घेताना तिची क्वालिटी/प्युरीटी तपासून घ्यावी. तसेच वॉरंटी आणि गॅरंटीदेखील विचारून घ्यावी.\nविशेषकरून इअरिंग्ज खरेदी करताना जास्त हेवी घेऊ नयेत, कानांना त्रास होऊ शकतो.\nसाधी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घेताना त्यामध्ये कोणते मेटल वापरले आहे ते पाहावे, अन्यथा ॲलर्जी होण्याची शक्यता असते.\nऑनलाइन ज्वेलरी खरेदी करण्यासाठी ब्रँड विश्वसनीय असेल याची खात्री करावी. अशा वेळी त्या ब्रँडच्या वेबसाईटवर ज्वेलरी खरेदीसंबंधी ग्राहकांनी केलेल्या कॉमेंट्सचा उपयोग होऊ शकतो.\nऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला सध्या मार्केट आहे. मात्र, यांची रेंज थोडी जास्त असल्याने ठराविक ग्राहकच घेतात. यामध्ये सर्व प्रकारच्या कानातल्यांना जास्त मागणी आहे. त्यातही लांब आणि मोठ्या झुमक्यांना तरुणींची जास्त पसंती असते. हे दागिने वेलवेटच्या कापडामध्ये न ठेवता एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवावेत, म्हणजे खराब होत नाहीत. अशी थोडी काळजी घेतली, तर हे दागिने आहे तसे राहतात.\nनिलेश जोरी, पीएनजी ज्वेलर्स\nमला ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी प्रचंड आवडते. जास्तकरून वेगवेगळ्या प्रकारचे इअरिंग्ज जास्त आवडतात. यामध्ये अलीकडे बरीच व्हरायटीही बघायला मिळते.रोजच्या वापरासाठी आणि फंक्शनसाठी ही ज्वेलरी मस्त आहे. कॉटनच्या साडीवर तर अगदी उठून दिसते. मला जणू ब्लॅक पॉलिशचे कानातले जमवण्याचा छंदच आहे.\nप्युअर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सोडून, सर्वांना परवडेल अशा दरातही ब्लॅक पॉलिशचे दागिने अगदी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या किमतीतही बाजारात उपलब्ध आहेत. पुण्यात एफसी रोड, तुळशी बाग, पुणे कॅम्प, खडकी बाजार अशा ठिकाणी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सहज मिळते. यामध्ये जास्तकरून शॉर्ट-लॉंग नेकलेस आणि लॉंग इअररिंग्जला कॉलेज तरुणी जास्त पसंती देतात. नेकलेसमध्ये एक-दोन-तीन लेअरचे नेकलेस आहेत. यामध्ये लाल, हिरवा, पिवळा आणि ब्लॅक असे मॅट कलरचे स्टोन्स जास्त वापरलेले दिसतात. तसेच सध्या नोज पिन्सचाही ट्रेंड पाहायला मिळतो आहे. थोड्या मोठ्या आकारातल्या नोज पिन्स जास्त चालतात. या नोज पिन्स प्रेसिंगच्या असल्याने कोणालाही सहज वापरता येतात. तसेच ब्रेसलेटपेक्षा हातातल्या जाड कड्यांची तरुणींमध्ये जास्त क्रेझ पाहायला मिळते. काही लटकन असणाऱ्या बंगड्याही बघायला मिळतात. ब्लॅक पॉलिशच्या अंगठ्याही खूप चालतात. यांचा आकार आणि त्यावर केलेले डिझाईन नेहमीच्या आकारापेक्षा मोठे असते, पण वजन मात्र कमी असते. हातात बांगडी न घालता फक्त अंगठी घातली आणि नखांना नेलपेंट लावले, तरी छान लुक येतो. तसेच पाचही बोटांमध्ये घलण्यासाठीही अंगठ्याचा सेट येतो, यात एकसारख्या किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या अंगठ्या असतात. या प्रकारची ज्वेलरी रोज न घालता, एखाद्या फंक्शनच्यावेळी जास्त शोभून दिसते. या दागिन्यांमध्ये जास्तकरून हलक्याफुलक्या दागिन्यांना प्राधान्य दिले, तर कोणीही हे दागिने सहज कॅरी करू शकते. तरुणींना रोज कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना ही ज्वेलरी सहज वापरता येते.\n(लेखात दिलेल्या किमतीत आणि वजनात बदल होऊ शकतो.)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1/", "date_download": "2020-09-27T07:49:23Z", "digest": "sha1:U5WB5DCQRF3MEA7NW6G6ZY2PGRJSESKY", "length": 20190, "nlines": 73, "source_domain": "kheliyad.com", "title": "स्त्रीशक्तीची सुवर्णपकड - kheliyad", "raw_content": "\nजैन यांचं कर्तृत्व बेदखल करणारी भारतीय क्रीडाव्यवस्था आणि इराणी महिलांचं अस्तित्व नाकारणारी इराणी शासनव्यवस्था या दोन्ही व्यवस्थांना दखल घेण्यास भाग पाडलं ते शैलजा जैन यांनीच. रचना क्लब ते थेट इराण कबड्डी संघाचे प्रशिक्षकपद हा जैन यांचा प्रवासच थक्क करणारा आहे.\nएकीकडे महिलांचं अस्तित्व नाकारणारी इराणी शासनव्यवस्था, तर दुसरीकडे कर्तृत्व सिद्ध करूनही तिची दखल न घेणारी भारतीय क्रीडाव्यवस्था. तिचं अस्तित्व नाकारणाऱ्या या दोन्ही व्यवस्था सारख्याच. मात्र, या दोन्ही व्यवस्थांना तिच्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली. त्यामागे होती एक भारतीय महिला. त्या म्हणजे इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन. एशियाड क्रीडा स्पर्धेत इराणने भारताला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.\nइराणमध्ये महिलांवर किती तरी बंधने. अगदी घराबाहेर पडायचे म्हंटले, तरी नखशिखांत वेशभूषा करायची. पुरुषांचे सामने पाहण्याचीही जिथे चोरी, त्या देशातील महिलांचे जगणे कसे असेल… अशा देशातील महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणे म्हणजे धाडसच म्हणावे लागेल. पण ६१ वर्षीय जैन यांनी ते स्वीकारले. इराणमध्ये कोणीही पाहुणा आला, मग तो राष्ट्राध्यक्ष का असेना, त्यांचे ‘मिस्टर अब्बास’ या नावानेच स्वागत केले जाते. महिला असेल तर ‘मिस’. शैलजा यांनी इराणमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्यांना ‘मिस जैन’ म्हणूनच संबोधले गेले.\nतालुका क्रीडाधिकारीपदावरून निवृत्त झालेल्या शैलजा जैन मूळच्या नागपूरच्या. लग्नानंतर त्या नाशिककर झाल्या. लग्नानंतर त्यांनी कबड्डी आणि खो-खोचा एनआयएस प्रशिक्षण कोर्सही पूर्ण केला. जैन यांनी तीनशेपेक्षा अधिक राष्ट्रीय कबड्डीपटू घडवले. कबड्डीत दबदबा निर्माण करणाऱ्या नाशिकच्या रचना क्लबचे नाव आजही अनेकांच्या ओठी आहे. याच क्लबने भक्ती कुलकर्णी, निर्मला भोईसारख्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू दिल्या. त्यांच्या प्रशिक्षकही याच शैलजा जैन. हा काळ कापरासारखा उडून गेला. आपल्याकडे विस्मरण फार लवकर होते. २०१४ मध्ये त्या निवृत्त झाल्या. अगदी इराणी यशापर्यंत जैन हे नाव कुणाच्या गावीही नव्हतं. जैन यांचं कर्तृत्व बेदखल करणारी भारतीय क्रीडाव्यवस्था आणि इराणी महिलांचं अस्तित्व नाकारणारी इराणी शासनव्यवस्था या दोन्ही व्यवस्थांना दखल घेण्यास भाग पाडलं ते मिस जैन यांनीच. रचना क्लब ते थेट इराण कबड्डी संघाचे प्रशिक्षकपद हा मिस जैन यांचा प्रवासच थक्क करणारा आहे.\nनिवृत्तीनंतर २०१७ मध्ये त्यांनी इराणच्या महिला संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. इराणमध्ये पाऊल ठेवताना त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते. एक तर कायद्याची बंधने. इराणमध्ये पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी आलेल्यांनी त्यांना पहिल्यांदा स्कार्फ दिला. महिलेने हिजाब परिधान करणे इराणमध्ये अपरिहार्य. त्यात कोणतीही तडजोड नाही. अशा देशात जैन यांना महिलांना कबड्डी शिकवायची होती. हिजाबाचं इतकं बंधन, की कबड्डी खेळताना झटापटीत हिजाब निघाला तर इराणी खेळाडू आधी हिजाब सांभाळतील, मग मध्य पाटीला स्पर्श करतील\nइराणमधील आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात जैन यांना पहिल्यांदा इराणी महिला समजून घ्यावी लागली, मग प्रशिक्षणाची दिशा ठरवावी लागली. आपल्याकडे पुरुषांची कबड्डी महिलांना सहजपणे पाहता येते. तेथे मात्र तसे नाही. महिलांना पुरुषांचा खेळ पाहण्यास बंदी आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा इराण वि. स्पेन हा सामना महिलांना पाहता यावा यासाठी इराण सरकारला बहुमत घ्यावे लागले होते. हा अपवाद वगळला तर महिलांना पुरुषांचे आणि पुरुषांनाही महिलांचे सामने पाहण्यास अजिबात मुभा नाही. अगदी काही काम असेल तरी ते महिलांच्या मैदानावर येऊ शकत नाहीत. मुळात महिलांचे सामनेही लाइव्ह दाखविले जात नाहीत. सुवर्णपदक जिंकल्यानंतरही या महिलांचा कबड्डी सामना टीव्हीवर दाखविण्यात आलेला नाही. महिलांवर बंधने असली तरी ती आपल्याला जाचक वाटतील; पण इराणी महिलांना त्याचे काहीही वाटत नाही. इराणमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात भरचौकात फाशी दिली जाते. त्यामुळे तिथे महिला इतक्या सुरक्षित आहेत, की रात्री बारा वाजताही रस्त्यावरून एकटी महिला जात असेल तरी तिला भीती वाटत नाही. इराणच्या सुरेख मेहमाननवाजीने (आतिथ्यशीलता) मिस जैन भारावल्याच. रस्त्यावरून फिरताना त्यांचे हिंद हिंद म्हणून कौतुकाने स्वागत व्हायचे. जैनही त्यांना सलाम ठोकायच्या.\nजैन यांच्यापुढे एकच आव्हान होते, ते म्हणजे महिलांना प्रशिक्षण देणे. इराणने तर त्यांच्या हाती ४५ महिला सोपवल्या. हा असा संघ ज्याला कबड्डीची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तरीही त्यांच्या नसानसांत कबड्डी यातून जैन यांना अंतिम १२ जणींचा संघ निवडण्याचे अधिकार देऊन टाकले. यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असंही त्यांना सांगितलं. जैन दचकल्याच. बापरे… यातून जैन यांना अंतिम १२ जणींचा संघ निवडण्याचे अधिकार देऊन टाकले. यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असंही त्यांना सांगितलं. जैन दचकल्याच. बापरे… एक तर इथले कायदे इतके कडक, त्यात संघ एकटीनेच निवडायचा म्हणजे अग्निपरीक्षाच. एक अनामिक भीती त्यांच्या मनात दाटली होती.\nइराणी महिलांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा फिटनेस अप्रतिम. संघात दोन विवाहित महिलाही होत्या. एक ३६ वर्षांची, तर दुसरी २७ वर्षांची. पण फिटनेस इतका उत्तम होता, की भारतीय कबड्डी संघात तशा खेळाडू शोधून सापडणार नाहीत. स्पोर्ट ड्रेसही नखशिखांत परिधान केला जातो. खेळतानाही त्यांना या कपड्यांनी अवघडलेपण अजिबात जाणवत नाही. प्रशिक्षण शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या परिसरात एकही पुरुष दिसणार नाही. मॅनेजर, मानसशास्त्रज्ञ, फिजिओपासून तेथे लहानसान काम करणाऱ्यांपर्यंत सर्व महिलाच. अगदी मुलाखत घेण्यास पत्रकार येणार असेल तर तीही महिलाच. सर्व ���ेळाडू उच्चशिक्षित असल्या तरी एकीलाही इंग्रजी येत नव्हते. कारण त्यांचं शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालेलं होतं. इथे जैन यांच्यासमोर भाषेची मोठी अडचण होती. अगदी रन किंवा डाइव्ह मारायला सांगायचं असलं तरी जैन यांना ते कृती करूनच सांगावं लागायचं. हळूहळू त्यांनी फारसी शब्दाची माहिती घेतली. पुढे पुढे त्या खेळाडूंशी एकरूप होत गेल्या. खेळाडूंना शिकवताना आणखी एक अडचण उभी ठाकली. ते म्हणजे या महिला संघाला ८ दिवसांपेक्षा अधिक दिवस निवासी प्रशिक्षण देता येत नव्हते. कारण मुली जास्त दिवस घराबाहेर राहू शकत नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्या ‘होमसीक’ होऊ नये पण जैन यांना कशीबशी १५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणाची परवानगी मिळाली. इराणमध्ये महिलांवर जाचक बंधने आहेत, असे आपल्याला वाटते; पण तसे तेथे अजिबात जाणवले नाही, असे जैन ठामपणे सांगतात. उलट प्रशिक्षणाच्या कालावधीत स्विमिंग टँकपासून सोना बाथपर्यंत अनेक उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा खेळाडूंना दिल्या जात होत्या. सॉल्टरूम (मिठाची खोली) ही सुविधा तर जैन यांनी नव्यानेच अनुभवली. संपूर्ण खोली मिठाने व्यापलेली. भिंती, छत, फरशी मिठाची. स्विमिंग झाल्यानंतर ओलेत्या कपड्याने या मिठाच्या खोलीत यायचं. खोलीत निवांतपणे पहुडल्याने शरीराला आराम मिळतो, तसेच हा व्यायाम अस्थमासाठीही चांगला असतो. त्यामुळे संपूर्ण वेदनादायी शरीर पुन्हा ठणठणीत व्हायचं.\nसर्व महिला आर्थिकतेत संपन्न. शिबिर घरापासून जवळ असेल तर बहुतांश खेळाडू स्वत:च्या कारनेच यायच्या. लांब असेल तर स्वत: पैसे खर्चून विमानाने येत. शिबिर इराणच्या विविध शहरांत झाले. त्यामुळे निम्मा इराण मिस जैन यांनी या शिबिरांतच पालथा घातला.\nमिस जैन शुद्ध शाकाहारी. इराणी माणूस मात्र मांसाहाराशिवाय जेवणाची कल्पनाच करू शकत नाही. अशा परिस्थितीत जैन यांची कसोटी लागायची. अगदी कोशिंबीरमध्येसुद्धा मांसाचे तुकडे असायचे. इराणी महिला तर आश्चर्याने म्हणायच्या, “मिस जैन, तुम्ही अंडीपण खात नाहीत” जेवणाचा इतका मोठा प्रश्न जैन यांच्यापुढे असायचा, की कधी कधी त्या उपाशीच राहत. ड्रायफ्रूट्सचाच काय तो दिलासा.\nइराणी महिला संघाचा सराव मात्र कसून घेतला. फिटनेस चांगला असल्याने हार्डवर्क करण्यात एकही इराणी महिला मागे हटत नव्हती. जैन यांनी वाळूवर, तसेच समुद्राच्या पाण्यात���ी प्रशिक्षण घेतले. जैन यांच्या या मेहनतीचे फलित म्हणजे एशियाड स्पर्धेत इराणने जिंकलेले ऐतिहासिक सुवर्णपदक. मिस जैन यांच्या चेहऱ्यावर आनंद-दु:खाच्या छटा एकाच वेळी उमटून गेल्या. कारण एक त्यांची टीम होती जी सुवर्णपदकाचं सेलिब्रेशन करीत होती, तर दुसरा मायदेशाचा संघ, जो पदक हुकल्यानं हिरमुसलेला त्या पाहत होत्या. इराणमध्ये कारून ही एकमेव अधिकृत नदी आहे. ज्या वेळी इराणने भारताला पराभूत करून सुवर्ण जिंकले तेव्हा जैन यांच्या एका डोळ्यांत ‘कारून’च्या आनंदधारा, तर दुसऱ्या डोळ्यांत मायदेशाप्रती कारुण्यधारा वाहत होत्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/the-drunken-young-men-beat-the-policemen/articleshow/65028478.cms", "date_download": "2020-09-27T07:23:32Z", "digest": "sha1:7GB6YVQ3MNCOER77VHAFRE4E7KYNDCD6", "length": 14401, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमद्यधुंद तरुणांची पोलिसांना मारहाण\nभल्या पहाटे एका फ्लॅटमध्ये मोठ्या आवाजात सुरू असलेला धिंगाणा थांबविण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांना डांबून ठेवून त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार मंगळवारी मीरारोडमध्ये घडला. याप्रकरणी मीरारोड पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून त्यात दोन महिलांचाही समोवश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांनी दिली.\nम. टा. वृत्तसेवा, भार्इंदर\nभल्या पहाटे एका फ्लॅटमध्ये मोठ्या आवाजात सुरू असलेला धिंगाणा थांबविण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांना डांबून ठेवून त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार मंगळवारी मीरारोडमध्ये घडला. याप्रकरणी मीरारोड पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून त्यात दोन महिलांचाही समोवश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांनी दिली.\nमीरारोड पूनम गार्डन भागात समृद्धी नावाच्या इमारतीत डी ६०३ या फ्लॅटमध्ये सहाव्या मजल्यावर मोठ्या आवाजात गाणी वाजवून आरडाओरडा सुरू असल्याची तक्रार मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आली. पहाटे अडीच वाजल्यापासून जोरजोराने आवाज येत असल्याने या इमारतीमधील त्रस्त रहिवाशांनी ही तक्रार केली होती. तक्रार आल्यावर मी���ारोड पोलिस ठाण्यातील दोन पोलिस या इमारतीत गेले. इमारतीच्या वॉचमनसह पोलिस कर्मचारी फ्लॅटमध्ये गेले व धिंगाणा बंद करण्यास सांगितले. त्यावेळी फ्लॅटमध्ये पार्टी करीत असलेल्यांनी या दोन पोलिसांना आतमध्ये कोंडत शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. या फ्लॅटमध्ये असलेले सगळे जण दारू प्यायले होते व हुक्का प्यायले होते. 'हा धिंगाणा बंद करा' असे पोलिसांनी सांगितले असता मद्यधुंद असलेल्या १४ जणांनी पोलिसांनाच मारहाण केली. एका पोलिसाचा मोबाइल काढून घेतला. दोनपैकी एका पोलिस कर्मचाऱ्याने मोबाइलवरून त्याला डांबून ठेवल्याची माहिती मिरारोड पोलिस ठाण्यात व पोलिस निरीक्षक लब्दे याना दिली तेव्हा तिसरा पोलिस कर्मचारी त्यांना सोडविण्यासाठी गेला असता तिसऱ्या कर्मचाऱ्यालाही मद्युधंद १४ जणांनी मारहाण केली. त्यामुळे अखेर मीरारोड व आजूबाजूच्या पोलिस ठाण्यातील जादा पोलिस बंदोबस्त या इमारतीत आला. त्यानंतर तीन पोलिसांची सुटका करण्यात आली. तसेच, त्या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nचिराग त्रिवेदी याच्या वाढदिवसाची ही पार्टी होती व त्या पार्टीत आलेले सगळे दारू प्यायले होते. रात्री १२ वाजता सुरू झालेली पार्टी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती. १४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व १४ आरोपी मीरारोड भागातील असून चांगल्या घरातील, काही जण नोकरी करणारे, काही जण व्यवसाय करणारे आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nभिवंडी इमारत दुर्घटना;मृताचा आकडा ३८वर...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nएक दिवसाच्या बाळाला ताठ कण्याची भेट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं ��मोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nदेशभारत संयुक्त राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेपासून कधीपर्यंत दूर राहणार\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nमुंबईराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nअर्थवृत्तवितरक-ग्राहकांना फटका; हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार\nमुंबईपक्ष देईल ते काम करणारा कार्यकर्ता, नवीन जबाबदारीवर तावडेंची प्रतिक्रिया\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यसप्टेंबरचा शेवटचा रविवार 'या' राशींना आनंददायी; आजचे भविष्य\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/document/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-27T06:54:05Z", "digest": "sha1:TXNGWANELYZCIC4ODGJNX6UGGH7LM6OI", "length": 10047, "nlines": 144, "source_domain": "raigad.gov.in", "title": "हॅण्ड सॅनिटायर्झ, मास्क्स यांचा बेकायदेशीर साठा व विक्री होणार नाही याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण यांना दिलेले पत्र | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पि��ल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nहॅण्ड सॅनिटायर्झ, मास्क्स यांचा बेकायदेशीर साठा व विक्री होणार नाही याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण यांना दिलेले पत्र\nहॅण्ड सॅनिटायर्झ, मास्क्स यांचा बेकायदेशीर साठा व विक्री होणार नाही याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण यांना दिलेले पत्र\nहॅण्ड सॅनिटायर्झ, मास्क्स यांचा बेकायदेशीर साठा व विक्री होणार नाही याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण यांना दिलेले पत्र\nहॅण्ड सॅनिटायर्झ, मास्क्स यांचा बेकायदेशीर साठा व विक्री होणार नाही याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण यांना दिलेले पत्र 28/03/2020 View (359 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/malyachya-malyamadhi-marathi-lyrics/", "date_download": "2020-09-27T07:52:13Z", "digest": "sha1:FGDLPQIBWECNVDDYIGRXNT3PLXITEY4H", "length": 6008, "nlines": 128, "source_domain": "marathilekh.com", "title": "माळ्याच्या मळ्यामधी | Malyachya Malyamadhi | Marathi Lyrics - मराठी लेख", "raw_content": "\nगीत – दादा कोंडके\nसंगीत – राम कदम\nस्वर – उषा मंगेशकर , जयवंत कुलकर्णी\nमाळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी\nराखण करते मी रावजी,\nरावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी\nऔंदाचं ग वरीस बाई मी सोळावं गाठलं ग\nचोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं ग\nकाळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी\nरावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी\nनार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनी\nफुलराणी जीव माझा साजणी ग जडला तुझ्यावरी\nरावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी\nमाळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी\nवांगी तोडते मी रावजी,\nरावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी\nगोर्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू ग\nअंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू ग\nपदर राहिना खांद्यावरी पिसाट वारं भरलं उरी\nरावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी\nशुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी\nमंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरी\nमाळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी\nवांगी तोडते मी रावजी,\nरावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/user/login?destination=node/7216%23comment-form", "date_download": "2020-09-27T06:29:31Z", "digest": "sha1:LGH3CRUSRH2ZB7KEQ2CLVJU74MNGALMX", "length": 4681, "nlines": 59, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nया सदस्यनामाचा परवलीचा शब्द/पासवर्ड\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा ��ाम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_539.html", "date_download": "2020-09-27T06:01:42Z", "digest": "sha1:GAQCDG63D2DPYDLBBF5QO7TCSZ4HAVPZ", "length": 7369, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राज्यमंत्री बच्चु कडूंचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर.! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / letest News / updates / महाराष्ट्र / राज्यमंत्री बच्चु कडूंचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर.\nराज्यमंत्री बच्चु कडूंचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर.\nअमरावती : कोरोना रोगाचा फटका, दूध दरवाढ मिळत नसल्याने आर्थिक तोटा, बोगस बियाणं, वादळ, मान्सून, कीड, खतांसाठी करावा लागणार खटाटोप अशा सर्वच प्रतिकूल परिस्थितीतुन शेतकऱ्यांना जावं लागत आहे. यावरूनच आता राज्यमंत्री बच्चु कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.\nविदर्भात सर्वाधिक सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र, बोगस बियाणांमुळे पीक उगवलंच नाही, आणि जे उगवलं ते वाढलच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यां��ी दिले.\nयानंतर बच्चु कडू यांनी, ‘ ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे,’ असे सांगितले. तर, पुढं त्यांनी शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवरून सरकारलाच खडेबोल सुनावले. \"राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय\" असा घणाघातच त्यांनी केला आहे.\nराज्यमंत्री बच्चु कडूंचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर.\nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/immediately-vacate-dangerous-building-kurla-says-high-court-a584/", "date_download": "2020-09-27T07:57:37Z", "digest": "sha1:XSNGO2MRBVMCIUREZFHYOOIOTRUC3J56", "length": 28637, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कुर्ला येथील धोकादायक इमारत तत्काळ रिकामी करा - हायकोर्ट - Marathi News | Immediately vacate the dangerous building at Kurla says High Court | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अॅडमिन\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार\n 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या\nअर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत\nश्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा\nएसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nकोरोनापश्चात जगाशी जुळवून घेताना...\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoni��ी सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nकुर्ला येथील धोकादायक इमारत तत्काळ रिकामी करा - हायकोर्ट\nएखादी खासगी अतिधोकादायक इमारत पाडायची असल्यास किंवा ती खाली करायची असल्यास तेथील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद महापालिका कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आहे, असे चक्कीवाला इमारतीच्या रहिवाशांनी म्हटले.\nकुर्ला येथील धोकादायक इमारत तत्काळ रिकामी करा - हायकोर्ट\nमुंबई : कुर्ला पश्चिम येथील एक अतिधोकादायक इमारत एका आठवड्यात खाली करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने या इमारतीतील ७० रहिवाशांना दिले.\nएखादी खासगी अतिधोकादायक इमारत पाडायची असल्यास किंवा ती खाली करायची असल्यास तेथील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद महापालिका कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आहे, असे चक्कीवाला इमारतीच्या रहिवाशांनी म्हटले.\nआपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ३० (२) (२) अंतर्गत असुरक्षित क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि आपत्ती टाळण्याकरिता व उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यासंदर्भात असलेल्या तरतुदीचा अर्थ म्हणजे महापालिका तसे करण्यास बांधील आहे, असा होत नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी यांनी म्हटले.\nयाचिकादारांचे वकील व्ही. व्ही. शुक्ला यांनी न्यायालयाला सांगितले की, खासगी धोकादायक इमारत पाडण्यापूर्वी महापालिकेने येथील सदनिकाधारकांची राहण्याची पर्यायी सोय करणे बंधनकारक आहे. हा युक्तिवाद योग्य नसल्याचे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत पालिकेला २५ जुलैच्या नोटीसप्रमाणे इमारत पाडण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावर शुक्ला यांनी दोन आठवड्यांची मुदत मागितली. ‘अनेक लोकांनी इमारत खाली केली आहे आता ५० लोक उरले आहेत,’ असे म्हणत न्यायालयाने सदनिकाधारकांना एका आठवड्याची मुदत दिली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMumbai High Courtमुंबई हायकोर्ट\nमहिलांवरील गुन्ह्यांमुळे होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करू शकत नाही- उच्च न्यायालय\n६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा\nयोद्ध्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई द्या, जनहित याचिका\nवेतनासंदर्भात दिलेले आदेश ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी लागू नाहीत - उच्च न्यायालय\nसमाजमाध्यमांवर खोटे संदेश पसरविण्यासंदर्भातील आदेशाची मुदत वाढविली ना��ी - राज्य सरकार\ncoronavirus: कोरोना रुग्णांची नावे का जाहीर करावीत\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार\nकोरोना काळात वाढला मुंबईचा टोल\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही; अनलॉक कधी होणार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nअस्थमा रूग्णांना कोरोना झाल्यास 'ही' घ्या काळजी | Asthma and COVID-19 | Lokmat Oxygen\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nदसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू\nमौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nNCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....\n‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\n‘त्या’ ग्रुपची दीपिका��� होती अॅडमिन\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\n‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अॅडमिन\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://parichit-javalacha.blogspot.com/2012/01/", "date_download": "2020-09-27T05:53:07Z", "digest": "sha1:WBP4ECCLQMICGXHEBP2BPGJSD5TMIS3Z", "length": 15869, "nlines": 88, "source_domain": "parichit-javalacha.blogspot.com", "title": "\" परिचित...\": January 2012", "raw_content": "\nमाझी भ्रमंती / एक स्वप्न\n\" तू माझी...तीच लहर आनंदाची…\"\n\" वाट पाहत असतो मी बाहू पसरून…\nअसते खात्री कि तू येशीलच उसळून…\nपरंतु भेटते क्षणभरच तू…\nआणि मिठीतच माझ्या जाते विरघळून…\"\n\" परत कधी येणार तू...\nयाचीच मनाला लागते हूर हूर…\nविरहाचे हे क्षण होतात असह्य..\nआणि मनात माजते माझ्या भावनांचे काहूर...\"\n\" राहणार विरहातही मी...तोच अढळ किनारा तुझा...\nआणि आहेच खात्री राहशील तू माझी...तीच लहर आनंदाची…\"\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nकधी पासून म्हणतोय काही तरी लिहू काही तरी लिहू, पण काय करू यार जमतच नव्हतं. नवीन वर्ष्याबद्दल तर लिहायचंच होतं पण त्या व्यतिरिक्त खूप विषय साठले आहेत मनात. खूप वेळेस तर सुरुवात पण केली होती लिहायला पण जवळ जवळ सर्वच पोस्ट \"ड्राफ्ट\" म्हणुनच सेव असलेल्या दिसत आहेत हो. पण आता वाटलं कि नवीन वर्ष सुरु झालंय, तर मग काही तरी रेझोल्युशन करायला हवं ना :) म्हणून ज्या प्रकारे मी मागे थोडं फार का होयीना नियमित लिहायचो तेच पुढे कंटिन्यू करायचं ठरवलं आहे…म्हणजे नवीन असं काही नाही तर जे काही पूर्वी होतं तेच टिकवायच ठरवलं आहे.\nह्या पोस्ट मध्ये मी मुद्दामून जरा मोठ मोठे (जड असे) शब्द वापरणार आहे, (मी ते सहसा दैनंदिन जीवनात वापरत नाही) कारण इतके मोठे शब्द वापरावे लागतील असं मी कोणतंच काम नाही करत. पण कधी तरी त्यांची गरज नक्कीच भासते, असेच शब्द आहेत ते आणि आज खरच मला ते लागत आहेत.\nते असं कि आपल्या पैकी बरेच जन नवीन काही तरी करायचं असं ठरवतात...मस्त सुरुवात करतात...पण काही न काही कारणामुळे ते पूर्ण करायचं राहून जातं. कारण काय तर सातत्याचा अभाव (जो माझ्यात पुरे पूर ��णि ठासून भरलेला आहे तो) कोणतीही चांगली सवय लावण्यासाठी म्हणे कमीत कमी २१ दिवस लागतात, सातत्याने केली तर, नाही तर भरपूर दिवस लागू शकतात (आणि मग शंकाच आहे :)) असो... सातत्य..किती लहानसा शब्द आहे हा...पण चांगलाच घाम गाळतो आपला. जीवनात कुठलीही गोष्ट करायला...सातत्य हवंच... (अगदी मुंबई-पुणे-मुंबई ह्या सिनेमा मधल्या \"अभिमान हवा\" ह्या डायलॉग प्रमाणे.. ठासून) आता लिहिता लिहिता वाटलं कि जरा विचार करू ह्या गोष्टीवर कि आपल्या कडून (माझ्या सारख्या मंडळींकडून) एखादी छान अशी गोष्ट सातत्याने का नाही होतं. मग वाटलं कि ती मला लागत नाही म्हणून. म्हणजे आपल्याला भूक कशी लागते, ते लागणं. भूक लागते म्हणून आपण जेवतो, तहान लागते म्हणून आपण पाणी पितो. मग परत विचार आला ह्या तर मुलभूत गरजा आहेत ह्यांच्या शिवाय तर जगणं अवघड. पण मग सचिन का म्हणतो कि मी क्रिकेट शिवाय जगू नाही शकत... बच्चन का म्हणतो कि अभिनयच माझ्यासाठी सगळं काही आहे बच्चन का म्हणतो कि अभिनयच माझ्यासाठी सगळं काही आहे असं कसं शक्य आहे असं कसं शक्य आहे ह्या तर मुलभूत गरजा नाही वाटत मग...पण मग परत विचार आला कि हे सहज शक्य आहे...पण केव्हा..जेव्हा आपली आवडच आपलं जीवन बनते...मग ती आवड एखादी वस्तू, सवय किव्वा व्यक्तीहि असू शकते. मानसशास्त्राने पण असंच सांगितले आहे कि ज्या गोष्टी बद्दल आपण कायम विचार करू किव्वा कायम तिचंच मनन चिंतन करू तर ती आपल्यात यायला लागते किव्वा आपण तिच्या सारखं बनून जातो. मग आपलं स्वतःच काही अस्तित्वच राहत नाही. म्हणजे मग एखादी गोष्ट जर का जीवनात उतरवायची असेल तर पहिले ती मनात उतरली पाहिजे आणि तिच्या शिवाय दुसरं काहीच दिसायला नको. पण मग माझ्या सारख्या माणसाला सर्व काही कामं सांभाळून करता येयील का हे सगळं..( काही कामं महत्वाची असतात, काही महत्वाची नसतात पण फार वेळ खातात हा एक प्रोब्लेम) ह्या तर मुलभूत गरजा नाही वाटत मग...पण मग परत विचार आला कि हे सहज शक्य आहे...पण केव्हा..जेव्हा आपली आवडच आपलं जीवन बनते...मग ती आवड एखादी वस्तू, सवय किव्वा व्यक्तीहि असू शकते. मानसशास्त्राने पण असंच सांगितले आहे कि ज्या गोष्टी बद्दल आपण कायम विचार करू किव्वा कायम तिचंच मनन चिंतन करू तर ती आपल्यात यायला लागते किव्वा आपण तिच्या सारखं बनून जातो. मग आपलं स्वतःच काही अस्तित्वच राहत नाही. म्हणजे मग एखादी गोष्ट जर का जीवनात उतरवाय��ी असेल तर पहिले ती मनात उतरली पाहिजे आणि तिच्या शिवाय दुसरं काहीच दिसायला नको. पण मग माझ्या सारख्या माणसाला सर्व काही कामं सांभाळून करता येयील का हे सगळं..( काही कामं महत्वाची असतात, काही महत्वाची नसतात पण फार वेळ खातात हा एक प्रोब्लेम) जर का तिकडेच लक्ष दिलं (भलेही ती गोष्ट मला फार आवडते पण तरीही ) तर मग बाकीचे काम राहून जातील ना , बऱ्याच मंडळींना हा प्रश्न कधीना कधीना पडलेला असतो. म्हणजे दिवसभर तेच समोर ठेवणं जरा अवघड वाटत. यावर उपाय काय जर का तिकडेच लक्ष दिलं (भलेही ती गोष्ट मला फार आवडते पण तरीही ) तर मग बाकीचे काम राहून जातील ना , बऱ्याच मंडळींना हा प्रश्न कधीना कधीना पडलेला असतो. म्हणजे दिवसभर तेच समोर ठेवणं जरा अवघड वाटत. यावर उपाय काय उपाय हाच कि रोज हळू हळू पण अगदी सातत्याने आणि मनपूर्वक ती गोष्ट करावी लागेल.\nम्हणजे….ह्या वर्षी गिटार नक्की शिकायची असं वाटत असेल तर रोज ती गिटार वाजवलीच गेली पाहिजे, ५ मिनिट का होयीना टून टून करायलाच पाहिजे. समजा मला छान लेखक बनायचं आहे तर रोज ३०० -४०० शब्द लिहिलेच गेले पाहिजे, विषय कोणताही का असेना चालेल, पण रोज मनातून पानावर लिहिलेच गेले पाहिजे. कविता नाही तर चारोळ्या तरी केल्या गेल्या पाहिजेत. जिम मध्ये आठवड्यातून कमीत कमी ५ वेळा गेलंच पाहिजे (कधी फक्त हात पाय हलवून आलात तरी चालेल पण सवय तुटायला नको) असं जर का केलं तर उशिरा का होयीना लेट पण थेट जाऊ...म्हणजे जे हवं ते साध्य करूच.\nआता वर लिहिलेलं मलाच थोडं जड झालेलं वाटत आहे म्हणून इथेच थांबतो. बाकी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, (पण थोडं घेतलं तर फायदा नक्कीच होयील हो) तर मग ह्या नवीन वर्ष्याच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मना पासून शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना अगदी सुखाचं, भरभराटीच आणि मेन म्हणजे इच्छापुर्तीच जावो.\n\" तू माझी...तीच लहर आनंदाची…\"\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nआमचं घर म्हणजे एक रो हाउस आहे. एकूण 7 रो हाउस पैकी आमचं अगदी शेवटचं घर. शेवटचं असल्याने थोडी मोकळी जागा पण मिळाली आहे. घरा शेजारी म्हणजे ड...\n\" माझी भ्रमंती - तळेगाव ते रोहा \"\nकधी पासून ठरवलं होतं कि रोह्याला जाऊ जाऊ, पण पक्का असा प्लान्निंग होतंच नव्हता हो. पण त्या दिवशी ठरवलंच कि सकाळी निघायचंच म्हणून निघायचंच. ...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना...\nये रे घना..ये रे घना.....न्हा��� घाल माझ्या मना... प्रत्येकाला पाण्यात भिजन्याची हौस नक्की असते. ह्या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असतील पण ह्य...\n'मिशन हरिश्चंद्र गड - 2'\nसुरुवात येथे वाचा भाग १ येथे वाचा बराच वेळ झाल्या नंतर विजयला फोन लागला आणि त्याने ज्याची आपण आनंदी वातावरणात कल्पना करत ...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... कधी पासून म्हणतोय काही तरी लिहू काही तरी लिहू , पण काय करू यार जमतच नव्हतं. नवीन वर्ष्याबद्दल तर लि...\nमी खाली जे काही किस्से लिहिले आहेत ते अगदी सत्य आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधले केदार यांच्या सोसायटीत नेहमी घडत असलेले हे किस्से. कधी कधी...\nकधी कधी तो शांत बसला असतांना त्याला अचानक तिची आठवण येते. कुठून येते, कशी येते त्यालाच कळत नाही. मग त्याचं मन जातं भूतकाळात निघून, लगेच त्या...\nह्या विषयाची सुरुवात कशी करावी काही कळत नाहीये. फार राग येतोय. नेहमीचंच झालंय त्यांचं म्हणून वाटलं जरा लिहूनच काढू आणि मन मोकळं करू. मी बो...\nमनुष्य प्राणी .. मनुष्य आणि प्राण्यात जास्त काही फरक नाही . जो काही फरक आहे तो म्हणजे मनुष्य जीवन विकासासाठी आपल्या बुद्धीच...\nसांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - 2\nपहिला भाग इथे वाचा पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त कर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-chris-fountain-who-is-chris-fountain.asp", "date_download": "2020-09-27T08:02:25Z", "digest": "sha1:RTSF7CB7FV3BRCTPDDIKL6BEKDQU2HBI", "length": 13635, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ख्रिस फाऊंटन जन्मतारीख | ख्रिस फाऊंटन कोण आहे ख्रिस फाऊंटन जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Chris Fountain बद्दल\nरेखांश: 1 W 45\nज्योतिष अक्षांश: 53 N 47\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nख्रिस फाऊंटन प्रेम जन्मपत्रिका\nख्रिस फाऊंटन व्यवसाय जन्मपत्रिका\nख्रिस फाऊंटन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nख्रिस फाऊंटन 2020 जन्मपत्रिका\nख्रिस फाऊंटन ज्योतिष अहवाल\nख्रिस फाऊंटन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Chris Fountainचा जन्म झाला\nChris Fountainची जन्म तारीख काय आहे\nChris Fountainचा जन्म कुठे झाला\nChris Fountain चा जन्म कधी झाला\nChris Fountain चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nChris Fountainच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही कृतीशील व्यक्ती आहात. तुम्ही कधीच स्वस्थ बसत नाही. तुम्ही काही ना काही योजना ठरवत असता. स्वस्थ बसून राहणे तुम्हाला मान्यच नसते. तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि तुम्ही स्वावलंबी आहात. तुमच्या बाबीत दुसऱ्याने नाक खुपसलेले तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व देता आणि ते केवळ कृतीत नाही विचारांचे स्वातंत्र्यही तुम्हाला तितकेच महत्त्वाचे वाटते.तुम्ही विचार केलेल्या कल्पना या नवीन असतात. या कल्पना विविध रूपांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकतात. तुम्ही एखाद्या नवीन उपकरणाचा शोध लावाल किंवा एखादी नवीन पद्धत शोधून काढाल. तुमच्या प्रयत्नांमुळे जग एक पाऊल पुढे जाईल, हे निश्चित.तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. तुमच्या मित्रांनी त्यांच्या हेतूबद्दल, वक्तव्यांबद्दल आणि पैशाच्या व्यवहारांबाबत प्रामाणिक असावे, असे तुम्हाला वाटते.तुम्ही दुसऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक देता, तो तुमचा कमकुवतपणा आहे. अकार्यक्षमता तुम्हाला सहन होत नाही आणि जे तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत त्या व्यक्तींविषयी तुम्हाला घृणा वाटते आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार करता. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची कुवत ज्यांच्यात नसेल त्यांच्याप्रती काहीसा सहनशील दृष्टिकोन ठेवणे हे तुमच्यासाठी फार कठीण असणार नाही. अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.\nChris Fountainची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये गंभीरतेने विचार करण्याची आणि जाण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही विषयावर चांगली पकड ठेवाल. परंतु याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या खोलवर जाण्यासाठी अधिक वेळ घ्याल, म्हणून कधी-कधी तुम्हाला तुमच्या अभ्यासात कंटाळवाणे वाटू शकते. तुम्ही Chris Fountain ल्या शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक मेहनत कराल आणि स्वभावाने अध्ययनशील असाल. नियमित रूपात अध्ययन करणे तुम्हाला बरीच मदत करेल आणि याच बळावर तुम्ही Chris Fountain ल्या शिक्षणाला पूर्ण करू शकाल. तुम्हाला काही विषयांमध्ये समस्यांचा सामना करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु निरंतर अभ्यास करण्याच्या कारणाने तुम्ही अंततः यशस्वी व्हाल. काही वेळा तुम्हाला तुमच्या मेहनतीचा इतका परिणाम मिळणार नाही जितकी तुम्हाला अपेक्षा आहे परं���ु तुमच्या ज्ञानाची वृद्धी अप्रत्यक्षिक रूपात होईल आणि हीच तुम्हाला Chris Fountain ल्या जीवनात यशस्वी बनवेल.तुम्हाला खूप काही आणि खूप लवकर हवे असते. त्यामुळे तुम्ही प्रचंड अंतर्गत दबावाखाली वावरता आणि तडजोड करण्यास अजिबात तयार नसता. तुम्ही खूप अस्वस्थ असल्यामुळे, तुम्ही तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी खर्च करता आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे क्वचितच त्यापैकी एखादी गोष्ट पूर्ण करू शकता. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन असते. उतारवयात तुम्हाला अर्धशीशीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शांत होण्यास शिकण्याची आवश्यकता आहे. योगासनांचा सराव हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.\nChris Fountainची जीवनशैलिक कुंडली\nतुमच्या बौद्धिक क्षमतेबद्दल सर्व जण काय विचार करता, याची तुम्हाला काळजी असते आणि इतर कोणत्याही क्षेत्राआधी शैक्षणिक क्षेत्राकडे तुमच्या प्रयत्नांचा कल दिसून येतो.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/govt-bans-production-import-of-e-cigarettes/videoshow/71184554.cms", "date_download": "2020-09-27T08:35:57Z", "digest": "sha1:YDA3YIR3VXWCZK5BEOTYBCVNAJIXUISZ", "length": 9287, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nई-सिगारेटवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय\nकेंद्र सरकारने ई-सिगारेटचे उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nक्रीडाकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\nन्यूजदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nन्यूजगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nन्यूजबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nन्यूज२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nन्यूजघरच्या घरी करोना रुग्णाची काळजी कशी घ्याल\nन्यूजवर्क फ्रॉम होम: टीव्ही मुलाखतीत नको दिसायला हवे तेच दिसले\nब्युटीमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nन्यूजमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nन्यूजयुक्रेनमध्ये विमानाला अपघात; २२ जवान ठार\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5208", "date_download": "2020-09-27T06:54:56Z", "digest": "sha1:5KEYSUYGBWNPLD5FXG5AK5XNWUWI7PZA", "length": 4220, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फ्राय पॅन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फ्राय पॅन\n��ेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा\nस्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.\nइथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अॅनोडाइझ्ड, अॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.\nस्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.\nRead more about वेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/14/Saugat-Rai-s-statement-was-deleted-from-the-proceedings.html", "date_download": "2020-09-27T08:32:33Z", "digest": "sha1:UHQWA3HHN7JYW5PXNQY7SUARAUH2Z5OR", "length": 4049, "nlines": 11, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " सौगत राय यांचे ते विधान कामकाजातून हटवले - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "सौगत राय यांचे ते विधान कामकाजातून हटवले\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या पेहराव्याबाबत तृणमूल काँग‘ेसचे ज्येष्ठ सदस्य सौगत राय यांनी केलेल्या विधानामुळे लोकसभेत आज गदारोळ झाला. अखेर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ते विधान कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.\nसौगत राय यांनी निर्मला सीतारामन् यांच्या पेहराव्याबाबत केलेल्या विधानावर भाजपाच्या सदस्यांनी तीव‘ आक्षेप घेतला. हे विधान महिलांचा अपमान असल्याचे सांगत सांसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सौगत राय यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.\nसौगत राय मात्र आपल्या भूमिकेवर कायम होते, आपल्या बोलण्यात चूक झाल्याचा कोणताच भाव त्यांच्या वागणुकीत दिसत नव्हता. माफी मागणे तर दूर, पण मी चुकीचे काय बोललो, यात गैर काय आहे, अशी विचारणा ते वारंवार करत होते. त्यामुळे भाजपा सदस्य आणखी संतप्त झाले. सभागृहातील वरिष्ठ सदस्य असतांनाही सौगत राय यांनी एखाद्या सदस्याच्या पेहरावाबाबत विधान करणे आक्षेपार्ह आहे. हा महिलांचा अपमान आहे,\nत्यामुळे त्यांनी माफी मागाव���, अशी मागावी, अशी मागणी जोशी यांनी केली. मात्र सौगत राय माफी मागण्यास तयार नसल्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ते विधान कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सभागृहातील वातावरण शांत झाले.\nनव्या व्यवस्थेला सभागृहाची मंजुरी\nलोकसभेचे अधिवेशन यावेळी वेगळ्या परिस्थितीत घेण्याच्या आणि त्यासाठी करण्यात आलेल्या नव्या व्यवस्थेला आज लोकसभेने मंजुरी दिली. लोकसभेच्या यावेळच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नसल्याबाबत विरोधी पक्षांनी तीव‘ हरकत घेतली. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-27T06:26:31Z", "digest": "sha1:3LMIUMZMROIR2QTUBKWFRR64QX5VJWSU", "length": 4228, "nlines": 61, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "मनोरंजन – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्रात सुट्या सिगारेट बिडी विक्रीला बंदी\nमहाराष्ट्रात कोरोना फैलाव नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुट्या स्वरूपातील सिगारेट बिडी विक्रीला आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानाला बंदी घातली आहे,आरोग्य विभागाच्या सूचनेवरून गृहविभागाने हा निर्णय घेतला असून या बाबतचे आदेश पोलीस प्रशासन,महानगरपालिका,नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.कोणी या आदेशाचे उल्लंघन करताना आढळ्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत.नुकतीच एका ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सिगारेट ओढल्यामुळे त्यांच्यावर एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.त्यांनी चूक काबुल करून कोणतीही खळखळ न करता दंड भरला.\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bhunga.blogspot.com/2010/11/mumbai-shahid.html", "date_download": "2020-09-27T07:14:19Z", "digest": "sha1:GEKX2GEIWNKJVOW3LSS2JEWZEXG5IXE3", "length": 4622, "nlines": 40, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भावपूर्ण श्रद्धांजली...!", "raw_content": "\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\"\n- शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nवरील ग्राफिक्स तुमच्या ब्लॉग/ वेबसाईटवर लावण्यासाठी खाली दिलेला कोड कॉपी-पेस्ट करा.\n३० नोव्हेंबर, २०१० रोजी ९:०७ म.उ.\nजागतिक पुस्तक दिन - वाचते व्हा\nतुम्ही पुस्तकं वाचता का जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही\n२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.\nतर थोडक्यात सांगायचं तर या \"जागतिक पुस्तक दिनाचं\" निम्मित्त साधुन महाजालावर उपलब्ध असणारी काही ई-पुस्तकांचे दुवे खाली देतोय, ज्यावरुन आपणांस हजारो ई-पुस्तकं डाऊनलोड करता येतील. वेळ मिळाला तर नक्की पहा आणि बुकमार्क करुन ठेवा.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळस्र्किब्ड वरील श्री. विश्वास भिडे यांचे ई-बुक्सबुकगंगावरील मोफत ई-बुक्ससलील चौधरींचे नेटभेट - वरील ई-बुक्सविद्या प्रसारक मंडळ, ठाणेस्र्किब्ड वरील श्री. एस. बी. देव यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ई-बुक्सप्रबोधनकार समग्र-साहित्यचंप्र लेखनश्री तुकोबारायांचे अभंगरसिक वरील काही पुस्तकविनायक पाचलग चलीत नमस्कार नेटवर्क वरील ई-बुक्स\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/district-general-hospital-sangli-bharti/", "date_download": "2020-09-27T05:47:13Z", "digest": "sha1:7FGBOAZFL2PA42YAA5ZYIKSVGQKXMHQK", "length": 18044, "nlines": 329, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "District General Hospital Sangli Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nसामान्य रुग्णालय, सांगली भरती २०२०.\nसामान्य रुग्णालय, सांगली भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (गट अ).\n⇒ नोकरी ठिकाण: सांगली.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.\n⇒ मुलाखतीचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, विजयनगर सांगली.\n⇒ मुलाखतीची तिथि: 29 जून 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nजिल्हा परिषद नाशिक मध्ये नवीन 18 जागांसाठी भरती जाहीर | (अंतिम तारीख : 6 जुलै 2020)\nअक्कलकोट नगर परिषद मध्ये नवीन 11 जागांसाठी भरती जाहीर | (अंतिम तारीख: 03 जुलै 2020)\nमहा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन मध्ये नवीन 110 जागांसाठी भरती जाहीर | (अंतिम तिथि: 27 जुलै 2020)\nठाणे महानगरपालिका मध्ये नवीन 1,911 जागांसाठी मेगा भरती | (अंतिम तारीख: 01 जुलै 2020)\nECHS मुंबई भरती २०२०. (अंतिम तारीख : 02 जुलै 2020)\nजिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०२० (मुलाखतीची तारीख: 1 जुलै 2020 पासून)\nपश्चिम रेल्वे, मुंबई मध्ये नवीन 16 जागांसाठी भरती जाहीर (शेवटची तारीख: 02 जुलै 2020)\nजळगाव शहर महानगरपालिका भरती २०२० (मुलाखत तारीख: 25, 26 आणि 27 जून 2020)\nवसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२० (अंतिम तारीख: 27 जून 2020)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर ना��देड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nमहिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा जालना भरती २०२०.\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मध्ये 08 जागांसाठी भरती २०२०.\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://parichit-javalacha.blogspot.com/p/blog-page_10.html", "date_download": "2020-09-27T07:01:23Z", "digest": "sha1:5IZ5RKKAZRYWOZRYJBWLZWQBCL2YE4FJ", "length": 6771, "nlines": 78, "source_domain": "parichit-javalacha.blogspot.com", "title": "\" परिचित...\": आवडत्या लिंक्स...", "raw_content": "\nमाझी भ्रमंती / एक स्वप्न\nनेट वर फिरत असतांना आपल्याला काही लेख आवडतात, कुणाचे विचार आवडतात आणि बरंच काही. मलाही काही लेख आवडले मग ते काही ऑनलायीन न्यूज पेपर मधले आहेत, काही इतर मित्रांच्या ब्लॉग्स वरचे किवा काही असंच फिरत असतांना सापडलेले. त्यांच्याच लिंक्स मी इथे देत आहे, आशा करतो कि तुम्हाला पण आवडतील.\n१. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल -\n२. पु लं चे विचार सावरकरांबद्दल\n३. काही मराठी ऑनलायीन पुस्तके\n४. मनसे वरील रामदासी ११ मारुती बद्दलचा लेख-\nआमचं घर म्हणजे एक रो हाउस आहे. एकूण 7 रो हाउस पैकी आमचं अगदी शेवटचं घर. शेवटचं असल्याने थोडी मोकळी जागा पण मिळाली आहे. घरा शेजारी म्हणजे ड...\n\" माझी भ्रमंती - तळेगाव ते रोहा \"\nकधी पासून ठरवलं होतं कि रोह्याला जाऊ जाऊ, पण पक्का असा प्लान्निंग होतंच नव्हता हो. पण त्या दिवशी ठरवलंच कि सकाळी निघायचंच म्हणून निघायचंच. ...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना... प्रत्येकाला पाण्यात भिजन्याची हौस नक्की असते. ह्या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असतील पण ह्य...\n'मिशन हरिश्चंद्र गड - 2'\nसुरुवात येथे वाचा भाग १ येथे वाचा बराच वेळ झाल्या नंतर विजयला फोन लागला आणि त्याने ज्याची आपण आनंदी वातावरणात कल्पना करत ...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... कधी पासून म्हणतोय काही तरी लिहू काही तरी लिहू , पण काय करू यार जमतच नव्हतं. नवीन वर्ष्याबद्दल तर लि...\nमी खाली जे काही किस्से लिहिले आहेत ते अगदी सत्य आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधले केदार यांच्या सोसायटीत नेहमी घडत असलेले हे किस्से. कधी कधी...\nकधी कधी तो शांत बसला असतांना त्याला अचानक तिची आठवण येते. कुठून येते, कशी येते त्यालाच कळत नाही. मग त्याचं मन जातं भूतकाळात निघून, लगेच त्या...\nह्या विषयाची सुरुवात कशी करावी काही कळत नाहीये. फार राग येतोय. नेहमीचंच झालंय त्यांचं म्हणून वाटलं जरा लिहूनच काढू आणि मन मोकळं करू. मी बो...\nमनुष्य प्राणी .. मनुष्य आणि प्राण्यात जास्त काही फरक नाही . जो काही फरक आहे तो म्हणजे मनुष्य जीवन विकासासाठी आपल्या बुद्धीच...\nसांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - 2\nपहिला भाग इथे वाचा पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त कर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_679.html", "date_download": "2020-09-27T07:38:11Z", "digest": "sha1:AIYSG6RWLH6U2G3X7TZ6CAX6BYIVXXMO", "length": 15203, "nlines": 128, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "\" मा.मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदार पदासाठी शिफारस \" - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : \" मा.मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदार पदासाठी शिफारस \"", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्��ा\n\" मा.मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदार पदासाठी शिफारस \"\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळ व पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदार पदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पुण्यातील ३० कला सांस्कृतिक संस्थानी शिफारस करुन पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत केली . त्याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे कार्यवाह प्रमोद दादा रणवरे , सदस्य व लोकधारा निर्माते नितीन मोरे , आम्ही एक पात्री चे संतोष चोरडिया , संभाजी ब्रिगेड चित्रपट सेनेचे अध्यक्ष प्रकाश थांबले , अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल अण्णा गुंजाळ , आणि नाट्य परिषदेच्या संचालिका शोभा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी सर्व उपस्थित कलाकार तंत्रज्ञ यांनी मा.मेघराज राजेभोसले यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी पाठिंबा दिला .\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाण���े\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T07:16:15Z", "digest": "sha1:UFEF66RJNPMLLTF4T6ZHKCNPRAVWI2OX", "length": 4683, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना\nशिधापत्रिका नसलेल्यांना मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ\nनोव्हेंबरपर्यंत मोदी सरकार देत आहे मोफत रेशन; असे बनवा रेशन कार्ड\nजुलै महिन्यात ५६ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप; ६ कोटी लाभार्थ्यांना मिळाला लाभ\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोन�� Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kharedi-kshamtetil-mandichi-katha", "date_download": "2020-09-27T05:57:56Z", "digest": "sha1:RSLR5TLMN22V32CXWYWOD64KMOT2UZB5", "length": 23151, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "खरेदी क्षमतेतील मंदीची कथा - द वायर मराठी", "raw_content": "\nखरेदी क्षमतेतील मंदीची कथा\nमंदी जरी काही काळापुरती असली तरी त्यामुळे विविध आर्थिक निर्देशक उंचावण्यासाठी नव्या सरकारला प्रयत्नशील व्हावे लागेल हे स्पष्ट आहे.\nभारतातील ग्राहकांनी टूथपेस्ट पासून गाड्यांपर्यंतच्या खर्चावर हात आवरता घेतला आहे. चौथ्या तिमाहीनंतर राष्ट्रीय सकल उत्पादन आकडेवारीचे जे भाकीत असेल ते या महिन्याच्या शेवटाकडे प्रकाशित केले जाईल; त्यावरून वाढीच्या मंदीमागील भीती लक्षात येते. मागील सहा महिन्यात प्रमुख क्षेत्रात म्हणजेच जलद गतीने विक्री होणाऱ्या ग्राहक वस्तू (एफएमसीजी) आणि मोटाऱ उद्योग यामध्ये फारच कमी मागणी आणि पर्यायाने कमीतकमी विक्रीवाढ दिसून आली आहे.\nदरम्यानच्या काळात, बँकेच्या एकूण पत व्यवहारात झालेल्या विशेष वाढीचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत, तर याउलट नुकतेच विमानचालन क्षेत्रात उगवलेल्या संकटामुळे वाढत्या प्रवासी रहदारीवर निर्बंध घातले गेले आहेत. परंतु सदर समस्या मर्यादित नसून संपूर्ण भारताला लागू होते: आर्थिक वर्ष २०१९चा निव्वळ नफा कमी आहे असे फक्त ३०० सूचीबद्ध कंपन्यांचे एक विश्लेषण सांगते, एकूणच वार्षिक तत्वावर आधारित सरासरी १८टक्क्यांनी कमी आहे.\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च विभागाने नोंदवलेल्या वेगळ्या मूल्यांकनानुसार २०१९च्या आर्थिक वर्षात ३८४ कंपन्यांपैकी ३३०हून अधिक कंपन्यांनी, मध्य आणि त्याखालील स्तरात ‘वजा वाढ’ दाखवली आहे. “बहुधा, ग्रामीण किंमतीत झालेली लक्षणीय घट ग्रामीण रोजगारासाठी त्रासदायक आहे आणि कमी मागणी ही एफएमसीजी क्षेत्रावर परिणाम करत आहे”, असे एसबीआयच्या अहवालाचे सहलेखक गट ��ुख्य अर्थशास्त्रज्ञ सौम्या कांती घोष यांनी नोंदवले आहे.\n“म्युच्युअल फंड उद्योग सुद्धा येणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दाखवत आहेत. २०१७च्या आर्थिक वर्षात तळ गाठल्यानंतर जरी पत वाढीने जोर धरला असला, तरीही अजूनही त्याला विस्तृत आधार नाही; जे पतउभारणीत बहुतांशी सरकारी आणि उच्च श्रेणीचे ग्राहक यांच्यात दिसते. जर यामधील काळात व्यवस्थित धोरणे स्वीकारली तर सध्याची मंदीची परिस्थिती ही तात्पुरत्या स्वरूपाची असेल, असा आमचा विश्वास आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.\nया वर्षीच्या सुरुवातीला, अर्थ मंत्रालयाने हे मान्य केले आहे की, २०१९च्या आर्थिक वर्षात आर्थिक वाढ काहीशी थंडावली आहे.\nखाजगी वापराच्या वाढीत होत असलेली घट, कायमस्वरूपी गुंतवणुकीत जाणवलेली कमकुवत वाढ आणि निर्यातीवरील जरब ही सर्व मंदीची कारणे आहेत, असे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाने मार्च २०१९च्या ‘मासिक आर्थिक अहवालामध्ये’ म्हटले आहे. वाढीचे पुढील बहुतांशी अंदाजही उज्वल नाही: क्रेडिट स्वीझ ग्रुप एजी यांनी असे सूचित केले आहे की, आर्थिक मंदावलेपणा भारतात पुढील वर्षभरासाठी टिकून राहू शकतो, तसेच कोटक या संस्थेने २०२० या आर्थिक वर्षासाठी त्यांचा अंदाज ७.१ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.\nएफएमसीजी आणि ऑटोमोबाईल्सची चिंता\nभारतीय एफएमसीजी कंपन्यांचे मार्च महिन्याच्या तिमाहीतील परिणाम हे तणावाचे पहिले चिन्ह होते. हिंदुस्थान युनिलिव्हरची वाढ ७% होती, आधीच्या पाच तिमाहींमध्ये समाधानकारक दोन अंकी वाढ नोंदवली होती त्यामध्ये आता चिंताजनक घसरण झाली आहे. डाबर इंडियाने फक्त ४% वाढ नोंदवली तर गोदरेजच्या ग्राहकोपयोगी देशांतर्गत व्यवसायाची विक्री फक्त १टक्क्याने वाढली.\nयाबरोबरच व्यवस्थापकीय भाष्य ही सर्वात वाईट गोष्ट होती. विश्लेषकांचे सहसा सुखदायक असलेले हे भाष्य, त्यांनी मार्च महिन्याच्या तिमाहीतील परिणामांतून समस्येचा सूर लावला आहे. अशाच एका संभाषणात एचयुएलच्या उच्च अधिकाऱ्याने नोंदवले, “जरी एफएमसीजी महागाई प्रतिरोधक असली, तरीही ती महागाई रोखू शकत नाही.”\n“जेव्हा सामान्यतः प्रमाणित व्यवस्थापन असलेले हिंदुस्थान युनिलिव्हर ज्याप्रमाणे अहवालातील परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या शेऱ्यामध्ये ‘मंदी’ ही संज्ञा वापरतात तेव्हा ती साधारण एका तिमाहीतील छोटीशी गोष्ट नसते,” कोटक संस्थात्मक इक्विटीचे अर्थतज्ञ यांनी ४ मेच्या अहवालात नोंदवले आहे.\nअशाच प्रकारचे शेरे गोदरेज आणि डाबर यांच्याकडूनही आले आहेत, दोघांनीही मागणी वाढवण्यासाठी आर्थिक उत्तेजनाची गरज असल्याचा युक्तिवाद केला आहे. ब्लूमबर्गकडून अलीकडे माहिती अहवाल आला आहे त्यातील निलसेनच्या मते, २०१९च्या पहिल्या तीन महिन्यात एफएमसीजी क्षेत्रातील वाढ १३.६% पर्यंत मंदावली, त्या तुलनेत २०१८च्या शेवटच्या तीन महिन्यात वाढ १६% नी झाली होती. बहुतेक विश्लेषक मान्य करतात की प्रधानमंत्री किसान डायरेक्ट कॅश ट्रान्स्फर योजनेचा परिणाम दिसण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.\n“आम्ही अपेक्षा करतो, (जून २०१९)ग्राहक वापर आणि कंपन्यांचे निधी यावर परिणाम दाखवण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी जावा लागेल. म्हणून आम्हाला आर्थिक वर्ष २०२०च्या पहिल्या सहा महिन्यात कोणतीही पुनर्प्राप्ती अपेक्षित नाही, तसेच लवकरात लवकर म्हणजे आर्थिक वर्ष २०२०च्या शेवटच्या सहा महिन्यात पुनर्प्राप्ती होण्याची शक्यता आहे,” असे मे महिन्याच्या सुरुवातीला क्रेडिट स्वीझ विश्लेषक यांनी दिलेल्या अहवालात नमूद केलेले आहे.\nजरी सर्वच गाड्या बनवणारे तोट्यात नसले, तरीही चारचाकी गाड्या आणि मोटारसायकल उद्योग काही काळापासून खालावलेल्या स्थितीत आहे. २०१८-२०१९ मध्ये, वार्षिक उद्योग विक्री वाढ २.७०% अशी सकारात्मक होती, परंतु भारतातील उद्योगविश्वात आपले स्थान मिळवण्यासाठी स्पर्धेत सहभागी १७ पैकी १० कंपन्यांनी नकारात्मक वाढ दाखवली आहे.\n२०१९ एप्रिलमध्ये, या उद्योगाने आठ वर्षातीलसर्वात वाईट ‘महिना विक्री’ नोंदवली. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रवासी वाहनांची विक्री एप्रिल २०१९ मध्ये २.४७ लाखावर घसरली, याउलट मागील वर्षी याच महिन्यात ही आकडेवारी २.९८ लाख होती, म्हणजेच १७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ग्राहक बहुतेक वेळा मोठे खरेदीचे बेत पुढे ढकलतात, २००९ आणि २०१४च्या वेळीही असे झाले, बहुतेक उद्योगतज्ञांच्या विश्वासानुसार २०१९-२०२० ची पहिली तिमाही पण थंडावलेली असेल.\nदुसऱ्या बाजूला, यामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. भारतातील सर्वात मोठ्या ऑटो डीलर असोसिएशनचा इशारा आहे की मागी�� चार महिन्यांपासून यादी साचून राहिलेली आहे. फेब्रुवारी २०१९मध्ये, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) ने म्हटले ग्राहकांच्या भावना कमकुवत करणे, कठोर आर्थिक पर्याय आणि एकूणच मागणीतील मंदी यामुळे १०० दिवसांच्या साठ्यातील एका “अनावश्यक पातळी” वर यादीचे उल्लंघन झाले आहे.\n“भारतातील ऑटोमोबाईल विक्रीमध्ये प्रदीर्घ मंदीचा अनुभव येत आहे, याआधीचे अनुभव म्हणजे ६ महिने कमी झालेली विक्री व उलटवाढ आणि फारच कमी असलेली सकारात्मक ऊर्जा. सुरुवात, सप्टेंबरमध्ये विम्याच्या किमतीत मोठी वाढ झाली, आम्ही अनेक नकारात्मक घटक एकत्रित आलेले मागील काही महिन्यात पाहिले आहे, ज्यामुळे खरेदी निर्णय पुढे ढकलले जातात आणि ग्राहक भावना दुखावल्या जातात,” आशिष हर्षराज काळे, एफएडीएचे अध्यक्ष, यांनी याविषयी बोलताना म्हटले.\nचौथ्या तिमाहीसाठीची आर्थिक माहिती मे महिन्याच्या शेवटाकडे बाहेर येईल, बहुतकरून तज्ञांच्या गणनेवरून वाढ ६% ते ६.५% यामध्ये असेल. “आपले संयुक्त अग्रगण्य निर्देशक (सीएलआय) हे गैर कृषी राष्ट्रीय सकल उत्पन्न वाढीच्या एक चतुर्थांश पुढे आहे, जे २०१९ वर्षातील चौथ्या तिमाहीत सकल मूल्यवर्धनात ६% संकुचन दर्शवते. एमएसपी मधील वाढीनंतरही अन्न महागाई आणि किरकोळ महागाई यांनी उभारी घेतलेली नाही,” असे एसबीआयच्या घोष यांनी नोंदवले.\nअपेक्षेनुसार आधीच प्रतिसाद येण्याची सुरुवात झाली आहे, बहुतांशी विश्लेषकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला दर कमी करण्यासाठी साद घातली आहे.हे तर स्पष्ट आहे की जरी मंदी तात्पुरती आहे, पुढील सरकारला विविध आर्थिक निर्देशक वाढवण्यासाठी त्यांच्या कामातून विशेष वेळ काढावा लागेल.\nमागणीतील मंदी हे भविष्य त्रासदायक असण्याचे संकेत असू शकतात. रथीन रॉय, प्रधानमंत्री आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य, यांनी अलीकडे चकित करणारा वाद समोर आणला आहे ज्यामध्ये त्यांनी जर देशातील सामाजिक आर्थिकदृष्ट्या वरच्या श्रेणीतील १०० दशलक्ष लोकांकडून होणारी मागणी थकलेल्या अवस्थेत आहे तर भारत “संरचनात्मक मंदी” कडे वाटचाल करू शकतो असा इशारा दिला आहे. “आपण एका संरचनात्मक मंदीकडे वाटचाल करत आहोत. हा एक पूर्वइशारा आहे. १९९१ पासून अर्थव्यवस्था निर्यातीवर आधारित नाही तर भारतातील वरच्या श्रेणीतील १०० दशलक्ष लोकसंख्येला काय पाहिजे आहे त्य���वर वाढत आहे” असे त्यांनी अलीकडे म्हटले. “याचा थोडक्यात अर्थ असा आपण साऊथ कोरिया बनू शकत नाही. चीन बनू शकत नाही. आपण ब्राझील होऊ शकतो. आपण साऊथ आफ्रिका होऊ शकतो. आपण एक मध्यम उत्पन्न असणारा देश होऊ शकतो ज्यामध्ये मोठ्या संख्येने गरिबीत राहणारे लोक आहेत,त्यामुळे गुन्हेवाढ पहायला मिळते. जगाच्या इतिहासात देशांनी मध्यम उत्पन्न सापळा टाळला आहे, परंतु एकदा यामध्ये अडकलेला कोणताही देश, बाहेर पडू शकलेला नाही.”\nमूळ इंग्रजी लेख येथे वाचवा.\nअर्थकारण 229 उद्योग 96\n‘हिंदू मन’ हॅक केले जात आहे\nअलाहाबाद साथीच्या रोगांच्या उंबरठ्यावर\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/international/china-pakistan-plans-surround-india-indian-ocean-and-arabian-sea-a629/", "date_download": "2020-09-27T07:05:19Z", "digest": "sha1:W3COLWI7J53REAU5DN4AU6HEJVDZUEOD", "length": 29520, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन - Marathi News | China Pakistan Plans To Surround India In Indian Ocean And Arabian Sea | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १४ सप्टेंबर २०२०\n हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे...\nशोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता\n\"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'\"\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\n'शरद पवारांचा 'तो' पर्याय म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणं होय'\nसमुद्र किनारी अनुष्का शर्मा दिसली बेबी फ्लॉन्ट करताना, 45 लाखांहून जास्त लोकांनी फोटोला दिली पसंती\nआता ‘अलेक्सा’ला अमिताभ बच्चन यांचा आवाज; ‘बच्चन अलेक्सा’ ऐकवणार जोक्स, कविता\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश\nअभिनेत्री अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डीसोबत झाली रोमाँटिक, पाहा या कपलचे Unseen फोटो\nआपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठ��� करायची आईच्या फोनचा वापर\nमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ठोस आश्वासन द्यावे | CM Uddhav Thackeray | Maratha Reservation\nमहाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan\nकंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली\nहसणं पण गरजेचं आहे | कोरोनाला विसरा\n २०२४ पर्यंत सगळ्यांपर्यंत कोरोनाची लस पोहोचणं अशक्य; सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांची माहिती\nकोरोना लढाईत जलदगतीने उपचार; अतिगंभीर रुग्णांना लस देण्याचा केंद्राचा विचार\nCoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार\n भारतात कोरोना विषाणूने केले रूपांतर, समोर आली अजून वेगळी लक्षणे\nकोरोनासाठीच्या आरोग्य विमा पॉलिसींची मुदत वाढणार- आयआरडीएआय\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nमंत्री जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट; बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पावर चर्चा\nपूर परिस्थितीमुळे पूर्व विदर्भात 750 कोटींचं नुकसान, गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात लावलेल्या निकषानुसारच भरपाई देणार- विजय वडेट्टीवार\nमुंबई - एनडीपीएसच्या विशेष कोर्टात वकील सतीश मानेशिंदे यांनी शोविकसाठी दाखल केला जामीन अर्ज\nमुंबई: एसबीआय बँकेच्या 338 कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीएल कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकाविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल\nउल्हासनगरात आज ४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ८३२० वर\nCPL 2020 चं जेतेपद अन् ट्वेंटी-20त भीमपराक्रम करून 'तो' दुबईत आला; CSKकडून 'चॅम्पियन'चं स्वागत\nसुशांतची हत्या की आत्महत्या हा विषय पडला. विरोधकांना सत्तेत येण्याची घाई झालीय- गृहमंत्री अनिल देशमुख\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\n१ जानेवारी ते ७ सप्टेंबर दरम्यान जम्मूतील एलओसीवर पाकिस्तानकडून ३ हजार १८६ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन\nभीषण अपघातात क्रिकेटपटू गंभीर जखमी; दोन्ही हात व पायांवर करावी लागेल शस्त्रक्रिया\nसोलापूर : बाजार समितीसमोर ट्रकचा अपघात; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू\nIPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video\nसोलापूर ग्रामीण भागात आज कोरोनाच्या 519 नव्या रुग्णांची नोंद; 374 जणांची कोरोनावर मात\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; पहिल्या दिवशी लोकसभेत ३५९ सदस्य उपस्थित\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nमंत्री जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट; बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पावर चर्चा\nपूर परिस्थितीमुळे पूर्व विदर्भात 750 कोटींचं नुकसान, गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात लावलेल्या निकषानुसारच भरपाई देणार- विजय वडेट्टीवार\nमुंबई - एनडीपीएसच्या विशेष कोर्टात वकील सतीश मानेशिंदे यांनी शोविकसाठी दाखल केला जामीन अर्ज\nमुंबई: एसबीआय बँकेच्या 338 कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीएल कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकाविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल\nउल्हासनगरात आज ४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ८३२० वर\nCPL 2020 चं जेतेपद अन् ट्वेंटी-20त भीमपराक्रम करून 'तो' दुबईत आला; CSKकडून 'चॅम्पियन'चं स्वागत\nसुशांतची हत्या की आत्महत्या हा विषय पडला. विरोधकांना सत्तेत येण्याची घाई झालीय- गृहमंत्री अनिल देशमुख\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\n१ जानेवारी ते ७ सप्टेंबर दरम्यान जम्मूतील एलओसीवर पाकिस्तानकडून ३ हजार १८६ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन\nभीषण अपघातात क्रिकेटपटू गंभीर जखमी; दोन्ही हात व पायांवर करावी लागेल शस्त्रक्रिया\nसोलापूर : बाजार समितीसमोर ट्रकचा अपघात; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू\nIPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video\nसोलापूर ग्रामीण भागात आज कोरोनाच्या 519 नव्या रुग्णांची नोंद; 374 जणांची कोरोनावर मात\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; पहिल्या दिवशी लोकसभेत ३५९ सदस्य उपस्थित\nAll post in लाइव न्यूज़\nसमुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन\nपाकिस्तान आणि चीन मिळून भारताला घेरण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती आहे. काही दिवसांत चीनचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानला भेट देणार आहेत. दरम्यान, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संरक्षण संबंध आणखी मजबूत करण्यासाठी शस्त्रास्त्रांचा एक नवा करार देखील होणार आहे. त्याच बरोबर दोन्ही देश समुद्री मार्गाने भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nवृत्तानुसार ची�� आणि पाकिस्तान एकत्रितपणे ग्वादर ते आफ्रिकेतील जिबूतीपर्यंत नौदल गस्त वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्याच्या पेट्रोलिंग मार्गामुळे होर्मूझ जल क्षेत्राचा परिसरही व्यापला जाईल.\nआंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (आयईए) च्या मते जगभरात निर्यातीत एकूण कच्च्या तेलापैकी ४० ते ४६ टक्के उत्पादन 'होर्मूझ जल क्षेत्र' या प्रदेशातून होते. चीन आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत भारतासह जगाची तेलपुरवठा बंद करु शकतात.\nअब्जावधी डॉलर्सच्या शस्त्राच्या मदतीने चीन आता संपूर्ण पाकिस्तानी नौदलाचा रंग बदलणार आहे. चीन आणि पाकिस्तानमधील नौदल संबंधही झपाट्याने वाढले आहेत. एप्रिलमध्येच चीन आणि पाकिस्तानने अरबी समुद्रात नौदलाचा अभ्यास केला होता.\nअलीकडेच प्रसिद्ध झालेल्या उपग्रह छायाचित्रांमधून असेही समोर आले आहे की पाकिस्तानने चिनी युद्धनौकेच्या संरक्षणासाठी अॅगोस्टा -१९ बी प्रकारची डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडी तैनात केली होती. फ्रेंच मूळची ही पाणबुडी बाबर -3 आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे.\nपाकिस्तानी नौदल आपली ताकद वाढविण्यासाठी चिनी डिझाइनवर आधारित 039B युआन वर्ग पाणबुडी खरेदी करीत आहे. ही डीझल इलेक्ट्रिक चिनी पाणबुडी पाकिस्तानच्या नौदलाची शक्ती वाढविण्यास सक्षम आहे. ज्यात एंटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टममुळे ही पाणबुडी कमी आवाज निर्माण करते. ज्यामुळे पाण्याखाली शोधणे फार कठीण आहे.\nयाव्यतिरिक्त, चीन पाकिस्तानला टाइप-54 ए मल्टीपर्पज स्टील फ्रीगेट्स ऑफर करीत आहे जे रडारला चकमा देण्यास सक्षम आहे. याशिवाय चीन इतर अनेक शस्त्रे पाकिस्तान नौदलाला देत आहे. यासाठी पाकिस्तानने चीनबरोबर 7 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. पाकिस्तान आता आपले 70 टक्के शस्त्रे चीनकडून खरेदी करीत आहे.\nयाव्यतिरिक्त, जिबूती, ग्वादर आणि मालदीव येथे नौदल तळ तयार करण्याची चीनची तयारी आहे. नौदल तळ बनविण्यामुळे चीनला आपले लष्करी उपकरणे कोठेही पाठविणे सोपे होईल. दक्षिण चीन समुद्र ताब्यात घेतल्यानंतर चीन दक्षिण आशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे.\nपाकिस्तान नौदलाकडे सध्या केवळ नऊ फ्रीगेट्स, पाच पाणबुड्या आणि 10 क्षेपणास्त्र नौका आणि तीन मायन्सव्हीपर्स आहेत. चीनकडून युद्धनौका मिळाल्यामुळे पाकिस्तानी नौदल खूप प्राणघातक होईल. ही युद्धनौका 4000 समुद्री मैलांपर्यंत हल्ला करू शकते आणि या जमिनीवरुन हवा आणि एंटी-सबमरीन क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.\n२०२१-२३ दरम्यान पाकिस्तानला ही शस्त्रे मिळतील. पाकिस्तानला चिनी युआन वर्ग पाणबुडी ही जगातील शांततामय पाणबुडींपैकी एक आहे. या ८ मधील ४ २०२३ मध्ये पाकिस्तानला मिळतील.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nनोरा फतेही रेड ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\nआता ‘अलेक्सा’ला अमिताभ बच्चन यांचा आवाज; ‘बच्चन अलेक्सा’ ऐकवणार जोक्स, कविता\nअभिनेत्री अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डीसोबत झाली रोमाँटिक, पाहा या कपलचे Unseen फोटो\nIN PICS:१२ वर्षात इतकी बदलली 'बालिका वधू'ची आनंदी, आता दिसते खूपच सुंदर \nTHROWBACK : इतक्या वर्षांत इतका बदलला आयुष्यमान खुराणा, फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास\nविना मेकअप आणि नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, नवरा निक जोनससोबत रोमँटिक मूडमधील पहा फोटो\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळाला मोठा आधार, स्टार खेळाडू बनला संघाचा मेटॉर\nIPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी\nIPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो\nIPLचे 12 पर्व अन् 12 वाद; कॅप्टन कूल MS Dhoni लाही आला होता राग\n7 Days To Go : IPL मधील महेंद्रसिंग धोनीचे हे 'सात' विक्रम तुम्हाला चक्रावून टाकतील\n २०२१ च्या अखेरपर्यंत आहे तशीच राहणार परिस्थिती; प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञांचा दावा\ncoronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले\nCoronaVirus News: ऑक्सफोर्डनं थांबवली लसीची चाचणी अन् चीनमधून आली 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोनातून सुटका होणार\nCoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत\nमास्क वापरताना 'या' चुका केल्यानं वाढतो कोरोना संसर्गाचा धोका; WHO नं दिल्या गाईडलाईन्स\n भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली; सीरम इन्स्टिट्यूटनं सांगितलं की....\n हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे...\nदिवसभरात पाच जणां���ा मृत्यू; १०३ नवे पॉझिटिव्ह, १४६ कोरोनामुक्त\ncorona virus : थुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरू\ncorona virus : दहा दिवस मिळविलेले एका दिवसात घालवू नका : मुश्रीफ\ncorona virus : कोल्हापुरात ९२२ नवीन रुग्ण, तर २८ जणांचा मृत्यू\nशोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता\n\"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'\"\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\nसंसदेतील 30 खासदारांना कोरोना, 50 कर्मचाऱ्यांचीही टेस्ट पॉझिटीव्ह\nहाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा\n'दिल्लीत पॉझिटीव्ह, जयपुरात निगेटीव्ह', फोटो शेअर करत खासदारानेच व्यक्त केला संताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/01/03/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T07:44:25Z", "digest": "sha1:PMKU45F3RFWEX76R7XA77UPYDVL7REIQ", "length": 8371, "nlines": 135, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पाथर्डीत दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Maharashtra/पाथर्डीत दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार.\nपाथर्डीत दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार.\nपाथर्डी येथील शेवगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या भागातील एका हॉटेलवर बबलू कांबळे आणि संतोष गायकवाड हे दोघे जेवण करायला गेले होते. तेथे त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातच संतोष गायकवाड याने त्याच्याजवळील एअरगनमधून गोळीबार केला. यातच कांबळ�� जखमी झाले.\nकांबळे यांना गोळी लागली का गनच्या दस्त्याने मारहाण झाल्यामुळे ते जखमी झाले, हे रात्री उशीरापर्यंत समजू शकले नाही. घडलेल्या या प्रकाराची आज दिवसभर पाथर्डी शहरात चर्चा होती. सोशल मिडियावरही गोळीबाराबाबत माहिती फिरत होती.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/29/newshealth18/", "date_download": "2020-09-27T07:50:56Z", "digest": "sha1:IECTASK6JNIN6AD6Z2O73F74GMOF4S45", "length": 9285, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा टोमॅटोचे 'हे' आहेत अचंबित करणारे फायदे, जाणून घ्या - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेव���का आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nHome/Lifestyle/लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा टोमॅटोचे ‘हे’ आहेत अचंबित करणारे फायदे, जाणून घ्या\nलाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा टोमॅटोचे ‘हे’ आहेत अचंबित करणारे फायदे, जाणून घ्या\nएकेकाळी टोमॅटोला विषारी फळ समजून त्यापासून लोक दूर राहात होते, मात्र आता टोमॅटो जगभरातील लोकांच्या आहारात ठाण मांडून बसला आहे.\nकेवळ लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा, कच्चा टोमॅटोही आवडीने खाल्ला जातो. या कच्च्या टोमॅटोमध्येही अनेक गुण असतात. त्याचमुळे स्नायू मजबूत होतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.\nहिरव्या टोमॅटोमुळे स्नायूंचा विकास चांगला होतो. आयोवा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, हिरव्या टोमॅटोमध्ये ‘टोमॅयिडाइन’ नावाचा घटक असतो. त्याच्यामुळे स्नायूंच्या विकासासाठी व मजबुतीसाठी मदत मिळते.\nवृद्धावस्थेत तसेच आजारांमुळे स्नायूंची हानी होतअसते.\nही हानी रोखण्याचे काम हा घटक करू शकतो. जे लोक नियमितपणे हिरव्या टोमॅटोचे सेवन करतात. त्यांच्यामध्ये स्नायूंशी संबंधित समस्या कमी असल्याचे आढळून आले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम ���न्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/2893", "date_download": "2020-09-27T08:03:13Z", "digest": "sha1:7LEJUZRSIJGLKTRK2JPA3YTN7GOX3VRK", "length": 5838, "nlines": 87, "source_domain": "bhutkatha.com", "title": "कार्नेजी देवाची कहाणी. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nप्रभुदेसाई विज्ञान कथा गूढ कथा कल्पनारम्य कथा आणि विनोदाची झालर .\nBooks related to कार्नेजी देवाची कहाणी\nअरुण - काळ प्रवासी\nपाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण (bookstruck तर्फे २०१६ चा \"सर्वोत्कृष्ट fantasy पुरस्कार\" मिळालेली कादंबरी) - लेखक: निमिष सोनार (bookstruck तर्फे २०१६ चा \"बेस्ट प्रोमिसिंग ऑथर\" पुरस्काराने सन्मानित) ही कथा मी 1जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2011 या काळात लिहिली आहे आणि ती मिसळपाव आणि मायबोली वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती. http://www.maayboli.com/node/23754\nभुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा\nस्वानुभव आधारित भुतांच्या कथा\nकाही वाचकांनी आपले अनुभव आम्हाला पाठवले आहेत. आम्ही नावे,स्थळे इत्यादी बदलून त्याचे शब्दांत वर्णन केले आहे.\nभुतांचे स्वानुभव (Horror Experiences)\nभुताच्या गोष्टी Bhutachya Katha\nभुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा . Exclusive bhutachya katha.\nआयेशा आणि हमीद चा ब्रेकअप हमीद साठी फार वेदनादायक ठरतो. पुण्यातून मुंबईत येताना हमीद च्या बॅग ची काही तर गडबड होते आणि हमीद इरफान आणि आयेशा ह्या तिघा मित्रांचे आयुष्य बदलून जाते. हि एक भयकथा आहे.\nमहामारी : एक भयकथा\nमुंबईतील प्रख्यात वैद्यकीय संशोधक डॉक्टर हिरेमठ गडचिरोलीतील एका आदिवासी भागांत एका महामारीचा शोध घेत जातात. पण ह्या महामारीच्या विळख्यांत अनेक रहस्य असतात. डॉक्टर हिरेमठ ह्यातून वाचतील का महामारीचे नक्की कारण काय असते महामारीचे नक्की कारण काय असते आदिवासी डॉक्टर पासून नक्की काय लपवत असतात आदिवासी डॉक्टर पासून नक्की काय लपवत असतात ह्या कथेंत तुम्हाला सर्व रहस्यांचा उलगडा होईल.\nत्याला वरदान मिळते जे त्याला नकोसे होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T07:50:51Z", "digest": "sha1:Z5DFUAD3LCQRPY3KOCL2IENFXMKY7BFT", "length": 19320, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कुलाबा मुंबई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कुलाबा मुंबई\n(आदर्श हाउसिंग सोसायटी या पानावरून पुनर्निर्देशित)\nआदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कुलाबा मुंबई संस्थेबद्दलचा मराठी विकिपीडिया वरील केवळ विश्वकोशीय लेख आहे. अधिक माहिती आदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कुलाबा मुंबई संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ नमूद केले असल्यास तेथे पाहावी अथवा येथे शोधावी\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).\nतसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक ��ाहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.विकिपीडिया वाचक आणि संपादक सदस्यांनी नमुद अधिकृत संकेतस्थळ खरोखर अधिकृत आहे याची खात्री करण्यात दक्ष रहावे असे आवाहन आहे.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nसर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nआदर्श क्रेडीट कोऑपरेटीव्ह सोसायटी राजस्थान याच्याशी गल्लत करू नका.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.\nकृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nआदर्श गृहनिर्माण संस्था ही भारतातील संरक्षण मंत्रालयातील युद्धातील विधवांच्या व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मुंबईतील कुलाबा येथे बांधलेली एक ३१-मजली इमारत आहे. अनेक वर्षांच्या काळात राजकारणी, नोकरशहा आणि लष्करी अधिकाऱ्यांनी कथितपणे जमीन मालकी, परिसर व फर्श निर्देशांकांसहित अनेक नियम उल्लंघले आणि या सहकारी सोसायटीमध्ये लष्कराशी संबंधित नसलेल्या खाली दिलेल्या सदस्यांना फ्लॅट्स दिले. नोव्हेंबर २०१० मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. त्यामुळे सोसायटीत तीन फ्लॅट्स असलेले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. २०११ मध्ये, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (सीएजी) च्या एका अहवालात म्हटले आहे, \"आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट महत्त्वाच्या पदांवर बसलेला होता. त्यांनी चौकशीत हस्तक्षेप करण्यासाठी कायदे व नियम नष्ट केले.\nपंतप्रधान सरकारी जमीन - एक सार्वजनिक मालमत्ता - वैयक्तिक लाभांसाठी. \": जानेवारी २०११ मध्ये, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला. आयोगाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एन. एन. कुंभार हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते. दोन वर्षापूर्वी १८२ साक्षीदारांना वगळल्यानंतर आयोगाने अंतिम अहवाल एप्रिल २०१३मध्ये महाराष्ट्र सरकारला सादर केला. या अहवालात प्रॉक्सीद्वारे तयार केलेल्या २२ खरेद्यांसह २५ बेकायदेशीर वाटपांची सविस्तर माहिती प्रकाशित केली.. अहवालात महाराष्ट्रातील चार माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे: अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील, माजी नागरी विकास मंत्री राजेश टोपे, सुनील तटकरे आणि विविध १२ अनधिकृत व्यक्तीसह १२ सर्वोच्च अधिकारी आहेत. . वाटपदारांमध्ये देवयानी खोब्रागडे यांचा समावेश होता. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय), आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या या घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्री - सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.\nआदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कुलाबा (इंग्रजी मजकूर)\nहे सुद्धा पहासंपादन करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआदर्श गृहनिर्माण सोसायटीने समता, \"न्याय सागर\" आणि अशा इतर गृहनिर्माण सोसायटींप्रमाणेच आपल्या कार्यांचे रक्षण केले आहे ज्यामध्ये \"सेवारिंग आणि सेवानिवृत्त न्यायाधीशांनी आधीपासूनच मुंबईत घरे खरेदी केली आहेत परंतु समता मध्ये अपार्टमेंटसाठी पात्र होण्याकरता आपल्या मुलांना नावे दिली आहेत .\"न्याय सागर\" तसेच, न्यासासागर सोसायटीचे बांधकाम हाऊसिंग ऑफ वॉर ऑफ अस्थापनेसाठी राखीव असलेल्या एका भूखंडावर बांधण्यात आले आहे.\nAiyaary - घोटाळा आधारित नीरज पांडे यांनी दिग्दर्शित एक चित्रपट.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/chandrapur-district-court-result-2018-7414/", "date_download": "2020-09-27T07:38:57Z", "digest": "sha1:L3NUCMC4CPBKW2EZ6ROKEVZNA4P74S7G", "length": 4588, "nlines": 80, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - चंद्रपूर जिल्हा न्यायालय लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल - NMK", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्हा न्यायालय लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल\nचंद्रपूर जिल्हा न्यायालय लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल\nचंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक/ शिपाई पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून लिपिक पदासाठी घेण्यात येणारी मराठी टंकलेखन परीक्षा ८ जुलै २०१८ आणि शिपाई पदासाठी घेण्यात येणारी स्वच्छता/ क्रियाशीलता परीक्षा १४ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकवर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.\nलिपिक चाळणी परीक्षा निकाल\nशिपाई चाळणी परीक्षा निकाल\nऔरंगाबाद जिल्हा न्यायालय लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल\nगडचिरोली जिल्हा न्यायालय लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल\nसंयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ (UPSC-CDS-I) प्रवेशपत्र उपलब्ध\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nचालक-वाहकांना सेवा बजावताना यापुढे बस मध्ये तंबाकू खाण्यास बंदी\n महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड न्यायालयाकडून रद्द\nदेशाचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून न्या. रंजन गोगोई यांचा शपथविधी\nइंडो-तिबेटीन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या १०१ जागा\nगुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा: सर्वोच्च न्यायालय\nग्रामीण मुलींना १२ वी पर्यंत एसटी मोफत प्रवास, ज्येष्ठांना ‘शिवशाही’त सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/02/blog-post_18.html", "date_download": "2020-09-27T06:33:15Z", "digest": "sha1:RBG27ZPGCJL5PL7VS4WAUVOHR52R5KOJ", "length": 20968, "nlines": 210, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आणि मुक्ती लाभेल – हसीब भाटकर | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आणि मुक्ती लाभेल – हसीब भाटकर\nमुंबई : आपल्या निर्मात्याला आपण उत्तरदायी आहोत हा विचार आपल्याला वाईट कृत्यांपासून वाचवतो. एकमेकांबरोबरच्या बंधुभावामुळे समाजात शांतता निर्माण होते, असे विचार जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबईचे सेक्रेटरी मुजफ्फर अन्सारी यांनी व्यक्त केले.\nजमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश तर्फे १२ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान ‘इस्लाम : प्रगती, शांती आणि मुक्तीसाठी’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ‘समाजनिर्मितीत धर्माची भूमिका’ या विषयावरील एका कार्यक्रमाचे आयोजन गांधी सेवा हॉल, वांद्रे, मुंबई येथे करण्यात आले होते, त्या वेळी मुजफ्फर अन्सारी बोलत होते.\nकार्यक्रमाची सुरूवात कुरआनच्या काही श्लोकांच्या पठणाने झाली. या श्लोकांचे हिंदीमध्ये अनुवाद सादर करण्यात आला. कार्यक्रमास सर्व धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रक मुजफ्फर अन्सारी यांनी जमाअतच्या राज्यव्यापी मोहिमेचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला आणि इस्लामच्या दृष्टिकोनातून शांती, प्रगती आणि मुक्तीचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. यानंतर बकर अली यांनी ‘मानवतेची सेवा आणि ईशउत्तरदायित्व’ या विषयावर एक उत्तम हिंदी कविता सादर केली.\nवसईहून आलेल्या खिस्ती धर्माच्या प्रतिनिधी सिस्टर क्रिस्टल टुस्टानो म्हणाल्या, भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात. धर्म लोकांना जोडतो. मात्र काही लोक धर्माच्या नावाने तोडण्याचे काम करतात. कारण त्या लोकांना ‘मानवता’ या धर्माच्या मूळ सूत्राचा विसर पडलेला असतो. एकमेकांच्या धार्मिक श्रद्धेचा अभ्यास करा आणि समाजाच्या सामायिक कार्यासाठी पुढे या, असे आवाहन सिस्टर टुस्टानो यांनी या वेळी श्रोत्यांना केले.\nचेंबूर येथील बौद्ध धर्माचे प्रतिनिधी डॉ. वेन भदत राहुल बोधी महाथेरो म्हणाले, आज समाजात जे वातावरण निर्माण झाले आहे ते बदलण्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी वाईट विचार, कुप्रथा, घमंड अशा प्रवृत्तींना तिलांजली द्यायला हवी. इस्लामने शांतीचा मार्ग दाखविला आहे, या मार्गाचे अनुसरण करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.\nजैन ब्रह्मकुमारी समाजाचे राजकुमार एस. चपलोत म्हणाले की, जैन धर्मात अहिंसेला फार महत्त्व दिले गेले आहे. लोकांनी धर्माऐवजी मानवतेचा आधारावर ऐक्य प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यांनी महावीर यांच्या शिकवणींची या वेळी आठवण करून दिली.\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या या उपक्रमाची विले पार्ले येथील संन्यास आश्रमचे स्वामी मुक्तेश आनंदजी महाराज यांनी तोंडभरून प्रशंसा केली आणि लोकांनी जमाअतच्या अशा उपक्रमांनी पाठिंबा दिला पाहिजे असे आवर्जून सांगितले. स्वामींनी धर्म, अर्थ आणि कर्म यांची व्याख्या लोकांना स्पष्ट करून सांगितली. एकमेव ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारण्याची त्यांनी या वेळी आवाहन केले.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जमाअतच्या मुंबई विभागाच्या कार्यकारिणीचे सदस्य अब्दुल हसीब भाटकर यांनी सर्व धर्मांच्या शिकवणींचा उहापोह करून स्पष्ट केले की मानवाने धर्मापासून अलिप्त राहून आपल्या अधोगतीला कवटाळले आहे. दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांचा कोणताही धर्म नसतो. अंतिम ईशवाणी कुरआनमध्ये मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांचे समाधान असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केल���. आपण सर्वांनी ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास निश्चितच आपल्याला शांती, प्रगती आणि मुक्ती लाभल्याशिवाय राहणार नाही.\nकृतज्ञता : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nअल् बेरुनी-अद्वीतीय तत्वज्ञ,दार्शनिक आणि इतिहासकार\nहिंदू राष्ट्रवाद विरूद्ध मुस्लिम राष्ट्रवाद\nभारताचे विभाजन आणि काश्मीर प्रश्नासाठी जबाबदार कोण\nपोलिसांना दर्जाहीन बुलेटप्रुफ जाकिटे\nसवाब-ए-जारीया’ : अनाथ, बेवारस मुलांची परवरीश\nभारत स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटि...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\nका पत्रकारांनी घाबरायला हवं\nमनुष्य नरकात जाण्यास एवढा उत्सुक का\nगुणवत्ता आणि सेवा यामुळेच व्यवसाय वाढवता येतो\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची भुमिका योग्य\nअल्लाउद्दीन-पद्मावती : इतिहासावर लादलेली कल्पना\nलोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेसमोर आव्हाने आहे...\nसंदेश लायब्ररीचा स्तुत्य उपक्रम\nपोलिसांच्या डोळ्यावरील ‘उजवा चष्मा’ धोकादायक\nसामाजिक व आर्थिकदृट्या मागासलेल्या समाजाच्या उन्नत...\nपहेल फाऊंडेशनतर्फे ‘नशे के खिलाफ आवाज उठाए’ कार्यक...\nपत्रकार संघाच्या येवला शहर अध्यक्षपदी अय्यूब शाह\nमहाराष्ट्र शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - म...\nस्वत:च्या दायित्वाचे विस्मरण होऊ नये -अॅड. काझी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nभारतीय मदरसे : भ्रम आणि वास्तव\nईश्वरी आदेशानुसार जीवन व्यतीत केल्यासच मुक्ती\nबाल लैंगिक अत्याचाराकडे डोळसपणे बघण्याची गरज\nमुस्लिमांना शिक्षा घडवून आणण्यासाठी कोर्टावर आय.बी...\nहिंदू विरूद्ध हिंदुंची करनी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांतिसंदेश प्रत्येक घरात पो...\nशांती प्रगती व मुक्तीसाठी जनतेला झगडावे लागत आहे ह...\nईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आ...\nस्नेह संमेलनातून समतेचा संदेश\nगुन्हा घडण्यासाठी मनुष्य नाही त्याची मानसिकता जवाब...\nजमाअतच्या मोहिमेत सर्वभाषीय कवींचा उत्स्फूर्त प्रत...\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\nआई तू दिवसभर काय करतेस\nइतिहासकाराला उच्च आदर्शाचे पालन करावयास हवे : खाफीखान\n67 वर्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला का��� दिले\nआता आम्ही आत्महत्या करणार नाही\nशांती, प्रगती आणि मुक्तीसाठी गोरगरिबांना आधार द्या...\nअनेकत्वात अशांती तर एकत्वात शांती - डॉ. भागवत गुरूजी\nअजान : प्रश्न आणि उत्तरे\nआचरणाशिवाय आवाहन : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nकुरआनच्या मार्गदर्शनानुसार प्रगती, शांती व वाईट वि...\nकहीं पे निगाहें कहीं पे निशाना\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/uncategorized/", "date_download": "2020-09-27T06:48:09Z", "digest": "sha1:L3W7DA53GZAYHFN55MGCIQAMH4AVA5UJ", "length": 20606, "nlines": 190, "source_domain": "livetrends.news", "title": "Uncategorized Archives - Live Trends News", "raw_content": "\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nइंडियन अॅप स्टोर्सवर नवीन चायनीज अॅप्सची वाढ\nजंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता\nअमृत, मलनिस्सारणची कामे त्वरित पूर्ण करा\nसप्टेंबर महिन्यात मुंबईत २६ वर्षांतील विक्रमी पाऊस\nIPL 2020 : राजस्थानची चेन्नईवर 16 धावांनी मात\nशारजा- शारजा येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जवर १६ धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेलं २१७ धावांचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. २० षटकांत चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला.\nनवनियुक्त पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी घेतला पदभार (व्हिडीओ)\n जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार घेतला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नवनियुक्त पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांना…\nविरोधकांच्या गोंधळाचे निमित्त ; कारवाईसाठी नायडूंच्या घरी बैठक\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था कृषि विषयक दोन विधेयकांवरून राज्यसभेत रविवारी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांना आणि उपसभापतींना विरोध करताना विरोधी पक्षाचे काही खासदार सभागृहाच्या मध्यापर्यंत येऊन पोहचले. कोरोना संक्रमणाचा…\nदेवेंद्रंचे नाव पाटील, जाधव असतं तर कुणी बोललं नसतं-उदयनराजे\n देवेंद्रंचे नाव पाटील, जाधव असतं तर कुणी बोललं नसत असे प्रतिपादन करत विरोधी पक्षनेते फडवीस यांनी केलेल्या जातीच्या उल्लेखाला उदयनराजे भोसले यांनी समर्थन दिले आहे.\nजितेंद्र कोतवाल\t Sep 18, 2020\n छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने केलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असं…\nडेहराडून, नैनितालसह हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि सिक्किममधील शहरांवर नेपाळचा दावा\nजितेंद्र कोतवाल\t Sep 18, 2020\n राजकीय संकट टळल्यानंतर आता नेपाळमधील ओली सरकारकडून भारताविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत. चीन, पाकिस्ताननंतर आता नेपाळ भारताशी सीमा प्रश्नावर वाद निर्माण करत आहे. नेपाळ सरकारने एक मोहीम सुरू केली असून यामध्ये…\nभारत, अमेरिकेसह १५ देशांतील १०० कंपन्यांवर सायबर हल्ला\nजितेंद्र कोतवाल\t Sep 18, 2020\n चीनच्या पाच नागरिकांनी भारत,अमेरिकेसह १५ देशांतील १०० कंपन्यांवर सायबर हल्ला करून माहिती चोरली असल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे. या चिनी नागरि���ांसह दोन मलेशियन नागरिकांविरोधातही आरोपपत्र ठेवण्यात आले…\nबहिणाबाई कोविड केअर सेंटरला सनशाईन कंपनीतर्फे सॅनिटायझरची मदत\n लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला सनशाईन कंपनीचे राजेश चौधरी यांच्याकडून 600 सॅनिटायझरच्या 50ml बॉटल…\nआर्थिक फसवणूक झाल्यास सरळ तक्रार दाखल करा – पिंगळे\n कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर…\nमुंबई व महाराष्ट्राच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर- शिवसेनेचा आरोप\n सोशल मीडीयाचा वापर मुंबई व महाराष्ट्राच्या बदनामीसाठी करण्यात येत असून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनी समाजमाध्यमांबाबत केलेले भाष्य हे चिंतनीय असल्याचे प्रतिपादन आज शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.\nदेशात पुन्हा लॉकडाऊन ही फेक न्यूज – पीआयबी\nनवीदिल्ली - येत्या २५ सप्टेंबर महिन्यापासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावे असा प्रस्ताव दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तथापि, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे वृत्त खाडून काढताना ही फेक न्यूज असल्याचे सांगितले.…\nयोशिहिडे सुगा जपानचे नवे पंतप्रधान होणार\n योशिहिडे सुगा यांचा जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुगा यांची जपानच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे देशाचे नवे पंतप्रधान म्हणून लवकरच त्यांचा शपथविधी पार…\nठाकरे व पवार हे महाराष्ट्राचे दोन स्वाभीमानी ब्रँड : राऊत\n जगाची नव्हे तर, मुंबई ही महाराष्ट्राच्या बापाची असल्याचे ठणकावत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार हे दोन स्वाभीमानी ब्रँड असून मुंबईतून या ब्रँडना नष्ट करून मुंबईवर ताबा मिळवायचे कारस्थान सुरू असल्याची टीका केली…\nनाथाभाऊंचा आता व्हीडिओ , फोटो , कागदपत्रांचा बॉम्बगोळा \nमुंबई: : वृत्तसंस्था / माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो आणि कागदपत्रे आहेत. ती समोर आली की हादरा बसेल, अशी इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आ��े. तर, देशहितासाठी या व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो बाहेर आलेच पाहिजे, अशी…\nभारत -पाक सीमेवर शस्त्रसाठा पकडला\n भारत-पाकिस्तान सीमेवर पंजबामधील फिरोजपूर जिल्ह्यातील अबोहर येथे बीएसएफकडून एक शस्त्र तस्करीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात बीएसएफच्या जवानांना यश आले आहे.…\nचाळीसगावात अडथळा निर्माण करणाऱ्या झाड-झुडप जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात\n शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग वरील वाढलेल्या झाड-झुडपांमुळे रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होत. यासंदर्भात नागरिकांनी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत…\nभारत चीन सीमेवर तणाव वाढला\nनवी दिल्ली वृत्तसंस्था - एका बाजुला चर्चा सुरू असतानाच भारत चीनच्या सीमेवर दोन्ही देशांचं लष्कर आमने-सामने आल्याचं चित्रं आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनकडून दगाबाजीचा धोका असल्यानं भारतीय सेनेकडून आता १५५ मिमी होवित्झर तोफा तैनात करण्यात…\nडहाणू तालुक्याला भूकंपाचे धक्के\nपालघर: वृत्तसंस्था / डहाणू तालुका आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चौथ्या धक्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. सर्व लोक भीतीने घराबाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात जमले. एकामागोमाग एक चार धक्के बसले. पहाटे…\nरोजगार हमी योजनेचे कामे यंत्राद्वारे होत असल्याची माजी सरपंचाची तक्रार\nजितेंद्र कोतवाल\t Sep 5, 2020\n लोकडाऊनच्या काळात मजुरांनाची रोजगार आभावी उपासमार होऊ नये म्हणून राज्य व केंद्र शाखा वतीने रोजगार हमी योजनेचे कामांना सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अनेक कामे हे जिल्हा तालुक्यात सुरू देखील आहेत. परंतु या…\nसुशांत आत्महत्या ; अमली पदार्थ पुरवठ्याची साखळी उलगडतेय; शौविक चक्रवर्तीकडून पैसे अदा\nजितेंद्र कोतवाल\t Sep 4, 2020\n सीबीआय सुशांतच्या मृत्यूचं सत्य शोधण्यात गुंतलं असताना या प्रकरणात अमली पदार्थांची चौकशी करण्यात नारकोटिक्स ब्युरो गुंतलं आहे. आरोपी ड्रग पेडलर झैद विलात्राने चौकशी दरम्यान त्याने जुलैच्या शेवटीही सॅम्युअल मिरांडाला…\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवै���्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nभुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/keep-the-diabetes-away/?vpage=5", "date_download": "2020-09-27T08:26:14Z", "digest": "sha1:6ADSOD5YSPOYWUE63EZYDK5GZQ4VLSDY", "length": 10923, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मधुमेहापासून वाचण्यासाठी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nJuly 24, 2017 सुषमा मोहिते आरोग्य\n1. वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे रोज सकाळी काही न खाता ७ ग्राम चूर्ण गाईच्या दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह बारा होतो.\n2. जांभळाच्या बिया १० ग्राम आणि १ ग्राम अफू बारीक वाटून थोडे पाणी मिसळून बारीक गोळ्या तयार कराव्या. एक एक गोळी सकाळ संध्याकाळ पाण्याबारोर घेतल्याने एक महिन्यात मधुमेह बारा होतो.\n3. मातीच्या भांड्यात विहिरीचे एक ग्लास पाणी भरून पळसाची ५ फुले टाकावी. सकाळी फुले कुचकारून शिळ्या तोंडाने ते पाणी प्यावे. दर आठवड्यात एक एक फुल तोडून प्रयोग केल्याने अतिशीघ्र आराम येतो.\n4. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाच्या पानाचा रस घ्यावा. यामुळे मधुमेह काबूत ठेवणे शक्य होते.\n5. फणसाच्या पानांचा रस प्रत्येक दिवस सेवन करावा.\n6. लिंबाच्या कोवळय़ा पानांचा रस सेवन केल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते.\n7. डायबिटीस झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे. गवतावर उघड्या पायाने चालणे आदी गोष्टी केल्या तरीही मधुमेह नियंत्रणात राहतो.\n8. दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्या. १५ मिनिटांनंतर हे पाणी सेवन करा. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी सेवन केले तरी चालते.\n9. फरसबी आणि पत्ता कोबीच्या रसाचे मिश्रण प्यायले तरी मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.\n10. तसेच भेंडीची भाजी बनवून खाल्ल्याने किंवा भेंडीला रात्री भिजत ठेवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहतो.\n11. बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी मधुमेह असलेल्या व्यक्तीने घेतले तर मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.\nआरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून\nसुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/46817", "date_download": "2020-09-27T07:17:50Z", "digest": "sha1:6SH5U5XMVU4R2ADHOF2GI4Z4AST74ZIJ", "length": 9824, "nlines": 197, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वारली: बैलगाडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वारली: बैलगाडी\nहि बैलगाडी काढताना कित्येकदा बैलगाडीतून केलेला प्रवास आठवला.\nती मजा काही वेगळीच असायची.\nअगं परवाच मी एका कपाटावर\nअगं परवाच मी एका कपाटावर छोटीशी वारली बैलगाडी रंगवलीये. पण माझ्याकडे बैल जोडलेले नाहीयेत गाडीला. बसून आराम करताहेत आणि गाडी बाजूला लावलीये.\nछान झालीये ही गाडी पण.\nअरे वा. हे चित्रं फ्रेम केलेलं दिसतंय तू. काय साइझ आहे चित्राची\nकित्येकदा बैलगाडीतून केलेला प्रवास आठवला.>>> मी अजून एकदाही बैलगाडीत बसले नाहीये\nबैलगाडीतून प्रवास करून पण\nबैलगाडीतून प्रवास करून पण युगं झाली. ५-६वीत असेपर्यंत, गावाकडे जाताना बस गावाच्या अलिकडे नदीपर्यंतच सोडायची. मग नदीचं पात्रं ओलांडून गावापर्यंत जायला बैलगाडी असायची.\nवाह, सुंदरच आहे की .....\nवाह, सुंदरच आहे की .....\nवॉव, ब्युटीफुल.. बैल खूप्पच\nबैल खूप्पच छान दिस्तायेत..\nअल्पना, फ्रेमची साईज 13 x 18 cm आहे.\nबसून आराम करताहेत आणि गाडी बाजूला लावलीये.>> भारीच.\nशक्य असल्यास इकडे टाक ना त्या गाडीचा फोटो.\nछानच आलंय. आणी फ्रेम ़\nछानच आलंय. आणी फ्रेम ़ केल्याने फारच मस्त दिसतंय.\n चित्राची कल्पना, तसंच जांभळ्या बॅकग्राउंडवर पांढर्या आकृती हे काँबिनेशन आवडलं.\n फोटो जरा मोठा हवा.\nफोटो जरा मोठा हवा.\nसुगीचे दिवस आलेत, खळ्यात\nसुगीचे दिवस आलेत, खळ्यात धान्य पडलंय, मुलगी आनंदाने नाचतेय... मस्त कल्पना केली आहेस.\nमी घरातल्या एका भिंतीवर वारली चित्र काढणार आहे. हे काढेन त्यात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/07/blog-post_19.html", "date_download": "2020-09-27T06:27:02Z", "digest": "sha1:5F7NIW2M67RMLAORBMWXYITGFGDJKDNF", "length": 3147, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - नैसर्गिक आशा | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - नैसर्गिक आशा\nविशाल मस्के ८:०९ म.उ. 0 comment\nतो आता रूसला आहे\nआता विलंब लाऊ नयेत\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/weed-management-intercultural-operations-in-brinjal-5ca5cc0dab9c8d86244314cb", "date_download": "2020-09-27T07:41:36Z", "digest": "sha1:HHDVGICX4FEXCS7WYGLUKF3OGT4JKBWN", "length": 5811, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - वांग्याची आंतरमशागत केलेली तणविरहित शेती - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवांग्याची आंतरमशागत केलेली तणविरहित शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री. एच एम ढकाणी राज्य - कर्नाटक सल्ला - प्रति एकरी १९:१९:१९ @ ३ किलो ठिबक मधून खत द्यावे.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nवांगीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव: श्री अखिलेश कुमार सहानी राज्य- उत्तर प्रदेश टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवांगीपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nसध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीतील सततच्या ओलाव्यामुळे वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या दिसत आहे. यावर उपाय म्हणून जमिनीत वापसा असताना पिकात बोरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऑक्टोबर महिन्यातील भाजीपाला लागवड\nप्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याच्या लागवडीबद्दल जाणून घेऊया. या पिकांची लागवड करुन आपण लाखो नफा कमवू शकतात.भाजीपाला लागवडबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी...\nव्हिडिओ | होम कंस्ट्रक्शन नॉलेज प्लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://church-of-christ.org/mr/sermons-broadcasts/silbano-garcia-ii.html", "date_download": "2020-09-27T07:14:26Z", "digest": "sha1:CTK2HQSW4E46M4ZHFJ5A3HKEE65S66HY", "length": 16697, "nlines": 184, "source_domain": "church-of-christ.org", "title": "इंटरनेट मिनिस्ट्रीज - सिल्बानो गार्सिया, II.", "raw_content": "\nयुनायटेड स्टेट्स मध्ये ख्रिस्ताचे चर्च\nनवीन चर्च प्रोफाइल नोंदणी करा\nविद्यमान चर्च प्रोफाइल अद्यतनित करा\nमिशिगन विद्यापीठ - ख्रिस्तामधील विद्यार्थी\nटेक्सास ए अँड एम विद्यापीठ - ख्रिस्तासा��ी Aggies\nसत्यावर लक्ष केंद्रित करा\nन्यू टेस्टमेंट ख्रिश्चनिटीसाठी एक कॉल\nमंगल हिल बुक स्टोअर\nआणीबाणी आपत्ती मदत संस्था\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्पर रेस्पॉन्स टीम\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्स्टर रिलीफ इफेक्ट इंक\nइतर evangelists द्वारे उपदेश\nआम्ही चर्च साठी डिझाइन वेबसाइट्स\nवेबसाइट डिझाइन आणि होस्टिंग\nयुनायटेड स्टेट्स मध्ये ख्रिस्ताचे चर्च\nनवीन चर्च प्रोफाइल नोंदणी करा\nविद्यमान चर्च प्रोफाइल अद्यतनित करा\nमिशिगन विद्यापीठ - ख्रिस्तामधील विद्यार्थी\nटेक्सास ए अँड एम विद्यापीठ - ख्रिस्तासाठी Aggies\nसत्यावर लक्ष केंद्रित करा\nन्यू टेस्टमेंट ख्रिश्चनिटीसाठी एक कॉल\nमंगल हिल बुक स्टोअर\nआणीबाणी आपत्ती मदत संस्था\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्पर रेस्पॉन्स टीम\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्स्टर रिलीफ इफेक्ट इंक\nइतर evangelists द्वारे उपदेश\nआम्ही चर्च साठी डिझाइन वेबसाइट्स\nवेबसाइट डिझाइन आणि होस्टिंग\nआपल्या चर्च निर्देशिका प्रोफाइलमध्ये लॉग इन करा\nसिल्बानो गार्सिया द्वारा उपदेश, II.\nसिल्बॅनो गार्सिया, II. ख्रिस्ताच्या चर्चांसाठी लेखक म्हणून काम करते, आणि इंटरनेट मंत्रालयांचे संस्थापक आहे. बंधू गार्सिया यांनी कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, फ्लोरिडा, आयडाहो, आयोवा, न्यूयॉर्क आणि टेक्सास या राज्यात मिशनरी कार्य केले आहे. त्याने जगभरातील सुवार्तेच्या सभांमध्येही उपदेश केला आहे. १ मे, १ 1. On रोजी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्ताच्या चर्चसाठी पहिले इंटरनेट गेटवे तैनात करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता चर्च-ऑफ- Christist.org. देवाने त्याला पाच मंडळ्या स्थापन करण्यास वापरले आहे आणि त्याने ख्रिस्ताच्या शरीरात 1,527 आत्मा बाप्तिस्मा घेतला आहे. आमच्या ऑनलाइन बायबल अभ्यास आणि इंटरनेट मिनिस्ट्रीजच्या माध्यमातून पोहोचण्याद्वारे ख्रिस्ताकडे आलेले आत्म्याचे संख्या केवळ देवच जाणतो. ब्रदर गार्सिया इंटरनेट इव्हॅन्झेलिझमच्या क्षेत्रामध्ये एक इंटरनेट लेखक आणि पायनियर म्हणून ओळखले गेले आहे. येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा प्रचार करण्यासाठी वाहन म्हणून इंटरनेट वापरण्यात शेकडो मंडळ्यांना मदत करण्यासाठी तो महत्त्वाचा आहे.\nबंधू गार्सिया एक उत्साही ख्रिश्चन आहे जो त्याच्या उपदेश आणि सादरीकरणात गतिशील आहे. जागतिक सुवार्तेसाठी त्यांचे सकारात्मक दृष्टिकोन संक्रा��क आहे आणि ख्रिस्ताच्या या सेवकाने आपल्याला प्रोत्साहित केले जाईल. जिझस ख्राईस्टच्या शरीरावर विजय मिळविण्याच्या देणग्यामुळे देवाने ब्रदर गार्सियाला आशीर्वाद दिला आहे. चर्चमध्ये ख्रिस्ताचे शुभवर्तमान आणि जागतिक सुवार्ता प्रचार करण्याच्या प्रयत्नात त्याने जगातील अनेक भागांत प्रवास केला आहे. बंधू गार्सिया एक सुवार्तिक म्हणून सेवा करत राहते जी केवळ येशू ख्रिस्ताचे शरीर आणि तारणहार यांच्या शरीराचे बांधकाम करण्याचा स्वारस्य आहे.\nजर आपण उपरोक्त माध्यम पाहू शकत नाही - येथे डाउनलोड करा: MP3\nजर आपण उपरोक्त माध्यम पाहू शकत नाही - येथे डाउनलोड करा: MP3\nजर आपण उपरोक्त माध्यम पाहू शकत नाही - येथे डाउनलोड करा: MP3\nकोण ख्रिस्ताचे चर्च आहेत का\nख्रिस्ताच्या चर्चची विशिष्ट मागणी काय आहे\nपुनर्वसन मोहिमेची ऐतिहासिक पार्श्वभूमी\nख्रिस्ताचे किती चर्च आहेत\nचर्च संघटनात्मकरित्या कसे जोडले जातात\nख्रिस्ताच्या मंडळ्या कशा शासित होतात\nख्रिस्ताचे चर्च बायबलबद्दल काय विश्वास करते\nख्रिस्ताच्या चर्चच्या सदस्यांना कुमारीच्या जन्मास विश्वास आहे का\nख्रिस्ताचे चर्च प्रीपेस्टिनेसवर विश्वास ठेवते का\nख्रिस्ताचे चर्च केवळ विसर्जन करून बाप्तिस्मा घेते का\nशिशु बाप्तिस्मा साधला जातो का\nचर्चचे मंत्री कबूल करतात का\nप्रार्थना संतांना संबोधित आहेत का\nप्रभूच्या रात्रीचे जेवण किती वेळा खाल्ले जाते\nउपासनेमध्ये कोणत्या प्रकारचे संगीत वापरले जाते\nख्रिस्ताचे चर्च स्वर्गात व नरकात विश्वास ठेवते का\nख्रिस्ताच्या चर्च purgatory विश्वास आहे का\nचर्च कोणत्या अर्थाने आर्थिक सहाय्य करते\nख्रिस्ताच्या चर्चमध्ये एक पंथ आहे का\nख्रिस्ताच्या मंडळीचा सदस्य कसा बनतो\nहा ई-मेल पत्ता स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा आवश्यक आहे.\nमदत: विद्यमान चर्च प्रोफाइल अद्यतनित कसे करावे\nमदत: नवीन चर्च प्रोफाइल कसे तयार करावे\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्स्टर रिलीफ इफेक्ट इंक\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्पर रेस्पॉन्स टीम\nकॉपीराइट © 1995 - 2020 इंटरनेट मिनिस्ट्रीज. ख्रिस्त चर्च ऑफ मंत्रालय. सर्व हक्क राखीव.\nईमेल पत्त्याची पुष्टी करा *\nपासवर्डची पुष्टी करा *\nफुली (*) असलेल्या चिन्हांकित फील्ड आवश्यक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE/15", "date_download": "2020-09-27T07:38:29Z", "digest": "sha1:CJULGOMO3MXXHEJDWFUJFU7F4LGRSPRD", "length": 5533, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nश्रीलंकेला ४० कोटी डॉलर कर्ज\nभारत-श्रीलंका संबंध आणखी मजबूत होणार: राष्ट्रपती श्रीलंका\nश्रीलंकेचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर;चीनला संकेत\n‘ओबोर’प्रश्नी अमेरिका भारताच्या पाठीशी\nआजपासून जागतिक धम्म परिषद\nधम्म परिषदेस जगभरातून विद्वान येणार\nश्रीलंका: राष्ट्रपती गोटबायांनी बंधू महिंदाची पंतप्रधानपदी केली नेमणूक\nश्रीलंकेच्या अध्यक्षपदी गोटबाया राजपक्षे; कसे असतील भारत-श्रीलंका संबंध\nश्रीलंका-भारत संबंध जवळचे राहतील\nचीनला संदेश, नवे राष्ट्रपती येताच मोदींचे दूत श्रीलंकेत\n‘अन्य देशांच्या भांडणात आम्ही पडणार नाही’\nगोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष\nपर्यटनासाठी लंकेला वाढती पसंती\nधम्म परिषदेला हजारो उपासक येणार\nअवलियाची ८५ देशांत भ्रमंती\nश्रीलंकेत राजपक्षे विजयी, भारतावर काय परिणाम\nश्रीलंका अध्यक्षपद निवडणूक २०१९: या गोष्टी जाणून घ्या\nश्रीलंकेत राजपक्षे यांचे पारडे जड\nकसोटीत जागतिक दर्जाच्या गोलंदाजांची कमी: सचिन\nश्रीलंका १० वर्षांनी पाकमध्ये कसोटी खेळणार\n‘आरसेप’ नाकारून काय झाले\nढोले, शेख यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/poetry/", "date_download": "2020-09-27T06:57:39Z", "digest": "sha1:6OUNSRECFQGOC5Y7YIAMKMHZJPHE4NE4", "length": 27104, "nlines": 142, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कविता… – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nJuly 11, 2017 निलेश बामणे साहित्य/ललित\nमाझ्या तोंडावर अचानक कोणीतरी जोरात पाण्याचा फसका मारल्यामुळे मी गाढ झोपेतून जागा झालो डोळे उगडून पाहतो तर काय एका जुन्या लकडी खुर्चीला माझे हात – पाय कात्याच्या रस्सीने करकचून बांधलेले होते माझे तोंड उगडेच होते पण बोलणार काय आजूबाजूला फक्त अंधार होता अंधारात पुसटसा प्रकाश कोठूनसा येत होता त्या प्रकाशात समोरच्या तीन भिंतींवर काही सुंदर पण अस्पष्ट स्त्रियांचे छायाचित्रे दिसत होती त्या छायाचित्रातील स्त्रिया माझ्याकडे पाहून हसत होत्या त्याचा वेगवेगळा हसण्याचा आवाज मधून – मधून माझ्या कानावर पडत होता तो आवाज ऐकून माझे कान बधिर झाले आणि मी जोरात किंकाळलो पण माझ्या किंकाळण्याचा आवाज मलाच ऐकू येत नव्हता. आता मात्र मी घाबरून घामागूम झालो माझे सर्वांग घामाने भिजून ओलेचिंब झाले तेव्हा मी खाली नजर करून पाहतो तर काय मी उगडा होतो माझ्या उगड्या अंगावर मला वाचता येतील अशी वेडीवाकडी बरीच मुलींची नावे लिहलेली होती त्यातील काही नावे ओळखीची वाटत होती. क्षणभर मला वाटले कोणीतरी माझे अपहरण केले आहे, पण दुसऱ्याचं क्षणी माझ्या मनात विचार आला माझ्यासारख्या भिके कंगाल माणसाचे कोणी अपहरण का करेल आणि अपहरण केले तरी तो माझ्यासोबत हा असा विचित्र का वागेल आणि अपहरण केले तरी तो माझ्यासोबत हा असा विचित्र का वागेल ही सारी भूतचेष्ठा म्हणावी तर भुते हे असे उद्योग करीत नाहीत बहुदा ही सारी भूतचेष्ठा म्हणावी तर भुते हे असे उद्योग करीत नाहीत बहुदा त्या खोलीचा अंदाज घेता मला ती खोली आमच्या वीस वर्षापूर्वीच्या घरासारखी वाटत होती आता त्या फोटोतील स्त्रियांच्या हसण्याचा आवाज शांत झाला होता म्हणून मी भीत भीत भिंतीकडे पाहिले तर भिंतीवर ती स्त्रियांची छायाचित्रेच नव्हती त्याजागी काहीं गुलाबी कागद चिकटविलेले होते ज्यावर मुलींची नावे रक्ताने लिहलेली होती. तो प्रत्येक कागद गुलाबासह गुलाब खिळा असल्यासारखा भिंतीवर लटकलेला होता माझ्यापासून थोड्या अंतरावर मला एक पांढरा कागद फडफडताना दिसला त्या कागदावर एक विवस्त्र स्त्रीचे चित्र पेन्सिलीने रेखाटलेले होते अचानक त्या कागदाचे हवेत कोणीतरी कागद फडल्यासारखे बारीक बारीक तुकडे केले आणि ते तुकडे खाली फेकले आणि खाली पडलेले ते तुकडे अचानक एकत्र गोळा होऊन माझ्या चेहऱ्यावर ��ेकून मारले गेले त्यातील काही तुकड्यांवर माझी नजर पडताच माझ्या लक्षात आले हे चित्र आपणच रेखाटले होते आपण सातवीत असताना उत्सुकते पोठी त्या खोलीचा अंदाज घेता मला ती खोली आमच्या वीस वर्षापूर्वीच्या घरासारखी वाटत होती आता त्या फोटोतील स्त्रियांच्या हसण्याचा आवाज शांत झाला होता म्हणून मी भीत भीत भिंतीकडे पाहिले तर भिंतीवर ती स्त्रियांची छायाचित्रेच नव्हती त्याजागी काहीं गुलाबी कागद चिकटविलेले होते ज्यावर मुलींची नावे रक्ताने लिहलेली होती. तो प्रत्येक कागद गुलाबासह गुलाब खिळा असल्यासारखा भिंतीवर लटकलेला होता माझ्यापासून थोड्या अंतरावर मला एक पांढरा कागद फडफडताना दिसला त्या कागदावर एक विवस्त्र स्त्रीचे चित्र पेन्सिलीने रेखाटलेले होते अचानक त्या कागदाचे हवेत कोणीतरी कागद फडल्यासारखे बारीक बारीक तुकडे केले आणि ते तुकडे खाली फेकले आणि खाली पडलेले ते तुकडे अचानक एकत्र गोळा होऊन माझ्या चेहऱ्यावर फेकून मारले गेले त्यातील काही तुकड्यांवर माझी नजर पडताच माझ्या लक्षात आले हे चित्र आपणच रेखाटले होते आपण सातवीत असताना उत्सुकते पोठी नंतर ते फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकले होते आणि त्या चित्राचे काही तुकडे घेऊन यामिनी तुझ्याकडे आली होती आणि तिने तुला विचारले होते हे चित्र तू काढले होतेस का नंतर ते फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकले होते आणि त्या चित्राचे काही तुकडे घेऊन यामिनी तुझ्याकडे आली होती आणि तिने तुला विचारले होते हे चित्र तू काढले होतेस का तेव्हा मूर्खा तू नाही म्हणाला होतास हो तेव्हा मूर्खा तू नाही म्हणाला होतास हो म्हणाला असतास तर आज ती तुझ्या सोबत असती पण नाही तुला तुझा सभ्यपणाचा मुखवटा कधीच उतरवता आला नाही म्हणून आज चाळिशीतही एकटाच आहेस आणि एखादया शापित राजकुमाराचे एक राजवाड्यातील शापित बंधीस्थ जीवन जगत आहेस वेड्यासारखे म्हणाला असतास तर आज ती तुझ्या सोबत असती पण नाही तुला तुझा सभ्यपणाचा मुखवटा कधीच उतरवता आला नाही म्हणून आज चाळिशीतही एकटाच आहेस आणि एखादया शापित राजकुमाराचे एक राजवाड्यातील शापित बंधीस्थ जीवन जगत आहेस वेड्यासारखे मी हा विचार करीतच होतो इतक्यात माझ्या पाठीमागून दोन हात अचानक पुढे आले त्या नाजूक हातावर छान मेहंदी काढलेली होती मेहंदी ओली होती दुसऱ्याच क्षणाला ते हात माझ्या गालावर गेल�� आणि त्या हाताची मेहंदी माझ्या गालाला लागली मला काही कळायच्या आत ते हात अदृश्य झालेले होते मी किंचित मन वळवली तर माझ्या चेहऱ्यासमोर एक आरसा होता पण त्या आरशात मला माझाच चेहरा पण वीस वर्षापूर्वीचा दिसत होता आणि तो चेहरा हळू हळू बदलत विद्रुप होत होता माझा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्यावर त्या आरशाला हवेतच तडे जाऊन त्याचे तुकडे जमिनीवर पडले त्या तुकड्यात मला काही सुंदर तरुणींचे फुसटसे चेहरे दिसत होते जे माझ्याकडे पाहून क्रूरपणे हसत होत्या त्याचे हसणे असह्य होऊन मी डोळे बंद करून पुन्हा उगडले तर सारे पूर्वीसारखेच शांत मी हा विचार करीतच होतो इतक्यात माझ्या पाठीमागून दोन हात अचानक पुढे आले त्या नाजूक हातावर छान मेहंदी काढलेली होती मेहंदी ओली होती दुसऱ्याच क्षणाला ते हात माझ्या गालावर गेले आणि त्या हाताची मेहंदी माझ्या गालाला लागली मला काही कळायच्या आत ते हात अदृश्य झालेले होते मी किंचित मन वळवली तर माझ्या चेहऱ्यासमोर एक आरसा होता पण त्या आरशात मला माझाच चेहरा पण वीस वर्षापूर्वीचा दिसत होता आणि तो चेहरा हळू हळू बदलत विद्रुप होत होता माझा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्यावर त्या आरशाला हवेतच तडे जाऊन त्याचे तुकडे जमिनीवर पडले त्या तुकड्यात मला काही सुंदर तरुणींचे फुसटसे चेहरे दिसत होते जे माझ्याकडे पाहून क्रूरपणे हसत होत्या त्याचे हसणे असह्य होऊन मी डोळे बंद करून पुन्हा उगडले तर सारे पूर्वीसारखेच शांत इतक्यात कोणीतरी दरवाज्याशी खेळतोय असे वाटले किंचित दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद झाला आत कोणी आल्याचे अथवा गेल्याचे दिसले नाही पण कोणीतरी अचानक माझ्या तोंडात माझ्या आवडीचे चॉकलेट कोंबल्याचे माझ्या लक्षात आले आणि मला प्रश्न पडला हे हे काही होत आहे ते कोणी का करीत असेना त्याला माझ्या आवडीचे चॉकलेट कसे काय माहीत आहे इतक्यात कोणीतरी दरवाज्याशी खेळतोय असे वाटले किंचित दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद झाला आत कोणी आल्याचे अथवा गेल्याचे दिसले नाही पण कोणीतरी अचानक माझ्या तोंडात माझ्या आवडीचे चॉकलेट कोंबल्याचे माझ्या लक्षात आले आणि मला प्रश्न पडला हे हे काही होत आहे ते कोणी का करीत असेना त्याला माझ्या आवडीचे चॉकलेट कसे काय माहीत आहे आता मात्र माझ्या भीतीची जागा रागाने घ्यायला सुरुवात केली होती गेली कित्येक वर्षे माझ्यात साचून दाबून राहिलेला क्रोधाग्नी जागा होऊ लागला माझे डोळे रागाने लाल झाले माझ्या चेहऱ्यातून वाफा येऊ लागल्या त्या रागात मी म्हणालो तू जो कोणी अथवा जी कोणी आहेस हिंमत असेल तर समोर ये आता मात्र माझ्या भीतीची जागा रागाने घ्यायला सुरुवात केली होती गेली कित्येक वर्षे माझ्यात साचून दाबून राहिलेला क्रोधाग्नी जागा होऊ लागला माझे डोळे रागाने लाल झाले माझ्या चेहऱ्यातून वाफा येऊ लागल्या त्या रागात मी म्हणालो तू जो कोणी अथवा जी कोणी आहेस हिंमत असेल तर समोर ये मी असे म्हणताच एक काळ्या बुरख्यातील स्त्री प्रकट झाली मला फक्त तिचे डोळे दिसत होते त्या डोळ्यांकडे पाहून मला लक्षात आले की हि अतिशय सुंदर आहे पण हे डोळे आपण यापूर्वीही पाहिलेत मी असे म्हणताच एक काळ्या बुरख्यातील स्त्री प्रकट झाली मला फक्त तिचे डोळे दिसत होते त्या डोळ्यांकडे पाहून मला लक्षात आले की हि अतिशय सुंदर आहे पण हे डोळे आपण यापूर्वीही पाहिलेत म्हणून मी तिला प्रश्न केला कोण आहेस तू म्हणून मी तिला प्रश्न केला कोण आहेस तू त्यावर ती जोरात हसत माझ्या पाठीमागे गेली माझ्या खांद्यावर हळूच हात ठेवला तिच्या हातावर फणा असलेल्या नागाचे चित्र कोरलेले होते जे बहुदा मी माझ्या हातावर कोरत असतो ती हळूच माझ्या जवळ येत माझ्या कानात पुटपुटली मी तुझी कविता त्यावर ती जोरात हसत माझ्या पाठीमागे गेली माझ्या खांद्यावर हळूच हात ठेवला तिच्या हातावर फणा असलेल्या नागाचे चित्र कोरलेले होते जे बहुदा मी माझ्या हातावर कोरत असतो ती हळूच माझ्या जवळ येत माझ्या कानात पुटपुटली मी तुझी कविता माझ्या माहितीप्रमाणे मी कोणा कविता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो नव्हतो त्यामुळे मी कोण कविता माझ्या माहितीप्रमाणे मी कोणा कविता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो नव्हतो त्यामुळे मी कोण कविता असा प्रश्न करताच ती पुन्हा माझ्या कानाजवळ आपले ओठ आणत पुटपुटली जिच्यासाठी तू कित्येकींना सोडलेस ती मी तुझी कविता असा प्रश्न करताच ती पुन्हा माझ्या कानाजवळ आपले ओठ आणत पुटपुटली जिच्यासाठी तू कित्येकींना सोडलेस ती मी तुझी कविता मी तुझ्या हृदयात, मनात , बुद्धीत आणि डोळ्यात राहते मी तुझ्या हृदयात, मनात , बुद्धीत आणि डोळ्यात राहते जिच्यासाठी तू खून केलास जिच्यासाठी तू खून केलास त्यावर मी खून कोणाचा त्यावर मी खून कोणाचा अ���ा प्रश्न करताच ती म्हणाली, तुझ्यातील चित्रकाराचा किती सुंदर चित्र काढायचा तो त्याच्या त्या चित्रात यामिनी कामिनी आणि दामिनी हरवून जायच्या यामिनी तुझे ते चित्र आठवून आजही स्वतःशीच हसते तिला माहित होत ते चित्र तूच काढलं होतस तू तिच्याशी खोटं बोललास पण तिला तुझ्यातील खोटारडा नाही साधू दिसला, कामिनीला आजही कोणतेही कोणीही रेखाटलेले चित्र पाहिले की तीला तुझी आठवण येते कारण तिचे फक्त तुझ्यातील चित्रकारावर प्रेम होते आजही आहे दामिनी आजही आपल्या तळहाताकडे पाहते तेव्हा तू तिचा नाजूक हात हातात घेऊन तिच्या हातावर काढलेली मेहंदी तिला आठवते आणि तिचे अश्रू तिच्या तळहातावर आजही गळतात टप-टप असा प्रश्न करताच ती म्हणाली, तुझ्यातील चित्रकाराचा किती सुंदर चित्र काढायचा तो त्याच्या त्या चित्रात यामिनी कामिनी आणि दामिनी हरवून जायच्या यामिनी तुझे ते चित्र आठवून आजही स्वतःशीच हसते तिला माहित होत ते चित्र तूच काढलं होतस तू तिच्याशी खोटं बोललास पण तिला तुझ्यातील खोटारडा नाही साधू दिसला, कामिनीला आजही कोणतेही कोणीही रेखाटलेले चित्र पाहिले की तीला तुझी आठवण येते कारण तिचे फक्त तुझ्यातील चित्रकारावर प्रेम होते आजही आहे दामिनी आजही आपल्या तळहाताकडे पाहते तेव्हा तू तिचा नाजूक हात हातात घेऊन तिच्या हातावर काढलेली मेहंदी तिला आठवते आणि तिचे अश्रू तिच्या तळहातावर आजही गळतात टप-टप तू माझ्या प्रेमात पडलास कारण तू भक्तीच्या प्रेमात वेडा झाला होतास तिच्यासाठी तुला हवी होती प्रसिद्धी ती तू मिळविलीस पण कित्येकांचे हृदय पायाखाली तुडवून तू माझ्या प्रेमात पडलास कारण तू भक्तीच्या प्रेमात वेडा झाला होतास तिच्यासाठी तुला हवी होती प्रसिद्धी ती तू मिळविलीस पण कित्येकांचे हृदय पायाखाली तुडवून भक्तीला तुझ्या प्रसिद्धीच काहीच पडलेले नव्हते अरे ती तर तुझ्या दिसण्याच्या प्रेमात पडली होती शेवटी काय झालं भक्तीला तुझ्या प्रसिद्धीच काहीच पडलेले नव्हते अरे ती तर तुझ्या दिसण्याच्या प्रेमात पडली होती शेवटी काय झालं तुझ्या प्रसिद्धीलाच घाबरून ती तुझ्यापासून दूर गेली ना तुझ्या प्रसिद्धीलाच घाबरून ती तुझ्यापासून दूर गेली ना आठव किती मोहाचे क्षण आणि त्या मोहातून तुला मिळाला असता असा संभाव्य आनंद तू गमावला आहेस आठव किती मोहाचे क्षण आणि त्या मोहा��ून तुला मिळाला असता असा संभाव्य आनंद तू गमावला आहेस त्यावर मी रागाने म्हणालो, तू केलेले सर्व आरोप खोटे आहेत कोणतीच तरुणी कधीच मला म्हणाली नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे त्यावर मी रागाने म्हणालो, तू केलेले सर्व आरोप खोटे आहेत कोणतीच तरुणी कधीच मला म्हणाली नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणाली असती तर मी कदाचित तिच्या प्रेमाचा स्वीकार केला असता म्हणाली असती तर मी कदाचित तिच्या प्रेमाचा स्वीकार केला असता त्यावर कविता रागात कदाचित का त्यावर कविता रागात कदाचित का त्यावर मी म्हणालो , त्या प्रत्येकीजवळ मी माझे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न स्वतःहून केला होता पण नियतीने प्रत्येक वेळी माझा तो प्रयत्न हणून पाडला रोज माझ्या आयुष्यात कोणीतरी नवीन यायची तिचे सौंदर्य पाहून माझ्यातला कवी जागा व्हायचा तिच्या प्रेमात पडायचा क्षणभर आणि एक कविता लिहायला चा पुढे हे सवयीचे झाले भराभर वर्षे निघून गेली आणि अचानक माझा सुंदर चेहरा कुरूप झाला तेव्हा मला जाणीव झाली मी शापित असल्याची आता माझ्याजवळ सारे काही होते तू होतीस प्रसिद्धी होती संपत्ती होती पण माझी प्रेरणा होणारी ती शोधूनही सापडत नव्हती, माझ्यातील चित्रकाराचा मी खून केला आता तुझाही करतो इतके म्हणून मी माझ्यातील सर्व ताकत एकवटून माझी त्या रस्सीच्या बंधनातून सुटका होताच मी माझे दोन्ही हात कवितेच्या गळ्याभोवती आवळले आणि मला काही कळायच्या आत कविता अदृश्य झाली आता मी मोकळा होतो मी दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकणार तोच माझ्याभोवती अचानक एक तुरुंग निर्माण झाला तुरुंगा बाहेर मला माझेच प्रतिबिंब माझ्यावरच जोर जोरात हसताना दिसत होते ते मला म्हणाले, तुझ्यातील ते चित्रकाराचा तू खून केलास असे तुला वाटते आज तू कवितेचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास उद्या कदाचित स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करशील हा तुरुंग तुला याची आठवण करून देण्यासाठी आहे गेल्या जन्मातील तुझी काही अपूर्ण कार्ये तुला या जन्मात तिच्या साथीने पूर्ण करायची आहेत तिचा जन्म झाला आहे फक्त तुझ्यासाठी त्यामुळे तिची पहिली नजर तुझ्यावर पडताच क्षणी तू दामीनीला गमावलेस, ती तुझ्या सानिध्यात येताच तू कामिनीला गमावलेस, ती तुझ्या प्रेमात पडताच तू यामिनीला गमावलेस आणखी कोणी तुझ्या प्रेमात पडू नये या तिच्या इच्छेमुळे तू तुझे सौंद��्य गमावलेस त्यावर मी म्हणालो , त्या प्रत्येकीजवळ मी माझे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न स्वतःहून केला होता पण नियतीने प्रत्येक वेळी माझा तो प्रयत्न हणून पाडला रोज माझ्या आयुष्यात कोणीतरी नवीन यायची तिचे सौंदर्य पाहून माझ्यातला कवी जागा व्हायचा तिच्या प्रेमात पडायचा क्षणभर आणि एक कविता लिहायला चा पुढे हे सवयीचे झाले भराभर वर्षे निघून गेली आणि अचानक माझा सुंदर चेहरा कुरूप झाला तेव्हा मला जाणीव झाली मी शापित असल्याची आता माझ्याजवळ सारे काही होते तू होतीस प्रसिद्धी होती संपत्ती होती पण माझी प्रेरणा होणारी ती शोधूनही सापडत नव्हती, माझ्यातील चित्रकाराचा मी खून केला आता तुझाही करतो इतके म्हणून मी माझ्यातील सर्व ताकत एकवटून माझी त्या रस्सीच्या बंधनातून सुटका होताच मी माझे दोन्ही हात कवितेच्या गळ्याभोवती आवळले आणि मला काही कळायच्या आत कविता अदृश्य झाली आता मी मोकळा होतो मी दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकणार तोच माझ्याभोवती अचानक एक तुरुंग निर्माण झाला तुरुंगा बाहेर मला माझेच प्रतिबिंब माझ्यावरच जोर जोरात हसताना दिसत होते ते मला म्हणाले, तुझ्यातील ते चित्रकाराचा तू खून केलास असे तुला वाटते आज तू कवितेचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास उद्या कदाचित स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करशील हा तुरुंग तुला याची आठवण करून देण्यासाठी आहे गेल्या जन्मातील तुझी काही अपूर्ण कार्ये तुला या जन्मात तिच्या साथीने पूर्ण करायची आहेत तिचा जन्म झाला आहे फक्त तुझ्यासाठी त्यामुळे तिची पहिली नजर तुझ्यावर पडताच क्षणी तू दामीनीला गमावलेस, ती तुझ्या सानिध्यात येताच तू कामिनीला गमावलेस, ती तुझ्या प्रेमात पडताच तू यामिनीला गमावलेस आणखी कोणी तुझ्या प्रेमात पडू नये या तिच्या इच्छेमुळे तू तुझे सौंदर्य गमावलेस ती कोण आहे हे आता तुला कळेल कारण आता तू भविष्य ही जाणतोस ती कोण आहे हे आता तुला कळेल कारण आता तू भविष्य ही जाणतोस हे ऐकून मी क्षणभर माझे डोळे बंद करताच पुन्हा उघडले तर मी माझ्या झोपायच्या खोलीत बिछान्यावर स्वच्छ प्रकाशात लोळत पडलो होतो इतक्यात दारावरची बेल वाजली मी उगडाच दाराजवळ गेलो दार उगडले दारात ती होती तिच्या डोळ्यात पाहिले डोळे कवितेसारखे होते हे ऐकून मी क्षणभर माझे डोळे बंद करताच पुन्हा उघडले तर मी माझ्या झोपायच्या खोलीत बिछान्यावर स्��च्छ प्रकाशात लोळत पडलो होतो इतक्यात दारावरची बेल वाजली मी उगडाच दाराजवळ गेलो दार उगडले दारात ती होती तिच्या डोळ्यात पाहिले डोळे कवितेसारखे होते मी भीत भीतीच तिला विचारले आपण कोण मी भीत भीतीच तिला विचारले आपण कोण त्यावर ती गोड आवाजात मी कविता त्यावर ती गोड आवाजात मी कविता म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो जाग आली तेव्हा ती माझ्या समोर उभी होती आमच्या मागच्या जन्मातील अपूर्ण कामाची यादी हातात घेऊन…\nलेखक – निलेश बामणे\n202, ओमकार टॉवर, बी-विंग, जलधारा एस आर ए, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जनरल अ. कु. वैद्य मार्ग, गोरेगांव (पूर्व ), मुंबई – ६५.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sachin-tendulkar-as-well-apreciated-the-real-heros-work-backdrop-of-jana-curfew-news-update/", "date_download": "2020-09-27T08:09:49Z", "digest": "sha1:ZQJNYIGJQRKXFPS56KG6W5FUTY3PTKFM", "length": 7791, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "#jantacurfew : कठीण प्रसंगात अविरत सेवा देणाऱ्यांचे आभार; 'मास्टर-ब्लास्टर'कडूनही खऱ्या हिरोंचं 'कौतुक'", "raw_content": "\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nसरकार एकमेकांच्या पायात-पाय अडकून पडलं तर त्याचा दोष भाजपला देऊ नका : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nमोठी बातमी : ‘या’ दिवसापासून चित्रपटगृह उघडण्यास परवानगी\nPM मो���ींच्या ‘मन की बात’मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nरावसाहेब दानवेंनी केला ‘त्या’ भेटीचा खुलासा, म्हणाले…\n#jantacurfew : कठीण प्रसंगात अविरत सेवा देणाऱ्यांचे आभार; ‘मास्टर-ब्लास्टर’कडूनही खऱ्या हिरोंचं ‘कौतुक’\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व नागरिकांना केले होते. त्यानुसार देशभरात आज सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते.\nतसेच या कर्फ्यू दरम्यान मोदींनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते. यावेळी मोठ्या संख्येने देशातील नागरिकांनी टाळ्या आणि थाळी वाजवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.\nयाच पार्श्वभूमीवर भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘आपल्या घराबाहेर येत, कठीण प्रसंगात अविरत सेवा देणाऱ्यांचे आभार मानले.’ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ सचिनने पोस्ट केला आहे.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी देखील या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. त्यांनी थाळीनाद करत या सर्व सेवादात्यांना मानवंदना दिली. ट्वीटरवर त्यांच्या या व्हिडीओवर अनके लाइक्स मिळाले आहेत. पंतप्रधानांनी देखील त्यांच्या ट्वीटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nसरकार एकमेकांच्या पायात-पाय अडकून पडलं तर त्याचा दोष भाजपला देऊ नका : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nसरकार एकमेकांच्या पायात-पाय अडकून पडलं तर त्याचा दोष भाजपला देऊ नका : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-27T07:23:20Z", "digest": "sha1:YD46U4M4HRBFL7755QB3ZXDLOAY5DA5Y", "length": 17333, "nlines": 92, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "वितरण धोरण | आपल्या बहुतेक आवश्यकतेसाठी जूप्सी हे सर्वात मोठे ऑनलाइन स्टोअर आहे", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nआमच्या सर्व ऑर्डर चीनमधून पाठवल्या जात आहेत. आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nआम्ही सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पॅकेजेससाठी जगातील बर्याच देशांमध्ये पाठवतो. आम्ही निर्दिष्ट केलेल्या वेळेत वस्तू वितरित करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असताना आम्ही या वेळेच्या बाहेरील वितरणासाठी हमी देऊ शकत नाही किंवा स्वीकारू शकत नाही. आमच्यासाठी आमच्या ग्राहकांच्या वितरणास सुलभ करण्यासाठी आम्ही तृतीय-पक्षाच्या शिपिंग कंपन्यांवर अवलंबून असल्याने, अयशस्वी किंवा विलंब झालेल्या प्रसंगामुळे आम्ही खिशातील खर्च किंवा इतर खर्चासाठी दायित्व स्वीकारू शकत नाही.\nसर्व ऑर्डर अंदाजे होतील 3-5 कामाचे दिवस प्रक्रिया करण्यासाठी. आमचा शिपिंग वेळ सामान्यत: आत असतो 7-10 कामाचे दिवस यूएसए, आणि 12-15 कामाचे दिवस इतर देशांना. तथापि, आपल्या स्थानावर आणि सीमाशुल्क मिळविण्यासाठी किती वेळ लागेल यावर अवलंबून येण्यास सुमारे 20 व्यवसाय दिवस लागू शकतात. कृपया लक्षात घ्या की सुट्टी किंवा मर्यादित आवृत्तीच्या प्रक्षेपण दरम्यान वितरण वेळ भिन्न असेल.\nआम्ही आपल्या देशातील रूढी, नैसर्गिक घटना, यूएसपीएसकडून स्थानिक वाहक किंवा हवाई व भू-वाहतूक स्ट्राइक किंवा विलंब, किंवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काद्वारे घेतलेल्या प्रसूती, बॅक-एंड शुल्कामुळे जबाबदार नाही.\nमहत्त्वाचे: आमच्या सर्व ऑर्डर चीनमधून प��ठवल्या जात असून आम्ही कोणत्याही प्रकारच्या आजाराची जबाबदारी घेत नाही.\nटीप 1: गहाळ, अपूर्ण किंवा चुकीच्या गंतव्य माहितीमुळे एखादे पॅकेज न समजण्यायोग्य असल्यास आम्ही जबाबदार नाही. कृपया तपासणी करताना योग्य शिपिंग तपशील प्रविष्ट करा. आपल्या शिपिंग तपशीलांमध्ये आपण चूक केली असल्याचे आपल्यास लक्षात आल्यास कृपया येथे आम्हाला ईमेल करा [ईमेल संरक्षित] शक्य तितक्या लवकर\nटीप 2 : प्रत्येक देशाचा कर उंबरठा असतो: एखादी व्यक्ती आयात केलेल्या वस्तूवर कर भरण्यास सुरवात करते तेव्हाची रक्कम. कर आणि कर्तव्ये प्रत्येक देशातील प्रत्येक वस्तूसाठी भिन्न असतात आणि ती ग्राहकांनी दिली पाहिजे.\nखरेदीदारांना दिलेल्या ऑर्डरमध्ये बदल करण्याची परवानगी आहे, wइथिन 24 तास त्यांच्या खरेदी करण्याच्या आणि आधी ऑर्डर पूर्ण झाल्या आहेत. ऑर्डरमध्ये बदल केल्यास खरेदीदारांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाईल नंतर 24 तास त्यांच्या खरेदी केल्या.\nखरेदीदारांना त्यांची खरेदी रद्द करण्याची परवानगी नाही ऑर्डर दिल्यानंतर.\nआपण आत परत विनंती केली पाहिजे 14 आपल्या ऑर्डर प्राप्त दिवस.\nआयटम परत देण्याची प्रक्रियाः\n1. हे वैध परताव्यासाठी निकष पूर्ण करीत असल्याचे सुनिश्चित करा\n२. आम्हाला एक संदेश पाठवा [ईमेल संरक्षित] आयटम परत करण्याचा हेतू दर्शवित आहे. कृपया ईमेलमध्ये खालील गोष्टी समाविष्ट करा:\nOn आयटमवर अवलंबून आयटमचा फोटो / व्हिडिओ\n• टॅग्ज आणि लेबल संलग्न\nआम्ही आत असलेल्या व्यवसायाच्या दिवशी आपला प्रतिसाद देऊ 24 तास आणि खरेदी केलेल्या आयटमच्या परत प्रक्रियेस मदत करतात.\nजर तुमची रिटर्न रिक्वेस्ट स्वीकारली गेली असेल तर तुम्ही त्यातील वस्तू परत घ्याव्यात 7 दिवस\n• कृपया खात्री करुन घ्या की आपण उत्पादन (र्स) परत करत असाल तर ते परिपूर्ण स्थितीत, न वापरलेले, न धुलेले आणि त्यांच्यासह असले पाहिजेत मूळ पॅकेजिंग (लागू असल्यास)\nReturn परतावा शिपिंगच्या किंमतीसाठी खरेदीदार जबाबदार आहे\nShipping मूळ वहन शुल्क परत केले जाणार नाही\nआम्हाला आयटम जशाच्या तशा स्थितीत प्राप्त होताच आम्ही आपल्याला खरेदी किंमत परत करू आणि ईमेलद्वारे आपल्याला कळवू.\nआपले परतावे केवळ खालील कारणांच्या आधारे मंजूर केले जाऊ शकते:\nवस्तुनिष्ठ कारणे नुकसान झाले उत्पादनाच्या वितरणात नुकसान झाले आहे\nसदोष उत्पादन त्याच्या उत्पादकांच्या वर्णनानुसार कार्य करत नाही\nचुकीचा / चुकीचा आयटम ग्राहकाने ऑर्डर केलेले उत्पादन नाही (उदा. चुकीचा आकार किंवा चुकीचा रंग)\nगहाळ वस्तू / भाग पॅकेजिंगमध्ये सूचित केल्यानुसार आयटम / भाग गहाळ आहेत\nबसत नाही * ग्राहकाला आकार मिळालेला आकार प्राप्त होतो परंतु तो फिट होत नाही *\nवेबसाइट त्रुटी उत्पादन वेबसाइट वैशिष्ट्य, वर्णन किंवा प्रतिमेशी जुळत नाही (ही समस्या वेबसाइट त्रुटी / चुकीच्या माहितीसाठी जबाबदार आहे)\nआमच्या 7-दिवसाचे पैसे परत हमी\nजोपी.कॉम आमच्याकडून खरेदी केलेली कोणतीही वस्तू आत परत केली जाईल याची हमी 7 व्यवसाय दिवस, खरेदीनंतरची पैसे परत मिळण्याची हमी.\nवर नमूद केलेल्या परताव्याच्या कारणांनुसार आपण परताव्यास पात्र असल्यास आपण \"परताव्याची विनंती करू शकता\"माझे खाते> ऑर्डर”किंवा आपण खाली दिलेला दुवा वापरू शकता:\nएखादी वस्तू किंवा संपूर्ण ऑर्डर निवडा आणि “विनंती परतावा”बटण. आम्हाला सांगा की आपण वितरण आणि प्रतिमा अपलोड किंवा इतर कोणतीही समर्थन सामग्री का समाधानी नाही याबद्दल स्पष्ट स्पष्टीकरणासह आपण परतावा घेऊ इच्छित आहात. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की कोठे गोष्टी चुकीच्या झाल्या किंवा ग्राहकांचे समाधान आणि कामाचा अनुभव कसा सुधारू शकतो. प्रत्येक प्रकरणाची चौकशी आत केली जाईल 1-2 कामाचे दिवस. परिणामी, ग्राहकाला एक ईमेल प्राप्त होईल, जर ग्राहक परताव्यास पात्र असेल तर परतावा खाली दिलेल्या आमच्या परतावा धोरणाच्या अनुषंगाने येईल.\nआपला प्रतिसाद / परतावा प्राप्त करण्यासाठी वेळ फ्रेम\nबदलण्याचे पर्यायः एकदा आयटमची गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रिया पार पडली की, त्यातील वस्तू प्राप्त होण्याची अपेक्षा करा 10-15 आम्हाला परत आलेल्या आयटमची ट्रॅकिंग माहिती प्राप्त झाल्याच्या तारखेपासून व्यवसाय दिवस.\nपरतावा पर्याय: ज्या ग्राहकांनी परताव्यासाठी विनंती केली आहे ते पुढील वेळ फ्रेममध्ये प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात:\nदेय द्यायची पद्धत (खरेदीच्या वेळी) परतावा पर्याय परतावा लीड वेळ (आपल्या बँक स्टेटमेन्टवरील रक्कम पाहण्यासाठी)\nक्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड क्रेडिट / डेबिट उलट\nपेपल पेपल उलट (पेपल शिल्लक असल्यास) 5-7 व्यवसाय दिवस\nक्रेडिट उलट (जर पेपल क्रेडिट कार्डशी लिंक असेल तर) 5 ते 15 बँकिंग दिवस\nटीपः ही रक्कम आपल्या ��ुढील बिलिंग सायकलमध्ये प्रतिबिंबित होऊ शकते\nडेबिट उलट (जर पेपल डेबिट कार्डशी लिंक असेल तर) 5 ते 30 बँकिंग दिवस (आपल्या जारी केलेल्या बँकेनुसार)\nटीपः ही रक्कम आपल्या पुढील बिलिंग सायकलमध्ये प्रतिबिंबित होऊ शकते\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/health/study-says-how-coronavirus-attacks-train-travelers-a648/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-09-27T08:02:23Z", "digest": "sha1:YA6ULNM6IA6AVOHOW2FJE7GHYGCBMO2X", "length": 26002, "nlines": 324, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार? जाणून घ्या तज्ज्ञाचं मत - Marathi News | Study says how coronavirus attacks on train travelers | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nमध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nअंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासू�� प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nIPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nIPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोन��च्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nAll post in लाइव न्यूज़\nरेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार जाणून घ्या तज्ज्ञाचं मत\nकोरोनाच्या माहामारीत आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. सण उत्सव लक्षात घेता अनेक स्पेशल ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. हळूहळू सामान्य प्रवाश्यांसाठीही ट्रेन सुरू करण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे.\nलांबचा रेल्वे प्रवास असो किंवा जवळचा कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता प्रवासादरम्यान जास्त असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये ८ फुटांपर्यंत कोरोना विषाणूंचा धोका असतो.\nअनलॉकनंतर हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात कोरोना व्हायरसचा धोका रेल्वेप्रवासादरम्यान किती अंतरावर असू शकतो हे पाहण्यात आले. यावेळी दोन वेगवेगळ्या गोष्टींवर अभ्यास करण्यात आला.\nसीटवर बसलेल्या प्रवाश्यांच्या आजूबाजूच्या सीटवरील प्रवाश्यांना संक्रमणाचा धोका ०.३२ टक्के असतो. आजारी व्यक्ती सीटवर बसला असेल तर संक्रमणाचा धोका ३.५ टक्क्यांनी वाढतो.\nया अभ्यासातून दिसून आलं की जर सीटवर संक्रमित व्यक्ती आणि निरोगी व्यक्ती दोन्ही एकत्र बसले असतील तर सगळयात जास्त संक्रमणाचा धोका असतो. याशिवाय इतर रांगेतील लोकांना संक्रमणाचा धोका १.५ टक्क्यांपर्यंत असतो.\nचीनमध्ये लॉकडा��न उठवल्यानंतर हाय स्पीड ट्रेनमध्ये हे संशोधन करण्यात आलं होतं.\nचाइनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यासह चाइनीज एकेडमी ऑफ साइंस यांनी हे संशोधन केले होते. मास्कचा वापर न करणं, हातांनी तोंडाला स्पर्श करणं यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो.\nरेल्वेप्रवासादरम्यान ८ फुटांपर्यंत सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात नाही तोपर्यंत निरोगी व्यक्तींपर्यंत संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना वायरस बातम्या आरोग्य रेल्वे संशोधन\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nशाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो\nदिसतेय की नाही सुंदर, साडीतले हिना पांचाळचे मनमोहक सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल खरंच 'लय भारी'\nसोशल मीडियावर चर्चेत आला हिना खानचा डेनिम लूक, पहा तिचे स्टायलिश फोटो\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nIPL 2020 : पहिले षटक कसे राहिले पहिली धाव कुणी काढली\nमुंबई इंडियन्ससाठी कटू आठवण आहे यूएईमधला तो रेकॉर्ड, आता रोहित शर्मा इतिहास बदलणार\nCSK ने सर जडेजाला दिलं खास मौल्यवान गिफ्ट, सोशल मीडियावर शेअर होताहेत फोटो\nयंदाच्या हंगामात तुटणार आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, या भारतीय खेळाडूकडे आहे सुवर्णसंधी\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nCoronaVirus : कोरोना वॉरिअर पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी शिबिराचे आयोजन\nकरिनापासून दीपिकापर्यंत, ग्लोईंग स्किनसाठी अभिनेत्री वापरतात 'या' सोप्या 'ब्युटी ट्रिक्स'\ncoronavirus: ऑक्सफर्डची कोरोना लस सुरक्षित की असुरक्षित, समोर आली मोठी माहि��ी…\nअमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...\nश्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात -बाळासाहेब थोरात\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nजोरदार पर्जन्यवृष्टीने दुष्काळी भागातील माण नदीला १०८ वर्षानी आला पूर\nMI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले\nMarathi Jokes: पूर्वकल्पना न देता नवऱ्यानं मित्राला घरी जेवायला बोलावलं अन्...\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\n'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/famous-books-and-plays-name-starting-with-g-h/", "date_download": "2020-09-27T07:36:52Z", "digest": "sha1:5GHNB6AKV3THNCFNB7VSJV7PVWG6GMWP", "length": 11693, "nlines": 269, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Famous Books and Plays (Name starting with G-H)", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T07:29:53Z", "digest": "sha1:VUNPX3NQAM42RGEQZVFRINLD3LT2LC3C", "length": 10186, "nlines": 118, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "अँटी-सेल्युलाईट स्प्रे - स्टोअरमध्ये विकले जात नाही", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nघर / सौंदर्य आणि आरोग्य\nरेट 4.80 5 पैकी वर आधारित 5 ग्राहक रेटिंग\nगोळ्या घेतल्याशिवाय आणि जास्त प्रमाणात कसरत न करता चरबीला निरोप द्या\nपूरक आहार घेण्याची आवश्यकता नाही ज्यामुळे आपण चक्कर, चिंताग्रस्त, वेडसर आणि हलकी डोकेदुखी जाणवू शकता. Cइल्युलाईट फक्त एक स्प्रे दूर आहे\nसहज आकारात लवकर जा, आणि प्रभावीपणे त्वचेची अपूर्णता दूर करा सेल्युलाईट आणि स्थानिक चरबीमुळे होतो.\nरक्ताभिसरण सुधारित करा आणि चरबी दूर करण्यात मदत करा आणि सर्व स्तरातून सूज येते.\nसामर्थ्यवान घटक त्वचा आत प्रवेश करणे आणि जादा शरीरातील चरब��� प्रभावीपणे लढा.\nविस्तृत प्रकारच्या अनुप्रयोगांसाठी आपण हे उत्पादन आपल्या पायावर, मागच्या, गुडघे, पाय आणि हातांवर वापरू शकता.\nसोपे, जलद आणि सुरक्षित घरगुती सोल्यूशन जे सेल्युलाईट आणि हट्टी चरबी सहजपणे काढून टाकू शकते.\nआम्ही शोधू शकणारी सर्वात अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करुन देण्यासाठी आणि आमच्याबरोबर खरेदी करताना आपल्याकडे, आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट अनुभव असतो याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.\nकाही कारणास्तव आपल्याकडे आमच्याकडे सकारात्मक अनुभव नसल्यास, कृपया आम्हाला कळवा आणि आपण आपल्या खरेदीवर 100% समाधानी आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो आम्ही ते करू.\nऑनलाइन खरेदी करणे त्रासदायक असू शकते परंतु गोष्टी सुलभ करण्यासाठी आम्ही येथे आहोत.\nफर्स्ट बुकचे समर्थन करण्यास आम्हाला आनंद झाला आहे - एक अद्भुत प्रेम वंचित मुलांसाठी पुस्तके दान करतात ज्यांना त्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे.\nटीप: जास्त मागणीमुळे प्रचारात्मक वस्तूंच्या वितरणासाठी 10-15 व्यवसाय दिवस लागू शकतात.\nश्रेणी: सौंदर्य आणि आरोग्य, रोजचा व्यवहार\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज बॅग सौंदर्य आणि आरोग्य कार अॅक्सेसरीज रोजचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाग केस घर लहान मुले स्वयंपाकघर मेकअप पुरुष पाळीव प्राणी फोन अॅक्सेसरीज क्रीडा आणि मनोरंजन प्रवास महिला\nनेट सामग्री: 30 मि.ली.\nपॅकेज समाविष्ट: 1 * फॅट बर्नर स्प्रे\n5 पुनरावलोकने अँटी-सेल्युलाईट स्प्रे\nरेट 5 5 बाहेर\nरेबेका व्हिन्स - सप्टेंबर 2, 2020\nत्यावर प्रेम करा, प्रेम करा, पूर्णपणे प्रेम करा.\nरेट 5 5 बाहेर\nएलिझाबेथ हॉवर्ड - सप्टेंबर 2, 2020\nरेट 4 5 बाहेर\nजीन क्लार्क - सप्टेंबर 2, 2020\nएक छोटी बाटली, परंतु त्यास वाचतो.\nरेट 5 5 बाहेर\nहोली हॉवेल - सप्टेंबर 2, 2020\nमी या उत्पादनावर खूप खूष आहे.\nरेट 5 5 बाहेर\nसिंडी फुलर - सप्टेंबर 2, 2020\nदर्जेदार उत्पादनावर सर्वोत्तम किंमत. इतर बरीचशी समान उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु हे सर्वोत्तम आहे.\nएक पुनरावलोकन जोडा उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nस्मार्ट एबीएस ईएमएस स्नायू उत्तेजक\nरेट 4.80 5 बाहेर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.67 5 बाहेर\nग्रे मांजर नेल आर्ट\nरेट 4.83 5 बाहेर\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/nashik-12-6-degree-celsius-taking-care-via-this-link", "date_download": "2020-09-27T08:13:44Z", "digest": "sha1:7IB4DW3L7EI7TI7T5STVFRSVXCIG7WR7", "length": 6934, "nlines": 84, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक @१२.६ अंश सेल्सियस; वाढलेल्या गारठ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी", "raw_content": "\nनाशिक @१२.६ अंश सेल्सियस; वाढलेल्या गारठ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी\nअचानक वातावरणात आज बदल झाला आहे. नाशिकचे किमान तापमान आज अचानक घटले असून १२.६ अंशावर स्थिरावले आहे. राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद महाबळेश्वरसोबतच नाशिकमध्ये होत असते. त्यामुळे या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याचा सल्लाही वैद्यकीय अधिकारी देत असतात.\nअचानक वाढलेल्या थंडीमुळे शरीरात पाणी पिण्याची गरज कमी होते. अनेकांना गारठ्यात पाण्याची तहान लागत नाही. अनेकदा थंड पाणी प्यायल्याने डीहायड्रेशन होण्याची भीती असते. यामुळे तापमान आणि शरीरातील पाणी यास नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.\nउन्हाळ्यात ८-१० ग्लास पाणी दररोज पिणे स्वाभाविक असते. परंतु हीच परिस्थिती गर्थ्य्त नसते. तहान तापमानासाठी महत्वाची गोष्ट आहे तर डीहायड्रेशन चे संकेत मिळतात.\nगारठ्यात किमान ३ ते ४ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. गार पाणी न पिता पाणी कोमट करून प्यायला हव असेही तज्ञ सांगतात.\nहिवाळ्यात मुख्यत्वे या वेळी पाणी प्यावे\n१. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील अवयव सक्रीय होण्यास मदत होते. पाण्यामुळे दिवसातील भोजनाच्या पूर्वीचे शरीरात साठलेले विषयुक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.\n२. भोजन करण्याच्या तीस मिनिट आधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. ध्यानात ठेवा जेवणाच्या पूर्वी आणि नंतर लगेचच पाणी पिऊ नये.\n३. अंघोळीच्या आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातून कुठल्याही प्रकारचा फ्लुईड लॉस होत नाही.\nपाण्याची दिनचर्या अशी हवी\nसकाळी ७ वाजता : पहिला ग्लास पाणी प्यावे\nसकाळी ९ वाजता : दुसरा ग्लास, नाश्ता केल्यानंतर १ तासानंतर पाणी प्यावे\nसक��ळी ११.३० वाजता : तिसरा ग्लास दुपारचे जेवण घेण्याआधी अर्धा तास आधी पाणी प्यावे.\nदुपारी १.३० वाजता : चौथा ग्लास दुपारचे जेवण झाल्यानंतर दुपारी दीड च्या सुमारास पाणी प्यायला हवे.\nदुपारी ३ वाजता : पाचवा ग्लास चहा घेण्याच्या वेळी एक ग्लास पाणी घ्यावे\nसायंकाळी ५ वाजता : सहावा ग्लास यावेळी प्यायल्याने रात्रीच्या जेवणावेळी होणारे ओव्हरइटिंग होणार नाही.\nरात्री आठ वाजता : सातवा ग्लास : रात्री जेवणाच्या १ तासांनी पाणी प्यावे.\nरात्री दहा वाजता : आठवा ग्लास झोपण्याच्या १ तास आधी पाणी प्यावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-11-april-2018/", "date_download": "2020-09-27T06:43:59Z", "digest": "sha1:ZMO24GPFGJT7B7NGZ5V6IGOHAMENR5SS", "length": 14222, "nlines": 133, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs 11 April 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) मॉरिशसमध्ये ११ वे विश्व हिंदी संमेलन\nहिंदी भाषेचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यासाठी अकरावे विश्व हिंदी संमेलन येत्या १८ ते २० ऑगस्टदरम्यान मॉरिशसमध्ये आयोजित केले जाणार आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. १९७६ व १९९३ साली विश्व हिंदी संमेलन मॉरिशसमध्ये भरविण्यात आले होते. याच क्रमात तिसऱ्यांदा हिंदी संमेलन मॉरिशसमध्ये आयोजित केले जात आहे. यंदाच्या संमेलनासाठी स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय संस्थानला सभा केंद्र म्हणून निवडण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे. ‘जागतिक स्तरावरील हिंदी आणि भारतीय संस्कृती’ हे यंदाच्या संमेलनाचे शीर्षक असणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला मॉरिशसमध्ये गंगा आरतीचे आयोजन केले जाणार आहे. गंगेला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. संपूर्ण जगात गंगेला मातेचा दर्जा देण्यात येतो. ११ व्या विश्व हिंदी संमेलनात ‘भोपाळ ते मॉरिशस’ या विषयावर मंथन होणार आहे. दहावे विश्व हिंदी संमेलन भोपाळमध्ये पार पडले होते.\n2) देशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल\nदेशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल झाले असून, यामुळे देश आता चीन, जर्मनी, रशिया आणि स्वीडन या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे. तब्बल १२ हजार अश्वशक्तीच्या या इंजिनमुळे रेल्वेगाड्या ताशी १२० किमी वेगाने धावू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मधेपुरा येथील ग्रीनफिल्ड इले्ट्रिरक लोकोमोटिव्ह कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या देशाच्या पहिल्या १२ हजार अश्वशक्तीच्या इंजिनलाही मोदींना हिरवा झेंडा दाखविला. भारतीय रेल्वेत सध्या ६ हजार अश्वशक्तीचे इले्ट्रिरक इंजिन कार्यरत आहेत. या नव्या इंजिनमुळे प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता थेट दुप्पट झाली आहे. फ्रान्सच्या एल्सटॉम कंपनीच्या मदतीने या इले्ट्रिरक हायस्पीड लोकोमोटिव्हची निर्मिती करण्यात आली आहे. या इंजिनमुळे ताशी १२० किमी वेगाने रेल्वे धावू शकेल. ६ हजार टन वजन खेचण्यास हे इंजिन सक्षम आहे. प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी हे इंजिन वापरण्यात येईल. अशा प्रकारचे रेल्वे इंजिन आतापर्यंत केवळ रशिया, चीन, स्वीडन आणि जर्मनी याच देशांकडे होते.\nमेक इन इंडियाअंतर्गत एल्सटॉम कंपनी पुढील ११ वर्षांत असे ८०० इंजिन तयार करणार आहे. या इले्ट्रिरक हायस्पीड लोकोमोटिव्हसाठी प्रत्येकी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च येतो. पर्यावरणाचा आणि भारतीय परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आलेले हे इंजिन अत्यंत थंड आणि उष्ण वातावरणातही कार्यरत राहू शकते.\n3) राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष\nदेशातील सात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे या पक्षांनी दाखल केलेल्या वर्ष २०१६-१७च्या प्राप्तिकर विवरणपत्रांवरून दिसून येते. उत्पन्नाच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भाजपाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत आहे.\nया राजकीय पक्षांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांचे विश्लेषण करून ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म््स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने एक तौलनिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार गेल्या वर्षी भाजपाने १,०३४.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले. सर्व पक्षांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार केला तर त्यातील एकट्या भाजपाचा वाटा ६६.३४ टक्के आहे.\nकाँग्रेसला गेल्या वर्षी एकूण २२५.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले तर या पक्षाने ३२१ कोटी रुपयांचा खर्च केला. याउलट बहुजन समाज पक्षाचे (बसपा) ७० टक्के, भाजपाचे ३१ टक्के तर भारतीय कम्युन्स्टि पक्षाचे सहा टक्के उत्पन्न वर्षअखेर खर्च न होता शिल्लक राहिले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.\nगेल्या वर्षी या सात राजकीय पक्षांनी मिळून १,५५९.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न व एकूण १,२२८ कोटी रुपयांचा खर्च जाहीर केला. या पक्षांच्या उत्पन्नात ऐच्छिक देणग्यांचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ७४ टक्के (१,१६९ कोटी रु.) होता. त्याखालोखाल बँकांमधील ठेवींवरील व्याज (१२८ कोटी रु.) व कूपन विक्री (१२४ कोटी रु.) यातून या पक्षांना प्रमुख उत्पन्न मिळाले.\nया अहवालातून समोर आलेली आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी भाजपाचे उत्पन्न ४६४ कोटी रुपयांनी (८१ टक्के), बसपाचे उत्पन्न २१६ कोटी रुपयांनी (२६६ टक्के) तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्पन्न सुमारे नऊ कोटी रुपयांनी (८८ टक्के) वाढले. काँग्रेसचे उत्पन्न मात्र ३६ कोटी रुपयांनी (१४ टक्के) घटले. अशीच घट तृणमूल काँग्रेस (८१ टक्के) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (६ टक्के) उत्पन्नातही दिसून आली.\n4) शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्रिटनला जाणार मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनमध्ये होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ हेड ऑफ गव्हर्नमेंट’च्या शिखर संमेलनात सहभागी होतील. हे संमेलन 18-19 एप्रिल रोजी होईल. मोदी 17 एप्रिलला लंडनला पोहोचतील आणि येथे अनेक द्विपक्षीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. यादरम्यान त्यांचे दोन प्रमुख सार्वजनिक कार्यक्रमही होतील. एक सायन्स म्यूजियममध्ये आणि दुसरे क्रिस इन्स्टीट्यूटमध्ये. या दोन्ही ठिकाणी असलेल्या गेस्ट लिस्टवर भारताच्या विदेश मंत्रालयाची नजर आहे. कारण 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून पळून गेलेला विजय माल्ल्या या कार्यक्रमांत सामील होऊ नये यासाठी मंत्रालय विशेष दक्षता घेत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhunga.blogspot.com/2009/09/blog-post_02.html", "date_download": "2020-09-27T08:09:11Z", "digest": "sha1:V27XUE4EY65YCR57D7GIB2CD364TRZ3B", "length": 17766, "nlines": 109, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "झिमँटा - ब्लॉगिंगच्या भन्नाट अनुभवासाठी!", "raw_content": "\nझिमँटा - ब्लॉगिंगच्या भन्नाट अनुभवासाठी\nपोस्ट किंवा एखादे आर्टिकल लिहिताना ब्लॉगर्सना गरज पडते ती संबधित फोटो किंवा इमेजची. शिवाय फोटोसहित लिहिलेली पोस्ट दिसायला आणि वाचायलाही छान असते असा फोटो नेटवर शोधणे तसं फार अवघड नाही, मात्र बर्याचदा कॉपी-राइट च्या प्रकरणात गुंतण्याची शक्यता असते. तसं भारतामध्ये ही प्रकरणं त���ी \"किरकोळ\" जरी समजण्यात येत असली तरी हा फार मोठा इश्शु आहे - होऊ शकतो. तर यावर \"झिमॅटा\" नावाची वेबसाइट - फायरफॉक्स प्लगिन आपल्या फार उपयोगी पडतं. कसं ते या डेमो मध्ये पहा\nतुम्ही जर फायरफॉक्सचे युजर [मी तर फॅन आहे] असाल तर फायरफॉक्सचे हे प्लगिन इंस्टाल करा. तुमचा ग्राफिक्सचा प्रश्न सुटलाच म्हणुन समजा\nएकदा झिमँटा इंस्टाल झाले की तुम्ही ब्लॉगर किंवा वर्डप्रेस ला लॉगिन करा. पोस्ट लिहिण्याच्या उजव्या बाजुला ते दिसेल. तुम्ही काही पोस्ट संबंधित ओळी लिहिल्या की ते तुम्हाला संबंधित ग्राफिक्स आणि लिंक्सही दाखवेल. संबधित इमेजवर क्लिक केलं की ती इमेज तुमच्या पोस्ट मध्ये जाईल.. सोप्प ना झिमँटा हे, विकि - फ्लिकर्, नेट वरच्या कॉपी राइट्स फ्री - इमेजेस दाखवतं म्हणजे आपण त्या वापरायला मोकळे. आता तुम्ही मराठी किंवा हिंदीत लिहित असाल तर संबधित ग्राफिक्ससाठी काही शब्द/ ओळी इंग्रजीत लिहा म्हणजे तुम्हाला योग्य ग्राफिक्स सापडेल. नंतर पब्लिश करण्याआधी ते शब्द / ओळी डीलीट करायला विसरु नका\nआता, ग्राफिक्स डाव्या [डिफॉल्ड सेटींग] बाजुला जातात.. ते तुम्ही उजव्या बाजुलाही सेट करु शकता. पोस्टच्या खाली - रीब्लॉगचे बटन येते. ते तुमच्या विजिटर्सनी पुन्हा ती पोस्ट पब्लिश करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला ते नको असेल तर HTML टॅब मध्ये जाउन तो कोड डिलिट करा.\nशिवाय तुमच्या पोस्टशी निगडीत काही इतर पोस्टच्या लिंकही त्या ग्राफिक्सच्या खाली दिसतात. त्यावर क्लिक केलं की ती लिंक तुमच्या पोस्ट मध्ये टाकली जाते. तसेच पोस्टमध्ये वापरलेले शब्द आपण लेबल्स म्हणुनही क्लिक करुन टाकू शकता. हे प्लगिन जवळ - जवळ सर्व ब्राउजर्स [फायरफॉक्स, आय.ई वगैरे] आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी [ब्लॉगर, वर्डप्रेस वगैरे] आहे. आणि हो हेच प्लगिन मेल [जीमेल किंवा याहु] साठीही चालतं हेच प्लगिन मेल [जीमेल किंवा याहु] साठीही चालतं\n तर, आशा आहे आपणांस हे वाचुन ब्लॉगिंगसाठी मदत होईल. चला तर मग - लागा तयारीला शिवाय तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर सांगा - हॅपी टु हेल्प\nमस्त रे.. पते की बात बतायी दोस्त.. वापरुन बघतो\n३ सप्टेंबर, २००९ रोजी ६:११ म.उ.\n नक्कीच पाहिन. मला आवडते पोस्ट बरोबर एखादा फोटो किंवा स्वत:चे रेखाटन टाकायला. पण चित्र तितक्या वेगाने काढता येत नाहीत मग नाईलाज होतो. आता झिमॆटा वर जाऊन पाहिन. धन्यवाद.\nअवांतर: मह���ंद्रच्या ब्लॊगवर माझ्या ब्लॊगचे बनविलेले विजेट चांगले आहे.:)\n४ सप्टेंबर, २००९ रोजी ४:४८ म.पू.\nझिमँटा मुळे कॉपी - राईट फ्री ग्राफिक्स / लिंक्स शोधणे आणि आपल्या ब्लॉगमध्ये टाकणे अगदी सोपं होतं... \n@भानसः ब्लॉग विजेट - आपण चांगले म्हटलात - विजेट सफल झाले\n४ सप्टेंबर, २००९ रोजी १:३४ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले…\nमला नवीन पोस्ट करताना काही अडचणी येत आहेत\nवरील समस्या येत आहे काय करावे \n५ सप्टेंबर, २००९ रोजी २:०९ म.उ.\nहा एरर मेसेज, आपण झिमँटा इंस्टॉल केल्या नंतर येतोय की त्याशिवाय येतो हे नाही सांगितलं. कदाचित आपण जो HTML कोड पोस्टमध्ये लिहिला आहे तो चुकीचा असावा, त्यामुळेच असा मेसेज येऊ शकतो. आपण पोस्ट मध्ये काय कोड टाकला होता ते सांगाल का\n५ सप्टेंबर, २००९ रोजी २:५४ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले…\nया आधी हि एकदा हि अडचण आली होती परंतु नन्तर नाही आली\nआता हे इंस्टाल केल्यावर सारखी अडचण येत आहे\nपरंतु हे कशामुळे होत असावे \nआणि मी कोणताही कोड पोस्ट मध्ये टाकला नाही\n५ सप्टेंबर, २००९ रोजी ३:०१ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले…\nहे सिलेक्ट केल्यावर अडचण येत नाही परंतु तो पोस्ट marathi blogs widget असून हि तिथे दिसत नाही\n५ सप्टेंबर, २००९ रोजी ३:०७ म.उ.\nम्हणजे \"मराठी ब्लॉग्ज\" ची विजेटची तर एरर नाही ते विजेट काही वेळ काढुन - कोड आधी नोटपॅड मध्ये सेव करा - तो पुन्हा वापरता येईल. आणि आता एक नविन पोस्ट लिहुन बघा. एरर येत नसेल तर प्रोब्लेम \"मराठी ब्लॉग्ज\" च्या इमेज विजेटमध्ये असु शकतो.\nमहत्त्वाचे - जर आपण झिमॅटा वापरत असाल तर - \"मराठी ब्लॉग्ज\" वर आपली पोस्ट दिसण्यास अडचण येऊ शकते. कारण \"मराठी ब्लॉग्ज\" वर फक्त आपल्य पोस्ट मधुन सुरुवातीचे शब्द घेतले जातात. मात्र ते शब्द \"कोड\" असेल तर ती पोस्ट वगळली जाते\nपर्याय - पोस्टच्या HTML टॅब मध्ये जाऊन झिमँटा ने टाकलेला कोड - अगदी पहिला\n\"डिव\" ते शेवटचा \"डिव\" हा कोड कट करुन तो पहिल्या काही - मराठी ओळी सोडुन पेस्ट करा. म्हणजे - आपले ग्राफिक्स - इमेज पोस्ट मध्ये राहिलचा आणि \"मराठी ब्लॉग्ज\" वर आपले लिखाणही दिसेल.\n५ सप्टेंबर, २००९ रोजी ३:२३ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले…\nमी त्यांनतर झिमॅटा चा वापर ना करता हि पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला परंतु झाले नाही\nmarathi widget ला अडचण असती तर बाकीचे पोस्ट झालेच नसते ना \n५ सप्टेंबर, २००९ रोजी ३:३४ म.उ.\nम्हणजे - प्रॉब्लेम झिमॅटा किंवा मराठे ब्लॉग्ज विजेट नाही आपण काही सेटींग्ज चेंज केलेत का आपण काही सेटींग्ज चेंज केलेत का किंवा टेंप्लेट चेंज वगैरे\nकदाचित आपण नविन टेंप्लेट वापरुन बघा. कदाचित या टेंप्लेटच्या कोड मध्ये काही अडचण असु शकते. जर नविन टेंप्लेट चालले तर नंतर आपण आपले जुने टेंप्लेट पुन्हा टाकु शकता.\n५ सप्टेंबर, २००९ रोजी ३:४१ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले…\nअजून एक मला जर तुमचा ब्लोग माझ्या ब्लोग वर आवडता ब्लोग म्हणून नोद्वायचा असेलतर तो नोंदवावा \n५ सप्टेंबर, २००९ रोजी ३:५४ म.उ.\nमाझ्या ब्लॉग लिंक करण्यासाठी या लिंक वर दिलेला कोड पहा [Copy - paste this code to link me back].\nतो कोड कॉपी करुन - Layout टॅब मध्ये जा. Page Element मध्ये जाऊन HTML गॅजेट सिलेक्ट करा. त्यात हा कोड पेस्ट करा.\n५ सप्टेंबर, २००९ रोजी ४:१६ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले…\nमाझा ब्लॉग बघा म्हणजे समजेल तुम्हाला\nतुम्ही gtak वर आहात का \n५ सप्टेंबर, २००९ रोजी ४:२९ म.उ.\nकाही वेळासाठी मी ऑनलाइन आहे\n५ सप्टेंबर, २००९ रोजी ४:४७ म.उ.\nजागतिक पुस्तक दिन - वाचते व्हा\nतुम्ही पुस्तकं वाचता का जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही\n२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.\nतर थोडक्यात सांगायचं तर या \"जागतिक पुस्तक दिनाचं\" निम्मित्त साधुन महाजालावर उपलब्ध असणारी काही ई-पुस्तकांचे दुवे खाली देतोय, ज्यावरुन आपणांस हजारो ई-पुस्तकं डाऊनलोड करता येतील. वेळ मिळाला तर नक्की पहा आणि बुकमार्क करुन ठेवा.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळस्र्किब्ड वरील श्री. विश्वास भिडे यांचे ई-बुक्सबुकगंगावरील मोफत ई-बुक्ससलील चौधरींचे नेटभेट - वरील ई-बुक्सविद्या प्रसारक मंडळ, ठाणेस्र्किब्ड वरील श्री. एस. बी. देव यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ई-बुक्सप्रबोधनकार समग्र-साहित्यचंप्र लेखनश्री तुकोबारायांचे अभंगरसिक वरील काही पुस्तकविनायक पाचलग चलीत नमस्कार नेटवर्क वरील ई-बुक्स\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/eventos/2020-01-01/", "date_download": "2020-09-27T06:08:56Z", "digest": "sha1:6MJMSVPRXD2B2WSJFNLKLJBXKVPPXQ7I", "length": 7968, "nlines": 144, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "1 जानेवारी, 2020 रोजी कार्यक्रम - जागतिक मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nनेव्हिगेशन आणि इव्हेंट दृश्ये शोधा\nकीवर्ड प्रविष्ट करा. कीवर्डसाठी शोध इव्हेंट.\nस्थान प्रविष्ट करा स्थानानुसार कार्यक्रम शोधा.\nएक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स @ एक्सएनयूएमएक्सः एक्सएनयूएमएक्स-6 जानेवारी 2020 @ 23: 30 सीईटी\nफिमीचेल्लो, फिमीसेल्लो व्हिला व्हिसेंटिना मधील ख्रिसमस उपक्रम\nइटलीमधील फिमीसेल्लो व्हिला व्हिसेन्टिना\tफिमीसेल्लो व्हिला व्हिसेन्टिना\nख्रिसमस कालावधीसाठी फिमीसेल्लो व्हिला व्हिसेन्टिना प्रोग्रामः पीस अँड अहिंसा या विषयावरील जागतिक मार्च सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.\nएक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स @ एक्सएनयूएमएक्सः एक्सएनयूएमएक्स-6 जानेवारी 2020 @ 23: 30 सीईटी\nTivटिव्हिटि नैटलिझी ए फिमीइचेल्लो, फिमीसेल्लो व्हिला व्हिसेंटिना\nइटलीमधील फिमीसेल्लो व्हिला व्हिसेन्टिना\tफिमीसेल्लो व्हिला व्हिसेन्टिना\nनटालिझिओ कालावधीसाठी फिमीसेल्लो व्हिला व्हिसेन्टिनाचा कार्यक्रमः मार्सिया मोंडियाले प्रति ला पेस ई ला नॉनव्हिओलेन्झा सारा उपस्थित कार्यक्रम\nजानेवारी 1 @ 15: 00-17: 00 सीईटी\nसिटीझन मार्च फॉर पीस अँड ब्रदरहुड, ट्रीस्ट, इटली\nफ्लोव्हिया जिओआ, ट्रीस्ट, इटली इथून सिलोस\tफ्लॅव्हिया जिओआमार्गे, ट्रीस्ट\nसिटीझन मार्च फॉर पीस अँड ब्रदरहुड, Peace 43 वा जागतिक शांती दिन, दुसर्या महायुद्धानंतर Dan 75 वर्षानंतर डॅनिलो डॉल्से पीस समितीने आयोजित केला. पारंपारिक सिटी मार्च फॉर पीस अँड ब्रदरहुड जे 25 पेक्षा जास्त वर्षांपासून शहरात आहे\nजानेवारी 1 @ 15: 00-17: 00 सीईटी\nमार्सिया सिट्टाडिना प्रति ला पेस ई ला फ्रेटेलान्झा, ट्रीस्टे, इटली\nफ्लोव्हिया जिओआ, ट्रीस्ट, इटली इथून सिलोस\tफ्लॅव्हिया जिओआमार्गे, ट्रीस्��\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/09/blog-post_20.html", "date_download": "2020-09-27T06:40:51Z", "digest": "sha1:U3KPGBOBC3MOHATBTEYBL5AYU3NYQM6Q", "length": 4825, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / News / updates / आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा \nआमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा \nआमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा \nपाथर्डी शेवगावच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली असुन\nयाबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की,काल त्यांनी पाथर्डी येथील कोविड सेंटर मध्ये\nविधानसभा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी कोरोना चाचणी करून घेण्याच्या आदेशानुसार स्त्राव दिला होता.त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.\nआमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://myspardha.com/pakkala/", "date_download": "2020-09-27T06:28:27Z", "digest": "sha1:55J6N5V4U7HUY7FAUC45AICFTO3FD6BV", "length": 5358, "nlines": 110, "source_domain": "myspardha.com", "title": "पाक कला स्पर्धा", "raw_content": "\nथंडीचा आनंद आपण घेत आहोतच, त्यातच मकरसंक्रमण. या निमित्ताने घराघरात पदार्थांची रेलचेल आहे.आपला पाककला स्पर्धेचा विषय आहे *\"भाकरी- भाजी\" स्पर्धा*.\nसामान तर घरात असणारच , फक्त नाविन्याचा विचार करा आणि लागा तयारीला . नियम व अटी नीट वाचा आणि कल्पकतेने सजावट करा.\nही स्पर्धा केवळ पनवेल महानगर क्षेत्रासाठीच मर्यादित आहे.\n१. स्पर्धक महिला १८ वर्षावरील असावी\n२. भाकरी कोणत्याही पीठाची (उदा ज्वारी , तांदूळ)\n३. भाजी/भरीत - वांगे हा मुख्य घटक असावा.\n४. सोबत ठेचा/खर्डा/चटणी पैकी काहीही चालेल.\n५. पदार्थ घरून करून आणावेत.\n६. सजावटीसाठी घटक पदार्थच असावेत. (भाजी,भाकरी,खर्ड्यात वापरलेले पदार्थ)\n७. पदार्थाची कृती, घटक पदार्थ व पोषणमूल्य लिहून आणावे.\n८. नावनोंदणीची अंतिम तारीख\n१८ जानेवारी २०१९ पर्यंतच\n९)परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.\nस्पर्धेच्या दिवशीच कुकरी शो चे आयोजन केले आहे. प्रात्यक्षिके बघायला आपल्या मैत्रिणींना घेऊन या. त्यांनाही बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.\n*स्पर्धेचा निकाल व बक्षीस समारंभ लगेचच होईल.*\nज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, पनवेल.\nही स्पर्धा केवळ पनवेल महानगर क्षेत्रासाठीच मर्यादित आहे.\n१. स्पर्धक महिला १८ वर्षावरील असावी\n२. भाकरी कोणत्याही पीठाची (उदा ज्वारी , तांदूळ)\n३. भाजी/भरीत - वांगे हा मुख्य घटक असावा.\n४. सोबत ठेचा/खर्डा/चटणी पैकी काहीही चालेल.\n५. पदार्थ घरून करून आणावेत.\n६. सजावटीसाठी घटक पदार्थच असावेत. (भाजी,भाकरी,खर्ड्यात वापरलेले पदार्थ)\n७. पदार्थाची कृती, घटक पदार्थ व पोषणमूल्य लिहून आणावे.\n८. नावनोंदणीची अंतिम तारीख\n१८ जानेवारी २०१९ पर्यंतच\n९. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.\nस्पर्धकांच्या संख्येनुसार बक्षिसं आयत्या वेळी घोषित केली जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/05/blog-post_11.html", "date_download": "2020-09-27T08:33:12Z", "digest": "sha1:Z2XL3DDLBZI4HK6HC7XZQNBOCI2RBZYA", "length": 18780, "nlines": 135, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: अतुलनीय लोकमत १ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nअतुलनीय लोकमत १ : पत्रकार हेमंत जोशी\nअतुलनीय लोकमत १ : पत्रकार हेमंत जोशी\nआता कायद्याने बंदी आहे म्हणून सरदारजींवर विनोद करणे थांबले आहे, कुठेतरी यापुढे पुण्यातल्या ब्राम्हणांवर देखील विनोद करणे थांबले पाहिजे. जेव्हा सरदारजींवर विनोद केल्या जायचे तेव्हा एक जोक अनेकदा सांगि��ल्या जात असे, एकदा दिल्लीत मेंदूचे प्रदर्शन भरविण्यात येते. विविध भारतीयांचे मेंदू त्याठिकाणी ठेवण्यात येतात आणि दर देखील वेगवेगळे असतात. सर्वाधिक स्वस्त ब्राम्हणांचे मेंदू आणि सर्वाधिक महाग सरदारजींचे मेंदू असतात. असे का, बघणारे गृहस्थ आयोजकांचा विचारतात, म्हणजे ब्राम्हणांचे मेंदू सर्वाधिक स्वस्त आणि सरदारजींचे मेंदू सर्वाधिक महाग, असे का, त्यावर आयोजक म्हणतो, ब्राह्मणांचे मेंदू अगदी सहज उपलब्ध असतात, ज्या त्या ब्राम्हणाला मेंदू असतो, सरदारजींच्याबाबतीत मात्र तसे होत नाही, आम्हाला खूप शोधाशोध करावी लागते, मग कुठेतरी एखादा मिळतो...अर्थात येथे दोन बाबी या चुटक्या निमित्ताने, एक तर मी समस्त सरदारजींची माफी मागतो त्यांच्यावर विनोद केलाय म्हणून आणि ब्राह्मणांनाही मेंदू असतोच असे नाही, त्यासाठी माझे स्वतःचे उदाहरण पुरेसे आहे, ब्राम्हणांना मेंदू असतोच असे नाही....\nयेथे हा चुटका, विषय देवेंद्र फडणवीस यांचा आहे म्हणून घेतलाय, म्हणजे चुटक्यातल्या सरदारजींचे जसे असते तेच या राज्यातल्या राजकारणात ब्राम्हणांचेही आहे, लाखो ब्राम्हण जन्माला आल्यानंतर त्यातून एखादाच देवेंद्र फडणवीस असतो, जो राजकारणात उतरतो आणि यशस्वीही होतो, विदर्भात तर हे उदाहरण फारच विरळ, म्हणजे एखादा दुसराच फडणवीस किंवा गडकरी, बहुतेक सारे, सकाळी वरणावर फोडणी, संध्यकाळी फोडणीला वरण, या वृत्तीचे किंवा या महिन्यात तू साडी घे पुढल्या महिन्यात मी शर्ट घेतो, एवढे अयशस्वी..मोठ्या मुश्किलीने उत्तम संस्कारातून राजकीय वाटचाल करणाऱ्या आमच्या विदर्भातल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही चुकीचे टाकल्या गेले कि माझ्या तळपायाची आग मस्तकात पोहोचते, हे मात्र तेवढेच खरे आहे कि एखादी भयंकर चूक जर का उद्या त्यांच्याही हातून घडली तर विविध भावना गेल्या खड्ड्यात, मी देखील मग माझ्या लेखणीतून त्यांच्यावर तुटून पडायला कमी करणार नाही, चुकलेल्या गडकरींना मी किती छळलंय, हे एकदा त्यांना किंवा नागपूरकर गिरीश गांधींना विचारा, तेच तुम्हाला सांगतील, चुकलेला माणूस कोणत्या जातीचा, त्यावर मग भीक घालणे आम्हालाही शक्य नसते....\nमला वाटते, अलिकडल्या काळातील म्हणजे शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री आहेत कि ते नेमके कसे हे या राज्यातील बहुतेक मंडळींनी अगदी जवळून बघितले आहे, थोडक्यात सर्वसामान्य माणसाचा देखील प्रेमाने त्यांनी हातात हात घेतलेला आहे, एवढे ते लोकांत मिसळणे पसंत करतात, त्यामुळे देवेंद्र नेमके कसे, हे मला याठिकाणी विस्तृत सांगण्याची तशी आवश्यकता नाही, हा प्रश्न\nमला किंवा इतरही पत्रकारांना नेहमी त्या पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री असतांना नेहमीच पडायचा कारण ते एखाद्या कर्मठ ब्राम्हणांच्या घरातल्या विटाळशीला म्हणजे पिरियड्स सुरु असलेल्या बाईसारखे होते, सारखे लागू लागू नका पद्धतीने, वागायचे, बोलायचे. मला तर नेहमी त्यांच्याकडे बघून आमच्या लहानपणी, आमच्या शेजारी राहणाऱ्या संध्याची आठवण यायची, म्हणजे ती आणि मी वयात येईपर्यँत अनेकदा एकत्र खेळत असू, कधी लगोऱ्या, कधी अंगत पंगत तर कधी कधी आई बाबा आई बाबा इत्यादी इत्यादी पण पुढे आम्ही वयात आल्यानंतर जेव्हा केव्हा मी समोर आलो कि ती लाजून आत पाळायची, पृथ्वीराज यांचेही ते मुख्यमंत्री असतांना हे असे त्या लाजणाऱ्या संध्यासारखे होते, म्हणजे कार्यकर्ता किंवा काम घेऊन येणारा माणूस दिसला रे दिसला कि ते आत पाळायचे, आता नेमके उलटे झाले आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण समोर दिसले रे दिसले कि माणसे पळ काढतात, चालायचेच, काही दिवस सासूचे काही दिवस सुनेचे...\n१९९० नंतर झाले काय, जो तो सत्तेत आला त्यातल्या बहुतेकांनी पुढल्या दहा पिढ्यांचे भले करण्यासाठी अमाप समाप कमाई करून ठेवली किंवा ठेवताहेत म्हणजे बहुतेक सारेच राजकारणी कदम कदम पर भ्रष्टाचारी रामदासी पण देवेंद्र फडणवीस यांचे तसे नाही पोटच्या एकुलत्या एक पोरीसाठी खूप काही कमावून ठेवायचे असे ते नीच वृत्तीचे राजकारणी, नेते नाहीत. असेही नाही कि ते राजकारणातले पतंगराव कदम, डी. वाय. पाटील किंवा दत्ता मेघे आहेत कि घरात एक असतांना बाहेरही चार चार बायका करून तेथेही खंडीभर मुले जन्माला घालून अमाप संपत्ती मिळविण्याकडे ओढा ठेवायचा, हा मुख्यमंत्री कमी गरजा ठेवणारा, निर्व्यसनी आणि २४ तास स्वतःला समाजकारणात गुंतवून ठेवणारा म्हणजे या राज्यातला विवाहित असलेला जणू स्वामी आदित्यनाथ, या राज्याचे हातून भले व्हावे मगच प्राण त्यागावे या बापाकडून मिळालेल्या सुविचारी वृत्तीचा आणि रक्ताचा. त्यांच्या बापाला म्हणजे गंगाधरराव फडणवीस यांनाही मी बऱ्यापैकी जवळून बघितले आहे, घरासाठी काही करून ठेवायचे, त्यांना जणू हे माहित नव्हतेच, असे ते विधान परिषद सदस्य होते, ते गेल्यानंतर देवेंद्रच्या मातोश्रींनी पोटच्या मुलांना कसे मोठे केले असावे, हा प्रश्न मला अनेकदा पडतो. ते अलिकडल्या काळातले तोडपाणी करणारे जे अनेक विधान परिषद सदस्य आहेत, तसे अजिबात नव्हते, उत्तम संसकारातून पुढे आलेले गंगाधरपंत फडणवीस खरे, वास्तवातले कट्टर असे संघ स्वयंसेवक होते, तोच स्वभाव तीच वृत्ती मी देवेंद्र यांच्यातही बघतो किंवा कोणतीही लाज किंवा तमा न बाळगता जेव्हा केव्हा देवेंद्र मला रा. स्व. संघाच्या पोशाखात दिसतात, आश्चर्य वाटत नाही, गंगाधरपंतांची आठवण होते, मनात म्हणतो, बापाच्या कित्येक पाऊल पुढे हे महाशय, बापसे बेटा सवाई, उत्तम असे संघ स्वयंसेवक....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nसंघ शिक्षा वर्ग आणि तुमची आमची मुले : पत्रकार हेमं...\nअतुलनीय लोकमत १ : पत्रकार हेमंत जोशी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-corporator-protected-two-hundred-and-fifty-youths-working-kovid-taking", "date_download": "2020-09-27T07:13:35Z", "digest": "sha1:NFPKTKH6ALIZHPVL3UASLKF6BV6SWUE2", "length": 17315, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "नगरसेवकाचे असेही दातृत्व; तरुणांना कोविड विम्याचे दिले कवच ! | eSakal", "raw_content": "\nनगरसेवकाचे असेही दातृत्व; तरुणांना कोविड विम्याचे दिले कवच \nदिवस-रात्र एक करीत फिरले आणि त्यांना निवडून आणण्यात मोलाचे योगदान दिले. एरवी कोणत्याही निवडणुकीत उमेदवारासोबत फिरण्याआधी पैसा, पार्ट्यांचे गणित मांडले जाते.\nजळगाव : निवडणूक असो की सामाजिक कार्य; प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून स्वत:ला झोकून देत सेवा देणाऱ्या दोन-अडीचशे तरुणांना कोविड विम्याचे कवच उपलब्ध करून देणारे आदर्श दातृत्व जळगावातून समोर आलेय. महापालिकेतील भाजपचे सदस्य तथा स्थायी समितीचे माजी सभापती जितेंद्र मराठे यांनी त्यांच्या अडीचशेवर मित्रांचा कोविड विमा काढून, त्यांना हे कवच उपलब्ध करून दिले आहे.\nजितेंद्र मराठे. शहरातील सामान्य कुटुंबातील होतकरू तरुण. सुरवातीपासूनच भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सक्रिय. या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदची धुरा सक्षमपणे सांभाळल्यानंतर २०१८ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी मिळाली, ते निवडूनही आले आणि पहिल्याच ‘टर्म’च्या पहिल्याच वर्षात महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीचे सभापतीही झाले.\nमहापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहन वापरू नये, असे ठरल्यानंतर जवळच्या मित्रानेच त्यांना त्याची गाडी वर्षभरासाठी उपलब्ध करून दिली. अगदीच सामान्य कुटुंबातून आलेले जितेंद्र यांच्या मित्रांचा गोतावळा फार मोठा. महापालिका निवडणुकीत अनेक मित्रांनी त्यांना प्रचार- प्रसाराबरोबरच आर्थिक मदतही केली. असा त्यांना जीव लावणारा त्यांचा गोतावळा.\nनिवडणूक काळात असे अनेक मित्र जितेंद्र मराठेंसोबत उभे राहिले, दिवस-रात्र एक करीत फिरले आणि त्यांना निवडून आणण्यात मोलाचे योगदान दिले. एरवी कोणत्याही निवडणुकीत उमेदवारासोबत फिरण्याआधी पैसा, पार्ट्यांचे गणित मांडले जाते. नंतर कार्यकर्ते दिसू लागतात. पण, मराठेंबाबत तसे झाले नाही. निवडणुकीच्या वेळी कुठलीही अपेक्षा न ठेवता मित्रांनी त्यांच्यासाठी काम केले.\nऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न\nकार्यकर्त्यांनी निवडणुकीवेळी, तसेच नंतरही दिलेली खंबीर साथ, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून मराठेंना काहीतरी करायचे होते. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना प्रभागात निर्जंतुकीकरण, नागरिकांचे सर्वेक्षण आदी कार्यातही त्यांच्या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. अशात कुणी बाधित आढळला तर उपचार कसा होणार या विचारातून मराठेंनी त्यांचा कोविड आरोग्य विमा काढण्याचे ठरविले. एकामागून एक अशा जवळपास अडीचशे तरुणांचा विमा त्यांनी काढला. सहा महिन्यांसाठीच्या या विम्यात दोन- अडीच लाखांपर्यंतचा खर्च कव्हर होतो. वाढत्या संसर्गात कुणाला बाधा झालीच, तर या विमा योजनेतून उपचार होणार आहे. नगरसेवकाच्या दूरदृष्टीचा हा खानदेशातील कदाचित पहिलाच उपक्रम असेल.\nबरेचसे मित्र आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. पण, अनेकांना आपल्या आरोग्याची चिंता नसते. त्या भावनेतून समाजसेवेत माझ्या बरोबरीने, किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त योगदान देणाऱ्या या मित्रपरिवाराचा विमा काढला आहे.\n- जितेंद्र मराठे, भाजप नगरसेवक, जळगाव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभारतीय जनता युवा मोर्चा\nWorld Tourism Day Special : ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ कोकणची गरज ; रोजगारनिर्मितीसाठी नव्या दिशा शोधाव्या लागणार\nसावंतवाडी : कोरोनाच्या सावटाखालीच सिंधुदुर्गासह कोकणात पर्यटन पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे; मात्र हा प्रवास सोपा नाही. पर्यटनाच्या बऱ्याच...\nआताची पिढी खेळणे सोडून ‘कोडिंग’ शिकण्यामध्ये बिझी\nपुणे - सीबीएसई शाळेत सोहम सहावीत शिकत आहे. शाळेत कोडिंगचे स्वतंत्र क्लासेस आहेत. पण त्याला त्यात अधिक आवड असल्याने कोडिंगसाठी खासगी क्लास लावला आहे...\nपरदेशी पाहुण्यांना बारावी पास गाईड कसा मार्गदर्शन करणार\nऔरंगाबाद : जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी भारतीय पर्यटन विभागातर्फे प्रशिक्षित केलेले पदवीधर रिजनल गाईड...\nअकरा तलाव तुडुंब, अकरा तलावांनी गाठली पन्नाशी\nउमरगा (उस्मानाबाद) : गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे बऱ्याच तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली असून उमरगा-लोहारा तालुक्यातील अकरा...\nअधिक मास म्हणजे नेमकं काय; तो कसा मोजला जातो\nनागपूर - नुकताच पितृपक्ष संपून अधिक मास सुरू झालाय. या काळात अनेकजण धार्मिकतेकडे झुकलेले पाहायला मिळतात. अनेकजण व्रतवैकल्य करताना दिसतात. याला काही...\nशरद पवारांची संपत्ती आहे तरी किती सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये\nमुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात अनुभवी आणि जेष्ठ नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार. राजकारणात शरद...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/raghu-rai-autobiography-1178018/", "date_download": "2020-09-27T07:30:18Z", "digest": "sha1:7O6KGAV5OSMKON63XWGNJZG5NFEQCHQG", "length": 22660, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाच दशकांची कालकुपी.. | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nरघू यांचा ५० वर्षांचा छायाचित्रप्रवास, हा भारताचा कालपटच आहे..\nदिल्लीतील गजबजलेला ‘चावडी (/चौरी) बाजार’, १९६६ सालात असा होता.. इथे आज दिल्ली मेट्रोचे स्थानक आहे.\nरघू यांचा ५० वर्षांचा छायाचित्रप्रवास, हा भारताचा कालपटच आहे.. तो मांडणारं एक पुस्तक, रघू राय यांच्या अन्य छायाचित्रसंग्रहांपेक्षा अधिक ‘आपलं’ आहे, कारण त्यात छायाचित्रकारानं स्वत सांगितलेल्या गोष्टीही आहेत..\n‘कालकुपी’ हा शब्द उच्चारताच, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी लालकिल्ल्यात कालकुपी गाडल्याच्या बातम्यांवरून त्या वेळी उठलेल्या वादळाची आठवण होणारे आजही अनेकजण असतील कालकुपी म्हणजे, भविष्यकालीन अभ्यासकांना सत्य माहिती पुरवू शकणाऱ्या दस्तऐवजांचा संग्रह. मात्र आणीबाणी जाहीर करून एकाधिकारी शैलीचा प्रत्यय देणाऱ्या नेतृत्वावर तीन दशकांपूर्वीच्या मध्यमवर्गीयांचा अविश्वास एवढा की, त्या कालक��पीत खोटी माहितीच ठासून भरलेली असणार असं साऱ्यांना वाटत होतं. रघू राय यांनी तो काळ, ते नेतृत्व पाहिलं आहे.. अगदी लालबहादुर शास्त्री यांच्या मृत्यूपासून अनेक घटना त्यांनी वृत्तछायाचित्रकार या नात्याने छायाचित्रांकित केलेल्या आहेत..\nछायाचित्रणाचा विचार रघू राय यांनी व्यवसाय म्हणून केला तो १९६५ साली. तोवर स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं आणि वर्षभरापुरतंच का होईना, सरकारी कामही मिळालं होतं. त्यात मन लागेना, म्हणून कॅमेरा घेऊन फिरू लागले आणि मोठे बंधू एस. पॉल यांना (हे एस. पॉल पुढे इंडियन एक्स्प्रेसचे छायाचित्र-संपादक होते) भेटून फोटो दाखवले. मग ‘हिंदुस्तान टाइम्स’ मध्ये वृत्तछायाचित्रकार म्हणून लागले आणि पुढल्याच वर्षी ‘द स्टेट्समन’चे छायाचित्र विभागप्रमुख झाले, असा रघू राय यांचा व्यवसायप्रवेश.\nतिथपासून पुढल्या सुमारे ५० वर्षांत त्यांनी छायाचित्रणात जे काही केलं, ते देशाला स्वतकडे पाहायला लावणारं होतं. वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्वांकडे निराळय़ा नजरेनं आणि माणूस म्हणून पाहू शकणारं होतं.. श्रमिकांची गर्दी आणि कलावंताचं लोभस एकलेपण किंवा भोपाळच्या संहाराची तिडीक आणि मशीद पाडली जाण्यापूर्वीच्या अयोध्येची सहजरम्यता अशा कित्येक टोकांना रघू राय यांची छायाचित्रं नेमकेपणानं जणू चिमटीत पकडतात.. म्हणतात, ‘हे पाहा.. हे तुम्ही’\nराय यांचा हा विशेष, त्यांचा एकटय़ाचाच होता असं म्हणणं हे जरा उदात्तीकरण ठरेल. राय ज्या काळात घडले आणि वाढले तो काळही महत्त्वाचा आहेच. आंरी कार्तिए-ब्रेसाँसारखे फोटोग्राफर ‘विश्वाचे आर्त’ कॅमेऱ्यातून प्रकाशात आणत होते आणि भारतात येऊन, भारतीय छायाचित्रकारांच्या सुनील जाना, कुलवंत राय, एस. पॉल, अशा पिढीवर प्रभाव दाखवू लागले होते .. विचारपूर्वक केलेल्या छायाचित्रणाचं खरं काम ‘मानवी जीवनाचं दस्तावेजीकरण’ हे आहे, ही युरोपीय भूमिका प्रबळ होत होती आणि ‘पिक्टोरियल फोटोग्राफी’चा अमेरिकी तोरा भारतासाठी जणू, अमेरिकी ‘मिलो’ धान्याइतकाच न पचणारा होता. निमाई घोष किंवा रिचर्ड बाथरेलोम्यू हे कलाप्रांतात वावरणारे, किंवा मित्तर बेदींसारखे त्या वेळी ‘औद्योगिक छायाचित्रण’ करणारे लोकही आज महत्त्वाचे ठरतात ते त्यांनी केलेल्या दस्तावेजीकरणासाठी. या काळात रघू राय यांनी पदार्पण केलं खरं, पण त्यापुढला काळ आणखी आव्हानांचा असणार होता.. ‘इंडिया टुडे’सारखं वृत्तपाक्षिक निघणार होतं, त्यात रघू राय हे छायाचित्रसंपादक असणार होते, नव्या पिढीला ते घडवणार होते आणि मुख्य म्हणजे, कृष्णधवल छायाचित्रांच्या नाटय़मय छटांपासून ते रंगीत छायाचित्रणाच्या सर्वरंगीपणापर्यंत छायाचित्रणाचा प्रवास अटळ असणार होता.. तो कवेत घेण्यासाठी रघू राय यांच्यासारखा खमका कलावंतच हवा होता.\nप्रतिभा आणि मेहनत यांचं गूळपीठ रघू राय यांनी जमवलं, हे त्यांचं खमकेपण. रंगीत छायाचित्रांमध्ये राय यांनी त्यांचे समकालीन (आता दिवंगत) छायाचित्रकार रघुबीर सिंग यांच्याइतकी लोभसवाणी उधळण केली नाही हे खरं.. पण ‘एका रंगाचं किंवा रंगांना व्यापून टाकणाऱ्या एकाच प्रकारच्या (वाराणसीची पहाट, गोव्यातली गदड सायंकाळ) प्रकाशाचं अस्तित्व हेही लोभस असतं, सौंदर्यनिर्मितीसाठी महत्त्वाचं असतं,’ हे राय यांच्या अनेक रंगीत छायाचित्रांतून शिकता येतं. म्हणजे राय यांनी, पिक्टोरिअल फोटोग्राफीची तत्त्वं पचवून दस्तावेजी (डॉक्युमेंटरी) फोटोग्राफीत काम करून दाखवलं, हे त्यांच्या छायाचित्रण प्रवासातून कळतं.\nतब्बल ३० पुस्तकांतून – म्हणजे छायाचित्रांच्या छापील संग्रहांतून- रघू राय यांचं काम ग्रंथबद्ध झालेलं आहे. तरीही हे एकतिसाव्वं पुस्तक महत्त्वाचं आहे. यापूर्वीचं ‘रघू रायज् इंडिया’ हे जाडजूड भलंमोठं आणि महागमोलाचं पुस्तक ज्यांना इच्छा असूनही घेता आलं नव्हतं, त्यातली अनेक छायाचित्रं इथं आहेत. पुस्तकाची रचना रघू राय यांच्या निवेदनाला भरपूर वाव देणारी आहे. त्यामुळे वाचकाला, राय यांच्या प्रदर्शनातून आपण फिरतो आहोत आणि खुद्द रघू रायच आपल्याला एकेका छायाचित्रामागची गोष्ट सांगताहेत, असं समाधान मिळतं. या एका वैशिष्टय़ामुळे, हे पुस्तक आज छायाचित्रणात किंवा रघू राय यांच्यामध्ये अजिबात रस नसलेल्यांनीही पुढल्या पिढीसाठी घेऊन ठेवावं असं झालं आहे.\nभारतातल्या वेगवान आर्थिक बदलांचा, शहरीकरणाचा, राजकीय व्यवस्थेतल्या वादळांचा काळ रघू राय यांनी पाहिलेला आहेच. पण अशा बदलांना पुरून उरणारी लोकजीवनाची लय भारतानं जपली आहे, तीही रघू राय अलगद टिपून तुमच्याहाती देतात. घाटावर आंघोळ करणारे वा कपडे सुकवणारे भारतीय असोत की चर्चगेटच्या बाकावर बसून गर्दीच्या मधोमध शांतपणे वर्तमानपत्रं वाचणारे इंडियन्स; रघू राय यांनी या दोघांमध्ये शोधलेली स्वमग्नता महत्त्वाची ठरते.\nहा रूढार्थानं केवळ छायाचित्रसंग्रह नाही. केवळ एक कॉफीटेबल बुक नव्हे हे.. रघू राय यांच्याकडून छायाचित्रणाचा कोणता वारसा आपल्याला मिळाला आहे, कोणता काळ त्यांच्या छायाचित्रांमधून व्यक्त होतो आहे, याची ही कुपी आहे. ‘अलेफ’ हे प्रकाशनगृह एरवी उत्तम गद्यसाहित्याचे प्रकाशक म्हणून ओळखले जाते. रघू राय यांची अनेक छायाचित्रे गद्य आणि काव्याच्या सीमारेषेवरली आहेत.. त्यांचे निवेदन मात्र अगदी सरळसाधे आहे.. ‘जर्नैलसिंग भिंद्रनवाले यांना मी पा-जी (पंजाबी अर्थाने) म्हणायचो, तर एकदा त्यांचे काही कट्टर समर्थक येऊन, ‘तुम्ही त्यांना असं कसं संबोधता’ वगैरे दमदाटी करायला लागले. मी म्हणालो, त्यांनाही मी त्यांना तसं म्हटलेलं आवडतं.. ’ हा किस्सेवजा मजकूर किंवा ‘मदर तेरेसांचे हे छायाचित्र १९९५ सालचे.. त्या ८५ वर्षांच्या होत्या आणि हात जोडल्यावर त्या अधिक ‘जुळलेल्या’ वाटत होत्या’ असे गूढगुंजन भासणारे वाक्य, हे वैविध्य त्यांच्या लिखाणात येत असले तरी, त्या शब्दांचा खुलासा फोटोतून होतच असल्याने लिखाण कुठेही कठीण नाही.\nएवंच, सवलतीत वगैरे दीडेक हजारांच्या आतबाहेर मिळू शकणारं हे पुस्तक तुमच्याकडे असण्यासाठी कुठलंही निमित्त पुरेल.. त्यासाठी रघू राय यांचे किंवा छायाचित्रणाचे चाहते असणं, ही पूर्वअट अजिबात नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्���िजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 सरत्या वर्षांच्या पुस्तकखुणा..\n2 चोखंदळ ‘ग्राहकां’ची पसंती..\n3 स्टॅन लीचा डब्बा\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-justifies-vvip-rahul-gandhis-visit-to-uttarakhand-139377/", "date_download": "2020-09-27T06:25:31Z", "digest": "sha1:5IP5MXEYWIEZYKZYDVEFVRCDTE2GQMK2", "length": 13871, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचे घूमजाव | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nराहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचे घूमजाव\nराहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचे घूमजाव\nगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर अस्वस्थ झालेले काँग्रेस नेते आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मदतकार्यात अडथळा होऊ नये यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी उत्तराखंडचा दौरा\nगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर अस्वस्थ झालेले काँग्रेस नेते आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मदतकार्यात अडथळा होऊ नये यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी उत्तराखंडचा दौरा करू नये असा सल्ला दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यानंतर लगेचच उत्तराखंडला भेट दिल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे शिंदे यांनी बुधवारी घूमजाव केले. उत्तराखंडमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून मोदींसह इतर नेतेही पूरग्रस्त भागाला भेट देऊ शकतात, असे सांगत राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर आपली बाजू सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला.\nपत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिंदे म्हणाले की, सुरुवातीला उत्तराखंडमधील परिस्थिती बिकट होती. वेगाने सुरू असणाऱ्या मदतकार्यात अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून मी राजकीय नेत्यांना त्या भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच जे नेते हा सल्ला मानणार नाहीत, त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी देणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर लगेचच राहुल गांधी यांनी उत्तराखंडला भेट दिल्यामुळे शिंदेंची अडचण झाली.\nउत्तराखंडमधील आपत्तीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, हरियाणाचे भूपिंदरसिंग हुड्डा, राजस्तानचे अशोक गेहलोत आदींनी या भागाला भेट दिली. तर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी हवाई पाहणी केली होती.\nउत्तराखंडवरील नैसर्गिक संकटात मदतीसाठी दोन्ही सदनातील खासदारांना प्रत्येकी ५० लाख रुपये देता येतील. याबाबत केंद्राने खासदारांना स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये देण्यास परवानगी दिली आहे. त्यांच्या मतदारसंघ विकासनिधीतून उत्तराखंडमध्ये एखाद्या जिल्ह्य़ात ५० लाख रुपयांची विकासकामे सुचवता येतील, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.\nसध्या लोकसभेत ५३९ तर राज्यसभेत २४३ सदस्य आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये ३६१ कोटी रुपयांची विकासकामे सुचवता येतील. या संदर्भात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीमंत्री श्रीकांत जेना यांनी खासदारांना पत्रे पाठवली आहेत. आपत्ती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशाब्दिक ‘वॉर’ : भाजपाध्यक्ष नड्डा म्हणाले, प्रिय डॉ. सिंग-काँग्रेस… सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही\n“नरेंद्र मोदी नव्हे, सरेंडर मोदी…”, राहुल गांधींची टि्वटरवर टीका; भाजपाचंही प्रत्युत्तर\nदेश मोदी निर्मित संकटांच्या चक्रव्युहात अडकलाय-राहुल गांधी\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल\n“देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते”\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 स्नोडेन मॉस्को विमानतळावरच\n2 बेनीप्रसाद वर्मा यांच्या आरोपांमुळे काँग्रेसची पंचाईत\n3 व्हिसा बाँडबाबत अंतिम निर्णय नाही\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/discussion-to-break-the-deadlock-in-pangong-tso-abn-97-2225726/", "date_download": "2020-09-27T08:24:43Z", "digest": "sha1:IUU6BFPES2HU4IMLRRI2SLCJT4EXPD7V", "length": 10063, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Discussion to break the deadlock in Pangong Tso abn 97 | पँगाँग त्सोमधील कोंडी फोडण्यासाठी पुन्हा चर्चा? | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपँगाँग त्सोमधील कोंडी फोडण्यासाठी पुन्हा चर्चा\nपँगाँग त्सोमधील कोंडी फोडण्यासाठी पुन्हा चर्चा\nफौजा माघारी घेणे आणि तणाव कमी करणे याबाबतची प्रक्रिया ‘सध्यापुरती थांबली आहे\nलडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संघर्षांच्या ४ ठिकाणांपैकी पँगाँग त्सो आणि गोग्रा येथील गस्ती चौक १७ ए येथून आणखी मागे जाण्यास चिनी सैन्य अनुत्सुक आहे. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी भारत – चीन यांच्या लष्करी कमांडरची पुढील आठवडय़ात पुन्हा चर्चा होऊ शकते, असे लष्करातील एका उच्चपदस्थ सूत्राने गुरुवारी सांगितले.\nविशेषत:, जेथे प्रत्यक्ष ताबा रेषेवरील वस्तुस्थिती आणि दावे यांच्याबाबत काही मतभेद उद्भवले आहेत त्या पँगाँग त्सो येथील परिस्थितीबाबत लष्करी किंवा राजनैतिक चर्चेची आणखी एक फेरी होण्याची आवश्यकता भासत असल्याचे हे सूत्र म्हणाले. फौजा माघारी घेणे आणि तणाव कमी करणे याबाबतची प्रक्रिया ‘सध्यापुरती थांबली आहे’, असेही त्याने सांगितले.\n‘वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड को-ऑर्डिनेशन ऑन इंडिया- चायना बॉर्डर अफेअर्स’ ची (डब्ल्यूएमसीसी) आणखी एक बैठक लवकरच होण्याची अपेक्षा आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही गुरुवारी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका लांबणीवर\n2 देशात उच्चांकी रुग्णवाढ\n3 लष्करातील महिला अधिकाऱ्यांना ‘कायम नियुक्ती’\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mahagathbandhan-announced-seat-sharing-for-lok-sabha-election-2019-1862279/", "date_download": "2020-09-27T08:08:24Z", "digest": "sha1:6T3H24IHMFCQXJ2SEIW4LQVMQRICTBDQ", "length": 12366, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mahagathbandhan announced seat sharing for Lok Sabha Election 2019 | लोकसभा निवडणूक: महाआघाडीचं जागावाटप जाहीर, नऊ जागांवर काँग्रेस समाधानी | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nलोकसभा निवडणूक: महाआघाडीचं जागावाटप जाहीर, आरजेडीला 20 जागा; काँग्रेस नऊ जागांवर समाधानी\nलोकसभा निवडणूक: महाआघाडीचं जागावाटप जाहीर, आरजेडीला 20 जागा; काँग्रेस नऊ जागांवर सम���धानी\nबिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून 2014 मध्ये भाजपने येथे 22 जागा जिंकल्या होत्या\nलोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये महाआघाडीने जागावाटपांची अधिकृत घोषणा केली आहे. महाआघाडीत राष्ट्रीय जनता दलाला 20 तर काँग्रेसला नऊ जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे सीपीआय (एमएल) ला राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) खात्यातून एक जागा देण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता मनोज झा यांनी पत्रकार परिषदेआधी एक बैठक झाली असल्याची माहिती दिली. या बैठकीत तेजस्वी यादव, शरद यादव, जीतन राम मांझी यांच्यासहित अनेक नेते सहभागी झाले होते.\nमहाआघआडीत बिहारमधील 40 जागांपैकी आरजेडीला 20, काँग्रेसला नऊ, राष्ट्रीय लोकसमता पार्टीला (आरएलएसपी) पाच, हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 3, विकासशील इन्सान पार्टीला (व्हीआयपी) 3 आणि सीपीआय (एमएल) ला एक जागा देण्यात आली आहे. शरद यादव आरजेडीच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. तसंच हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जीतन राम मांझी गया मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.\nनवादा येथून आरजेडीकडून विभा देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जमुई लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकसमता पार्टीच्या भुदेव चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय औरंगाबाद येथून हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे उमेदवार उपेंद्र प्रसाद यांनी तिकीट देण्यात आलं आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. 2014 मध्ये भाजपने येथे 22जागा जिंकल्या होत्या. लोक जनशक्ती पक्षाने 6 जागा जिंकल्या होत्या. राजदला मात्र फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. जदयूने 2 तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे त��ी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रण; पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमावर भारताकडून बहिष्कार\n2 भाजपा नेत्यांना 1800 कोटींचं लक्ष्मीदर्शन, येडियुरप्पा यांनी फेटाळला काँग्रेसचा आरोप\n3 ‘भारत बॉम्ब हल्ला करुन दहशतवाद्यांना संपवेल या भितीने सरकारने दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं’\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/shiv-sena-bjp-alliance-campaign-will-started-from-kolhapur-on-24th-1861816/", "date_download": "2020-09-27T07:38:10Z", "digest": "sha1:AID5BOKJW77FGV7NXZYOARPTS5I6EFZQ", "length": 11827, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shiv sena bjp alliance campaign will started from Kolhapur on 24th | युतीच्या प्रचाराचा २४ रोजी कोल्हापुरातून प्रारंभ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nयुतीच्या प्रचाराचा २४ रोजी कोल्हापुरातून प्रारंभ\nयुतीच्या प्रचाराचा २४ रोजी कोल्हापुरातून प्रारंभ\nमेळावा विक्रमी होणार - चंद्रकांत पाटील\nमेळावा विक्रमी होणार —चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या २४ मार्च रोजी कोल्हापुरातील मेळाव्यातून होणार आहे. या मेळाव्याची सभा ही विक्रमी उपस्थितीची राहील आणि त्यातून युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वातावरण निर्मिती केली जाणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात यूतीला लोकसभेमध्ये ४५ जागा मिळतील, अ���ा अंदाजही त्यांनी या वेळी व्यक्त केला.\nकागल येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित शिवसेना भाजप कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यामध्ये पाटील बोलत होते.\nसध्या भाजपात अन्य पक्षातील मोठ मोठे नेते येत असल्याचा धागा पकडत पाटील म्हणाले, की पुढचा ‘बॉम्ब’ खूपच मोठा आहे.\nहे सगळे बॉम्बे फोडून झाल्यावर मी मतदारसंघात बसून राहणार आहे. प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणार हे कांही नवीन नाही. आजचा समाज सेलिब्रिटीना मत द्यायला नाही तर बघायला येतो. अन्यथा देशाच्या पंतप्रधान हेमामालिनी झाल्या असत्या, असेही पाटील या वेळी म्हणाले.\nसंजय मंडलिक म्हणाले,की जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. या वेळी सेनेचे सहा आमदार, भाजपचे दोन आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांचे पाठबळ असल्यामुळे ही निवडणूक जिंकणे फार सोपे झाले आहे.\nम्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, की आता भावनिक आवाहन करण्यापेक्षा वैयक्तिक मतदारांना संपर्क साधून संजय मंडलिकांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ या.\nमाजी आमदार संजयबाबा घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार , मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, जिल्हा परिषद शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भाषणे झाली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 बनावट नोटांबद्दल कोल्हापूरमध्ये चौघांना मुद्देमालासह अटक\n2 शिरोळ येथील कोल्हापूर जिल्हा बँकेवर दरोडा प्रकरण, दोघांना अटक\n3 कोल्हापुरात बनावट नोटांची छपाई करणारी मशीन जप्त, चौघे अटक\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/victory-on-all-england-and-world-badmington-compitition-target-of-sayna-27337/", "date_download": "2020-09-27T08:23:39Z", "digest": "sha1:GA7FHRR5ZICT4ITUNU7UQUWY6TPTBK7L", "length": 10350, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे सायनाचे लक्ष्य | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे सायनाचे लक्ष्य\nऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे सायनाचे लक्ष्य\nलंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवालने आता आशियाई, ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पध्रेत अिजक्यपद मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.\nलंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवालने आता आशियाई, ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पध्रेत अिजक्यपद मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.\nबॅडमिंटनमधील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी देशात खेळाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे, असे मत सायनाने व्यक्त केले.\nसहारा कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सायना बोलत होती. सायना सहारा कंपनीशी करारबद्ध झाली असून, यापुढे खेळताना सहाराचे बोधचिन्ह तिच्या पोशाखावर असेल.\nबॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असते. त्यामुळे एखाद्या खेळाडूला सातत्याने चांगली कामगिरी करीत राहणे, हे अत्यंत अवघड असते, असे सायनाने सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n…तर भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये प्रभावी ठरतील – राहुल द्रविड\nफ्रेंच ओपन जिंकूनही नदालचे अव्वल स्थान धोक्यात…\nखेळाकडे करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा – मुख्यमंत्री फडणवीस\nराज्य सरकारने माझ्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणली; दिव्यांग खेळाडूची खंत\n‘या’ कारणासाठी अजिंक्य वगळता टीम इंडियावर गावस्कर नाराज\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 विजय कुमार, गगन नारंग, अभिनव बिंद्रा राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार\n2 सौराष्ट्रविरुद्धची लढत अनिर्णीत\n3 सचिन तेंडुलकर विरुद्धची जनहीत याचिका न्यायालयाने फेटाळली\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/houses-for-mill-workers-139275/", "date_download": "2020-09-27T06:36:48Z", "digest": "sha1:GY2EPW4BF6NYJQ7D3H2FTILAAWZE2V6T", "length": 29524, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घरासाठी वणवण | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nप्रदीर्घ संघर्षांनंतर गेल्या वर्षी २८ जून रोजी मुंबईतील गिरणी कामगारांना घरांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र वर्षभरात ६९२५ कामगारांपैकी फक्त ३०० गिरणी कामगारांना घराचे वाटप\nप्रदीर्घ संघर्षांनंतर गेल्या वर्षी २८ जून रोजी मुंबईतील गिरणी कामगारांना घरांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र वर्षभरात ६९२५ कामगारांपैकी फक्त ३०० गिरणी कामगारांना घराचे वाटप केले गेले. म्हाडा आणि बँकेत जाऊन पाहिले तर आजही हजारो गिरणी कामगार ताटकळत कपाळाला हात लावून बसलेले दिसतात. लालफितीच्या कारभाराची झळ आणखी किती काळ त्यांनी सहन करायची..\nगिरणी कामगारांनी एक तपाचा संघर्ष केल्यानंतर १८ गिरण्यांच्या जमिनीवर ६९२५ कामगारांना २८ जून २०१२ रोजी सोडतीत घरांचा अधिकार मिळाला आणि त्यांच्या घरांच्या वाटपांची प्रक्रिया सुरू झाली. ज्यांना ज्यांना घरं लागली त्या बहुतांश गिरणी कामगारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू निर्माण झाले. सोडतीत घर लागले तेव्हा आम्ही गणपतीला घरात जाऊ, नवीन घरात गणपती आणू असे म्हणत होते. तर काही जण नवीन घरात दिवाळी साजरी करू असे म्हणत होते. पण त्या वर्षीचे गणपती व दिवाळीही गेली, परत दुसऱ्या वर्षांचे गणपती व दिवाळी येण्याची वेळ आली तरी एका वर्षांत गिरणी कामगारांना सोडतीत लागलेल्या घराचा ताबा मिळू शकत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. झालेले निर्णयसुद्धा अमलात आणण्यासाठी व्यवस्थेचा हा विलंबपणा समोर येत आहे. ६९२५ यशस्वी कामगारांपैकी एका वर्षांत फक्त ३०० कामगारांनी घराचा ताबा घेतला आहे. घरांची संपूर्ण रक्कम भरलेले ७६६ कामगार आहेत. म्हाडा आणि बँकेत जाऊन पाहिले तर आजही हजारो गिरणी कामगार आपली फाइल पुढे सरकत नाही व आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळत नाही म्हणून ताटकळत कपाळाला हात लावून बसलेले दिसतात. मिळालेले घरसुद्धा हा सर्व वनवास पाहून हे आपल्या पदरात पडेल का, ही चिंता त्यांना भेडसावत आहे.\nघर लागलेले गावाकडील कामगार म्हाडाचे पत्र हातात घेऊन म्हाडा ऑफिसला येताना दरवाजाजवळ त्यांना अडवले जाते आणि अनोळखी माणसांकडून त्यांना हळूच विचारले जात आहे, तुम्हाला घर विकायचे आहे का आता एवढा वेळ झाला आहे, तुमची फाइल कधीच रद्द झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आता घर मिळणार नाही. मग तो कामगार त्यांना सांगतो, गावी माझ्या घरातसुद्धा गाडी घेऊन तुमच्यासारखीच माणसे आली होती आणि हेच म्हणत होती. पण नाही बाबा, लढून घर मिळविले आहे आता एवढा वेळ झाला आहे, तुमची फाइल कधीच रद्द झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आता घर मिळणार नाही. मग तो कामगार त्यांना सांगतो, गावी माझ्या घरातसुद्धा गाडी घेऊन तुमच्यासारखीच माणसे आली होती आणि हेच म्हणत होती. पण नाही बाबा, लढून घर मिळविले आहे काय बी करीन पण घर घेईन काय बी करीन प��� घर घेईन माझ्या मुलाबाळांना तेवढाच मुंबईत आसरा आहे. आम्ही संपलो ते संपलोच, पण किमान माझी मुलं तरी मुंबईत राहतील. हे दृश्य पाहिल्यानंतर व ऐकल्यानंतर असे वाटते की, गिरणी कामगारांनी हे घर घेऊ नये म्हणून तर ही सर्व दिरंगाई चालली आहे का माझ्या मुलाबाळांना तेवढाच मुंबईत आसरा आहे. आम्ही संपलो ते संपलोच, पण किमान माझी मुलं तरी मुंबईत राहतील. हे दृश्य पाहिल्यानंतर व ऐकल्यानंतर असे वाटते की, गिरणी कामगारांनी हे घर घेऊ नये म्हणून तर ही सर्व दिरंगाई चालली आहे का सारस्वत बँकेत भरलेले १८० फॉर्म गहाळ झालेले आहेत. ८१८ कामगारांना घर लागल्याचं पत्रही मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कागदपत्रेही म्हाडाकडे जमा झाली नाहीत. अशीच परिस्थिती जर राहिली तर या घरांचे काय होणार सारस्वत बँकेत भरलेले १८० फॉर्म गहाळ झालेले आहेत. ८१८ कामगारांना घर लागल्याचं पत्रही मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कागदपत्रेही म्हाडाकडे जमा झाली नाहीत. अशीच परिस्थिती जर राहिली तर या घरांचे काय होणार वेगवेगळ्या कारणांनी कामगारांनी घरे घेतली नाहीत तर प्रतीक्षा यादीतील कामगारांना तरी ही घरे मिळू शकतात का वेगवेगळ्या कारणांनी कामगारांनी घरे घेतली नाहीत तर प्रतीक्षा यादीतील कामगारांना तरी ही घरे मिळू शकतात का ऐकून घरवाटपाचा हा गोंधळ पाहिला तर ही शंका येणे स्वाभाविकच आहे.\nहे असे का होत आहे याबाबत कामगार संघटनांकडून संबंधितांकडे बराच पाठपुरावा केला जात आहे. पहिले दोन-चार महिने प्राधिकृत म्हाडा व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्ज तपासताना पात्र-अपात्रतेच्या अटी काटेकोरपणे तपासताना कामगारांनी गिरणीत काम केलेले २४० दिवस ही अट जास्त त्रासदायक ठरली. याबाबत कामगार विभाग व म्हाडा यांच्याबरोबर बैठका झाल्या व कामगार संघटनेच्या नेत्यांनी यासंबंधी चर्चा करून हा प्रश्न योग्य तऱ्हेने त्यांना समजावला. पण त्याचे पालन या अधिकाऱ्यांकडून केले गेले नाही. त्यामुळे आजही हा प्रश्न अधांतरीच आहे. ३८०७ कामगारांना पात्र करण्यात आले आहे. २३१ कामगारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. २२३२ कामगारांच्या फाइल्स अजून पात्र-अपात्रतेच्या निकषावर तशाच पडून आहेत. ही आकडेवारी पाहिल्यानंतर हा प्रश्न कधी सुटणार आहे, हाच प्रश्न पडतो आहे. हे पाहून गिरणी कामगार मात्र आपल्या नशिबाला दोष देत ���हेत. गिरण्या चालू होत्या तेव्हा पगार व बोनससाठी लढावे लागले. नंतर गिरण्या बंद पडू नयेत म्हणून रोजीरोटीसाठी लढावे लागले. गिरण्या बंद झाल्या तेव्हा स्वेच्छानिवृत्तीचे पैसे वाढवून मिळावेत म्हणून लढावे लागले. परंतु या तिन्ही संघर्षांच्या टप्प्यात सरकार मालकाबरोबर राहिले आणि गिरणी कामगारांना मात्र परागंदा व्हावे लागले आणि आज लढून जे घर मिळवले आहे त्याची सरकारदरबारीही तीच अवस्था आहे आणि पहिल्याप्रमाणे सरकार बिल्डरधार्जिणे आहे.\nमुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेते गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाबाबत डोळ्यांत आणि कंठात प्राण आणून सांगत आहेत. ‘गिरणी कामगारांनी मुंबईसाठी फार मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्या श्रमावरच मुंबई घडली गेली आहे. मुंबईसाठी त्यांनी रक्त सांडले. मुंबईचा तो निर्माताच आहे,’ असे बोलून त्यांनी फक्त टाळ्याच मिळविल्या. बाकी सर्व मालक व बिल्डर यांच्या हिताची जपणूक केली. म्हणून तर आज गिरणगावात जादूची कांडी फिरवावी तसे गिरण्यांच्या जागेवर टॉवर आणि मॉल उभे राहिले आहेत. कामगार मात्र संपल्यामुळे माझे झाले ते झाले, माझी मुलेबाळे तरी मुंबईला राहतील का गावापासून मुंबईपर्यंत हा प्रश्न गिरणी कामगार या व्यवस्थेला विचारीत आहे. वेगाने प्रश्न फक्त सुटले गेले ते बिल्डर आणि मालकांचे आणि निर्णय होऊनसुद्धा प्रश्न अडविले जात आहेत फक्त गरिबांचे आणि श्रमिकांचे हे गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरून समोर आले आहे. अनेक मंत्र्यांबरोबर बैठका होताना संबंधित अधिकाऱ्यांना संघटनांचे नेते ते सांगतात, तसेच आदेश मंत्र्यांकडून दिले जातात. अधिकारी माना डोलावून निघून जातात. मग आम्हालाही वाटते हा प्रश्न आता पुढे जाईल, पण अशा अनेक बैठका होऊनसुद्धा हा प्रश्न पुढे गेलाच नाही. अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे आदेश कधी गांभीर्याने घेतलेच नाहीत. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मंत्र्यांच्या आदेशालाही अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि एकाही अधिकाऱ्याला याचा जाब विचारला गेला नाही हे वास्तव अनाकलनीय आहे.\nमुळात तीन प्रश्न महत्त्वाचे आहेत. पात्रतेबाबत कामगार हा त्या गिरणीचा आहे का आणि तो १ जानेवारी १९८२ ला कामावर आहे का आणि तो १ जानेवारी १९८२ ला कामावर आहे का हे पाहायचे होते; परंतु यामध्ये अनेक प्रश्न निर्माण करून तो कामगार कसा पात्र होणार नाही हेच पाहिले गेले हे पाहायचे होते; परंतु यामध्ये अनेक प्रश्न निर्माण करून तो कामगार कसा पात्र होणार नाही हेच पाहिले गेले दुसरा प्रश्न बँकेतून कर्ज मिळविणे. काही कामगारांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्ज मिळविणे अशक्य झाले आहे. तेव्हा त्यांचे सहअर्जदार म्हणून मुलगा, मुलगी व जावई यांना अधिकार देऊन व यापैकी मुंबईत कामाला नसला तरी त्याला कर्ज देता यावे हे करून घेण्यासाठी दोन महिने लागले. आता असा प्रश्न निर्माण झाला आहे की, काही कामगारांजवळ पैसे आहेत, मुलेही नोकरीला आहेत. शेती-व्यवसायावर ते कर्ज फेडू शकतात, पण रीतसर पगाराची स्लिप व व्यवसायाचे पेपर नसल्याकारणाने कर्ज दिले जात नाही. तेव्हा म्हाडाने जर कामगारांनी कर्ज फेडले नाही तर त्या घरांवर कार्यवाही करण्याचे अधिकार बँकेला द्यावेत म्हणजे बँक त्यांना तारण कर्ज देऊ शकते. पण असे पत्र म्हाडाने अजूनही बँकेला दिले नाही. अशा प्रकारचा निर्णय अनेक बैठकांमध्ये झाला. एप्रिल महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झालेल्या बैठकीमध्ये म्हाडा व मुंबई बँकेचे अधिकारी यांना अशा स्वरूपाचा आदेश दिला होता; परंतु ते आदेशही पाळले गेले नाहीत. त्यामुळे बहुतांश कामगारांचे कर्ज मंजूर होत नाही. पैसे वेळेवर भरले नाहीत म्हणून म्हाडाकडून मात्र चक्रवाढ व्याजाने कामगारांवर व्याज आकारले जात आहे. तिसरा प्रश्न मृत गिरणी कामगारांच्या वारसांना लागलेल्या घरांसाठी वारस प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडून यासंबंधी निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे तहसीलदारांकडून वारस प्रमाणपत्र दिले जात नाही. जवळपास १३०० वारसदारांचा प्रश्न तसाच पडून आहे. अशा तऱ्हेने लागलेले घर गिरणी कामगारांना मिळत नाही. त्यामुळे १२ गिरण्यांच्या जागेवर जमिनी मिळूनसुद्धा पुढील १० हजार घरे बांधली जात नाहीत. मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होऊन एमएमआरडीएची ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याची प्रक्रिया तशीच पडून आहे आणि या प्रश्नांसाठी परत एकदा गिरणी कामगारांना आंदोलन करावे लागणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.\nप्रश्न असा आहे, गिरणी कामगारांची घरे हा प्रश्न डीसीआर-५८ अंतर्गत आहे. जशी घराची जमीन मिळविण्याची प्रक्रिया या कायद्याने झाली त्याप्रमाणे पुढील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी डीसीआर-५८ अंतर्गत त्या प्रश्नांनाही कायद्याचे स्वरूप देणे अतिशय महत्त्वाचे होते. अस्तित्वात असणारी प्रचलित कायदे पद्धती गिरणी कामगारांचा प्रश्न धसास लावू शकत नाही. वारस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मालमत्ता कायदा व अस्तित्वात असणारा वारस कायदा यांच्यात बऱ्याच अडचणी निर्माण होतात. हक्क सोडपत्रासाठी नोंदणी कक्षाकडे आताच्या मालमत्ता कायद्याप्रमाणे ५ टक्के रक्कम भरावी लागते आणि घर घेतानाही स्टॅम्प डय़ुटीपोटी ५ टक्के रक्कम त्या वारसांना भरावी लागते. म्हणून दोन वेळा पैशाचा भरुदड पडू नये म्हणून डीसीआर-५८ अंतर्गत प्रचलित कायद्यात सुधारणा करून कामगारांना वारस प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे तरच हा प्रश्न सुटू शकतो आणि गिरणी कामगारांचा हा प्रश्न वेगाने पुढे जाईल. सरकारने हे लक्षात घेऊन तातडीने पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे, नाही तर घरासाठी जमीन मिळविण्यासाठी कामगारांना एका तपाचा संघर्ष करावा लागला आणि घर मिळविल्यानंतर ते ताब्यात घेण्यासाठी अशीच वर्षे जात राहिली तर गिरणी कामगारांचे आयुष्य घरांसाठी वणवण करून घर-घर लागूनच संपले जाईल. ३६५ दिवसांत फक्त ३०० गिरणी कामगारांना घराचे वाटप केले गेले ही गोष्ट व्यवस्थेला काळिमा फासणारी आहे तेव्हा आता गिरणी कामगारच उरला नाही तर घर कोणाला द्यायचे ही वेळ यावी म्हणून सरकारदरबारी हीच प्रतीक्षा चालली आहे का\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nम्हाडा वसाहतींसाठी अखेर चार चटईक्षेत्रफळ\nGood news : म्हाडाच्या मुंबईतील एक हजार आणि विरारमधील तीन हजार घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत\nसहा हजार इमारती पुनर्विकासक्षम\n‘म्हाडा’ची घरे न परवडणारी\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदे��ीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n3 केदारनाथची आपत्ती: का, कशामुळे\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/affairs-of-administration-loan-consation-to-leader-depositor-in-trouble-372090/", "date_download": "2020-09-27T06:43:06Z", "digest": "sha1:2V6DZCZBLCXUDM3T7MMXA7G2VEDFMFPV", "length": 12714, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कर्जदार पुढाऱ्यांना सवलत, ठेवीदारांची मात्र फरफट! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nकर्जदार पुढाऱ्यांना सवलत, ठेवीदारांची मात्र फरफट\nकर्जदार पुढाऱ्यांना सवलत, ठेवीदारांची मात्र फरफट\nजिल्हा सहकारी बँक कर्ज प्रकरणात संचालकांसह थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल होऊन ६ महिने लोटले. न्यायालयाने जामीनही फेटाळला. तरीही एकाही कर्जदार पुढाऱ्याला अटक करण्याची िहमत पोलिसांनी\nजिल्हा सहकारी बँक कर्ज प्रकरणात संचालकांसह थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल होऊन ६ महिने लोटले. न्यायालयाने जामीनही फेटाळला. तरीही एकाही कर्जदार पुढाऱ्याला अटक करण्याची िहमत पोलिसांनी दाखवली नाही. दुसरीकडे प्रशासक ज्ञानेश्वर मुकणे यांनी पुढाऱ्यांच्या बिगर कृषी संस्थांचे थकीत दीडशे कोटी वसुलीसाठी हप्त्याची सवलत दिली. ठेवीदारांना मात्र केवळ दहा हजार रुपयांपर्यंत ठेवींचे पसे देण्याचे धोरण घेतले. प्रशासकांच्या थकीत कर्जदार पुढाऱ्यांना सवलत व ठेवीदारांची फरफट या कारभाराने संताप व्यक्त होत आहे.\nबाराशे कोटींच्या ठेवी असलेली बीड जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बनावट कर्जवाटपामुळे अडचणीत सापडली. दोन वर्षांपासून बँकेचे व्यवहार बंद आहेत. सरकारने अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. टाकसाळे यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता छोटय़ा-मोठय़ा आणि राजकीय नेत्यांविरुद्धही कर्ज प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. मात्र, गुन्हे दाखल होऊन ६ महिने लोटले, तरी एकाही राजकीय पुढाऱ्याला अटक करण्याचे धारिष्टय़ पोलिसांनी दाखवले नाही. न्यायालयाने सर्वाचे जामीन अर्ज फेटाळले. असे असताना खासदार, आमदार, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी असलेले संचालक गुन्हा दाखल होऊनही उजळ माथ्याने फिरतात. दुसरीकडे याच पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून बँकेच्या प्रशासक पदावरून टाकसाळेंना हटवून ज्ञानेश्वर मुकणे यांची नियुक्ती केली. मुकणे यांनी मागील २ महिन्यांत पुढाऱ्यांच्या सोयीचे धोरण राबविण्यात कोणतीच कसूर ठेवली नाही. ठेवीदार हक्काच्या पशासाठी याचना करीत असताना त्यांना केवळ १० हजार रुपयांपर्यंत पसे दिले जातील, असे सांगून पिटाळले जात आहे. त्याच वेळी पुढाऱ्यांच्या अधिपत्याखाली बिगर कृषी संस्थांकडील थकीत दीडशे कोटी रुपये वसुलीसाठी त्यांच्या सोयीचे हप्ते पाडून देण्याचा प्रकार केला जात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशनीचे अर्धपीठ असलेल्या मंदिरात पहिल्यांदाच महिलांचा तैलाभिषेक\nमहावितरणचा उपमहाव्यवस्थापक १ लाखाची लाच घेताना जाळ्यात\nबीडमधील गर्भपात प्रकरणात डॉ. शिवाजी सानप यास तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा\nचार मुली, दोन महिलांसह आतापर्यंत १० पाणीबळी\nनवाब मलिक यांचे पुतळे जाळले\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 लातुरात मुलींचा ‘टक्का’ वाढला\n2 अन्न व औषध प्रशासनाला लातुरात ७१ लाख महसूल\n3 ‘दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास कारवाई’\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/noted-urdu-poet-rahat-indori-tested-corona-positive/", "date_download": "2020-09-27T05:48:14Z", "digest": "sha1:WN3N32C6Y2PYOJ2G4VESYXD2KSUSDVQO", "length": 9459, "nlines": 188, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "‘बुलाती है मगर जाने का नहीं’…हा शेर मारणाऱ्या ‘त्या’ शायरला झाला कोरोना – Lokshahi", "raw_content": "\n‘बुलाती है मगर जाने का नहीं’…हा शेर मारणाऱ्या ‘त्या’ शायरला झाला कोरोना\n‘बुलाती है मगर जाने का नहीं’…हा शेर मारणाऱ्या ‘त्या’ शायरला झाला कोरोना\n‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर सोशल मिडीयावर खुप प्रसिद्ध आहे. या शेर आतापर्यत असंख्य मिम्स आपण पहिल्या असतीलच. हा शेर ज्याने तयार केला त्या शायरालाच कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.\nप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ या शेरनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळचं घातला होता.\nकोविड के शरुआती लक्षण दिखाई देने पर कल मेरा कोरोना टेस्ट किया गया, जिसकी रिपोर्ट पॉज़िटिव आयी है.ऑरबिंदो हॉस्पिटल में एडमिट हूँ\nदुआ कीजिये जल्द से जल्द इस बीमारी को हरा दूँ\nएक और इल्तेजा है, मुझे या घर के लोगों को फ़ोन ना करें, मेरी ख़ैरियत ट्विटर और फेसबुक पर आपको मिलती रहेगी.\n“कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” असे त्यांनी ट्वटिद्वारे सांगितले आहे.\nPrevious article Video;स्वत;चा संसार पाण्यात वाहताना… असंख्य मुंबईकरांच्या संसारांना दिली मदतीची किनार\nNext article ‘या’ राज्यात जोरदार पावसाची शक्यता\nVideo;स्वत;चा संसार पाण्यात वाहताना… असंख्य मुंबईकरांच्या संसारांना दिली मदतीची किनार\nJanmashtami 2020 : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लहानग्यांना असे तयार करा \nकोरोनामुळे देशभरात मृत्यूचा तांडव..24 तासांत गाठला इतका उच्चांक…\nबापरे…24 तासांत सापडले ‘इतके’ विक्रमी कोरोना रुग्ण\nअयोध्येचे श्री राम; ठाकरे सरकारला पावणार का शिवसेनेच्या एकीकडे कॉंग्रेस दुसरीकडे हिंदुत्व\nमहाविकासआघाडी सरकारमधल्या ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nCorona Virus | कोरोनामुळे जग 25 वर्षं मागे गेलं ; बिल गेट्स फाउंडेशनचा अहवाल\n मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू\nCoronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू\nचिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा\nतीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nVideo;स्वत;चा संसार पाण्यात वाहताना… असंख्य मुंबईकरांच्या संसारांना दिली मदतीची किनार\n‘या’ राज्यात जोरदार पावसाची शक्यता\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/makarand-anaspure-plays-mumbai-dabbawala-character-in-marathi-movie-thank-you-vitthala-16557", "date_download": "2020-09-27T08:10:15Z", "digest": "sha1:FUM6XVE3SZAOJ5FQRR36ONNUA7IXLD3T", "length": 9022, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मकरंद बनला मुंबईचा डबेवाला | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमकरंद बनला मुंबईचा डबेवाला\nमकरंद बनला मुंबईचा डबेवाला\nविविधरंगी भूमिका साकारणारे मकरंद 'Thank U विठ्ठला' या आगामी मराठी चित्रपटातून मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nविनोदी अभिनयासोबतच आपल्या धीरगंभीर भूमिकांद्वारे कधी हसवणारा, तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा कसदार अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. आजपर्यंत विविधरंगी भूमिका साकारणारे मकरंद 'Thank U विठ्ठला' या आगामी मराठी चित्रपटातून मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यां���ी क्षुधाशांती केली आहे. आता हाच डबेवाला मराठी सुपरस्टार मकरंद अनासपुरेंच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nया भूमिकेच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या अनोख्या विश्वाचा वेध घेतला जाणार आहे. एकत्र रहात सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभागी घेणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचं प्रतिनिधीत्व करणारी भूमिका साकारताना आजवर केलेल्या कामापेक्षा काहीतरी खूप वेगळं केल्याचं समाधान लाभल्याची भावना मकरंद यांनी व्यक्त केली आहे. कंटाळवाणं दैनंदिन जीवन जगणाऱ्या मकरंदने साकारलेल्या डबेवाल्याला भगवान विठ्ठलाची साथ लाभल्यानंतर त्याच्यात काय बदल होतात आणि त्यानंतर त्याचा जीवनप्रवास कसा सुखकर होतो ते 'Thank U विठ्ठला' या चित्रपटात पाहायला मिळेल.\nया चित्रपटात मकरंदच्या जोडीला महेश मांजरेकर, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट असे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रदर्शित होणार आहे.\nनवाजुद्दीनने 'हिच्या'सोबत केला 'वन नाईट स्टँड'\nमकरंद अनासपुरेThank U विठ्ठलामहेश मांजरेकरदीपक शिर्केडबेवालेमराठी सिनेमा\nबेस्टच्या ताफ्यात आणखी ४० इलेक्ट्रिक बस\nबलमवा बंबई गईल हमार\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा – आरोग्य मंत्री राजेश टोपे\nगुजरातमधील दलित नेत्याची हत्या करण्यास मुंबईतून अटक\nपश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, महिला प्रवाशांना मिळणार 'हा' दिलासा\nमुंबईत कोरोनाचे २२८२ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू\nचौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा\nरणवीर सिंगनं दीपिकासोबत चौकशीदरम्यान हजर राहण्यास मागितली परवानगी\nगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/06/blog-post_13.html", "date_download": "2020-09-27T07:53:12Z", "digest": "sha1:QSGOVM3CSED4ZPELGHSKA75HWQI76MN7", "length": 16180, "nlines": 170, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "कर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा शेवटचा अंक नुकताच संपला. या नाटकाचा अन्वयार्थ एकाच वाक्यात सांगावयाचे झाल्यास काँग्रेसचे पाय जमिनीला लागले आहेत, असे सांगता येईल. कारण एकमेकांच्या विरूद्ध विखारी प्रचार करूनही काँग्रेस आणि जनता दल एकत्र आले. त्यातही काँग्रेसने पुढाकार घेतला आणि कुमार स्वामी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. स्वतःकडे अल्पत्व घेऊन सत्ता वाचविण्यात काँग्रेसला भलेही यश आले परंतु, या खेळीचा दूरगामी परिणाम पुढील लोकसभेच्या निकालांवर झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिणाम दोन प्रकारे होतील. एक तर यातून प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. कारण त्यांना कळून चुकले आहे की, ज्या प्रमाणे कमी खासदार निवडून येऊनसुद्धा कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे काँग्रेसपेक्षा एकजरी खासदार जास्त निवडून आणला तर देशाचा पंतप्रधान बनविण्यासाठी काँग्रेस नक्कीच त्यांना पाठिंबा देईल. दूसरा परिणाम असा होईल की, काँग्रेस कार्यकर्त्यांचे नैतिक खच्चीकरण होईल, एव्हाना त्यांना कळून चुकले आहे की, लोकसभेत राहूल गांधी यांची पंतप्रधान बनण्याची शक्यता कमी झालेली आहे. त्यांनी सत्ता वाचविण्यासाठी जास्त आमदार असतांनासुद्धा कमी आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री केला. तर उद्या केंद्रातही आपल्यापेक्षा कमी खासदार असलेल्या एखाद्या पक्षप्रमुखाला ते पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत.\nकाँग्रेसमुक्त भारताच्या मोहिमेला चांगलीच गति मिळाल्याने काँग्रेसला अपमानास्पदरितया कर्नाटकामध्ये जनता दलाला पुढे करावे लागले आहे. जनता दलाने दक्षिण कर्नाटकमध्ये जेथे त्यांचा त्यांचा उमेदवर निवडून येणे शक्य नव्हते त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेवून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता, हे उघड गुपित होते. याची जाणीव असूनही काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केले. यावरून काँग्रेस किती हतबल झालेली आहे आणि तिचे पाय कसे जमीनी��र आलेले आहेत, याची जाणीव झालेली आहे.\nकर्नाटकात निवडणूक निकाल आल्यानंतर अचानक राज्यपाल विजूभाई वाला यांची भूमिका केंद्रस्थानी आली. हे विजूभाई वाला तेच आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींसाठी आपली जागा रिकामी केली होती. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना कर्नाटकाचे राज्यपालपद मिळाले होते. त्यांनी आपल्या पक्षनिष्ठे पुढे राज्यपाल पदाला महत्व न देता निवडणुका नंतर झालेल्या काँग्रेस- जनता दल युतीचे बहूमत स्पष्ट दिसत असतांनासुद्धा येदियुरप्पा यांना सरकार स्थापण्यास पाचारण केले. एवढेच नव्हे तर त्यांचा शपथविधी करून घोडेबाजार करण्यासाठी भरपूर म्हणजे 15 दिवसाचा अवधी दिला. गोवा, मेघालयामध्ये पोळल्याने काँग्रेसने त्वरित हालचाल करून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व कर्नाटकाची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. यात राज्यपालांच्या निष्ठेविषयी कोणीच प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला नाही. यावरून आपल्या देशाचे राजकारण किती निगरगठ्ठ लोकांच्या हातात आलेले आहे हे दिसून येते.\nईद : मानवप्रेमाचे निमंत्रण\nएक प्रदुषण मुक्त नितांत सुंदर अनुभव - ईद-उल-फित्र\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\nमाझी पहिली रमजान ईद\nरमजान-सांस्कृतीक एकात्मीक समाजरचनेची प्रेरणा\nआदर्श माणूस घडवणारा पवित्र महिना\nरमज़ान आणि लहान मुलं\nसमस्त देशबांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nमानवता प्राप्तीचा मार्ग रमजान\nमानवतेला ईशभयाचा संदेश देणारा ‘रोजा’\n१५ जून ते २८ जून\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ\nइऩफा़क (खर्च करणे) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ जून ते १४ जून\nबेसहारा गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण\nवास्तवाचा शोध घेणारे ‘शोधन’\nजकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग\nअद्भुत लेखनशैलीचे जनक मौलाना मौदूदी\nनकबा : इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाची सुरूवात\nखरा इतिहास लोकांसमोर आणावा\n०१ जून ते ०७ जून २०१८\nऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमीडियाचे आव्हान स्विकारायला हवे\nहामिद अन्सारी, जिन्नांची फोटो आणि एएमयूमधील धिंगाणा\nशरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्माती��� पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/03/blog-post_86.html", "date_download": "2020-09-27T05:56:01Z", "digest": "sha1:RSRPR5C3CXT4UD5HNY2DRPVU2KONZQMB", "length": 33763, "nlines": 206, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "प्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nएक अज्ञात अरबी वृद्धाचे उद्गार अरबी वैद्यकीय साहित्यात प्रसिद्ध आहे. ते म्हणतात की, ‘‘कुठल्याही कब्रस्तानात झोपलेल्या लोकांना बोलता आले असते आणि त्यांना विचारले गेले असते की, तुमच्या मृत्यूचे कारण काय तर त्यातील बहुतेकांनी उत्तर दिले असते ओव्हर ईटिंग अर्थात अधिक खाणे.’’\nप्रसिद्ध अरबी डॉक्टर हारिस बिन कलीदा म्हणतात, ‘‘माणसाला मृत्यू आणणारी सर्वात मोठी सवय म्हणजे एक जेवण पचण्या अगोदर दूसरे जेवण करणे किंवा सतत काही ना काही खात राहणे’’\nहजरत अब्दुल्लाह बिन उमर रजि.कडे एक वैद्य आला आणि त्याने एक चूर्ण त्यांना दाखवून सांगितले की, ’’आपण हे खरेदी करा यामुळे अन्न पचन होते’’ तेव्हा त्यांनी त्या वैद्याला सांगितले की, ’’ मला याची गरज नाही ज्या दिवसापासून मी इस्लामचा स्विकार केलेला आहे त्या दिवसापासून पोटभर जेवण केलेले नाही.’’\nप्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी आयुष्यात पोटभरून जेवण केलेले नव्हते. प्रेषित सल्ल. यांच्या याच ’डायट प्लान’चे जर का आपण अनुसरन केले तर आपणही अनेक महाभयंकर आजारापासून दूर राहू शकतो आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतो.\nआपल्या हिताच्या गोष्टी आपल्याला माहित असूनही बऱ्याच वेळा आपण त्यावर अंमल करत नाही. त्यामुळे आपल्याला अनेकदा मोठ्या हानीला सामोरे जावे लागते. अशीच एक गोष्ट आहे ’खाणे’. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, काय खावे किती खावे परंतू, त्याची अंमलबजावणी आपल्या कडून होत नाही. परिणामी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. बरे अनेकजण आजार झाल्याबरोबर तात्काळ खाण्यापिण्याच्या सवई बदलून चांगल्या सवई अंगीकारतात. मात्र बहुतेकांना हे जमत नाही व आजारी पडल्यावर ही ते आपल्या जुण्या सवई चालूच ठेवतात. म्हणून खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवईमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून विचार केला की शोधनच्या वाचकांसाठी प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्लललाहु अलैहि व सल्लम यांनी दिलेल्या ‘डायट प्लान’ची आठवण करून द्यावी. मला यात मुळीच आश्चर्य वाटणार नाही की, हा लेख वाचल्यानंतर अनेक बुद्धीवंत आपल्या खाण्या-पिण्याच्या सवई प्रेषित सल्ल. यांच्या डायट प्लान अनुरूप करून घेतील व एक आरोग्यदायी जीवन जगतील.\nएकदा खैबरच्या विजयानंतर प्रेषित सल्ल. यांच्या साहबा (सोबती) रजि. यांनी त्या भागातील रूचकर फळे पोट भरून खाल्ली, त्यामुळे त्यांना अजीर्ण झाले, त्यांना ताप आला. त्यांनी ही गोष्ट प्रेषित सल्ल. यांना सांगितली, तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी आरोग्यदायी जेवणाचा जो मुलभूत नियम सांगितला तो खालील प्रमाणे- हजरत म्नदाम बिन यकरब रजि. यांनी ग्वाही दिली की प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या समक्ष सांगितले की, ’’इब्ने आदम म्हणजे माणसाने पोटा पेक्षा अधिक वाईट भांडे दूसरे कोणते ही भरलेले नाही. त्यांच्यासाठी तर काही छोटे-छोटे घास पुरेसे आहेत, त्यांच्या माकणहाडाला सरळ ठेवण्यासाठी. कुणाला अधिक खाण्याची आवश्यकताच असेल तर त्याने एवढे तर नक्कीच करावे की एक तृतीयांश पोट अन्नाने भरावे, एक तृतीयांश पाण्याने आणि एक तृतीयांश हवेसाठी रिकामे सोडावे’’\nतिरमीजी हदीस संग्रहात संग्रहित केलेल्या या हदीसमध्ये जेवण्या संबंधीचा जो मुलभूत सिद्धांत सांगितलेला आहे तो इतका स्वयंस्पष्ट आहे की त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. या सिद्धातांच्या कसोटीवर वाचकांनी आपापला एहतेसाब (आढावा) घ्यावा. या अनुसार जेवण होत नसेल तर ते या नुसार होईल यासाठी प्रयत्न करावेत. ’’ पोट भरून जेवणे’’ ही गैर इस्लामी पद्धत आहे. एवढी मात्र नोंद किमान मुस्लिमांनी तरी घ्यावी.\n कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. खाण्याचा अतिरेक तर अधिक वाईट. जीभेचे चोचले पुरविण्यासाठी आपण काय काय आणि किती किती खातो याचा आपल्याला स्वतःलाच अंदाज येत नाही. आपण या तीन इंचाच्या जीभेवर नियंत्रण ठेऊशकत नसू तर आपले अस्तित्वच व्यर्थ आहे. मग बाकीच्या स्वयंशिस्तीच्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही.\nवर नमूद हदीस किती महत्त्वाची आहे याचा अंदाज इब्ने अबी मासविया या पारसी वैद्याच्या या उद्गारावरून येईल की,’’मी जेंव्हा ही हदीस अबू खईस्माच्या पुस्तकात वाचली तेव्हा मला वाटले की जर लोकांनी या हदीसचे पालन करावयास सुरूवात केली तर रूग्णालये ओस पडतील व औषधालयांना टाळे लावावे लागेल.’’\nप्रसिद्ध अरबी डॉ्नटर हारिस बिन कलीदा म्हणतात, ’’माणसाला मृत्यू आणणारी सर्वात मोठी सवय म्हणजे एक जेवण पचण्या अगोदर दूसरे जेवण करणे किंवा सतत काही ना काही खात राहणे’’ शिवाय, एक अज्ञात अरबी शेख यांचे उद्गार अरबी वैद्यकीय साहित्यात प्रसिद्ध आहे. ते म्हणतात की, ’’ कुठल्याही कबरस्तानात झोपलेल्या लोकांना बोलता आले असते आणि त्यांना विचारले गेले असते की, तुमच्या मृत्यूचे कारण काय तर त्यातील बहुतेकांनी उत्तर दिले असते ओवर ईटिंग अर्थात अधिक खाणे.’’\nकमी खाण्याने अनेक फायदे इस्लामी वैद्यकीय साहित्यात नमूद आहेत. त्यापैकी काहीचा उल्लेख या ठिकाणी करणे गरजेचे आहे. कमी खाल्यामुळे पचनसंस्थेवर भार येत नाही. म्हणून ती सुरळीत आणि वर्षानुवर्षे बिना तक्रार काम करू शकते. हृदय सुदृढ आणि मेंदू प्रफुल्लित राहतो, राग कमी होतो, अवास्तव लैंगिक भावना उत्पन्न होत नाहीत, माणूस तरतरीत व सदैव आनंदी राहतो, चांगले विचार मनामध्ये येतात. अनेक मानसीक आजार उत्पन्नच होत नाहीत. रात्री झोप चांगली लागते, वाईट स्वप्ने पडत नाहीत.\nहजरत अब्दुल्लाह बिन उमर रजि.कडे एक वैद्य आला आणि त्याने एक चूर्ण त्यांना दाखवून सांगितले की, ’’आपण हे खरेदी करा यामुळे अन्न पचन होते’’ तेव्हा त्यांनी त्या वैद्याला सांगितले की, ’’ मला याची गरज नाही ज्या दिवसापासून मी इस्लामचा स्विकार केलेला आहे त्या दिवसापासून पोटभर जेवण केलेले नाही.’’\nएवढेच नव्हे तर एक महान साहबी हजरत अबु उबैदा बिन खवास रजि. यांचा प्रसिद्ध कौल आहे की,’’तुमचा विनाष अधिक खाण्यामुळे होतो तर तुमचे रक्षण कमी खाण्यामुळे होते.’’ अरबी साहित्यामध्ये असे ही म्हंटलेले आहे की, तुमच्या मूळ आई-वडिलांना म्हणजे हजरत आदम आणि हव्वा अलै. हे खाण्यामुळे संकटात सापडले होते आणि प्रलयापर्यंत त्यांच्या औलादीं (म्हणजे आपण सर्वां) समोर खाण्याचीच परीक्षा राहणार आहे.’’ असे ही म्हटले जाते की, ज्याने आपल्या जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर नियंत्रण मिळविते. कुठल्याही क्षेत्रात नेकी (पुण्या) ने यशस्वी झालेल्या लोकांच्या दिनचर्येचा आढावा घेतला तर दोन गोष्टी ठळकपणे दिसून येतात की अशा व्यक्तींचे खाणे आणि झोपणे कमी असतेे. जास्त खाण्यामुळे माणूस सुस्त पडतो व त्याची झोप पण वाढते. थोड्नयात ज्यांना आरोग्यदायी जीवन हवे असेल त्यांनी खाणे कमी करावे. याच संदर्भात हजरत बशर बिन हारिस रहे. यांचे म्हणणे प्रसिद्ध आहे, ते म्हणतात,’’ मी गेल्या पन्नास वर्षापासून कधीच पोट भरून खाल्लेले नाही. हलाल अन्न ही पोट भरून गृहण करणे योग्य नाही. ज्याला हलाल पोट भरून खाण्याची सवय लागली तर हलाल कमी पडत असेल तेव्हा तो हराम ही खाल्याशिवाय राहणार नाही.’’\nकमी जेवण्याचे अनेक वैद्यकीय फायदे सुद्धा आहेत. त्यातील एक फायदा असा की माणसाचे वजन नियंत्रणात राहते त्यामुळे तो अनेक व्या���ींपासून आपोआपच दूर राहतो. अशा लोकांना ’लाईफ स्टाईल डिसीजेस’ (जीवनशैलीचे आजार) होत नाहीत. एवढेच नव्हे तर कमी खाण्याने आपणास कर्करोगासारख्या ’लाईलाज बिमारी’ पासून दूर राहता येते. ही बाब फिजीयॉलॉजी अर्थात शरीर शास्त्राचे 2016 चे नोबेल पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक डॉ. योशीनोरी ओशूमा यांनी त्यांच्या ’ऑटोफॅगी’ या संशोधनातून सिद्ध केलेले आहे. ऑटोफॅगी हा ग्रीक भाषेचा शब्द आहे. ज्याचा अर्थ ’स्वतः स्वतःला खाणे’ असा आहे ’ऑटो’ म्हणजे स्वतः ’फागेन’चा अर्थ खाऊन टाकणे. डॉ. ओशूमीचे संशोधन व्यापक आणि्नलीष्ट असून त्यातील मतितार्थ एवढाच की, सतत अर्धउपाशी राहिल्याने माणसाच्या पेशी ह्या माणसालाच खातात. त्यात मग कँसर शरिरात निर्माणच होऊ शकत नाही. झाला तरी कमी खात राहण्याच्या सवईमुळे शरिरात निर्माण होणारे गुलूकोगॉन नावाचे आम्ल त्या पेशींना खाऊन टाकते.\nरमजानच्या रोजामध्ये ठीक हीच प्रक्रिया वापरण्यात आलेली आहे. सतत चौदा ते साडे चौदा तास ते ही 30 दिवस उपाशी राहिल्याने शरिरातील, अतिरिक्त चर्बी, रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल व अवास्तव पेशी नष्ट होतात.\nप्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी आयुष्यात पोटभरून जेवण केलेले नव्हते. प्रेषित सल्ल. यांच्या याच ’डायट प्लान’चे जर का आपण अनुसरन केले तर आपणही अनेक महाभयंकर आजारापासून दूर राहू शकतो आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतो.\nप्रेषित सल्ल. यांच्या डायट प्लान बद्दल सांगावयाचे झाल्यास त्यांचे जेवण साधेे होते. त्यात प्रामुख्याने खजूर, लौकी, जौ, फळे, दूध, उंट आणि बकऱ्याचे मांस यांचा प्रामुख्याने समावेश होता. दूसरे वैशीष्ट्ये म्हणजे ते हलाल कमाईने कमावलेले होते. तीसरे वैशिष्ट्ये म्हणजे ते कमी जेवण करीत होते. ही आहार योजना सोपी आणि सरळ आहे.\nपण आजच्या काळात जेथे काहीही खा, कितीही खा, प्रसंगी कर्ज काढून खा, चायनीज सारखे पदार्थ जे की कृत्रीम सॉसेस पासून बनवलेले असतात ते खा, 40 दिवसात अडीच किलो वजनाचे होणारे कृत्रिम चीकन खा, पिझ्झा, बर्गर सारखे मैदा आणि चीज भरलेल्या गोष्टी खा, आईसक्रीम सारखी संचित चर्बी असलेले पदार्थ खा, वरून पेस्टीसाईड (कृमीनाष्क विष) मिसळलेली पूर्णपणे अनैसर्गिक कोल्डड्र्निंस प्या, दारू- बीयर प्या, फुल्ल एंजॉय करा. अशा या तत्वज्ञानात रममाण असणाऱ्यांन�� प्रेषित सल्ल. यांची आहार योजना कदाचित आकर्षक वाटणार नाही परंतू, आधुनिक आहार योजनेची तुलना प्रेषित सल्ल. यांच्या आहार योजनेशी केल्यास कोणती योजना गुणवत्तापूर्ण व आरोग्यदायी आहे हे कळण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.\n आधुनिक जीवनशैलीचा शाप असा आहे की, माणसं तारूण्यात आरोग्य हातात असतांना अधिक पैसा कमाविण्याच्या नादात आरोग्य घालवून बसतात. आणि कमविलेल्या पैशांनी गेलेले आयुष्य परत मिळविण्याचा खुळा प्रयत्न करतात. या काळात जेव्हा टी.व्ही. आणि इंटरनेट ने माणसाला नैसर्गिक शैलीपासून पूर्णपणे डिटॅच (दूर) केले आहे. वाटलं चला प्रेषित सल्ल. यांचा डायट प्लान आपल्याशी शेअर करावा, जे खरोखर बुद्धीमान असतील ते जरूर याला फॉलो करतील. शेवटी कुरआनने सांगितलेलेच आहे ना की, ’’उपदेशापासून तेच लोक बोध घेतात जे विवेकशील आहेत’’ (सुरे बकरा आयत नं. 269). शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना प्रेषितांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या जीवनात उतरविण्याची समज द्यावी. आमीन.\n२९ मार्च ते ०४ एप्रिल २०१९\nमताची अनमोलता कळू दे\nव्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंतपीठ : विश्वशांतीची प्रयोगशाळा\nस्त्रीचा होऊ नये अपमान - हाच इस्लामचा संदेश -डॉ सब...\n२२ मार्च ते २८ मार्च २०१९\nप्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे दारिद्र्य आणि तंगीच...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nनिवडणूक आणि आपली जबाबदारी\nघरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस...\n१५ मार्च ते २१ मार्च २०१९\nइस्लाम आणि स्त्रियांचे हक्क\nटिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर\nरूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश\nस्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज\nउपासना व आज्ञापालनात अल्लाह व्यतिरिक्त कुणालाही ति...\nवंचित बहुजन आघाडीची प्रासंगिकता\n'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...\nसर्जिकल स्ट्राइक – २\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ मार्च ते १४ मार्च २०१९\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nप्रलयकाळची (कयामत) ची लक्षणे : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhunga.blogspot.com/2010/12/wish-you-very-happy-new-year.html?showComment=1293616114774", "date_download": "2020-09-27T08:15:12Z", "digest": "sha1:NSHO65HXZ6345DON3JWQIKGDOCQOAPCF", "length": 5782, "nlines": 50, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!", "raw_content": "\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nनवीन वर्ष संदेश व शुभेच्छापत्र मराठीग्रिटींग्ज.नेट वरुन साभार\nसरत्या वर्षाला निरोप देत, नवी स्वप्न - नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nवरील ग्राफिक्स तुमच्या ब्लॉग/ वेबसाईटवर लावण्यासाठी खाली दिलेला कोड कॉपी-पेस्ट करा.\nनवीन वर्ष शुभेच्छा शुभेच्छापत्र संदेश\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n२९ डिसेंबर, २०१० रोजी ३:०६ म.उ.\nधन्यवाद, नवीन वर्षाच्या शुभेच्छा\n२९ ��िसेंबर, २०१० रोजी ३:१८ म.उ.\n२९ डिसेंबर, २०१० रोजी ७:५९ म.उ.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n३० डिसेंबर, २०१० रोजी १०:३५ म.पू.\nजागतिक पुस्तक दिन - वाचते व्हा\nतुम्ही पुस्तकं वाचता का जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही\n२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.\nतर थोडक्यात सांगायचं तर या \"जागतिक पुस्तक दिनाचं\" निम्मित्त साधुन महाजालावर उपलब्ध असणारी काही ई-पुस्तकांचे दुवे खाली देतोय, ज्यावरुन आपणांस हजारो ई-पुस्तकं डाऊनलोड करता येतील. वेळ मिळाला तर नक्की पहा आणि बुकमार्क करुन ठेवा.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळस्र्किब्ड वरील श्री. विश्वास भिडे यांचे ई-बुक्सबुकगंगावरील मोफत ई-बुक्ससलील चौधरींचे नेटभेट - वरील ई-बुक्सविद्या प्रसारक मंडळ, ठाणेस्र्किब्ड वरील श्री. एस. बी. देव यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ई-बुक्सप्रबोधनकार समग्र-साहित्यचंप्र लेखनश्री तुकोबारायांचे अभंगरसिक वरील काही पुस्तकविनायक पाचलग चलीत नमस्कार नेटवर्क वरील ई-बुक्स\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kashmir-aantarrashtreey-koushalya-garjeche", "date_download": "2020-09-27T06:21:45Z", "digest": "sha1:HQWYAMH5XWOZU4HHILPAIIXXKUUQ4LZH", "length": 28756, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काश्मीरप्रश्न : आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक कौशल्य गरजेचे - द वायर मराठी", "raw_content": "\nकाश्मीरप्रश्न : आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक कौशल्य गरजेचे\nकाश्मीरमध्ये भारताने इंटरनेटवर तसेच इतर माध्यमांवर बंदी आणली होती. अफवा पसरून सामाजिक सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी ती बंदी आवश्यक होती असे मानले तरी ��शा बंदीचे फार काळ समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे किंवा इतर माध्यमांचे प्रतिनिधी काश्मीरविषयी वार्तांकन करू शकतील अशी परिस्थिती लवकरात लवकर निर्माण व्हायला हवी तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपल्या निर्णयाचे समर्थन करू शकेल.\nगेल्या सोमवारी म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ला सरकारने जम्मू व काश्मीर संबंधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. काश्मीरला स्वायत्तता देणारे घटनेतील कलम ३७० निष्प्रभ करणे, कलम ३५ अ ची वैधता संपविणे आणि काश्मीरचे द्विभाजन. सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयांवरून वेगवेगळ्या स्तरावरून चर्चा सुरू झाली. मात्र चर्चेचा प्रमुख रोख आहे तो दोन मुद्द्यांवर एक म्हणजे हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर उतरेल का आणि दुसरे, सरकारने निर्णय घेताना ना संसदेत लोकशाही पद्धतीने घेतला, ना काश्मिरी जनतेचा किंवा त्यांच्या प्रतिनिधींचा कौल घेतला. या चर्चांमधून फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही. म्हणूनच काश्मीरसंबंधातील या निर्णयाकडे भावनेपेक्षा वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. तसेच या निर्णयावरील पाकिस्तानची प्रतिक्रिया आणि त्याचे दूरगामी परिणाम याचाही फारसा उहापोह होताना दिसत नाही. खरे तर पाकिस्तानच्या प्रतिक्रियांवर भारताची काय भूमिका असावी याचा विचार करणे सद्यस्थितीत अधिक महत्त्वाचे आहे.\nसुरूवातीला जे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत त्यांचा विचार करू\nपहिला मुद्दा आहे तो या निर्णयाच्या वैधतेचा. सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेलेलेच आहे आणि या निर्णयाची कायदेशीर बाजू न्यायालय तपासेलच. सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाला अजूनतरी प्राथमिकता दिलेली नाही. पण सरकारने कायदेशीर बाजूंचा संपूर्ण अभ्यास केलेला असल्याशिवाय आणि ज्या काही कायदेशीर अडचणी निर्माण होतील याचा आडाखा बांधून त्या दूर करण्याची व्यूहरचना आखल्याशिवाय हा ठराव संसदेत मांडला नाही हे नक्की. तेव्हा सरकारचा हा निर्णय वैध ठरण्याची शक्यता अधिक आहे हे आपण जाणून घेणे गरजेचे.\nदुसरा मुद्दा आहे तो लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली हा. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी लोकहिताचा विचार प्राधान्याने करणे, त्यासाठी संसदेमध्ये अभ्यासपूर्ण भूमिका मांडणे आणि विरोधी पक्षांनी सरकारवर योग्य नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. सरकारने राज्यसभेत प्रस्ताव मांडला तेव्हा या प्रस्तावावर विचार करण्यास किंवा त्याच्या तरतुदींचा विचार करण्यास संसद सदस्यांना पुरेसा वेळ दिला नाही. पण खरे तर हा प्रस्ताव संसदेत मांडण्यापूर्वी काश्मीरमध्ये भाजपने अनेक पावले उचलली होती. अमरनाथ यात्रा स्थगित करणे, विद्यार्थांना, पर्यटकांना काश्मीरमधून परत पाठविणे, मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करणे, कलम १४४ लागू करणे इत्यादी. त्यामुळे भाजप काश्मीर संबंधात कोणतातरी मोठा निर्णय घेणार याची आशंका सर्वसामान्यांनाही होती. मग ही कल्पना संसद सदस्यांनाही असणे पर्याप्त आहे. त्यामुळे भाजपने प्रस्ताव मांडल्यानंतर या प्रस्तावावरील चर्चेची पूर्ण तयारी करून येणे अपेक्षित आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर साधक-बाधक चर्चा होऊन त्यानंतर मतदान घेतले गेले असते. असे का घडले नसावे\nएक म्हणजे भाजपने त्यांना असा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची कल्पना देऊन त्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांना राजी केले असावे. दुसरे, ३७० कलम रद्द व्हावे ही भारतातील सगळ्याच राजकीय पक्षांची इच्छा आहे. ती उघडपणे व्यक्त करण्याचा धाडसीपणा भाजपने दाखवला आणि बाकीच्या पक्षांनी संधी मिळताच भाजपला पाठिंबा दिला. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असल्यामुळे या प्रस्तावाला विरोध करण्याशिवाय काँग्रेसकडे गत्यंतर नाही. त्यामुळे जो काही दुबळा विरोध झाला तो प्रामुख्याने काँग्रेसकडून. आणि मग बहुमताचा कौल या लोकशाहीच्या निकषानुसार भाजप यशस्वी झाला.\nभाजपने काश्मीरसंबंधी निर्णय घेताना काश्मीरमधील जनतेची इच्छा, भूमिका, काश्मीरमधील राजकीय पक्षांचे नेते, तेथील संघटनांचे नेते या कोणाशीही चर्चा केली नाही. उलट तेथील राजकीय नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवले यासाठी सरकारवर खूप टीका होते आहे. ज्या लोकांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला असं सरकार सांगतंय त्या लोकांना हा निर्णय मान्य आहे का त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचे आहे. पण सरकारने मात्र दडपशाहीचा मार्ग अगदीच उघडपणे अवलंबिला आहे असंही म्हटले जातेय. सरकारने चर्चा करायला हवी हे खरं पण कोणाशी चर्चा केल्यावर काश्मिरी जनमत काय आहे ते नक्की कळेल त्यांची प्रतिक्रिया काय आहे ह��� सगळ्यात जास्ती महत्त्वाचे आहे. पण सरकारने मात्र दडपशाहीचा मार्ग अगदीच उघडपणे अवलंबिला आहे असंही म्हटले जातेय. सरकारने चर्चा करायला हवी हे खरं पण कोणाशी चर्चा केल्यावर काश्मिरी जनमत काय आहे ते नक्की कळेल काश्मीरमधील कोणत्या राजकीय पक्षांचे नेते खऱ्या अर्थाने काश्मिरी जनतेचे प्रतिनिधित्व करतात काश्मीरमधील कोणत्या राजकीय पक्षांचे नेते खऱ्या अर्थाने काश्मिरी जनतेचे प्रतिनिधित्व करतात तसे असते तर काश्मीर विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी भाजप किंवा काँग्रेसच्या मदतीची गरज भासली नसती. काश्मीरमधील राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी काश्मीरच्या विकासासाठी आणि तेथील अस्थिरता संपविण्यासाठी खरच काही पावले उचलली का हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.\nकाश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्स, हिजबुल मुजाहिदीन यासारख्या फुटीरतावादी संघटनांचे पाकिस्तानच्या आशीर्वादाने दहशतवादाशी असलेले नाते उघड आहे. १९९०नंतर काश्मीर प्रश्नाला जिहादचे रूप देण्यात या संघटनांचा मोठा हात आहे. जिहादच्या नावाखाली काश्मीरमधील तरुण वर्ग या संघटनांकडे ओढला जातो आणि दहशतवादाच्या जाळ्यात फसतो. या काळातील भारताचे काश्मीर धोरणही अजिबात स्पृहणीय नव्हते. काश्मीरकडे फक्त पाकिस्तानच्या संदर्भात बघितले गेल्यामुळे तेथील अस्थिरतेवर दडपशाही, लष्कराला विशेष अधिकार, आस्पा (आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट) असे उपाय योजले गेले. यामुळे काश्मिरी तरुण भारतापासून अधिक दूर गेला. त्यामुळेच मग काश्मीरची स्वायत्तता, “काश्मिरियत” ची जपणूक आणि ३७० कलम हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. याचा परिणाम म्हणजे भारतीय आणि काश्मिरी असे विभाजन होऊन “आम्ही आणि ते” या भावनेला खत-पाणी मिळाले. ही भावना नष्ट करण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल आत्ता जरी कठोर वाटले तरी काश्मीरमध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक ठरू शकते.\nपाकिस्तानची प्रतिक्रिया अर्थातच अपेक्षेप्रमाणे आहे. पाकिस्तानने याचा निषेध करताना भारताशी असलेले द्विपक्षीय आणि राजनैतिक संबंध संपुष्टात आणले. भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीरप्रश्न हा द्विपक्षीय चर्चेने सोडविण्याचा करार झाला असतानाही भारताने एकतर्फी निर्णय घेऊन काश्मीर गिळंकृत केले या कारणास्तव पाकिस्तानने अमेरिकेचे, चीनचे, इस्लामिक राष्ट्रांचे आणि संयुक्त राष्ट्रांचेदेखील दरवाजे ठोठावले. थोडक्यात पाकिस्तानने परत एकदा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानने १९९८मध्ये अणुचाचण्या केल्यानंतर काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील “न्युक्लीअर फ्लॅशपॉइंट” आहे असे विधान करून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावा यासाठी प्रयत्न केला होता आणि तो सपशेल फसला होता. आताही तेच झाले. भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा अशी भूमिका सर्वांनी घेतली. त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर परत एकदा एकटा पडला.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यात पाकिस्तान जरी अयशस्वी ठरलेला असला तरी हा भारताचा विजय आहे असे नाही. उलट भारतासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.\nकाश्मीर प्रश्न नक्की काय आहे, तो कसा निर्माण झाला याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी स्पष्टता नाही. भारताने काश्मीर प्रश्नाचा फारसा आरडाओरडा जागतिक स्तरावर केलेला नाही जितका पाकिस्तानने केलेला आहे. त्यामुळे भारतापेक्षा पाकिस्तानची काश्मीरविषयीची भूमिका आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला अधिक परिचित आहे. काश्मीरप्रश्नी सुरक्षा परिषदेने एकदा हस्तक्षेप केलेला असल्यामुळे आताचा भारताचा निर्णय हा कसा अवैध आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतो हे पटविण्याचा प्रयत्न पाकिस्तान सातत्याने करत राहणार.\nकुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला थोडी माघार घ्यायची वेळ आल्यामुळे तर काश्मीर प्रश्न ही पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय जनमत त्याच्या बाजूने वळविण्याची संधी आहे. त्यामुळे भारताला काश्मीरविषयीचा निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत किंवा सुरक्षा परिषदेच्या अखत्यारीत कसा येत नाही हे पटवून देता येणे गरजेचे आहे. यासाठी जिथे शक्य असेल तिथे आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक संघटनांच्या स्तरावर भारताला आपली भूमिका ठासून सांगावी लागेल.\nकाश्मीरमध्ये भारताने इंटरनेटवर तसेच इतर माध्यमांवर बंदी आणली होती. अफवा पसरून सामाजिक सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी ती बंदी आवश्यक होती असे मानले तरी अशा बंदीचे फार काळ समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तपत��रांचे किंवा इतर माध्यमांचे प्रतिनिधी काश्मीरविषयी वार्तांकन करू शकतील अशी परिस्थिती लवकरात लवकर निर्माण व्हायला हवी तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपल्या निर्णयाचे समर्थन करू शकेल.\nसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आत्ता जरी काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचे टाळले असले तरी ही परिस्थिती अशीच राहील यावर भारताने विसंबून राहू नये. आत्ता काश्मीरप्रश्नी सुरक्षापरिषदेच्या कायम सदस्यांनी हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला. पण अफगाणिस्तानातील संघर्ष संपविण्याच्या दृष्टीने अमेरिकेसाठी वाढत चालेलेले पाकिस्तानचे महत्त्व, तर हा संघर्ष संपविण्यामध्ये रशियाची भूमिका देखील असावी या गरजेतून दृढ होत असलेले रशिया-पाकिस्तान संबंध, चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे भारताने घेतलेला आक्षेप मोडून काढून या मार्गाच्या सुरक्षिततेसाठी चीनला असलेली पाकिस्तानची गरज, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये असलेल्या पाकिस्तानी समुदायाचा प्रभाव यामुळे सुरक्षा परिषदेत काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावा असा निर्णयही घेतला जाऊ शकतो. तेव्हा हे एकमत होऊ न देणे यासाठी भारताने जागरूक राहण्याची गरज आहे.\nपाकिस्तानने भारताशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत. काश्मीरमध्ये भारताने तैनात केलेले सैन्य पाहता भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे अशी आवई पाकिस्तान कधीही उठवू शकतो. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही आणि दहशतवादास कडक प्रत्युत्तर दिले जाईल असे भारताने आधीच जाहीर केले आहे. दहशतवादाविरोधात कारवाई करण्याच्या आवरणाखाली भारत प्रत्यक्षात पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे असा कांगावा पाकिस्तानने पुढे-मागे केल्यास नवल नाही. भारताने या बाबतीतली आपली भूमिका निस्संदिग्ध ठेवणे आवश्यक आहे. अंतर्गत परिस्थितीवर नियंत्रण, सीमारेषांची सुरक्षा आणि राजनैतिक स्तरावरील हालचाली या तीनही गोष्टींचा समन्वय साधणे भारतासाठी महत्त्वाचे आहे.\nआणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरविषयीचे हे नवे वास्तव जरी मान्य करता येत नसले तरी ते बदलता येणार नाही आणि स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे पाकिस्तानला आणि जगालाही पटवून देणे हे भारतासमोरचे खरे आव्हान आहे.\nडॉ. वैभवी पळसुले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, रुईया महाविद्यालय, मुंबई\nशास्त्रज्ञांचे आज मौन; उद्या विज्ञानाच्या बाजूने कोण बोलणार\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/419077", "date_download": "2020-09-27T06:13:45Z", "digest": "sha1:FANEJFLSODQQXUN7VGDKR6IEGMHLFYAR", "length": 2221, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:४०, ५ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१३:३६, ३१ मे २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने बदलले: zh:槟城)\n०८:४०, ५ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ta:பினாங்கு)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/category/agralekh/page/70/", "date_download": "2020-09-27T08:11:48Z", "digest": "sha1:CCHDCBU42WN23Z4P2IXWES26LQ7Q2FQQ", "length": 10494, "nlines": 136, "source_domain": "navprabha.com", "title": "अग्रलेख | Navprabha | Page 70", "raw_content": "\nगोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...\nबहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...\nपराकोटीची गुंतागुंत आणि वेळोवेळी मिळत गेलेली नवनवी वळणे यामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या आरुषी - हेमराज दुहेरी हत्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने राजेश व नुपूर...\nअजून खूप जायचे आहे पुढे…\nआपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....\nआम आदमी पक्षाचे ���र्वेसर्वा अरविंद केजरीवाल त्यांच्या २० आमदारांना ‘लाभाचे पद’ प्रकरणी अपात्र करण्याची शिफारस निवडणूक आयोगाने काल राष्ट्रपतींना केल्याने बर्याच काळानंतर चर्चेत आले...\nगोव्यातील पर्यटक टॅक्सी चालकांच्या मुजोरीविरोधात प्रथमच सरकार एवढ्या खमकेपणाने बंद मोडून काढण्यासाठी उभे राहिल्याचे काल दिसून आले. प्रत्येकवेळी या टॅक्सीवाल्यांच्या मागण्या घेऊन रदबदली करण्यासाठी...\nप्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणांबद्दल कुख्यात असलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगाडिया यांचे रहस्यमयरीत्या बेपत्ता होणे, काही तासांनी बेशुद्धावस्थेत सापडणे आणि नंतर...\nगोव्याच्या जनमत कौलाच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता काल ‘अस्मिताय दिस’ च्या रूपाने सरकारने साजरी केली. किंबहुना सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डने भाजपला ते करणे भाग...\nगेले वर्षभर ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या राष्ट्रीय खनिज धोरणाचा पहिला मसुदा केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाने अखेर जारी केला आहे. गेल्या वर्षी २...\nएखाद्याने विश्वासाने हात पुढे करावा आणि समोरच्याने पाठीत सुरा खुपसावा तसे कर्नाटकने म्हादईच्या बाबतीत केले आहे. म्हादईचे प्रमुख जलस्त्रोत असलेल्या कळसा आणि भांडुरा नाल्यांपैकी...\nसर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खालोखाल ज्येष्ठताक्रमावर असलेल्या चार सन्माननीय न्यायमूर्तींनी काल पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करीत केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे...\nचित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या खेळापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने श्यामनारायण चोकसी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यातील ताज्या निवाड्याद्वारे मागे घेतली आहे. मात्र, अशा प्रकारे राष्ट्रगीत...\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसम���्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2020-09-27T06:28:36Z", "digest": "sha1:FUHCWYRBT6DRZFGTQDKI4ZDBYEPLMBIL", "length": 10224, "nlines": 149, "source_domain": "raigad.gov.in", "title": "भूसंपादन- नवी मुंबई प्रकल्प मौजे – आसुदगाव, ता.पनवेल,जिल्हा रायगड स.नं. 59/8 क्षेत्र 37230 चौ.मी. जमीनीचा भूसंपाद प्रस्ताव | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी ��ाहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nभूसंपादन- नवी मुंबई प्रकल्प मौजे – आसुदगाव, ता.पनवेल,जिल्हा रायगड स.नं. 59/8 क्षेत्र 37230 चौ.मी. जमीनीचा भूसंपाद प्रस्ताव\nभूसंपादन- नवी मुंबई प्रकल्प मौजे – आसुदगाव, ता.पनवेल,जिल्हा रायगड स.नं. 59/8 क्षेत्र 37230 चौ.मी. जमीनीचा भूसंपाद प्रस्ताव\nभूसंपादन- नवी मुंबई प्रकल्प मौजे – आसुदगाव, ता.पनवेल,जिल्हा रायगड स.नं. 59/8 क्षेत्र 37230 चौ.मी. जमीनीचा भूसंपाद प्रस्ताव\nभूसंपादन- नवी मुंबई प्रकल्प मौजे – आसुदगाव, ता.पनवेल,जिल्हा रायगड स.नं. 59/8 क्षेत्र 37230 चौ.मी. जमीनीचा भूसंपाद प्रस्ताव\nभूसंपादन- नवी मुंबई प्रकल्प मौजे – आसुदगाव, ता.पनवेल,जिल्हा रायगड स.नं. 59/8 क्षेत्र 37230 चौ.मी. जमीनीचा भूसंपाद प्रस्ताव\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/arvind-krishna/", "date_download": "2020-09-27T05:49:42Z", "digest": "sha1:N2VRGE7GDAYX4K22DFBRIDOW7ZQQPZ3O", "length": 12323, "nlines": 140, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "व्यक्तीविशेष : अरविंद कृष्ण - MPSCExams", "raw_content": "\nसराव प्रश्नसंच – विषया नुसार\nव्यक्तीविशेष : अरविंद कृष्ण\nव्यक्तीविशेष : अरविंद कृष्ण\nभारताच्या उद्योग क्षेत्रातील गौरवास्पद घटना गेल्या आठवडय़ात घडली. आयबीएमसारख्या आंतरराष्ट्रीय आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे अरविंद कृष्ण यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या वित्त वर्षांच्या प्रारंभापासून ५७ वर्षीय अरविंद या पदाचा कार्यभार हाती घेतील. संगणक तसेच संबंधित तंत्रस्नेही उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातील आयबीएम ही जगातील अव्वल कंपनी. तिच्या सॉफ्टवेअर विभागाची जबाबदारीही त्यांनी हाताळली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निगसारख्या नवतंत्रज्ञानाचे पुरेपूर ज्ञान असलेल्या अरविंद यांनी समूहात यापूर्वी (२०१८ मध्ये) ‘रेड हॅट’या संगणकप्रणाली कंपनीवरील त��बाप्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे ‘आयबीएम’चे बळ वाढले होते.\nआयबीएमसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल कंपनीच्या मुख्य पदावरील अरविंद यांच्या नियुक्तीमुळे ते आता मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, अॅडोब सिस्टिीम्ससारख्या अमेरिकी तोंडवळा असलेल्या कंपन्यांच्या प्रमुखपदी असलेल्या भारतीयांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. वर्षांला सुमारे ७९.५९ अब्ज डॉलर महसूल मिळविणाऱ्या आयबीएमच्या छताखाली जगभरात ३.५० लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीचे दरडोई महसुलाचे प्रमाण हे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तब्बल ११३ पट आहे.\nदाक्षिणात्य नामसाधर्म्य असले तरी अरविंद कृष्ण हे उत्तरेतील देहरादूनचे आहेत. वडील सैन्यात होते. अरविंद यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली तसेच परिसरातच झाले. आयआयटी-कानपूरमधून त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळविली. विदेशातून त्यांनी पीएचडीही प्राप्त केली आणि नव्वदच्या दशकात आयबीएम समूहात दाखल झाले. आयबीएमची एक स्पर्धक असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती हे ज्या वेळी आयआयटी-कानपूरमधून पदवी घेऊन बाहेर पडले तेव्हा अरविंद कृष्ण यांचा त्याच शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणाचा प्रारंभ झाला होता.\nआयबीएमच्या अंतर्गत व्यवसायातच कार्यरत असलेले अरविंद यांच्याकडे कंपनीच्या क्लाऊड व्यवसायाची जबाबदारी होती. वायरलेस संपर्क यंत्रणेसाठी ओळखले जाणाऱ्या या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर सध्या जवळपास सर्वच क्षेत्रांत होत आहे. नेमके हेच ओळखून अरविंद यांनी नियुक्तीनंतर लगेचच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या प्रचंड मागणी असलेल्या हायब्रिड क्लाऊड बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचे जाहीर केले आहे. ही बाजारपेठ थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल एक लाख कोटी डॉलरची आहे. तुलनेत कमी खर्च आणि जलद वापर होऊ शकणाऱ्या या माध्यमाचा कंपनीच्या विकासाकरिता उत्तमरीत्या उपयोग करून घेण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली आहे. कंपन्या, देशाच्या सद्य अर्थस्थितीचे चित्र पाहता अरविंद यांनी याबाबत भाष्य करून ‘कमी खर्चा’तील फायद्याची चुणूकच दाखवून दिली आहे.\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram\nताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp\nअपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook\nआमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nSAI भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती : Job No 636\nचालू घडामोडी : 03 फेब्रुवारी 2020\nव्यक्तिविशेष : कर्मवीर भाऊराव पाटील\nEngineers Day 2020: अभियंता दिनानिमित्त\nव्यक्तीविशेष : ए. रामचंद्रन\nव्यक्तीविशेष : प्रा. अर्जुन देव\nआपली प्रतिक्रिया नोंदवा\tCancel reply\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nचालू घडामोडी सराव पेपर 26 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 25 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर – 24 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 23 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 22 सप्टेंबर 2020\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 31\nपोलीस भरती सराव पेपर 30\nपोलीस भरती सराव पेपर 29\nपोलीस भरती सराव पेपर 28\nपोलीस भरती सराव पेपर 27\nसराव प्रश्न संच 24\nव्यक्तिविशेष : कर्मवीर भाऊराव पाटील\nEngineers Day 2020: अभियंता दिनानिमित्त\nव्यक्तीविशेष : ए. रामचंद्रन\nचालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर\nतुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा\nहा मेसेज बंद करण्याकरिता वरील चित्रावर क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/boletin-informativo-marcha-mundial-numero-4/", "date_download": "2020-09-27T06:26:10Z", "digest": "sha1:MOSYJ4UY64WD6SEIR7G6BURJPU7VYWTD", "length": 12130, "nlines": 176, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - क्रमांक एक्सएनयूएमएक्स - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » वृत्तपत्रे » जागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स\nएका कालावधीत आम्हाला इतकी माहिती मिळाली की आम्ही त्यावर प्रक्रिया करू शकत नाही तर आम्हाला बुलेटिनचे उत्पादन थांबवावे लागले.\nजर एखाद्याने एखाद्या प्रकारे चुकीची माहिती दिली असेल तर आम्ही दिलगीर आहोत. जरी आमचा विश्वास आहे की मार्चच्या अंतिम सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच, माहिती व्हीलला आधीच इतके तेल देण्यात आले होते की प्रत्येकाला इतर मार्गांनी माहिती मिळू शकेलः फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम पूर्ण क्षमता असलेल्या आहेत.\nयेथे, उदाहरण म्हणून घेतल्या गेलेल्या या वृत्तसमूहात आम्ही एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसा घेत असलेले महत्त्व अधोरेखित करू शकतो.\nएकीकडे, मार्चचे प्रतिनिधी व्हॅटिकनमधील पोपकडून किंवा त्यांच्या शांततेसाठी कायमस्वरुपी कारवाईसाठी मार्चला पीस रन कडून मिळालेले पारितोषिक प्राप्त झाल्याचे महत्त्वपूर्ण सत्य आहे. की अर्जेंटिनामधील मेंडोज़ासारख्या प्रांतांनी प्रांतीय हितसंबंधांचा जागतिक मार्च जाहीर केला आहे.\nटीपीएएनमध्ये नवीन नगरपालिका जोडल्या जात आहेत\nदुसरीकडे, एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या प्रतिनिधींनी प्रोत्साहित केलेल्या टीपीएएनमध्ये नवीन नगरपालिकांची भर घालण्यासह, जसे इटलीमधील लुइनोचे प्रकरण, ज्यामुळे विभक्त शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याच्या कराराच्या सैन्यात प्रवेश करण्यास समर्थन मिळते, तसेच टीपीएएन, सप्टेंबर एक्सएनयूएमएक्सला मंजुरीचा अविरत थेंब, राज्य क्रमांक एक्सएनयूएमएक्सची स्वाक्षरी प्राप्त झाली होती.\nआम्ही खरं विसरू शकत नाही, त्याव्यतिरिक्त एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च देखील सुरिनाममध्ये सामील झाला आहे, दक्षिण अमेरिकेतील एकमेव देश ज्याने पहिल्या जागतिक मार्चमध्ये भाग घेतला नव्हता, जरी त्याने दक्षिण अमेरिकन मार्चमध्ये केला होता.\n16 च्या सप्टेंबरच्या 2019 पासून 1 च्या ऑक्टोबरच्या 2019 पर्यंत संक्षिप्त बातम्या\nपोप सह जागतिक मार्च बैठक\n“सिडेड वेला” मध्ये मार्च सादर करत आहे\nमार्च हा पीस रनद्वारे देण्यात आला\nक्विटो “नोव्हेंबर अहिंसक” चे समर्थन करते\nमेंडोझा मध्ये प्रांतीय व्याज मार्च\nसाल्ता शाळांमध्ये वर्ल्ड मार्च\nसॅन जोसे येथे मार्चची जाहिरात\nलँड्रिना आणि तिची मिठी तलावावर\nपनामाच्या इंट्रेमेरिकन विद्यापीठात मार्च\nकॅडिज प्रेस असोसिएशन मध्ये सादरीकरण\nसुरिनाममध्ये सक्रिय अहिंसा वाढवणे\nएक्सएनयूएमएक्सª लॉन्ड्रिना मधील ऑटोग्राफची रात्री\nवर्ल्ड मार्च कॅरापिकुइबामध्ये सादर केला गेला आहे\nकॅसरमध्ये वर्ल्ड मार्चचा खुलासा झाला आहे\nकोस्टा रिकाने शांती जाहीर केली\nईव्हीए स्पेसमध्ये शांतीचा उत्सव\nहिरोशिमा जिन्कगो बिलोबा वृक्षारोपण\nलुईनो नगरपालिका टीपीएएन मध्ये सामील झाली\n0 / 5\t(0 पुनरावलोकने)\nश्रेणी वृत्तपत्रे तिकीट नेव्हिगेशन\nवर्ल्ड मार्चमध्ये आर्ट फ्लॅशेस ऑफ आर्ट\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सए��यूएमएक्स क्रमांक\n\"वर्ल्ड मार्च माहिती बुलेटिन - क्रमांक 1\" वर 4 टिप्पणी\nPingback: वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - नवीन वर्ष विशेष - वर्ल्ड मार्च\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2018/07/", "date_download": "2020-09-27T07:02:38Z", "digest": "sha1:3P7277ODDYM7JNWECYDBOYWNGA6OQPOA", "length": 22404, "nlines": 142, "source_domain": "www.bhovra.com", "title": "July 2018 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nझाडाझडती | विश्वास पाटील\nझाडाझडती | विश्वास पाटील\nखूप दिवसांपूर्वी मित्राने सुचवलेले पुस्तक... कधी तरी वाचू ह्या विचाराने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नोंदवून ठेवलेले होते....अचानक पुस्तक समोर आल्यावर त्या नोंदीची आठवण झाली. त्यातल्या मुखपृष्ठावरील केविलवाण्या माणसांची चित्रे पाहून आतमध्ये काहीतरी भन्नाट खुराक असणार ह्याची जाणीव सुरुवातीलाच झाली होती.\nजवळपास ४८० पानांची ही कादंबरी 'भरगच्च' लिखाणाने भरली आहे. भरगच्च अश्यासाठी म्हणायचे की प्रिंटिंग करताना फॉन्ट जर अजून सुटसुटीत असता तर कमीतकमी ७०० पाने तरी नक्की झाली असती. एवढा या कादंबरीचा आवाका मोठा आहे.\nदेशाचा, राज्याचा विकास कोणाला नको असतो पण हा विकास होताना कितीजणांचे आयुष्य पायदळी तुडवले जाते..लोक आपली वडिलोपार्जित संपत्ती, घरदार, पिढी दर पिढी लावलेली झाडे, शेती भाती, देवस्थान इ. सोडून भिकेला लागतात. असेच गाव आणि देव पाठीवर बांधून देशोधडीला लागणाऱ्या धरणग्रस्तांची ही कहाणी आहे. कादंबरीत जवळपास आठ दहा वर्षांचा धावता कालखंड चित्रित केला आहे.\nकादंबरीची सुरुवात जांभळी गावातील गोम्या आणि त्याचा रेडा हल्या यांच्या साध्या वर्तनातून सुरुवात होते . सुरुवातीच्या काही पानांमध्येच गावाचे, आणि गावातल्या माणसांचे छोटेखानी वर्णन करण्यात आले आहे. रात्री गावात येणारी शेवटची एसटी आणि त्यातून परतणारी माणसे जेव्हा गावात येत नाही तेव्हा गावातल्या माणसांत चुळबूळ च���लू होते आणि इथून कथानक चालू होते. इथेच एका कॅरेक्टरचा जन्म होतो तो म्हणजे खैरमोडे गुरुजी. आणि पुढे जवळपास चारशे पानांपर्यंत खैरमोडे गुरुजी आपल्या समोर येत राहतो .\nमाझ्या आतापर्यंतच्या वाचन प्रवासातील वाचलेल्या सगळ्या कादंबरी मधला सगळ्यात जास्त भावलेला आणि सगळ्यात जास्त सशक्त नायक....खैरमोडे गुरुजी. आपली नोकरी, आयुष्य सगळे पणाला लावून धरणग्रस्तांसाठी झटणारा...खासदारांपासून कलेक्टर पासून सर्व राजकारण्यांना अधिकाऱ्यांना हलवून सोडणारा ... धरणग्रस्तांचा कैवारी...गरिबांचा देव.... खैरमोडे गुरुजी.\nखासदार शिंगाडे आपल्या मुलासाठी साखर कारखाना उभारायच्या बेतात असतो. जो पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा दाखवला जाणार नाही तोपर्यंत साखर कारखान्याला परवानगी मिळणार नसते म्हणून खासदार शिंगाडे जुने प्रकरण उरकून काढून वाघजाई नदीवर धरण बांधण्यासाठी उपोषणाला बसतो. या धरणामुळे अख्खे जांभळी गाव आणि आजूबाजूची कित्येक गावे पाण्याखाली जाणार होती. म्हणून ह्या गावातील सर्व लोकांचा या धरणाला विरोध असतो आणि यातूनच न संपणाऱ्या संघर्षाचा जन्म होतो.\nया संघर्षातून होणारी तुरुंग भरती , नंतर खासदारांची खोटी आश्वासने देऊन केलेली मध्यस्थी, वेगवेगळी आमिषे दाखवून दिलेली भलावणी, लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी दाखवलेला खोटा भाईचारा, सरकारी हमी, सरकारी बडगे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर धरणाला अंशतः मान्यता मिळते. छोटय़ा मोठय़ा विरोधा खाली हैबतीच्या बापाचा आणि आवडाईच्या नवऱ्याचा बळी घेऊन धरणाला सुरुवात होते. होणारा विरोध सरकार ताकदीवर मोडून काढते. प्रत्यक्ष गाव उठवायला निसर्गसुद्धा सरकारच्या बाजूने येऊन जोरदार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण करतो. खैरमोडे मास्तर आणि गावातील काही तरुण पोरे पुढाकार घेऊन गावातल्या सगळय़ा माणसांना सुखरूप बाहेर काढतात...गाव उठते.\nएकदाचे गाव उठते आणि खऱ्या संघर्षाला सुरुवात होतो...\nआश्वासने मोडीत निघतात...पावलापावलावर फसवणूक, निंदा, संघर्ष वाट्याला येतो....माणसाचे एकेक स्वभाव दिसू लागतात...आणि कादंबरीतील एकेक पात्र आपल्या मनावर खोलवर आघात करत जाते.\nआपल्या सावत्र आईला मेलेले दाखवून जमीन लाटणारे दत्तू सरपंच, मध्यस्थी करून गरिबांना लुबाडणारा लाला, धरणाच्या कामावर कायम नोकरी मिळावी म्हणून झगडणारा हैबती, बुलडोझरखाली चिरडला गेले��ा शिवराम, धायमोकलून रडणारी त्याची बायको, धरणग्रस्त म्हणून लग्न मोडणारी रूपा, आयुष्यभर संघर्ष करत आलेली आवडाई, दुसऱ्या गावातल्या धरणग्रस्तांची मुलगी नकुसा, पैसे खाऊन जागेची पैशाची वाटणी करणारे सरकारी कर्मचारी, खैरमोडे गुरुजींच्या संघर्षात फरफटणारी त्यांची मुलगी आणि बायको, अशोक मास्तर आणि त्याचा म्हातारा बाप, मुंबईचा सुभान दादा, धनगरांचा कुशापा राजा, धरणग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घालणारा देशमुख नावाचा नवीन धडाडीचा कलेक्टर, चांगला सरकारी अधिकारी पवार असे एकापेक्षा एक पात्र लेखकाने आपल्या दमदार शैलीत उभे केले आहे.\nनवीन वसलेल्या आणि काही सुविधा नसलेल्या गावठाणात होणारा नकुसाचे होणारे बाळंतपण मनाला चटका लावून जाते..येणारे बाळ ही अपरिमित संघर्ष करतच येते. डोंगर आणि नदीकाठची साठ सत्तर एकर जमिनीचा मालक असलेला धनगरांचा कुशापा राजा सरकारी नियमांमुळे हाती काहीच न मिळता धरणग्रस्त होऊन जातो त्याचे अख्खे गाव दुसरीकडे वसले जाते पण सरकारी नियमामुळे त्याचे पुनर्वसन होत नाही आणि अख्या जंगलात फक्त त्याचे एकट्याचे घर राहते आणि वाट्याला येतो उभा डोंगर आणि त्यामागून येणारे दारिद्र्य. मुलीच्या लग्नाखातर पैसे जमावताना दारू गाळायचे बेकायदेशीर कामही हा राजा करतो...मुलीच्या लग्नाचा हुंडा जमवण्यासाठी तो शेवटी वाघाला मारून त्याचे कातडे विकायचा निर्णय घेतो... त्यासाठी चार दिवसाचा त्याचा भर पावसात उपाशीपोटी वणवण फिरून झालेला संघर्ष....वाघ समोर आल्यावर त्याच्याशी झालेली झटापट...आणि अंगावर जखमा घेऊन वाघावर मिळवलेला विजय....पोलिसांच्या आणि वन अधिकारांच्या नजरा चुकवून शहरापर्यंत कातडे घेऊन केलेला प्रवास आणि तिथल्या दुकानदारा बरोबर पुढे घडलेला प्रसंग हा ऐका बैठकीत वाचण्यासारखा आहे.\nकुशापा राजा बराच वेळ मनात खोलवर रेंगाळत राहतो.\nमुंबईला कामाला असणारा आणि आयुष्यभर सगळ्यांचे भले करणारा सुभान दादा आणि त्याचा बहिणीच्या गावात होणारा त्याचा दुर्दैवीअंत हा ह्या कादंबरीतील अजून एक जीवाला घोर लावून जाणार प्रसंग..आपल्याला शेवटी आपल्याच गावाला नेऊन जाळावे ह्या त्याच्या एका इच्छेपायी त्याच्या पार्थिवाचा गाव, शहर, सिव्हिल हॉस्पिटल, पोस्टमार्टेम, मोटारीचा प्रवास, नदीकिनारी बंद पडलेली नाव, त्यामुळे नदी काठावरून जंगलातून कावड मधून होणार दुर्दैवी प्रवास खूपच भयानक आहे. पोस्टमार्टेम आणि दोन दिवसाच्या प्रवासामध्ये होणाऱ्या विलंबामुळे त्याचे शरीर अगदी कुजून,दुर्गंधी सुटून शेवटी फुटते आणि शेवटी शेवटी तर दह्यासारखे गळायला लागते आणि वाट बघून शेवटी खांदेकरिच त्याच्या मुलाची वाट बघत बघत नदीकिनारी त्याला ओल्या लाकडांनी अग्नी देऊन टाकतात.. मुलाच्या हातून आपल्या गावात अग्नी घेण्याचे सुख ही त्या भल्या माणसाला लाभत नाही.\nगुरुजींवर गावगुंडांकडून होणारा हल्ला, त्यांच्या लाडक्या मुलीवर होणार बलात्कार आणि इतरांसाठी आयुष्यभर झगडणारा मास्तर आपल्या मुलीला न्याय देऊ शकत नाही म्हणून हताश झालेल्या एका बापाचे वर्णन काळजाला हात घालणारेच आहे. ह्याच बोझ्याने एका दिवशी गुरुजींचा मृत्यू होतो आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना शेवटी जाळायला स्मशान ही मिळत नाही.\nहैबतीचा दगड घालून त्याच्या आईसमोर केलेला खून, तो दडपण्यासाठी पोलिसांनी केलेली अपघाती मृत्यू म्हणून नोंद....केस मागे घ्यावी म्हणून खासदाराने स्वतः गावात येऊन त्याच्याच आईला दिलेली लाच बघून आपल्यालाच राग आणि चीड येते.\nआणि शेवटी एका मंत्र्याच्या जावयाने केलेल्या जांभळी पर्यटनाचा विकास आणि त्यातून धरणग्रस्तांना काढलेल्या विशाल मोर्च्यातून वर्षोनुवर्षे तुंबलेल्या त्यांच्या मागण्या काही अंशी तत्वतः का होईना पण मान्य होतात. ह्या अश्या अवघड वळणावरच येऊन लेखकाने आपल्याला पुढे विचार करायला सोडून दिले आहे.\nपुस्तकाचा आवाका, पसारा, शब्दसंग्रह, पात्रांची गुंफण, भाषा, वर्णन सगळेच अप्रतिम आहे. एवढया मोठ्या कादंबरीत कुठेही संभाषणाची, कथेची पुनरावृत्ती नाही. पात्राची आणि कथेची मांडणी सुचिबद्ध आणि परिपूर्ण.\nपुस्तकाचे रसग्रहण (समीक्षा नाही...समीक्षा करण्याऐवढा मी मोठा नाही) हे छोटे आणि संक्षिप्त असावे ह्या मताचा आहे मी. पण ह्या कादंबरीने आणि त्यातल्या पात्रांमुळे हा मोह आवरता आला नाही.\nपु.ल., व.पु., सु.शी. ह्यांच्या काही मोजक्या कांदबरी प्रमाणे ही कादंबरी सुद्धा माझ्या फेव्हरिट लिस्ट मध्ये नेहमी वरच्या स्थानावर राहील.\n(चित्र नेट वरून साभार)\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघाराप��रीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...\nलेना होगा जनम तुम कई कई बार.....\nलेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...\nझाडाझडती | विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Husband-and-wife-coronary-attack-in-Mhaswad-city.html", "date_download": "2020-09-27T06:18:56Z", "digest": "sha1:IC54IZQMKVCFK47BYYE5RH46PJ2PZCYV", "length": 11357, "nlines": 70, "source_domain": "www.sthairya.com", "title": "म्हसवड शहरात पती पत्नीला कोरोनाची बाधा", "raw_content": "\nम्हसवड शहरात पती पत्नीला कोरोनाची बाधा\nशहरात पुन्हा भितीचे वातावरण, बाधिताचा दांडगा जनसंपर्क, प्रशासनाची वाढणार डोकेदुखी\nस्थैर्य, म्हसवड दि. ३१ : म्हसवड शहरातील महत्वाच्या ठिकाणी राहणाऱ्या पती, पत्नीचा कोरोना अहवाल हा बाधित आला असल्याने शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन बाधित पुरुष हा शहरातील दांडगा जनसंपर्क असलेली व्यक्ती असल्याने शहरवासियामध्ये आपण या व्यक्तीच्या संपर्कात तर आलो नव्हतो ना अशी चर्चा सुरु आहे, तर शहरात सापडलेला बाधित पुरुष हा दांडग्या जनसंपर्काचा असल्याने त्याची हिस्ट्री तपासण्याचे अवघड काम आरोग्य यंत्रणेला करावे लागणार आहे.\nम्हसवड शहराच्या महत्वाच्या ठिकाणी राहणाऱ्या या दांपत्याचा राहत्या घरासह शिक्षक कॉलनी, माळी गल्ली, शिवाजी चौक, व बसस्थानक परिसर असा मोठा संपर्क असुन यातील बाधित युवक हा ४ ते ५ दिवसांपुर्वी दहिवडी येथे कामानिमीत्त गेला असल्याची माहिती समोर येत असुन त्यातुनच त्याला कोरोनाची लागण झाली असल्याची चर्चा शहरात सुरु आहे, दि. २९ रोजी या दांपत्याला त्रास जाणवु लागल्याने म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने या दांपत्याचे स्वाईप तपासणी करीता पाठवले होते त्याचे रिपोर्ट दि. ३० रोजी रात्री उशीरा आरोग्य यंत्रणेला प्राप���त झाले त्यामध्ये हे दोन्ही पती पत्नी बाधित असल्याचा अहवाल आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला यामुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. यापुर्वी शहराच्या महत्वाच्या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे, यापुर्वी मयत झालेली व्यक्ती ही नामांकित होती मात्र ती शहरात कोठेही फिरलेली नसल्याने प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले होते. त्या मयत व्यक्तीच्या नंतर शहर हळुहळु पुर्वपदावर येत असताना शहरातील आणखी दोघांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असुन बाधित आलेली व्यक्ती ही शहरातील दांडगा जनसंपर्क असणारी व्यक्ती म्हणुन ओळखली जात असल्याने त्याची हिस्ट्री तपासण्याचे अवघड काम प्रशासनाला करावे लागणार आहे.\nबाधिताला पुणे वाऱ्या नडल्या\nशहरात सापडलेला युवक हा एका राजकिय पक्षाचा पदाधिकारी आहे तर त्याची पत्नी शिक्षिका असुन तिचे माहेर हे म्हसवड असल्याने सासर-माहेर असा दोन्हीकडे या दांपत्याचा वावर आहे त्यामुळे संबधितांचे अहवाल हे पॉझीटिव्ह येताच आरोग्य विभागाने या दांपत्याची दोन मुली व आई, वडील यांना क्वॉरंटाईन केले आहे. तर बाधित याने काही दिवसांपुर्वी पुणे येथे पार्टनरशिप मध्ये सुरु केले असुन त्यासाठी संबधीत युवकाचे पुणे येथे येणे-जाणे होते त्यातुनच ही बाधा झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्��ांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2020-09-27T05:56:32Z", "digest": "sha1:BJVTIWRU77CHKFXQNEYJF4ON4ICVN7WP", "length": 3220, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३८० चे - पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे - पू. ३४० चे\nवर्षे: पू. ३६७ - पू. ३६६ - पू. ३६५ - पू. ३६४ - पू. ३६३ - पू. ३६२ - पू. ३६१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/equipo-base-de-la-marcha-en-panama/", "date_download": "2020-09-27T07:44:22Z", "digest": "sha1:DRJOTG4ZYUQGEFVSM6YDOAOHP5B2F2WT", "length": 18860, "nlines": 192, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "पनामा मधील मार्चच��� बेस टीम - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » प्रेस नोट्स » पनामा मधील मार्चची बेस टीम\nपनामा मधील मार्चची बेस टीम\nबेस टीम पनामामध्ये आहे. ते वेगवेगळे उपक्रम करीत आहेतः स्वातंत्र्य संग्रहालयात, सोका गक्काई आंतरराष्ट्रीय पनामा असोसिएशन (एसजीआय) येथे माध्यमांमधील मुलाखती.\nपनामा येथे बेस टीमच्या प्रवेशापूर्वी या देशातील वर्ल्ड मार्चचे प्रवर्तक एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या प्रारंभ आणि आगमनाच्या तयारीसाठी विविध उपक्रम राबवित होते.\nत्यापैकी एक उदाहरण म्हणून, पनामाच्या आंतर-अमेरिकन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सप्टेंबरच्या एक्सएनयूएमएक्स, आंतरराष्ट्रीय शांततेच्या दिवशी क्रियाकलाप होते, जिथे शांतीचा मानवी प्रतीक पुन्हा तयार केला गेला होता, आणि जो या वेबसाइटवर आधीपासूनच प्रतिबिंबित झाला होता. लेख पनामाच्या इंट्रेमेरिकन विद्यापीठात मार्च.\nआणखी एक माध्यमांचा दौरा होता ज्यात \"न्यूक्लियर वेपन्सची समाप्तीची समाप्ती\" या माहितीपटाची जाहिरात करण्याची आवड होती.\nत्यामध्ये कूल एफएम स्टेशन्स, अँटेना एक्सएनयूएमएक्स आणि मिक्स रेडिओवरील संगीतकार झीटो बारस भेट दिली गेली, स्थानकांनी प्रौढ प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात ऐकले.\nरॉक Popन्ड पॉपच्या टोनी मांडीझने त्याच्या सोशल नेटवर्क्समधील प्रसारास पाठिंबा दर्शविला.\nत्यांच्या आगमनानंतर माध्यमांनी त्यांच्या मुक्कामाला प्रतिध्वनी व्यक्त केली.\nया प्रकाशनांपैकी एक प्रकाशने ला प्रेंसा या वृत्तपत्राच्या प्रख्यात पत्रकार जुआन लुइस बटिस्टा यांनी या डिसेंबरच्या एक्सएनयूएमएक्सच्या त्यांच्या सकाळच्या आवृत्तीत लिहिले आहेत:\nअण्वस्त्रांचे विरोधक पनामामध्ये आहेत\nएक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसाच्या भाग म्हणून परमाणु शस्त्रे वर्ल्ड विथ वॉर अँड हिंसाविरूद्ध संघटनेचे चार कार्यकर्ते काल पनामा येथे पोहोचले. गेल्या सप्टेंबरच्या स्पेनच्या माद्रिदहून एक्सएनयूएमएक्स सोडलेले कार्यकर्ते पनामा येथे तीन दिवस असतील आणि त्यानंतर कोलंबियाला रवाना होतील.\nमोर्चर्सनी स्वातंत्र्याच्या संग्रहालयात भेट देऊन त्यांच्या देशाच्या दौर्यास सुरुवात केली.\nबेस टीमने देशाच्या दौर्यास सुरुवात केली, स्वातंत्र्य सं��्रहालयाला भेट दिली जिथे आम्ही एक्सएनयूएमएक्सच्या मार्चच्या एक्सएनयूएमएक्सने पनामा येथे एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या समाप्तीची उत्सव साजरा करण्याची अपेक्षा करतो.\nया संस्थेत आपण तीन आधुनिक संवादात्मक प्रदर्शन पाहू शकता ज्यात मानवाधिकार, त्यांचे इतिहास आणि त्यांचे जीवन समर्पित आणि त्यांच्या संरक्षणासाठी समर्पित केलेले लोक स्पष्ट करतात.\nहे पनामा शहरातील अमाडोरच्या पर्यटन क्षेत्राच्या ऐतिहासिक परिसरावर आहे. या संग्रहालयाची सामग्री चैतन्य आणणारी अपवादात्मक व्याख्याने मार्गदर्शक आहेत.\n\"विभक्त शस्त्रास्त्रांच्या समाप्तीची सुरूवात\" चे सादरीकरण\nपनामा विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी सिनेमामध्ये “न्यूक्लियर शस्त्रास्त्रांची समाप्ती” या माहितीपटांचे सादरीकरण.\nसरकारांना अण्वस्त्रे प्रतिबंध निषेध करारावर स्वाक्षरी करण्याच्या आणि नागरिकांना शस्त्रास्त्र नि: शस्त्रीकरणाच्या बाजूने लावायला उद्युक्त करा.\nआपण ज्या अणू धोक्यात नकळत जगतो आहोत त्यात आपण भाग घेतलाच पाहिजे आणि त्याचबरोबर आशा निर्माण करण्यात रस ठेवताना लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.\nपाहिल्यानंतर वादविवाद झाला की ती रसाळ व ज्ञानी होती.\nत्यांनी पनामा कालव्याद्वारे मोर्चा काढला\nत्यांनी केवळ मिराफ्लोल्समध्ये पनामा कालव्याद्वारे “मोर्चा” काढण्याची संधीही घेतली.\nते मीराफ्लोरिज व्हिझिटर सेंटरमध्ये होते, एसीपी डॉक्युमेंटरीसह पुन्हा तयार केले आणि एक शानदार प्रवास अनुभवला.\nबेस टीमनेही माध्यमांद्वारे “टूर्नाई” केली आहे.\nत्यांनी ग्रॅडा गटाच्या माध्यमांना भेट दिली: एक्सएनयूएमएक्स Anन्टीना, स्टीरिओ अझुल, क्युईबो स्टीरिओ आणि कूल एफएम.\nत्यांनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये, त्यांनी एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या उद्दीष्टे स्पष्टपणे सामाजिक आणि द्वेषपूर्ण स्वरुपासह, शांतता, अहिंसा, युद्धांचा अंत, अण्वस्त्रे नष्ट करणे, पाण्यात प्रवेश करण्याची आवश्यकता, संसाधनांसह स्पष्ट केले. सर्व मानवांना अन्न आणि आरोग्य.\nविशेष म्हणजे, दूरदर्शनवर घेतलेल्या मुलाखती.\nएकीकडे, सेर्टव्ह टेलिव्हिजन स्टेशन, ज्यात त्याचे प्रसिद्ध पत्रकार एंजेल सिएरा अय्यर्झा यांनी आमची मुलाखत घेतली.\nत्याच्या सकाळच्या बातम्या न्यूज टू डे मध्ये, अगदी लवकर त्याने प्रेक्षकांकडे ‘मार्चेर्स फॉर पीस’ विषयी बातम्या प्रेक्षकांसमोर आणले.\nआणि दुसरीकडे, टीव्हीएन व्यावसायिक दूरदर्शन चॅनेल एक्सएनयूएमएक्सने आपल्या स्टार न्यूज टीव्हीएन न्यूजच्या माध्यमातून वर्ल्ड मार्चला एका सह समर्थित केले उत्कृष्ट अहवाल ज्यामध्ये त्याने एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या मार्चर्सची मुलाखत घेतली.\nया साखळीत ज्याने आमची मुलाखत घेतली ती पत्रकार रोलांडो आप्टटे होती.\nआपल्या स्पष्ट आणि अचूक प्रश्नांसह त्यांनी मुलाखत घेतलेल्या आंतरराष्ट्रीय मार्कर्सना व्यक्त करण्यासाठी आवश्यक जागा दिली.\nनिःसंशयपणे त्याने एक महान पत्रकार म्हणून आपली कौशल्ये दर्शविली.\nएक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या आंतरराष्ट्रीय बेस टीमने सोका गक्काई आंतरराष्ट्रीय पनामा असोसिएशन (एसजीआय) च्या सुविधांना भेट दिली.\nएसजीआय ही जपानमधील एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी शांती आणि अहिंसाच्या मूल्यांचा विस्तार करण्यासाठी कार्य करते.\nअभियंता कार्लोस मेयर्स, पनामा येथे त्याच्या संचालकांसह एक सौहार्दपूर्ण बैठक आयोजित केली गेली.\nआमच्या भेटी दरम्यान आणि महासंचालकांच्या बैठकीत एसजीआय कर्मचार्यांनी घेतलेले काही फोटो येथे आपण पाहू शकता.\nकोलंबियाला जाण्यापूर्वी पनामा मधील बेस टीमची ही शेवटची कारवाई आहे.\nआम्ही एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या वेब आणि सोशल नेटवर्कच्या प्रसारासह समर्थनाचे कौतुक करतो\n5 / 5\t(1 पुनरावलोकन)\nश्रेणी प्रेस नोट्स तिकीट नेव्हिगेशन\nललित कला फाऊंडेशन येथे प्रदर्शन\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T06:36:40Z", "digest": "sha1:FEONBIW5C7BKXVJ7ZWXJWYGWYEUP6G3T", "length": 18725, "nlines": 123, "source_domain": "navprabha.com", "title": "अहेर | Navprabha", "raw_content": "\nलग्न करणार्या व्यक्तींचा आपल्याशी असलेला नातेसंबंध, ऋणानुबंध किंवा मैत्रीसंबंध म्हणा त्याची पैशा�� किंवा दागिन्यांत मोजदाद करता येते का, हाच मूलभूत प्रश्न आहे. जर येत असेल तर असला अहेर हा आपल्या संबंधांची लांबी-रुंदी-उंची मोजणारं गणितशास्त्रातलं उपकरणच असतं.\n‘अहेर’ हा शब्द कानी पडला की आपल्यासमोर कोणाचं तरी लग्न, मुंज, घरप्रवेश असे प्रसंग उभे राहतात. खरं म्हणजे अहेर हे एकप्रकारचं खुशीनं दिलेलं बक्षीस किंवा उपकाराची परतफेड असावी. हा पूर्वीपासून चालत आलेला रीतीरिवाज असावा. तो कोणी व कशासाठी सुरू केला हा संशोधनाचा विषय मुलगा-मुलगी लग्न करतात ते गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी. त्याला वैयक्तिक इच्छा हेच कारण. अशा प्रसंगी अहेर कशाला मुलगा-मुलगी लग्न करतात ते गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी. त्याला वैयक्तिक इच्छा हेच कारण. अशा प्रसंगी अहेर कशाला शुभेच्छाच महत्त्वाच्या उपस्थित राहणारे एक प्रकारच्या आपुलकीनं, बंधुभावानं, मैत्रीच्या नात्यानं किंवा एक प्रकारच्या जवळिकीच्या नात्यानं येतात, समारंभात भाग घेतात, समारंभाला शोभा आणतात, समारंभाचा आनंद लुटतात, एवढंच त्यासाठी अहेर देण्याचा किंवा घेण्याचा संबंध तो काय त्यासाठी अहेर देण्याचा किंवा घेण्याचा संबंध तो काय भाग घेतला, आनंद लुटला म्हणून\nबघितलं तर अहेर तरी कसले-कसले असतात कपडे, घरात वापरण्याच्या वस्तू, संसारोपयोगी वस्तू, प्रासंगिक किंवा विशेष प्रसंगी उपयोगी पडणार्या वस्तू; एवढ्यापर्यंत योग्य नसलं तरी एकवेळ ठीक. पण दागिने, रोख पैशांची पाकिटं असला अहेर मात्र विलक्षण व निव्वळ अनाठायीच कपडे, घरात वापरण्याच्या वस्तू, संसारोपयोगी वस्तू, प्रासंगिक किंवा विशेष प्रसंगी उपयोगी पडणार्या वस्तू; एवढ्यापर्यंत योग्य नसलं तरी एकवेळ ठीक. पण दागिने, रोख पैशांची पाकिटं असला अहेर मात्र विलक्षण व निव्वळ अनाठायीच लग्न करणार्या व्यक्तींचा आपल्याशी असलेला नातेसंबंध, ऋणानुबंध किंवा मैत्रीसंबंध म्हणा त्याची पैशात किंवा दागिन्यांत मोजदाद करता येते का, हाच मूलभूत प्रश्न आहे. जर येत असेल तर असला अहेर हा आपल्या संबंधांची लांबी-रुंदी-उंची मोजणारं गणितशास्त्रातलं उपकरणच असतं. असला अहेर करण्यासाठी कोण जवळचा, कोण दूरचा, किती दूरचा असलं परिमाण बाळगावं लागतं; एक प्रकारचं नफा-तोटा कोष्टक किंवा ऍसेट-लायाबिलिटीचा ताळेबंद ठेवावा लागतो\nअलीकडच्या काळात मात्र पत्रिकेवर ‘कृपया अहेर आण�� नये’ असे छापलेले आपल्या नजरेस पडते. असे छापण्याची पद्धत किंवा प्रथा मला आठवते त्याप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षांपासून म्हणजे आमच्या बालपणाच्या वेळेपासून कधीतरी सुरू झाली. अशा प्रथेची कोणीतरी श्रीगणेशा केली व अन्य लोकांनी ती गिरवायला प्रारंभ केला. आम्ही त्यावेळी विनोदानं म्हणत असू की, पत्रिकेवरची ही खास विनंती नसून अहेराची आठवण करून देणारी सूचनाच आहे. ज्या कोणाला अहेर घ्यायचाच नाही त्यांनी तो घेऊच नयेत, चक्क नाकारावा. पैशांचं पाकीट असेल तर ते ज्या खिशातून बाहेर काढलं असेल त्या खिशात त्याची रवानगी करतील. हाच तर अहेर न घेण्याचा मोठेपणा त्यासाठी ‘कृपया अहेर आणू नये’ असल्या विनंत्या कशाला त्यासाठी ‘कृपया अहेर आणू नये’ असल्या विनंत्या कशाला अशाप्रकारे अहेर घेण्याचं बंद केलं असतं तर व पाळलं असतं तर अहेराची प्रथा मागच्या पन्नास वर्षांत पूर्णपणे बंद झाली असती अशाप्रकारे अहेर घेण्याचं बंद केलं असतं तर व पाळलं असतं तर अहेराची प्रथा मागच्या पन्नास वर्षांत पूर्णपणे बंद झाली असती पुष्कळशा लोकांची अहेराच्या फासातून किंवा पाशातून मुक्ती झाली असती\nअहेराचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकप्रकारचं उसनं वाणं असतं, कर्जच असतं आपण अहेर म्हणून जे स्वीकारतो त्याचा हिशेब ठेवावा लागतो; देणार्याचं नाव, दिलेली वस्तू व तिची किंमत, पैसे असतील तर ती रक्कम वगैरे वगैरे. हे कर्ज आपल्याला कधीतरी फेडायचं असतं. आपल्या घरची कार्ये कमी असतील व आपल्याला अहेर केलेल्यांच्या घरची कार्ये जास्त असतील तर परतफेडीचा हिशेब मात्र चुकतो. आयपेक्षा व्यय अधिक होतो. त्यामुळे अशा बाबतीत अहेर फेडण्याच्या समाधानापेक्षा आपल्या खिशाला बसलेली ‘खोट’ नको तो अहेर म्हणण्याची पाळी आणतो\nदुसरं असं की आपल्याला मिळालेल्या अहेराची त्यावेळची किंमत व आता परतफेड करताना मोजावयाची किंमत तरी कुठे सारखी असते वस्तूंचे, दागिन्यांचे भाव सदैव चढेच असतात, ते आणखी नुकसानकारक वस्तूंचे, दागिन्यांचे भाव सदैव चढेच असतात, ते आणखी नुकसानकारक रोख स्वरूपात मिळालेल्या अहेराची त्यावेळची किंमत व त्या रकमेची आजची किंमत म्हणजे क्रयशक्ती तरी कुठे सारखी असते रोख स्वरूपात मिळालेल्या अहेराची त्यावेळची किंमत व त्या रकमेची आजची किंमत म्हणजे क्रयशक्ती तरी कुठे सारखी असते म्हणून होतं काय तर आ��ल्याला अहेराची परतफेड चक्रवाढव्याजासह करावी लागते हे निश्चित\nवस्तूंच्या स्वरूपात मिळणारा अहेर पण फायद्याचा असतोच असं नाही. एकाचसारख्या चार-चार वस्तू येतात; कुकर, मिक्सर, ज्यूसर, घड्याळं अशा. अशा वस्तूंचा दैनंदिन कामात उपयोग किती व कसा करायचा शिवाय आज असल्या सगळ्या वस्तू आपल्याकडे असतातच. त्यामुळे जादा झालेल्या वस्तूंची रवानगी माळ्यावर होते, नाहीतर ‘फुक्याफुकी’ कोणाला तरी दान कराव्या लागतात. कुठलाही दुकानदार असल्या वस्तू घेऊन त्यांच्या बदल्यात आपल्याकडच्या नवीन वस्तू देण्याचा व्यवहार करत नाही. आपणही त्या कोणाला पैशांच्या बदल्यात विकू शकत नाही. एकंदरीत ‘अव्यवहारेषुव्यवहार’ आपल्या नशिबी येतो. यावर एक नामी उपाय मात्र आहे, तो म्हणजे, ज्यांच्याकडून असल्या वस्तू अहेर म्हणून आल्या असतील त्यांच्याच ‘गळ्यात’ त्या बांधायच्या. पण त्यासाठी त्यांच्या घरी होणार्या कार्याची वाट पाहावी लागेल\nनवीन प्रथेप्रमाणे ‘अहेर आणू नये’ऐवजी ‘आपला बहुमूल्य आशीर्वाद हाच अहेर’ असं छापलं जातं. ‘आपली उपस्थिती हाच अहेर’ असंही एक पाऊल पुढे जाऊन छापलं जाऊ शकतं. यापेक्षा ड्रग्जपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी ‘से नो टू ड्रग्ज’ अशी जी मोहीम राबवली जाते तशी ‘से नो टू अहेर’ अशी पण राबवली तर परिणामकारक होईल. ‘हुंडा’ हा बंदी असलेला प्रकार आहे. अर्थात बंदी असलेले प्रकार चोरट्या मार्गाने चालतातच. अहेराला बंदी घालण्याची मागणी अजूनतरी कोणी केलेली नाही व तसं करण्याचा ‘प्रकाश’ कोणाच्या डोक्यात पडलेला नाही. कर्ज जसं बुडवतात तसा अहेरपण आपण बुडवू शकतो, परतफेडीचं बंधन झुगारू शकतो. पण ज्यांच्या हे स्वभावात नाही त्यांच्या बाबतीत अहेर हा जरी रोग कसा नसला तरी एक प्रकारचं ‘दुखणं’ मात्र असतं. म्हणूनच अहेर न देणं व न घेणं हाच जालीम उपाय ठरू शकतो म्हणजे खरी मुक्ती\nपण लक्षात कोण घेणार\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ���्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nप्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...\nगद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण\n(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...\nदिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल\nशशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार\nपौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...\nदत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sitaram-ghandat-finally-joined-nationalist-congress-party-presence-ajit-pawar-346962", "date_download": "2020-09-27T07:06:30Z", "digest": "sha1:NHPHPI77SF25M4QKDRQX4AMCZGQIXKES", "length": 18009, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोठी बातमी : अजित पवार यांच्या उपस्थितीत 'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश | eSakal", "raw_content": "\nमोठी बातमी : अजित पवार यांच्या उपस्थितीत 'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश\nखरंतर घनदाट यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश बरेच दिवस मागे पडला होता. घनदाट विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुक होते.\nमुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी दोघांचं स्वागत केलंय.\nकोरोना क���ळात बरीच संकटं असताना अनेक राजकीय घटना घडतायत. मात्र महाविकास आघाडीत सगळे एकत्र काम करतायत. \"याआधी घनदाट मामा यांना तिकीट हवं होतं, म्हणून ते आले होते. पण त्यावेळी आम्ही देऊ शकलो नाही.\"आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचं स्वागत करतो असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार म्हणालेत.\nसर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख\n....म्हणून मागे पडलेला पक्षप्रवेश\nखरंतर घनदाट यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश बरेच दिवस मागे पडला होता. घनदाट विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुक होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. बाबाजानी दुर्राणी यांनी देखील घनदाट यांच्या तिकिटासाठी शब्द टाकून पहिला होता. मात्र त्यावेळचे विद्यमान आमदार मधुसूदन केंद्रे यांचं तिकीट कापून घनदाट यांना उमेदवारी देण्यात अडचणी येत होत्या. म्हणून घनदाट यांचा राष्ट्रवादी प्रवेश मागे पडला होता. आज अखेर त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झालाय.\nपरभणी जिल्ह्यातील माजी आमदार सिताराम घनदाट यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह @NCPspeaks मध्ये आज जाहीर प्रवेश केला. त्यांचं व अन्य मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. pic.twitter.com/cTifUj1LeB\nमहत्त्वाची बातमी : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारी CBI ची टीम परतली दिल्लीला, आता 'असा' होईल पुढील तपास\nकोरोना काळात शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं महापाप\nयेत्या काळात जिल्हापरिषद, तालुका पंचायत आणि सहकाराच्या निवडणुका आहेत. यंदा पावसाने मोठं नुकसान केलंय, तिथे सरकार लक्ष ठेऊन आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असताना त्यांना पैसे न मिळोत असं काम काम केंद्र सरकारने केलंय. परदेशात कांदा निर्यात होत असताना त्याचा चांगला दर शेतकऱयांना मिळत होता. पण त्याला थांबवण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. यामुळे केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचं सगळ्यांना दिसतंय. यावेळी केंद्राने कांडा निर्यात बंदीचा निषेध केलाय. काळ शरद पवार पियुष गोयल यांना भेटलेत. शरद पवारांनी त्यांना याबाबतचा निर्णय मागे घेण्यास सांगितलंय. सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे. कोरोना काळात शेतकऱ्या���ना अडचणीत आणण्याचं महापाप केंद्राने केलंय. केंद्राने हे थांबवलं पाहिजे असंही अजित पवार म्हणालेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभटकी कुत्र्यांची दहशत कायम, गेल्या 6 महिन्यात प्रतिदिन 23 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा\nमुंबईः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च अखेरीस लॉकडाऊन सुरू झाले आहे. याकाळात बहुतांश ठिकाणी कडकडीत बंद असताना भटकी कुत्र्यांची दहशत कायम...\nNCB कडून दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलचे मोबाइल फोन जप्त\nमुंबईः अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन...\nभाजप, मनसेला दे धक्का शेकडो कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये एंट्री\nनाशिक : भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. २६) राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करत दे धक्का...\nमहापालिकेला बसणार आर्थिक फटका; नाशिकला दीडशेपैकी पन्नासच इलेक्ट्रिक बस\nनाशिक : इंधनावरचे अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने ‘फेम इंडिया’अंतर्गत देशभरात इलेक्ट्रिक बस देण्याची योजना आखली आहे....\nराष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया\nमुंबईः शनिवारी भारतीय जनता पक्षानं नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय...\nजागतिक पर्यटन दिन : साईंच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारुपास...\nपाथरी ( जिल्हा परभणी) : सबका मलिक एक हें असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साई बाबांचे जन्मस्थान असलेले पाथरी येथील भव्य मंदिर पाहण्यासाठी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/effective-options-to-fight-the-coronavirus.html", "date_download": "2020-09-27T06:05:01Z", "digest": "sha1:P2OSSGE7TJWSWRUIDSD2SGPTJZXAN5VN", "length": 9919, "nlines": 66, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कोरोनापासून सुरक्षित रहाण्याचे सॅनिटायझरशिवायचे हे प्रभावी पर्याय... - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुक्तरंग / कोरोनापासून सुरक्षित रहाण्याचे सॅनिटायझरशिवायचे हे प्रभावी पर्याय...\nकोरोनापासून सुरक्षित रहाण्याचे सॅनिटायझरशिवायचे हे प्रभावी पर्याय...\nकोरोनाचा प्रादुर्भाव देश-विदेशात वेगाने वाढत आहे. यामुळे, आरोग्य संस्थांकडून संक्रमण टाळण्यासाठी सततची खबरदारी घेण्यास सांगितले जात आहे. हा व्हायरस बराच काळ पृष्ठभागावर राहू शकतो आणि लोक त्याला स्पर्श करतात आणि कोणतीही खबरदारी न घेता शरीरावर घेतात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्राथमिक पाऊल म्हणून सॅनिटायझरचा वापर झपाट्याने वाढलेला आहे.\nप्रत्येक व्यक्तीला महागडे सॅनिटायझर किंवा उपलब्धता होईल किंवा विकत घेणे शक्य होत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आपणाला आपल्या आरोग्याशी तडजोड करावी लागेल. कानपूरच्या एफजीके हॉस्पिटलचे जनरल फिजीशियन डॉ मोहित मैथानी यांनी काय सांगितले ते जाणून घ्या.\nसॅनिटायझर म्हणून स्पिरीट वापरले जाऊ शकते. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतात आणि यामुळे संसर्ग रोखला जातो. हे वैद्यकीय स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहे.\nहे एक चांगले सॅनिटायझर आहे. त्यात फक्त पाच टक्के पाणी असते, म्हणून त्यात पंचवीस-पंचवीस टक्के अतिरिक्त पाणी (उकळलेले आणि थंड केलेले) मिसळा आणि नंतर ते स्वच्छ कुपीमध्ये भरा. हे आपल्याला संक्रमणापासून वाचवेल. इथिल अल्कोहोल कोणत्याही वैद्यकीय दुकानात उपलब्ध आहे.\nसाबणाचा वापर कोणत्याही व्हायरसचा वरचा थर तोडण्यास फारच सक्षम असतो. हे लक्षात ठेवा की, जेव्हा जेव्हा हात धुता तेव्हा कमीतकमी चाळीस सेकंदासाठी फेस बनवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा नंतरच हात स्वच्छ कापडाने पुसून घ्या.\nदारावरचा हात आणि कोणत्याही प्रकारच्या कागदाला स्पर्श केलेला हात तेथे लावण्यापूर्वी आणि नंतरही ते हात स्वच्छ करण्यास विसरू नका.\nखोकला आणि शिंकताना एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाला असेल आणि त्याने तोंड झाकले नसेल तर हा कोरोना व्हायरस सहा फूटांपर्यंत जाऊ शकतो.\nहे देखील शक्य आहे की, एखाद्या संक्रमित व्यक्तीला खोकला आणि शिंक आल्यानंतर, कोरोना व्हा���रस पृष्ठभागावर असेल, तर तो दहा मिनिटांपासून ते एक तास,दोन तास अंतरात संक्रमित होऊ शकतो.\nप्लास्टिकवर सर्वात अधिक काळ\nयूएस व्हायरस इकोलॉजी ऑफ रॉकी माउंटन लॅबोरेटरीचे प्रमुख व्हिन्सेंट मुन्स्टर यांच्या मते, कमीतकमी हवेत असताना कोरोना व्हायरस सर्वात जास्त काळ प्लास्टिकवर राहू शकतो\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2010/10/2-mysore-ooty-part-2.html", "date_download": "2020-09-27T06:20:59Z", "digest": "sha1:A7772YPRCSC4RY4WN5NMTX4BIZJHPBLZ", "length": 9542, "nlines": 175, "source_domain": "www.bhovra.com", "title": "मैसूर ऊटी भाग 2 / Mysore Ooty Part 2 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nदरवाज्यावर असणाऱ्या मूर्ती / Statues at Door\nदरवाज्यावर असणाऱ्या मूर्ती / Statues at Door\nमाझी बायको विजू / My wife Viju\nगणेश मूर्ती पूर्ण देवाळासहित /Ganesha with Temple\nसुजित नारळ पाणी घेऊन /Sujit with Coconut\nपेट्रोल पंप वरचा बगीचा /Garden at petrol pump\nपेट्रोल पंप वरचा बगीचा /Garden at petrol pump\nपेट्रोल पंप वरचा बगीचा / Garden at petrol pump\nपेट्रोल पंप वरचा बगीचा / Garden at petrol pump\nटिपू सुलतान च्या किल्ल्याचा प्रवेशद्वार Entrance to Historical place Tipu Sultan's fort\nहैदर अली च्या राज्यकाळात बांधलेली मस्जिद /Masjid built during Hyder Ali's kingdom\nकिल्ल्याच्या आत मध्ये /Inside the Fort\nतेव्हा चे सैनिकांची घरे आता पोलिसांची घरे/ Then Soldiers quarters now Police quarters\nश्री रंगानाथास्वामी चे मंदिर (भगवान विष्णू) चे मंदिर /Shri Ranganathswami (Vishnu) Temple\nश्री रंगानाथास्वामी चे मंदिर (भगवान विष्णू) चे मंदिर /Shri Ranganathswami (Vishnu) Temple\nश्री रंगानाथास्वामी चे मंदिर (भगवान विष्णू) चे मंदिर /Shri Ranganathswami (Vishnu) Temple\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...\nलेना होगा जनम तुम कई कई बार.....\nलेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...\nवर्तक नगरची जानका देवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F?page=5", "date_download": "2020-09-27T07:38:19Z", "digest": "sha1:AHHH7XH5OXHXQ5SO3MU4IGXYD5XQ6VTA", "length": 5127, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगणेशोत्सवात मेट्रोचं बॅरिकेट्स मागे सरकवणार\nएमएमआरडीएच्या नकारानंतर महापालिकेनं तोडलं अनधिकृत बांधकाम\nमोनोमागचं शुक्लकाष्ठ संपेना, कंत्राटदारांची पाचपट जादा दराची मागणी\nकुणाचे रस्ते, कुणाचे खड्डे आणि बदनामी कुणाची\nगिरण्यांच्याच जागेवर की पनवेलमध्ये घर हवंय\nडाॅ. आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडांचा बळी\nमागाठाणे परिसरातील रहिवाशांनो, ��� जुलैला घ्या विशेष काळजी\nघाटकोपरसारखी विमान दुर्घटना झाल्यास कोर्टाकडे बोट दाखवू नका- उच्च न्यायालय\nविलेपार्ले ते चारकोप परिसर २४ जूनला अंधारात\nपालिकेव्यतिरिक्त रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी सरकारचीच - महापौर\nमुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं\nपर्यावरण दिनानिमित्त एमएमआरडीएची स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T08:11:00Z", "digest": "sha1:UUT7DH7TWXUPDPSYOIF3D3GRIFKLBDO2", "length": 5942, "nlines": 111, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "इलेक्ट्रॉनिक्स - आपल्या बहुतेक गरजेसाठी उच्च प्रतीची उत्पादने", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\n1 परिणाम 12-299 दर्शवित\nलोकप्रियतेनुसार क्रमवारी लावा सरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा नवीनतमनुसार क्रमवारी लावा किंमत क्रमवारी: उच्च कमी किंमत क्रमवारी: ते कमी\nशेवटी, आपण नवीनतम इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ब्राउझ करू शकता\nवायरलेस चार्जर मॅग्नेटिक डेस्क दिवा\nस्मार्ट फ्लोर रोबोट व्हॅक्यूम क्लीनर\nरेट 4.80 5 बाहेर\nस्वयंचलितरित्या मागे घेण्यायोग्य चार्जिंग केबल\nगिटार वायरलेस सिस्टम ट्रान्समीटर\nउच्च झूम मोनोक्युलर प्रोफेशनल टेलीस्कोप\nमिनी पोर्टेबल एअर कंडिशनर\nइलेक्ट्रिक हायड्रॉलिक फ्लोर जॅक\nस्मार्ट हँडहेल्ड गिंबल स्टेबलायझर\nडेस्कटॉप वॉल-पुल-अप आळशी कंस\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) मच्छर विकर्षक Wristband\nरेट 5.00 5 बाहेर\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज बॅग सौंदर्य आणि आरोग्य कार अॅक्सेसरीज रोजचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाग केस घर लहान मुले स्वयंपाकघर मेकअप पुरुष पाळीव प्राणी फोन अॅक्सेसरीज क्रीडा आणि मनोरंजन प्रवास महिला\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/790_prafullata-prakashan", "date_download": "2020-09-27T07:06:39Z", "digest": "sha1:CA3DRAFPZJXCTR5NSXGTNHX2NCU4BFQT", "length": 25364, "nlines": 514, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Prafullata Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\n\"प्रवास करणं हा केवळ छंद नाही. ते एक वेड आहे. त्या वेडापायी आपला देश आणि अनेक परदेश पालथे घातले. त्या प्रवासाच्या असंख्य स्मृती आहेत. त्यापैकी ह्या काही शलाका. वाचकाला प्रवासास उद्युक्त करणार्या.\"\nकस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित कादंबरी.\nइस्त्रायलमध्ये ज्याप्रकारे जगभरातील ‘ज्यूंना’ एकत्रित करुन त्यांचे एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आले, त्याच धर्तीवर बलुचिस्तानमधील ‘बुग्ती मराठा’ हा जेमतेम दोन लाखांचा समाज भारतात आणून त्यांचे महाराष्ट्रात पुनर्वसन करावे अशी लेखकाची तळमळीची विनंती आहे.\nBase Campvarun (बेस कॅम्पवरुन)\nबेस कॅम्पवरुन महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभवकथन\nभारतातल्या तीर्थस्थळांच्या आख्रायिका ऐकताना मला त्या थोतांड वाटत नाहीत.\nयुनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या 913 स्थळांपैकी 28 स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तु आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली अरण्यस्थळे आहेत.\nहे पुस्तक तौलनिक दृष्ट्या समजून घेणे आत्मपरीक्षणासाठी उपयुक्त ठरेल आणि ह्यातूनच मराठीचा विकास घडू शकेल.\nया कादंबरीत मिरोलँड नावाचा देशाच्या ईशान्य टोकावरचा एक प्रदेश आहे. शिवाय सौम्य नावाचा एक इसम आहे. त्याची बायको सावली वारल्यानंतर तिच्या आठ्वणींसोबत तो मिरोलँडमध्ये केंद्रीय विद्यापीठात नोकरीवर आलाय. पण ही काही सौम्यची एकट्याची गोष्ट नाहीये. कारण सौम्यच्या मानेवर सावलीचं भूत सवार आहे. खरंखुरं भूत. शिवाय शेतीची थोडीफार अभ्यासक आणि प्रत्यक्षातही थोडी शेती...\nकायदा आणि कत्तल यांना नाकारून करुणेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाला आवाहन करून विनोबांनी लाखो एकर जमीन भूदानात मिळवली. जगात कोणालाही आजतागायत याची पुनरावृत्ती करता अली नाही. एकमेवाद्वितीय असाच हा प्रयोग होय. ज्ञानसाधना, परहिततत्पर, निःस्वार्थ सेवक, सेवातत्पर असणाऱ्या साधकाची आणि चळवळीची ही कहाणी.\nसहय पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळया कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे.\nहे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते. समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन, समाजकारण-राजकारण यांचा फेरफटका घडवते.\nDainandin Vidnyan (दैनंदिन विज्ञान)\nDaryadil Dara Shikoh (दर्यादिल दारा शिकोह)\n एक सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक विचारवंत आणि या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचा खरा पाईक\nदेवयोद्धा - (तीन खंड आणि एक पुस्तिका) थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदीप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक कादंबरी\nडोंगरयात्रा या क्रीडेविषयी संपूर्ण मार्गदर्शन\nमहराष्ट्रातील २८८,गुजरातेतील ६,कर्नाटकातील १,अशा २९५ दुर्गांचे आरखडे\nअर्ध राज्यचं काय ,सुईच्या अग्रावर मावेल इतका या भूमीचा धूलीकणही मी जिवंत असेपर्यंत त्यांना मिळणार नाही.\nअक्षरं, शब्द, वाक्यं यांच्या ओळी रचत जातो. त्याच्या लिहिण्याची सुरुवात कुठून होते शेवट कुठे होतो मधे काय पसरलेलं असतं त्याला काय सांगायचं असतं त्याला काय सांगायचं असतं आणि लपवायचं काय असतं आणि लपवायचं काय असतं याचा अंदाज बांधण्याच्या खटाटोपातले एका लेखकाचे तीन संदर्भ.\nअशक्य ते शक्य करणं,निदान कुवतीनुसार तसा अथक प्रयत्न करणं शक्य असतं हे मनोहर सप्रे यांच्या जगण्याचं सूत्रं\nमावळी बोलीत व्यक्त झालेले आजवर बाजुला राहिलेले अनुभवविश्व प्रकाशात आणण्याचा प्रयत्न म्हणुन महत्वाचा आहे. आज तो पुस्तकरुपाने येत आहे.\nअस्सल अनुभवावर आधारित असलेला हा नागालँड आणि ईशान्य भारताचा फेरफटका वाचकांना नक्की आवडेल.\nलेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला\nगांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी\nपेश करतो तो पेशवा.....पेशवा म्हणजे छ्त्रपतींचा सरकारकून...छत्रपतींनी पेशवेपदाचे रुपांतर ’मुख्यदिवाण’, ’नेता’,’पंतप्रधान’ या बिरुदावलीत केले...\nमहाराष्ट्राचा मराठी तमाशा समजून घ्यायचा असेल तर सोपान खुडे लिखित ‘फड रंगला तमाशाचा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे. - डॉ. रामचंद्र देखणे\nअरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे याच जन्मी झालेल्या पुनर्जन्माची ती चित्तरकथा आहे \nसफर लेह-लडाखची या पुस्तकातील तपशीलवार माहितीच्या आधारे तुम्ही जम्मू-काश्मीर, लेह-लडाख परिसरात बिनदिक्कतपणे भटकायला जाऊ शकता.\nविश्वशांती व मानवतेसाठीचा सुसंवाद\nलेखिका सौ. गीता आदिनाथ हरवंदे ह्या पुस्तकासाठी त्यांनी विविध परशुराम मंदिरे आणि दुर्गम स्थळांचा प्रवास करून माहितीचा खजिना, परशुरामांचा सहवास लाभलेला प्रदेश, त्यांची तपोस्थाने, विद्याभ्यासाच्या प्रांताचा, विविध देवतांच्या सहवासाचा आलेख व त्यासाठी केलेला प्रवास, यात्रावर्णन दिले आहे.\nवास्तववादाचे चित्रण हे कोणत्याही अर्थाने वास्तवाची निव्वल नक्कल नसते. घटनेच्या अगदी आंतरगाभ्यात शिरकाव करुन घेण्याचा तो एक मार्ग असतो. वास्तववाद बोलका व रेखीव असेल तर विचारांचे अधिष्ठान पक्के समजावे.\nटाकीचे घाव म्हणजे दगडाच्या खाणीत सापडलेल्या हि-याचे आत्मकथन आहे.\nवस्त्र विणताना उभा धागा म्हणजे ताणा आणि आडवा धागा म्हणजे बाणा. ताणबाणा एकत्र गुंफले की वस्त्र निर्माण होतं. माणसाच्या आयुष्यातही ताणाबाणा असतो. त्यामुळे आयुष्यचं विणकाम सुबक आणि रेखीव होतं. राजवंशांना वस्त्रं पुरवणारा उच्च प्रतीची वस्त्रं विणणारा, दोन पुराणं असणारा स्वकुळ साळी समाज उच्च दर्जाचा कलाकार आहे. त्याला रेशीम, सुती धागा, रंग ह्यांचं पूर्ण ज्ञान...\nलेखिका मंगला सामंत यांचे विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होणार्या लेखांचा हा वाचनिय संग्रह. विवाह आणि विवाहसंस्थेवर, विवाहाला धरून येणारा सेक्स या विषयासंबंधातील काही लेख यात आहेत. आज विवाह न करता अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार्या तरुण गटाला, तसेच विवाहित प्रौढ व्यक्तींना आणि जेष्ठ नागरिकांना सुद्धा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2015/06/401/", "date_download": "2020-09-27T07:07:41Z", "digest": "sha1:4VXNT4EHTMAUPEWXC6P2CAORCM557TJJ", "length": 7633, "nlines": 71, "source_domain": "www.sudharak.in", "title": "अराजकतेचे व्याकरण – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n‘केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गाना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठय़ा प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल.\nPrevious Previous post: इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/patients.html?page=1", "date_download": "2020-09-27T05:53:45Z", "digest": "sha1:PZ6KSAXAF5RBDQL5FCVWWQEKJUHG75PD", "length": 7283, "nlines": 131, "source_domain": "zeenews.india.com", "title": "patients News in Marathi, Latest patients news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nऔरंगाबाद | खासगी रुग्णालयांकडून लूट\nदेशभरात एका दिवसात पुन्हा वाढले हजारो रुग्ण; परिस्थिती चिंताजनक\nकारण हा आकडा सातत्यानं ....\nफॅटी लिव्हर आजार बनतेय धोक्याची घंटा, जाणून घ्या\nयकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण होते\nबिग बी म्हणतात, कोरोनामुळं मानस्थिती ढासळतेय....\nविलगीकरणात कसे आहेत अमिताभ बच्चन....\n कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजारांहून अधिकने वाढली\nकोरोनाला रोखण्यासाठी सर्व परिंनी प्रयत्न सुरु\n२४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येत धास्तावणारी वाढ\nअनेक दिवसांनी मुंबईत दिवसभरात आढळले १ हजाहरून कमी कोरोनाबाधित\nपुण्यात मात्र परिस्थिती चिंताजनक\nजळगाव | जळगाव जिल्ह्यात आज १८३ नवे रुग्ण\nऔरंगाबाद | दोन दिवसांत कोरोनाचे ६१७ रुग्ण\nरुग्णालयात कोरोना रुग्णांचा डान्स व्हिडीओ व्हायरल\nया व्हिडीओमध्ये कोरोना रुग्ण सर्वकाही विसरुन डान्स करताना दिसतायत.\nमुंबई | देशांत २४ तासांत ४० हजार नव्या रूग्णांची नोंद\nमुंबई | देशांत २४ तासांत ४० हजार नव्या रूग्णांची नोंद\n मंत्री आदित्य ठाकरे यांचा दावा चुकीचा - डॉ. निरज हातेकर\nलातूर | पहिल्याच दिवशी कडकडीत लॉकडाऊन\nमोठा दिलासा : मागील चोवीस तासांत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nदेशातील एकूण रुग्णांचा आकडा...\nमुंबई | कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांवर\nअनिल अंबानींची दैना; घरातले सर्व दागिने विकले, मुलाकडूनच कर्ज घेण्याची वेळ\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-lockdown-social-distance-and-depression-dr-avinash-bhondave-marathi-article", "date_download": "2020-09-27T08:10:06Z", "digest": "sha1:GCYQQOYECJLJ63B4UJZJTU5BGK3YJQIA", "length": 29457, "nlines": 163, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health Lockdown, Social Distance and Depression Dr Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nलॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि मनोव्यथा\nलॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि मनोव्यथा\nसोमवार, 25 मे 2020\nकोरोनासारख्या प्राणघातक विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग, होम क्वारंटाइन, आयसोलेशन हेच उपाय सध्या या आजारावर उपलब्ध आहेत. मात्र, या सक्तीच्या लॉकडाउन काळात अनेकांना एकटे रहावे लागत आहे, काहींना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागत आहे, तर काहींनी आपली जिवाभावाची माणसे या आजारामुळे गमावली आहेत. अशात लोकांमध्ये चिंता, नैराश्य, भय, व्यसनाधीनता यांचे प्रमाण वाढून मानसिक आजार बळावताना दिसत आहेत. त्यामुळे वेळीच या मानसिक आजाराची लक्षणे, त्यावरील उपाय जाणून घेणे गरजेचे आहे...\nकोरोना विषाणू मानवाच्या शरीरात श्वासामार्गे जातो आणि त्यामुळे श्वसनसंस्थेच्या विकारांची लक्षणे निर्माण होतात. म्हणजे घसा दुखणे, खोकला येणे, छातीत न्युमोनिया होऊन दम लागणे आणि या सर्वांबरोबर खूप कडक ताप येणे, ही लक्षणे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. पण ही विषाणूजन्य साथ अप्रत्यक्षरीत्या हजारो माणसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवायलासुद्धा कारणीभूत होते आहे. कोरोनाच्या साथीपासून स्वतःला वाचवण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग हा उपाय सांगितला जातो. दोन माणसातले हे अंतर कोरोनाच्या प्रसाराची शृंखला खंडित करण्यासाठी वापरले जाते आणि आजचे हे लॉकडाउन म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग सक्तीने पाळले जाण्यासाठी केली जाणारी उपाययोजना आहे. हे फिज��कल डिस्टन्सिंग आणि हा लॉकडाउन मानवी शरीराला होणाऱ्या या दुर्धर आजारापासून वाचवणारा असला, तरी नेमक्या याच गोष्टींमुळे लोकांमध्ये अनेक तऱ्हेचे मानसिक त्रास झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येत आहे.\nकोरोनाच्या साथीमध्ये ज्यांना या विषाणूची बाधा होऊन ते आजारी पडले, रुग्णालयात १४ दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस आयसोलेशन वॉर्डात राहून परत घरी आले, ज्यांना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाइन व्हावे लागले, ज्यांचे जवळचे कुटुंबीय अथवा नातेवाईक या साथीमध्ये दगावले अशा व्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे मानसिक त्रास आढळून आले.\nआज कोरोनाच्या बेलगाम वाढत्या साथीमुळे, टेलिव्हिजनवर सतत ऐकू येणाऱ्या अमर्याद वाढत चाललेल्या आकड्यांमुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण होते आहे. या साथीत मला काही होईल का माझ्या कुटुंबीयांना काही त्रास तर होणार नाही ना माझ्या कुटुंबीयांना काही त्रास तर होणार नाही ना हे विचार मनात घर करू लागतात. त्यात जर कोणी परगावी अडकले असेल, कुणाची मुले किंवा आईवडील परराज्यात किंवा परदेशात असतील, तर या विचारात भर पडते... आणि चिंता सुरू होते. लॉकडाउनमुळे असलेला रिकामा वेळ आणि मन यामध्ये चिंतेचा भस्मासुर निर्माण व्हायला वेळ लागत नाही.\nचिंता म्हणजे भावनिक आणि शारीरिक स्वरूपाचा एक अनुभव असतो. अनेकदा चिंता म्हणजे सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा अाविष्कार असते. काही वेळेस ती एखाद्या प्रसंगाबद्दल मनात होणारी चलबिचल व्यक्त करणारी भावना असते. जेव्हा एखादी व्यक्ती चिंतातूर होते, तेव्हा तिला सतत अस्वस्थ वाटते, मनात एक प्रकारची हुरहुर वाटत राहते. ही भावनिक लक्षणे असतात. त्याचवेळेस हृदयातली धडधड वाढणे, धाप लागणे, हातापायाला कापरे सुटणे, घाम फुटणे, पोटात गोळा येणे अशी शारीरिक लक्षणेसुद्धा चिंतेच्या आजारात कमी-जास्त प्रमाणात दिसून येतात.\nज्या व्यक्तींना आधीच 'अँक्झायटी डिसॉर्डर' म्हणजे दुश्चिंतेचा आजार असतो, त्यांना हे त्रास प्रकर्षाने जाणवतात.\nचिंता ज्यांच्यामध्ये निर्माण होते, त्या व्यक्तींमध्ये निर्माण होणारी लक्षणेही तितकीच महत्त्वाची ठरतात.\nकारणाशिवाय किंवा छोट्याशा गोष्टींचीही चिंता वाटणे.\nस्नायू ताठरल्यासारखे किंवा खेचल्यासारखे वाटणे.\nहृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधडणे.\nछातीत दुखणे किंवा भरल्यासारखे वाटणे.\nजुलाब होणे किंवा पोटात गडगडल्यासारखे वाटणे.\nओकारी येणे व मळमळणे.\nचिडचिडणे किंवा उतावीळ झाल्यासारखे होणे.\nहातापायाला घाम सुटल्यासारखे वाटणे.\nचिंतीत मनाने झोप येत नाही. तळमळणे, धाप लागणे होते. याचबरोबर श्वास अडकतो.\nचिंतेच्या दीर्घकालीन आजारात पोट आणि आतड्यांशी संबंधित लक्षणे अधिक आढळतात.\nकुठल्याही गोष्टीची भीती वाटणे ही एक सहज प्रवृत्ती असते. मोठमोठ्या पराक्रमी वीरांनाही कशाचे ना कशाचे भय हे वाटतच असते; पण कधी कधी या भीतीचा अतिरेक होतो आणि ज्याबद्दल भीती वाटते त्यापासून पळ काढण्याची केविलवाणी, अवाजवी धडपड संबंधित व्यक्ती करू लागते. ते भय आणि त्यातून त्याच्या मनात निर्माण झालेली भयावह परिस्थिती नको, अशा तीव्र इच्छेने तो वेडापिसा होतो. अनेक असंबद्ध गोष्टी करू लागतो, भयातिरेकाने त्याचे वागणे, बोलणे बदलते. त्याच्या शरीरातही काही तीव्र लक्षणे निर्माण झाल्यासारखे त्याला वाटू लागते. अशा प्रकारची भीती सहन करण्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते. यालाच 'भयगंड' किंवा 'फोबिया' म्हणतात. हा एक प्रकारचा अतिचिंतेचा विकार मानला जातो. ठराविक गोष्टींची भीती वाटणारे 'स्पेसिफिक फोबिया' सर्वसामान्यपणे खूप आढळतात.\nआज कोरोनाच्या साथीमध्ये हेच घडतेय. जगभरात कोरोनाच्या भीतीमुळे लोकांमध्ये कमालीचे भय निर्माण झाले आहे. लोकांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सर्वत्र कोरोनाचाच विषाणू दिसतोय. घराबाहेर पडलो तर कोरोना अंगावर जमा होईल. वर्तमानपत्रे हाताळली, तर त्यातून कोरोना होईल. नोटांमधून, भाज्या-फळांमधून, किराणा सामानातून, अनेक गोष्टींतून कोरोना होईल अशी भीती लोकांना वाटते आहे. एसी लावू की नको, योगासने करताना घरातील फरशीला हात लावला, तर कोरोना होईल, आइस्क्रीम खाल्ले तर कोरोना होईल अशा लक्षावधी प्रकारची भयसंपदा आज निर्माण झाली आहे.\nयामुळे अनेक परिणाम दिसून येतायेत, मोलकरणी कामावर आल्या तर त्यांच्याद्वारे कोरोनाची लागण होईल, म्हणून अनेकांनी त्यांना कामावरून कमी केले. डॉक्टर दवाखान्यात जातात, त्यांच्याकडून कोरोनाची लागण आपल्याला होईल, म्हणून डॉक्टरांना आपल्या सोसायटीत राहू नका म्हणणारे अनेक लोक आज आहेत. हे सारे अनाठायी भयाचे प्रकार आहेत. अशा भयातून काही शारीरिक लक्षणे आढळून येतात.\nअतिजलद श्वासोच्छ््वास किंवा गुदमरल्याची भावना.\nछातीत धडधडणे, अस्थिर वाटणे.\nरात्री अचानक किंचाळत झोपेतून उठणे.\nडोके जड होणे, चक्कर येणे.\nमनावरील ताबा जाणे, मृत्यू येईल असे वाटणे.\nअवयवांना बधिरता किंवा मुंग्या येणे.\nहात-पाय गार पडल्याची भावना निर्माण होणे.\nया मनोविकारात एखादी व्यक्ती एखादी अतिसामान्य क्रिया सतत करत राहते. आपल्याकडे याला चळ किंवा मंत्रचळ असेही म्हणतात. यामध्ये एखादे काल्पनिक चित्र किंवा तीव्र इच्छा किंवा ऊर्मी मनामध्ये अचानक, सातत्याने यायला लागते आणि कितीही प्रयत्न केले तरी जात नाही. त्यातून सतत कपडे, भांडी धूत बसणे, हात धूत राहणे, त्यामुळे स्वत:ला अपराधी ठरवत राहणे अशा कृती होत राहतात. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी हात स्वच्छ धुणे आवश्यक असते. घरातील आणि कार्यालयातील स्वच्छता खूप गरजेची असते. स्वच्छता ठेवणारी माणसे आपल्याला केव्हाही आवडतात. स्वच्छतेमुळे मन कसे प्रसन्न राहते. वातावरण सुखद वाटते. पण स्वच्छतेची कृती जेव्हा मर्यादेपलीकडे जाते, तेव्हा त्याला 'मंत्रचळ' म्हणतात. गेल्या दोन महिन्यांत अशा विकारांच्या व्यक्तींमध्ये २० ते २५ टक्के संख्यात्मक भर पडली आहे, असे काही मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.\nजानेवारीपासून सुरू झालेली कोरोनाची साथ आज साडेचार महिने झाले, तरी आटोक्यात येत नाहीये. २५ मार्चपासून सुमारे दोन महिने होत आले, तरी लॉकडाउन पूर्ण उठण्याची लक्षणे दिसत नाहियेत. अनेकांची कामे, व्यवसाय ठप्प झालेत, कर्जांचे डोंगर वाढत चालले आहेत. ही सर्व कारणे अनेक व्यक्तींना जीवनाबाबत आणि भविष्याबाबत निराश करत आहे आणि यातूनच नैराश्याचा आजार मोठ्या प्रमाणात मूळ धरतो आहे.\nनैराश्य ही मनाची उदासीन अवस्था असते. मानसिक आजारात सर्वाधिक आढळणारा हा आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते. दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. आजमितीला २० ते ३० टक्के व्यक्तींमध्ये हा आजार निर्माण होऊ लागला असल्याचे काही मानसरोग तज्ज्ञांचे मत आहे. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.\nनेहमीच्या जीवनातील अनिश्चितता, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो आहे. काही व्यक्तींना कमालीच्या तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते आहे. एरवीच्या काळात अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो आणि परिणामी नैराश्य येऊ शकते. त्यामुळे कोरोनाच्या साथीमधील 'न भूतो न भविष्यती' अशा प्रसंगात हा तणाव आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य ही एक अपेक्षित गोष्ट आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, एचआयव्ही, इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्याला कारणीभूत असतात. आता कोरोनाच्या भीतीची त्यात भर पडली आहे. नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.\nमद्यप्राशन किंवा धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये लॉकडाउनच्या काळात त्यांच्या व्यसनांच्या वस्तू न मिळाल्याने त्यांना विथड्रॉवल सिम्प्टम्स येऊन त्रास झाला. त्यात मद्यविक्री पुन्हा सुरू झाल्याने अनेकांनी मधला उपास भरून काढला. अतिरिक्त मद्यसेवन हा एक मानसिक आजारच मानला जातो.\nकसे टाळावेत मानसिक आजार\nकोरोनाचे हे संकट येत्या अनेक महिन्यांपर्यंत कदाचित वर्षभरातही पूर्णपणे ओसरणार नाही. कोरोनाच्या साथीत लॉकडाउनच्या काळात निर्माण झालेल्या या काही विशेष मानसिक त्रासांना टाळण्यासाठी काही नियोजन करावेच लागेल. त्याकरता आपली जीवनशैली बदलावी लागेल. आपल्या दिनक्रमात अनेक गोष्टींचा नव्याने समावेश करावा लागेल.\nदिनचर्येचे, कामाचे वेळापत्रक करावे लागेल.\nटेलिव्हिजनवरील बातमीपत्रे दिवसातून एक किंवा दोन वेळेसच पहावीत.\nसोशल मीडियावर कोरोनासंबंधी चर्चा करू नये. अवास्तव माहिती, पोस्ट्स किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत.\nनिरनिराळ्या सूचनांबाबत सतर्क रहावे, पण त्यांच्या आहारी जाऊ नये.\nहात धुताना आपण संसर्ग टाळण्यासाठी करतो आहोत की उगाच आपल्या मनाच्या समाधानासाठी, याकडे लक्ष पुरवावे.\nस्वच्छता पाळून घरात थांबून राहण्याचा रोज नव्याने निश्चय करावा.\nआपला छंद जोपासावा. वाचन, फोटोग्राफी, गाणी ऐकणे, नवे-जुने सिनेमा पाहणे, कोडी-शब्दकोडी सोडवणे इत्यादी.\nगायन, वादन, नृत्य, चित्रकला, ओरिगामी अशी एखादी कला अवगत असल्यास तिचा पाठपुरावा करावा. वेळेचा सृजनात्मक उपयोग करावा, सुप्त गुणांना व्यक्त होऊ द्यावे.\nझोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा आणि आहार नियमित करावा.\nघरातील व्यक्ती, नातेवाईक, मित���र, मुले-नातवंडे यांच्याशी टेलिफोनवरून अथवा व्हिडिओ कॉल्सवरून नियमित संपर्क ठेवावा.\nघरातील आवराआवरीची कामे, कपाटे-कागदपत्रे लावणे, पुस्तके लावणे याकडे लक्ष पुरवावे.\nमेडिटेशन, ध्यान याद्वारे मनाची एकाग्रता वाढवावी. त्याने ताण नक्की कमी होईल.\nदैनंदिन धावपळीत आपण श्वासही अर्धवट घेतो, परिणामी अनेक विकार अथवा व्याधी कायमस्वरूपी येऊन चिकटतात. चिंता, नैराश्यासारख्या कोणत्याही मानसिक विकारात दीर्घ श्वास घेत राहिल्यास छातीवर येणारे दडपण, सतत होणारी धडधड नक्कीच कमी होते.\nएखादा मानसिक त्रास जास्त वाटत असल्यास डॉक्टरांचा अथवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nमनात चिंता, नैराश्य सतत घर करून राहत असतील तर लेखन करावे. आपल्या चिंता, प्रश्न कागदावर लिहून काढावेत. शक्य असल्यास दैनंदिनी लिहावी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/maha-metro-rail-recruitment/", "date_download": "2020-09-27T07:32:00Z", "digest": "sha1:7IZUMXSSRNQBZHNOOWZMHM4NUAYWL3FT", "length": 16767, "nlines": 319, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे Maha Metro Pune Bharti 2020 For 56 Posts | MAHA JOBS", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्य�� सामील व्हा\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 56 जागांसाठी भरती २०२०.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: नियंत्रक, स्थानक नियंत्रक, वरिष्ठ शाखा अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ शाखा अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ.\n⇒ रिक्त पदे: 56 पदे\n⇒ नोकरी ठिकाण: पुणे\n⇒ अंतिम तिथि: 7 मार्च 2020\n⇒ आवेदन का पता: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411 001.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411 001\n♦जिल्हा नुसार जाहिराती (District Wise Jobs)♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n♦शिक्षणानुसार जाहिराती (Education Wise Jobs)♦\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी बीबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/llamamiento-intervencion-onu-en-bolivia/", "date_download": "2020-09-27T08:29:10Z", "digest": "sha1:XUMAMXMGGVR2IJW3UL2DL2EXI63A3SXW", "length": 14651, "nlines": 169, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "बोलिव्हियामध्ये संयुक्त राष्ट्र संघाचा हस्तक्षेप कॉल - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » अधिकृत संप्रेषणे » बोलिव्हियामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या हस्तक्षेपाची मागणी\nबोलिव्हियामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या हस्तक्षेपाची मागणी\nसंयुक्त राष्ट्रसंघाने सत्ता चालविण्याच्या घटनेनंतर चालू असलेल्या वर्णद्वेषाच्या हिंसाचाराच्या विरोधात हस्तक्षेप करावा म्हणून वर्ल्ड मार्चचा आवाहन.\nराज्य हिट नंतर प्रगतीपथावर वर्णद्वेषाच्या उत्तेजनाला प्रोत्साहन देणारी हिंसाचाराच्या वेव्हच्या विरोधात बोलिव्हियामध्ये यूएनने व्याप्ती करण्यासाठी शांतता आणि नोव्होलियन्ससाठी जागतिक मार्चला बोलवा.\nजागतिक शांतता आणि अहिंसा वर्ल्ड मार्चने \"बंडखोर\" च्या संयोजकांना प्रोत्साहन देणा ind्या आदिवासी लोक आणि शेतक against्यांविरूद्ध द्वेष मोहिमेच्या चौकटीत जातीयवादी हत्याकांड टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला बोलिव्हियामध्ये संयुक्त राष्ट्रात तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. स्थिती ”अलीकडे आली.\nदुसरीकडे शांततेचे समर्थन करणे कठीण आहे OEA या सत्ता चालविण्यापूर्वी बोलिव्हियामध्ये निवडणुकांचा पाठपुरावा करण्यासाठी उपस्थित राहून नवीन निवडणुका घेण्याची शिफारस केली होती.\nछळ आणि हिंसाचाराच्या कृतींबद्दल आपल्याकडे आलेल्या साक्षींबद्दल आपली तीव्र चिंता व्यक्त करताना गृहयुद्ध होऊ शकले नसते म्हणून माजी राष्ट्रपती इव्हो मोरालेस यांनी राजीनामा दिल्याचे आम्ही स्वागत करतो आणि मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांचे स्वागत केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. स्वदेशी आणि शेतकरी पुरुष आणि स्त्रियांविरूद्ध बंडखोरीच्या संघटनेत एकत्रित जातीवादी गटांनी.\nच्या प्रस्तावाचा आम्ही पुनरुच्चार करतो जागतिक मार्च कोणताही संघर्ष, ज्या स्तरावर उद्भवू शकतो तो विचार न करता शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने सो���विला जातो.\nहिंसाचार लोकांना माघार घेण्यापासून व दु: खाचा निषेध करते. अहिंसा हेच भविष्य घडविते.\nशांती आणि अहिंसा साठी जागतिक मार्च\n3.7 / 5\t(6 पुनरावलोकने)\nश्रेणी अधिकृत संप्रेषणे तिकीट नेव्हिगेशन\nपीस बोटमधील आयसीएएन संस्था\nमार्च मेक्सिकोमध्ये आपला अजेंडा विकसित करतो\n\"बोलिव्हिया मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेसाठी आवाहन\" वर 1 टिप्पणी\nचौथ्या पुन्हा निवडणुकीसाठी सामाजिक निषेध म्हणून 14 वर्षांच्या सरावानंतर इव्हो मोरालेस बोलिव्हिया सोडले नाहीत\nएखाद्या स्वदेशी आणि मेस्टीझो देशात, जातीय संघर्ष आणि शेवटी देशी नसलेल्या नेत्याची छेडछाड यावरून वर्णद्वेषाची पुष्टी करणे अजूनही शक्य आहे काय, परंतु मेस्टीझो (एव्हो मोरालेस एकल मूळ भाषाच समजत नाही किंवा बोलत नाही)\nहिंसाचारविना 21 दिवस अनिश्चित काळातील बेरोजगारी अज्ञात आहेत, ज्याने पोलिस आणि सशस्त्र दलांना भूमिका घेण्यास प्रवृत्त केले, हे भटक्या सरकारच्या बाजूने नव्हते तर लोकसंख्येच्या बाजूने होते, ज्यांना आतापर्यंत असंख्य जखम आणि तीन मृत्यूचा सामना करावा लागला. आंदोलकांची बाजू, आणि सरकारच्या बाजूने कोणी नाही\nइव्हो मोरालेसने सोडल्याच्या क्षणापासूनच संघर्ष, मृत्यू आणि हिंसाचार उत्पन्न करणार्या सशस्त्र गटांच्या सक्रियतेमुळे त्यांचे परतीचे औचित्य वगळता येईल का\nसंधीसाधू हितसंबंधांपासून दूर असलेल्या मध्यस्थी विकल्पांविषयी किंवा राजकीय शांततेसाठी राजकीय स्थानापेक्षा अधिक वचनबद्धता आहे का\nसध्याच्या जगाच्या सामाजिक आणि वैयक्तिक संकटात भ्रष्टाचार, खंडणी आणि पचकुटी म्हणून स्वत: ची गुंतवणूक करणा had्या एव्हो मोरालेस यांच्यासारख्या ढोंगीपणाने युक्त असलेल्या सरकारांचा नाश देखील यातून सोडला गेला आहे काय\nआम्ही 2 मिमीचे समर्थन करणे सुरू ठेवतो कारण आम्हाला माहित आहे की आम्ही मॉडेल, कल्पना आणि विश्वास यांच्या संकटाच्या मध्यभागी राहत आहोत ज्यात आपल्या सर्वांचा समावेश आहे. शीत युद्धाची जडत्व म्हणून आपल्या बाजूची बाजू मांडण्याचा प्रश्न जरी असला तरी आपल्या अमेरिकन लोकांच्या भावना आणि सखोल अनुभव धर्म, श्रद्धा किंवा विचारसरणीस योग्य नाहीत. आणि तरीही त्या दिशेने कुशलतेने प्रयत्न करीत असले तरीही, राजकीय आणि गैर-वांशिक संघर्षाभोवती निर्माण झालेल्या या हिंसाचारावर ख��ल शहाणपणा आणि प्रामाणिक अंतःकरणाने मात केली आहे.\nडॅनियल मॉरिसियो रोड्रिगिज पेना\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/category/agralekh/page/103/", "date_download": "2020-09-27T07:51:00Z", "digest": "sha1:CQ273II6SWMREBMR3G4ASM544BFXK45O", "length": 10240, "nlines": 136, "source_domain": "navprabha.com", "title": "अग्रलेख | Navprabha | Page 103", "raw_content": "\nगोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...\nबहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...\nपराकोटीची गुंतागुंत आणि वेळोवेळी मिळत गेलेली नवनवी वळणे यामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या आरुषी - हेमराज दुहेरी हत्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने राजेश व नुपूर...\nअजून खूप जायचे आहे पुढे…\nआपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....\nमुंबईजवळ अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमीपूजन नुकतेच झाले खरे, परंतु ज्या शिवाजी महाराजांनी ‘मराठा तितुका मेळवावा’ म्हणत अवघ्या मराठी माणसाला एका...\nनिवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच गोव्यात केला. गडकरी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यापाशी विकासाची दृष्टी आहे....\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक भ्रष्टाचार केल्याचे भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी ते जाहीर करीन तेव्हा मोठा भूकंप होईल, रीड माय लिप्स\nनिवडणूक आयोगाने देशातील दोनशेहून अधिक नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या आर्थिक व्यवहारांची छाननी करण्यास आयकर विभागाला सुचवले ते अतिशय योग्य पाऊल आहे. काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईतून राजकीय...\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर घटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कोट्यवधी कामगारांच्या भविष्याच्या पुंजीवर हळूच डल्ला मारणारा आहे. भविष्य निर्वाह निधी हा निवृत्तीनंतरच्या जीवनाचा...\nया विशाल देशाच्या ईशान्य कोपर्यात घडणार्या गोष्टींकडे क्वचितच आपले लक्ष जाते. मणिपूर आज धगधगत असूनही राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे त्याकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही. गेला...\nकॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोव्यातील पहिल्यावहिल्या सभेतून त्यांनी नोटबंदीसंदर्भातील आपले जुनेच युक्तिवाद मांडले. नोटबंदी ही १ टक्का गर्भश्रीमंतांसाठी आहे आणि ती ९९ टक्के...\nनोटबंदी आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरील गदारोळात संसदेचे संपूर्ण हिवाळी सत्र वाया गेले आहे. विरोधक आणि सत्ताधारी असे दोघेही याला जबाबदार आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या...\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/14/Coronated-in-vca-.html", "date_download": "2020-09-27T08:12:58Z", "digest": "sha1:ZYLGAWFJRAL2DULOK7YAEVXSN424UV5E", "length": 4095, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " व्हीसीएमध्ये कोरोनाबाधित ? - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "\n- सात दिवसासाठी बंद राहणार व्हीसीए\nशहरात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस दिवस वाढत असून कोरोनाने आता सर्वीकडे आपली पायमुळे रोवली आहे. संयुक्त अरब अमिरीती येथे होणाèया आयपीएलमध्येही काही खेळाडू कोरोनाबाधित सापडले होते. त्यामुळे कोरोना नाही असे एकही क्षेत्र आता उरलेले नाही. शहरातील सिव्हील लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट संघटना- व्हीसीए येथे देखील कोरोनाबाधित सापडले असून व्हीसीए कार्यालय १५ ते १९ या काळासाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहीती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवसांपुर्वी टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे मैदाने देखील बंद करण्यता आली होती. त्यामुळे सर्व खेळाडूंनी घरीच सराव केला. क्रिकेटपटू देखील आभासी माध्यमातून फिटनेस करीत होते. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने सर्वच क्षेत्र पुर्वव्रत होउ लागली आहे. भारतात सोडून इतर ठिकाणी क्रिकेटही कोरोना नियमांच्या आधारे सुरु झाले आहे.\nभारतातही क्रिकेट सुरु व्हावे या उद्देशाने प्रयत्न सुरु होते. याच पाश्र्वभुमीवर व्हीसीए प्रशासन देखील क्रिकेटसाठी कधी परवागनी मिळते याची वाट बघत होते. त्यादृष्टीने मैदानाची देखभाल आणि मैदान खेळण्यासाठी सज्ज मिळावे यासाठी कर्मचारी प्रयत्नरत होते. परंतू आता व्हीसीए मध्ये ६ ते ७ ग्राउंडमन कोरोना बाधित सापडले असल्याची माहीती आहे. त्यामुळे आता व्हीसीए १९ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती सुत्राकडून मिळाली. परंतू याबाबत सत्यता तपासण्यासाठी व्हीसीएचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता अजूनपर्यंत याबाबत माझ्याकडे माहीती नसल्याचे त्यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/patients.html?page=2", "date_download": "2020-09-27T06:57:33Z", "digest": "sha1:GDYINAXVMVNTCLPTNGCF5OF57DNFAYYW", "length": 7760, "nlines": 132, "source_domain": "zeenews.india.com", "title": "patients News in Marathi, Latest patients news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nबुलढाणा | पावसामुळं जिल्हा रुग्णालय पाण्यात\nमुंबई | नातलगांना करावी लागते कोरोना रुग्णांची देखभाल\nउस्मानाबाद | कोरोना रुग्णाप्रकरणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी; शिवसेना आमदाराची मागणी\nकल्याण- डोंबिवली | कोरोनाच्या संकटात नागरिकांची गर्दी काही थांबेना\nनवी मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज\nऔरंगाबाद | कोरोनाचे नवे २३० रुग्ण; आतापर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू\nCorona : मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येनं गाठला उच्चांक\n'या' राज्यात लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला...\nगंभीर स्वरुपातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी WHOनं सांगितलं नवं औषध\nआता हे औषध वाचवणार कोरोनाबाधितांचे प्राण\nरूग्णांना तासभरात उपचार मिळण्यासाठी 'इमर्जन्सी रुम'ची सुविधा\nवोक्हार्ट रूग्णालयात रूग्णांसाठी 'इमरर्जन्सी रूम'ची सुविधा\nमुंबई | कोरोनाग्रस्तांची चिंताजनक वाढ\nमुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्यावाढीविषयी महत्त्वाची बातमी\nरूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता....\nजळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल\nमुसळधार पावसामुळे रात्री जळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं.\nमहाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखाच्या वर\nमहाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाखाच्या वर गेला आहे.\nमालेगाव | रुग्ण धुळ्यात नेण्यावरुन वाद\nकोरोना रुग्णांना जनावरांची वागणूक; सर्वोच्च न्यायालयाचा संताप\nमृतदेहांची होणारी हेळसांड पाहता\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\nपक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन - पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/health/coronavirus-russia-first-covid-19-vaccine-not-advanced-test-stages-says-who-a648/", "date_download": "2020-09-27T06:53:01Z", "digest": "sha1:TRJGMPTBSYWSVPXAPM65ZLOBDB4LQKOK", "length": 26519, "nlines": 324, "source_domain": "www.lokmat.com", "title": "यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus : Russia first covid 19 vaccine not in advanced test stages says who | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही\nएनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\nहनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी\nपूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’ केले होते भांडणाचे नाटक\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \n कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार\nपाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळले, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nपंतप्रधान मोदी यांची आज 'मन की बात', कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाज���ा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nसोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमि विठ्ठल व रूक्मिणीच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलाची सुंदर मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळले, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nपंतप्रधान मोदी यांची आज 'मन की बात', कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nसोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमि विठ्ठल व रूक्मिणीच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलाची सुंदर मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nAll post in लाइव न्यूज़\nयशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा\nरशियानं कोरोना व्हायरसची नवीन लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला आहे. पण जागितक आरोग्यं संघटनेच्या तज्ज्ञांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या लसीबाबात संशय व्यक्त केला आहे. WHO च्या मते रशियाच्या लसीचा एडवांस स्टेज टेस्ट���ंगच्या लसींमध्ये समावेश नाही.\nजागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सद्वारे ज्या नऊ लसींना सहभागी करून घेतलं आहे. त्यात रशियाच्या लसीचा उल्लेख नाही.\nकोवॅक्सच्या माध्यामातून कोणताही देश लस लवकरात लवकर लस तयार करण्याासाठी निवेदन करू शकतो. तसंच गरिब देशांना लसीसाठी आर्थिक मदत सुद्धा केली जाऊ शकते.\nWHO चे वरिष्ठ सल्लागार ब्रुस आयलवर्ड यांनी सांगितले की, आम्ही रशियाच्या लसीवर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कारण त्यासाठी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. सध्या आम्ही रशियाकडून लसीबाबत माहिती मिळवत आहोत. WHO नं याआधीसुद्धा रशियाला लसीबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.\nकाही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी कोरोनाची लस देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळाली असल्याचे म्हटले होते. या लसीचे शेवटच्या टप्प्यातील ट्रायल अजूनही पूर्ण झालेलं नाही.तरीही ही लस कमीतकमी दोन वर्षांपर्यंत लोकांना कोरोनापासून वाचवण्याचं काम करू शकते असा दावा रशियानं केला आहे.\nरशियाच्या लसीवर संपूर्ण जगभरातील अनेक देशांनी संशय व्यक्त केला आहे. जर्मनीचे आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या लसीच्या चाचण्या योग्य पद्धतीनं करण्यात आलेल्या नाहीत. ही लस धोकादायक ठरू शकते. तसंच मृत्यूंचा धोकाही नाकारता येणार नाही असे त्यांनी सांगितले.\nयुरोपातील प्रसिद्ध तज्ज्ञ इसाबेल इमबर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार या माहामारीवर उपचार शोधणं कठीण होऊ शकतं. अमेरिकेतील प्रमुख संक्रामक रोग शास्त्रज्ञ एंथन फाउची यांनी लसीवर संशय व्यक्त केला आहे.\nमॉस्कोतील एसोसिएशन ऑफ क्लिनिकल ट्रायल ऑर्गेनाइजेशन (Acto) ने आरोग्य मंत्रालयाला जोपर्यंत या लसीचे परिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत परवानगी न देण्याचं आवाहन केलं आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना वायरस बातम्या कोरोना सकारात्मक बातम्या हेल्थ टिप्स जागतिक आरोग्य संघटना\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये स��ोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\n पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\nखेड-भोसे परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन; जनावरांवर केला हल्ला\n‘एन ९५’च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री\n५० तासांनी नदीपात्रात आढळला रेल्वे पोलिसाचा मृतदेह\nप्रसव वेदना होणाऱ्या गर्भवतीचा खाटेवरून प्रवास\nमन की बात : \"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली, हे क्षेत्र अधिक शक्तीशाली होणे आवश्यक\"\nमन की बात : \"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली, हे क्षेत्र अधिक शक्तीशाली होणे आवश्यक\"\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\n\"हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली\"\nसर्वात जुना घट�� पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/patients.html?page=3", "date_download": "2020-09-27T07:29:21Z", "digest": "sha1:GTN7Q6TMUTFZWFPEA6LXWTFTPX3PAZYD", "length": 7349, "nlines": 134, "source_domain": "zeenews.india.com", "title": "patients News in Marathi, Latest patients news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nकोरोना | नवी मुंबई आणि कल्याणमध्ये कोरोनाची दहशत\nजाणून घ्या 'अनलॉक'दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा\nराज्याची एकूण रुग्णसंख्या ९४,०४१ वर पोहोचली आहे.\nमुंबई | निष्काळजीपणामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू\nऔरंगाबाद | कोरोनाचे नवे २६ रुग्ण\nमुंबई | कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृतदेह परस्पर दहन\nमुंबई | कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृतदेह परस्पर दहन\nसिंधुदुर्ग | रुग्णांची संख्या ५३, सात रुग्ण पूर्णपणे बरे\nरायगड | कोरोना रुग्ण संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला\nऔरंगाबाद | एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,५४०\n'या' मंत्र्यांनी कोरोना कक्षात जाऊन रुग्णांशी साधला संवाद\nकोरोना बाधित रूग्णांना पालकमंत्र्यांनी दिला आधार\nकोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा\nकोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह येणं किती धोकादायक\nकोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामध्येच बरे झालेल्या रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली आहे.\n दिवसभरात राज्यात कोरोनाचे २९४० रुग्ण वाढले\nमुंबई | राज्यात १२०० रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज\nनंदुरबार | कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nमहत्त्वाची बातमी | रुग्णालयात किती खाटा याची माहिती द्यावी- देवेंद्र फडणवीस\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%96%E0%A5%8B-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T07:47:14Z", "digest": "sha1:UY2O2HYLJUJNUPF4BGBBYMXPZRZYGEAG", "length": 19436, "nlines": 79, "source_domain": "kheliyad.com", "title": "खो-खोसमोर ‘मॉडर्न’ होण्याचे आव्हान! - kheliyad", "raw_content": "\nखो-खोसमोर ‘मॉडर्न’ होण्याचे आव्हान\nखो-खोसमोर ‘मॉडर्न’ होण्याचे आव्हान\nभारतातील प्रत्येक क्रीडा संघटनेत वाद आहेत, राजकारण आहे. यातूनच समांतर संघटना उभ्या राहतात किंवा अंशतः बदल करीत नवे खेळ जन्माला घातले जातात. बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, बुद्धिबळ अशा अनेक खेळांत समांतर संघटना उभ्या ठाकल्या. त्याही पूर्वी अमेरिकेचा माजी विश्वविजेता बुद्धिबळ खेळाडू बॉबी फिशर यानेही बुद्धिबळात काही बदल करून नवा खेळ विकसित केला होता. मात्र, तो फारसा लोकप्रिय होऊ शकला नाही. आता खो-खोतही सुवसासुभा उभा ठाकला आहे. मूळ खो-खोत काही बदल करीत मॉडर्न खो-खो या नावाने नवा खेळ अस्तित्वात आला आहे. पश्चिम बंगालचे दिलीप रॉय या खेळाचे जनक मानले जातात. ते अखिल भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) टेक्निकल कमिटीचे चेअरमन होते. मात्र काही कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आले आणि दुखावलेल्या रॉय यांनी मॉडर्न खो-खो विकसित केला. या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच बेंगळुरू येथे झाली असून, आशियाई स्पर्धाही लवकरच जाहीर करण्याचे संकेत मॉडर्न खो-खोने दिले आहेत. भारतीय खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असेल तर त्याचे कौतुकच करायला हवे. असे असले तरी महाराष्ट्र मॉडर्न खो-खोचा उदय महाराष्ट्र खो-खो संघटनेला रुचलेला नाही. मात्र, हा विरोध करताना त्यामागची कारणे पटणारी नाहीत.\nमॉडर्न असो किंवा अन्य काहीही नाव दिले तरी तो खो-खोच आहे हे जरी खरे असले तरी केवळ नामसाधर्म्यामुळे की की खो-खोच्या अस्तित्वाला आव्हान म्हणून विरोध केला जातोय महाराष्ट्र खो-खो संघटनेचा यात गोंधळ होतोय. मुळात महाराष्ट्र खो-खो संघटनेने विरोध करण्याची गरज काय महाराष्ट्र खो-खो संघटनेचा यात गोंधळ होतोय. मुळात महाराष्ट्र खो-खो संघटनेने विरोध करण्याची गरज काय खो-खोची शिखर संघटना ‘केकेएफआय’ने मॉडर्न खो-खोला विरोध केलेला नाही. बेंगळुरूत मॉडर्न खो-खोची स्पर्धा झाली. त्या वेळी २२ राज्ये सहभागी झाली होती.\nकोणत्याही राज्यात त्याला विरोध झाला नाही. त्यामुळेच महाराष्ट्र खो-खो संघटनेचा विरोध पेचात टाकणारा आहे. मॉडर्न खो-खोशी संबंध ठेवण्यास संलग्न संस्था व खेळाडूंना विरोध करतानाच या खेळाच्या स्पर्धेत सहभागी होऊ नये. तसे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र खो-खो संघटनेने दिला आहे.\nखरे तर भारतात इतके विदेशी खेळ येऊ घातले आहेत, की ते कसे खेळतात हे कळण्याआधीच त्याच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जाहीर होतात. एका खेळातून अनेक खेळ, संघटना जन्म घेतात. फुटबॉलमध्ये जसे महिला फुटबॉल संघटना, हॉकीमध्ये सिक्स ए साइड हॉकी किंवा आणखी काही नावाने नव्या संघटना उभ्या राहिल्या आहेत. कराटेच्या मार्शल आर्टमध्ये १०० प्रकार आहेत. त्यातून सुमारे नऊ हजारांपेक्षा अधिक स्टाइल जगभरात आहेत. फुटबॉल, सॉफ्टबॉल, नेटबॉल आदी बॉल गेम्समध्ये जगभरात ५०० क्रीडा प्रकार आहेत. असे असले तरी मूळ खेळांनी काळानुरूप बदल घडवत लोकप्रियतेचे शिखरच गाठले आहे. क्रिकेटमध्येच टेनिसबॉल, प्लास्टिकबॉल, टी-२० अशा अनेक संघटना आल्या तरी त्याचा मूळ क्रिकेटवर तसुभरही परिणाम झालेला नाही. फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळांनीही आपले अस्तित्व राखले आहेच. म्हणूनच मॉडर्न खो-खोला विरोध करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे मूळ खो-खोच्याच विकासासाठी काय करता येईल, याकडे महाराष्ट्र खो-खो संघटनेने लक्ष द्यावे.\nभारतात रुजलेला खो-खो आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळवू शकतो. मात्र, या खेळात काळानुरूप बदल घडवण्याचे, अत्याधुनिक करण्याचे, आणखी वेगवान करण्याचे प्रयत्नच होत नाहीत. काही वर्षांपूर्वी जळगावात सहा मिनिटांचा खो-खो प्रायोगिक तत्त्वावर खेळविण्यात आला होता. जळगावचे पी. जी. अभ्यंकर यांनी हा प्रयत्न केला होता. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे निरीक्षकही त्या वेळी उपस्थित होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे समजू शकले नाही. नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खो मोजण्यापासून अनेक बाबींची नोंद घेण्यात आली होती. एका डावात दीडशेपेक्षा अधिक खो दिले जातात, हे प्रथमच समोर आले. असे नावीन्यपूर्ण बदल करून खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतो, हे या स्पर्धेतून समोर आले.\nयात अत्याधुनिकताही आणता येऊ शकेल. मात्र, हे बदल करँण्यासाठी आंतरिक इच्छा असायला हवी. महाराष्ट्र खो-खो संघटनेने आयपीएलच्या धर्तीवर खो-खो प्रीमिअर लीगचीही घोषणा केली होती. ही स्पर्धा प्रो कबड्डीच्याही आधी आली असती. मात्र, प्रो कबड्डी होऊन आता आठ महिने उलटले तरी केकेपीएलला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या गोष्टींकडे लक्ष न देता मॉडर्न खो-खोचा विरोध करणे चुकीचे आहे. ‘दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा अन् मोरीला बोळा घालायचा’ अशातला हा प्रकार आहे.\nमॉडर्न खो-खो लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल, असे मॉडर्न संघटनेला वाटतेय. मात्र, देशभरात अद्याप या खेळाचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही. खो-खोतीलच खेळाडू, संघटकांवर या नव्या खेळाची मदार असेल. मुळात नव्या संघटनांना आयओए, एमओएच्या मान्यतेची अजिबात हौस नसते. कारण त्यांच्या मान्यतेशिवायही ‘एसजीएफआय’ची (शालेय क्रीडा महासंघ) मान्यता सर्वांत महत्त्वाची असते. कारण एकदा शालेय खेळात एंट्री मिळाली, की पुढचा मार्ग मोकळा. असे अनेक खेळ शालेय खेळात समाविष्ट आहेत, ज्यांना आयओए, एमओएची मान्यता नाही. अशा खेळांना अंकुश लावणारी यंत्रणा नाही. मान्यता नसतानाही असे खेळ शालेय खेळात कसे समाविष्ट होतात, यामागचे ‘अर्थ’कारणही एव्हाना सर्वांना माहीत झाले आहे आणि एकदा असे खेळ शालेय खेळात समाविष्ट झाले, की त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्टिफिकेट विकत मिळतात, हेही लपून राहिलेले नाही. एका वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले पदक मिळवून दिले जातात. पालकांमध्ये जागृती नाही. मुलाचे कौतुक त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च असते. ते कसे मिळाले याची शहानिशा कोणी करीत नाही. कारण या एका सर्टिफिकेटमधून मुलाचे ‘मेरिट’ वाढते. त्यामुळे नव्या खेळांच्या भाऊगर्दीत मॉडर्न खो-खोलाही विश्वास निर्माण करण्याचे आव्हान असेलच.\nनव्या खेळांच्या संघटनांची दखल अन्य खेळांनी घ्यायची गरज नाही. सोलापुरातील राज्यस्तरीय स्पर्धेनंतरही मॉडर्न खो-खो नेमका काय आहे, याची माहिती बऱ्याच जणांना नाही. ‘केकेएफआय’ने विरोध केला नसला तरी महाराष्ट्र खो-खो संघटनेने या खेळाशी संबंध ठेवण्यास संलग्न संस्था व खेळाडूंवर कारवाईचे पत्रक काढले आहे. कालपर्यंत कोणालाही माहीत नसलेला हा खेळ या पत्रकामुळे राज्यभर चर्चेत आला आहे. खो-खोपूर्वीही सर्कल खो-खो होता. कबड्डीमध्येही सर्कल कबड्डी अन्य राज्यांमध्ये आहेच. ज्या वेळी समांतर संघटना अस्तित्वात येता�� त्या वेळी ते क्रीडा विकासाला मारक ठरू शकतात. मॉडर्न खो-खो संघटनेने मूळ खो-खोला शह देण्यासाठी समांतर संघटना स्थापन करण्याची चूक हेतुपुरस्सर केलेली नाही. मात्र, मूळ खो-खोतच काहीसे बदल करून नवी संघटना स्थापन केली. मूळ खो-खो जर नऊ खेळाडूंमध्ये असेल तर हा खो-खो आठ खेळाडूंमध्ये असेल आणि वेळेतही बदल केले. त्यात सहा-सहा मिनिटांचे तीन सेट केले आहेत. हे बदल केले असले तरी मूळ खो-खोची ओळख मात्र पुसली गेलेली नाही. मॉडर्न खो-खोचे वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ मॅटवर खेळविला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीनेच मॉडर्न खो-खोमध्ये बदल केले आहेत. असे असले तरी मॉडर्न खो-खोचे मूळ खो-खोसमोर आव्हान नक्कीच असेल. आव्हान आहे मॉडर्न होण्याचे, खो-खोला ग्लॅमर देण्याचे, नव्या बदलाला सामोरे जाण्याचे….\nमॉडर्न खो-खोला मान्यता नाही. भारतीय खो-खो महासंघातून बाहेर पडलेल्या काहींनी ही संघटना स्थापन केली आहे. मॉडर्न खो-खोची नियमावली माहीत नाही. मात्र, खो-खोचे नाव लावून खेळाडूंची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळेच अधिकृत खो-खो संघटनेशी संलग्न असलेले खेळाडू, संस्था यात सहभागी झाल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.\n– चंद्रजित जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो संघटना\nमॉडर्न खो-खोला विरोध करणे हास्यास्पद आहे. आमचा खेळ नवा आहे. त्याला लगेच कोणाची मान्यता मिळते का सोलापूरला राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्याने कदाचित त्यांना ते रुचले नसेल. आमची संघटना खो-खोच्या विरोधात नाही. शिर्डीत ५ एप्रिलमध्ये बैठकीत आम्ही जिल्हा संघटनांना संलग्नता देण्याबाबत, तसेच खेळाच्या प्रसाराबाबत निर्णय घेणार आहोत.\n– मनोज व्यवहारे, महाराष्ट्र मॉडर्न संघटना\nपुरस्कार पद्धत पारदर्शी हवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T07:10:18Z", "digest": "sha1:W7GVH4FUKH4KWW4KEGYSH35TTKWVF6CA", "length": 8525, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "याचिका फेटाळली Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल ट्रेन’ \nनिर्भया केस : दोषी पवननं साक्षीदाराच्या विश्वासर्हततेवर के��ा ‘सवाल’, HC नं याचिका…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक पवन कुमार गुप्ता याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी दरम्यान फेटाळून लावली, ज्यात त्याने म्हटले होते की, 16 डिसेंबर 2012 रोजी घटनेवेळी उपस्थित असलेल्या…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्यातील चित्रीकरणावर टांगती…\nनियमित मासे खाल्ल्यानं आरोग्याला होतात ‘हे’ 5…\nअधिक मास : विठ्ठल-रुक्मिणीला रंगीबेरंगी फुलांची आरास\nPune : वडिल आजारी पडल्यानंतर त्यानं घेतले पैसे उसणे,…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढणार्या अँटीबॉडीची…\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \n‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं,…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील…\nप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अॅसिड, ‘या’ 9…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा…\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nअमेरिकेच्या बॉम्बने जपानला सोडले हादरवून, ‘अकाली दल’च्या…\nPune : प्लेसमेंट कंपनीतून बोलत असल्याचे सांगून दिलं नोकरीचं आमिष, 43…\nTIPS : PDF फाइल अशी करा कन्व्हर्ट Word मध्ये, जाणून घ्या पद्धत\nIPL 2020 : सुनील गावस्करांच्या समर्थनार्थ पुढं आला इरफान पठाण, काही न…\n‘या’ आहेत रोजच्या आयुष्यातील 10 विचित्र सवयी, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही\nBenelli आपल्या बाईक Imperiale 400 वर देतंय विशेष ऑफर, दरमहा 4,999 रुपये देऊन आणू शकता घरी\n‘या’ महिन्यात पूर्णपणे Unlock होऊ शकते मुंबई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mandatory-quality-inspection/", "date_download": "2020-09-27T07:01:18Z", "digest": "sha1:JZ2JZHIFSF2RH6POPA2JIWZGLIBFJFRY", "length": 8635, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Mandatory Quality Inspection Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल ट्रेन’ \nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘खेळणी’ आयात करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण मानक 1 सप्टेंबरपासून लागू, मंत्री रामविलास…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, 1 सप्टेंबरपासून अनिवार्य गुणवत्ता तपासणीनंतरच भारतात आयातित खेळण्यांच्या प्रवेशास परवानगी देण्यात येईल. चीनसह इतर देशांकडून स्तरहीन आणि…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nकुटुंबासह साजरा केला करीना कपूर खाननं तिचा बथर्ड,…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची…\nशिरूरच्या मनसैनिकांच्या पाठीवर राज ठाकरे यांच्याकडून…\nVideo : इमरान खानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणावर भारतानं…\nGoogle Drive च्या डेटा स्टोरेजमध्ये मोठा बदल \nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील…\nप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अॅसिड, ‘या’ 9…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा…\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे…\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nभारत-चीन वादात ट्रम्प यांनी दिली मध्यस्थीची ‘ऑफर’ \n‘हे�� सरकार 12 वी पास विद्यार्थ्यांना 25 हजार तर पदवीधरांना…\nएस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली 40 हजारांपेक्षा जास्त गाणी, 6 वेळा…\nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार राज्यातील 4 वैज्ञानिकांना जाहीर\nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सवाल\nIPL : पृथ्वी शॉ वाढवत होता CSK च्या अडचणी, MS धोनीनं दाखवले मोठं मन\nPune : कॉलेज खरेदी करण्यासाठी 10 कोटीचं कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्यानं तिघा मित्रांना 15 लाखांना गंडवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/osmanabad-crimenews.html", "date_download": "2020-09-27T06:11:21Z", "digest": "sha1:PM24P2UJBBY7NH4P6YQMFZS6CKBMMV33", "length": 10201, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "बालकांच्या लैंगिक शोषनाचे छायाचित्र प्रसिध्द करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / बालकांच्या लैंगिक शोषनाचे छायाचित्र प्रसिध्द करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल\nबालकांच्या लैंगिक शोषनाचे छायाचित्र प्रसिध्द करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल\nकळंब: एका तरुणाने बालकांच्या लैंगिक शोषनाबाबतचे व्हिडीओ- छायाचित्र इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत केले होते. अशा प्रकारच्या अन्य गुन्ह्यांत लातूर सायबर पोलीस ठाण्याचे पथक तपासावर होते.\nतपासादरम्यान सदर गुन्ह्याचे घटनास्थळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात दाखवत असल्याने त्यांनी उस्मानाबद सायबर पो.ठा. येथे संपर्क साधुन सदर प्रकरण वर्ग केले. त्यावरुन सायबर पो.ठा. चे पोकॉ- मनोज मोरे यांनी दिलेल्या सरकार तर्फे फिर्यादीवरुन संबंधीत तरुणाविरुध्द पो.ठा. कळंब येथे गुन्हा दि. 21.03.2020 रोजी नोंदवण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास उस्मानाबाद सायबर पो.ठा. चे पथक करीत आहे.\nनळदुर्ग: एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 17.03.2020 रोजी 17.00 वा. सु. घरा बाहेर कामा निमीत्त गेली होती. परंतु ती घरी परतली नाही. यावरून कुंटुबीयांनी तिचा शोध घेतला असता काही उपयुक्त माहीती मिळाली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादी वरुन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दि.21.03.2020 रोजी नोंदविण्यात आला आहे.\nमहिंद्रा फायनान्सच्या वसुलदाराकडून पैशांचा अपहार\nबेंबळी: सुरेश रामराव कांबळे रा. श्रीराम कॉलनी, सेलु, जि. परभणी हे महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लि. शाखा, उस्मानाबाद येथे फेब्रुवारी- 2019 ते ऑगस्ट-2019 या कालावधीत वसुली अधिकारी म्हणुन असतांना कर्जदारांकडून वसुल केलेली कर्जाची रक्कम फायनान्स कंपनीत न भरता, कर्जदारांना कर्ज भरल्याच्या पावत्या न देता वसुल केलेली एकुण 5,01,950/- रु. रक्कमेचा स्वत: च्या फायद्यासाठी अपहार केला. अशा प्रकारे त्यांनी कर्जदाराची व महिंद्रा रुरल फायनान्सची फसवणुक केली. अशा मजकुराच्या शेखर वीर यांच्या फिर्यादीवरुन सुरेश कांबळे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 21.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\n“मारहाण, 3 गुन्हे दाखल.”\nमुरुम: फिरोज पठाण, सिध्दीक पठाण, फैयाज पठाण एक अनोळखी व्यक्ती सर्व रा. दाळींब, ता. उमरगा यांनी दि. 20.03.2020 रोजी 17.30 वा. सु. सरकारी दवाखाना समोर, दाळींब येथे पुर्वीच्या भांडणाचा राग मनात घरुन गावातीलच महावीर ज्ञानोबा सुरवसे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या महावीर सुरवसे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 21.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\n��स्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/83541", "date_download": "2020-09-27T06:08:30Z", "digest": "sha1:BE63BLBBDXY2WCOMYARSPPLUBMUUQYH4", "length": 10927, "nlines": 88, "source_domain": "sataratoday.com", "title": "अभियंतादिनानिमित्त बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने ऑक्सिजन मशीन्सचे वितरण", "raw_content": "\nअभियंतादिनानिमित्त बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने ऑक्सिजन मशीन्सचे वितरण\nसाताराः भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा वर्धापनदिनही याच दिवशी असल्यामुळे दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून अभियंता दिन व सातारा शाखेचा स्थापना दिवस साजरा केला जातो. पण कोरोना रोगाच्या भयंकर परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षी बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेने अभियंता दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्या ऐवजी सातारकर नागरिक व असोसिएशचे सदस्य यांच्या कुटुंबियांना गरज लागल्यास आवश्यक असणारी ऑक्सिजन सपोर्ट मशिन्सचे वितरण सातारा येथील सामाजिक संस्था वात्सल्य फाउंडेशन यांना प्रदान करण्यात आली.\nबिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा व त्यांचे सदस्यांनी एकत्र येऊन दहा ऑक्सिजन सपोर्ट मशिन्सचे वितरण करण्याचा संकल्प केला. सातारा येथे सामाजिक कार्य करणार्या वात्सल्स फाऊंडेशन या संस्थेला अभियंता दिनाचे औचित्य साधून पहिल्या टप्प्यातील सात मशिन्सचे वितरण करण्यात आले. उर्वरीत मशीन्स येत्या काही दिवसात सपूूर्त केल्या जाणार आहेत. वात्सल्य फाऊंडेशन द्वारे सदर ऑक्सिजन मशीन्स कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी विनामूल्य देण्यात येणार आहेत.\nयावेळी बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष श्रीराज दिक्षीत, सेक्रेटरी साहिल शेख, उपाध्यक्ष राजेश देशमुख, खजिनदार विजयसिंह जगदाळे, मंगेश जाधव, सचिन देशमुख, ओंकार शिंदे, सागर निंबाळकर, कौस्तुभ मोरे, संदीप जाधव, संजय खटावकर, पृथ्वीराज पाटील, किशोर लोखंडे, प्रवीण जांभळे व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थित वात्सल्य फाउंडेशनचे डॉ. दिपक निकम व उपाध्यक्ष रणजित सावंत यांच्या मशिन्स सुूपूर्त करण्यात आली.\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\n‘त्या’ चार वनकर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची ���ोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T07:58:43Z", "digest": "sha1:3LKQPES6M4AJLJ2CCEF4ELPI6P4W375M", "length": 2743, "nlines": 78, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "राहून गेले… – प्रसन्न", "raw_content": "\nतू भेटलास तेव्हा तुला नीट\nमनात होते बरेच काही पण\nकळलेच नाही माझे मला\nमी वेळ कोठे सांडला\nक्षणांतच मग बरेच काही\nकिती आतुर होते मी\nन मिळती उत्तरे आजवर\nतुझ्या त्या गहन प्रश्नांची\nतू समोर असतांना तुला\nती विचारायचे राहून गेले\nदूर होतो असे आपण\nतरी डाव प्रेमाचा रंगला\nभेटीच्या त्या क्षणांत मात्र\nजवळ घेईन म्हटले तुला\nपहिल्याच भेटीत होईन तुझी\nतू हात हाती दिलास मात्र\nतुझ्या मिठीत यायचे राहून गेले\nमी प्रयत्न केला जीव तोडून\nपण हिच आपली भेट शेवटची\nहे सांगायचे राहून गेले\nPosted in: कविता, तू आणि मी\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/cities/dharangaon/", "date_download": "2020-09-27T07:02:16Z", "digest": "sha1:R5S5HQQ3L7C45GQGU4UNLFJDHP4UIU64", "length": 20999, "nlines": 191, "source_domain": "livetrends.news", "title": "धरणगाव Archives - Live Trends News", "raw_content": "\nज्येष्ठ पत्रकार शरदकुमार बन्सी कालवश\nपाळधी खुर्द ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त\nआता पोलिसांमध्येच पक्ष आले तर या देशाचे काय होईल : ना. पाटील यांचा…\nनुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे ना. गुलाबराव पाटील…\nधरणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : भाजपची मागणी\nअमळनेर एरंडोल चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर धुळे\nसी. एस. पाटील यांना सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर\n येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त धरणगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त मराठीचे विभागप्रमुख प्राध्यापक हभप सी. एस. पाटील यांना सूर्योदय सेवारत्न…\nनाज़ीम पटेल यांची पीआरईपदी निवड\n मुंबई येथील विरमाता जिजाबाई टेक्निकल इंस्टिट्यूट (VJTI) अभियांत्रिकी कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेला नाज़ीम अहेमद निसार अहेमद पटेल याची महाविद्यालयातर्फे पब्लिक रिलेशन आण��� कॉर्पोरेट रिलेशन एक्झिक्यूटिवपदी निवड…\nपाळधी येथील प्रौढाची आत्महत्या; जागेच्या वादाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियाचा आरोप\nजितेंद्र कोतवाल\t Sep 21, 2020\nपाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) नावावर असलेले घराच्या नावावर असून खाली करण्याच्या जांचाला कंटाळून पाळधी येथील ५५ वर्षीय प्रौढाने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी पाळधी आऊट पोस्ट पोलीस ठाण्यात तीन जणांवर…\n‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या आरोग्य पथकास सहकार्य करा- पालकमंत्री ना.…\nजितेंद्र कोतवाल\t Sep 21, 2020\n कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान न…\nपंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने धरणगाव कोव्हिड सेंटर येथे फळ वाटप\n पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा धरणगाव तालुक्याच्या वतीने धरणगाव कोव्हिड सेंटर येथे फळ वाटप करण्यात आले. धरणगाव कोव्हिड सेंटर येथे फळ वाटपप्रसंगी नायब…\nधरणगावातील बलचपुरा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ\nजितेंद्र कोतवाल\t Sep 19, 2020\n शहरातील बलचपुरा भागात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन,…\nपाळधी येथे अवैध कत्तलखान्यातून २२ गुरांची सुटका; संशयित फरार, रामानंद पोलिसात गुन्हा\n धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे अवैध कत्तल खान्यात संबंधित चोरीच्या गुरांसह इतरही अशी 22 गुरे आढळून आली आहेत. सदरची सर्व गुरे पोलिसांनी ताब्यात घेवून पांझरापोळ येथील गोशाळेत रवाना केली आहेत. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस…\nमाझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेला एकजुटीने सहकार्य करा- पालकमंत्री\nपाळधी, ता. धरणगाव वि.प्र. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आजपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम सुरू झाली असून जनतेने एकजुटीने याला सहकार्य करून कोरोनाला हरविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन पालकमंत्र��� ना.…\nगरीब रुग्ण हा केंद्रबिंदू मानून रुग्णसेवा करावी – पालकमंत्री\nधरणगाव- गरीब रुग्ण हा केंद्रबिंदू मानून डॉक्टरांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करावे. जिल्ह्यात ऑक्सिजनची कृतीम टंचाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव…\nपिंप्रीत सोमवारपासून दोन दिवशीय जनता कर्फ्यु\nपिंप्री खुर्द ता. धरणगाव प्रतिनिधी तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पिंप्री खुर्द गावात ( दि.१४ व १५ सप्टेंबर) पर्यंत दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समीती,…\nतरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु\nपिंप्री खु ता. धरणगाव प्रतिनिधी येथुन जवळच असलेल्या भोदबु येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन रात्री उशीरा अंन्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, अमरसिंग…\nजिल्ह्यात आज ८८९ कोरोना पॉझिटीव्ह; ८२४ रूग्ण झाले बरे \n आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ८८९ कोरोना बाधीत आढळून आले असून आजच ८२४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजचा आकडा धरून जिल्ह्यातील आजवरच्या बाधीतांचा आकडा ३५ हजारांच्या वर गेला आहे.\nपालकमंत्री ना. गुलाबराव पाटील शिवसेनेचे प्रवक्ते \n राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.\nधरणगावनजीक दोन दुचाकींचा अपघात; दोघे स्वार ठार\n धरणगाव न्यायालयाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला असून यात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.\nकापूस खरेदीसाठी पणन महासंघाचा लवकरच सीसीआयशी करार-देशमुख\n राज्यातील शेतकर्यांच्या कापूस खरेदीसाठी पणन महासंघाचा लवकरच सीसीआय सोबत करार होणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अनंदराव देशमुख यांनी दिली. चांदसर येथे झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nधरणगाव पं.स.च्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोच्या टेक्निकल अधिकारी नियुक्तीची मागणी\nजितेंद्र कोतवाल\t Sep 4, 2020\n धरणगाव येथील पंचायत समिती अंतर्गत महात���मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये कायमस्वरूपी टेक्निकल अधिकारी यांची नियुक्ती करण्यासंदर्भात येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी जिल्हाधिकारी यांना…\nयोगेश महाजन यांची नाशिक जिल्हा सह प्रभारीपदी नियुक्ती\n एरंडोल येथील नगरसेवक योगेश महाजन यांची युवक काँग्रेस नाशिक जिल्हा सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश महाजन यांचे मजबुत पक्षसंघटनाचे कौशल्य व युवकांचे संघटन पाहता महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने नाशिक शहर…\nपी.आर.हायस्कूलच्या सहा एनसीसी कॅडेट्सना मुख्यमंत्री स्कॉलरशीपचा सन्मान\n ज्ञानवंतांची आणि गुणवंतांची एकशे सहा वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या सहा एनसीसी (भारतीय छात्र सेना) कॅडेट्सना मुख्यमंत्री स्कॉलरशीपचा सन्मान मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील ज्या सात…\nधरणगाव तालुक्यात ३६ कोरोना बाधित रुग्ण\n धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात ३६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत…\nधरणगाव तालुक्यात आज आढळले ४१ कोरोनाबाधित \n धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात ४१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.…\n१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/348796", "date_download": "2020-09-27T08:24:34Z", "digest": "sha1:4WQEASAOTZY5M2YNSERY5CX4DE3N5S7O", "length": 2305, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:२७, १३ मार्च २००९ ची आवृत्ती\n४० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: ar:بينانج, ru:Пенанг\n०४:१५, २० जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: uk:Пенанг)\n१९:२७, १३ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ar:بينانج, ru:Пенанг)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/merger-of-telecom-companies-mtnl-and-bsnl/articleshow/70454110.cms", "date_download": "2020-09-27T08:19:32Z", "digest": "sha1:A23RE4KLNCNTATTX4O2TUPFIHWSH6AM7", "length": 15509, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "business news News : एमटीएनएल, बीएसएनएल येणार एकत्र\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएमटीएनएल, बीएसएनएल येणार एकत्र\nभारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या तोट्यातील सरकारी दूरसंचार कंपन्यांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nभारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या तोट्यातील सरकारी दूरसंचार कंपन्यांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तोटा व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व या क्षेत्रातील व्यवसायहिस्सा गमावून बसलेल्या या कंपन्यांना आर्थिक उभारी मिळावी यासाठी एकत्रीकरणाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. असे झाल्यास एमटीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण केले जाईल.\n'या दोन्ही कंपन्यांचे आर्थिक पुनरुज्जीवन व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विविध पर्याय चाचपून बघितले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल', अशी माहिती या विषयाशी संबंधित असणाऱ्या सरकारी सूत्राने दिली. केवळ बीएसएनएलला अर्थसाह्य करून उपयोग होणार नाही. एमटीएनएल स्वतंत्रपणे व सरकारी मदतीशिवाय तगणे कठीण आहे. त्यामुळे एमटीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण करावे लागेल, असे या सूत्राने सांगितले. एमटीएनएलची सेवा मुंबई व दिल्ली या शहरांपुरती मर्यादित आहे. तर, बीएसएनएलची सेवा उर्वरित देशभरात आहे.\nतोटा १४ हजार कोटींवर\nबीएसएनएलच्या व्यवसायात सतत घट होत असून या कंपनीच्या तोट्याचा आकडा १४ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षअखेरीपर्यंत या कंपनीचा महसूल १९,३०८ कोटी रुपयांपर्यंत खालावला आहे. कर्मचारीसंख्या ही या कंपनीची मोठी डोकेदुखी आहे. बीएसएनएलमध्ये १,६५,१७९ कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी उत्पन्नातील ७५ टक्के हिस्सा खर्च होतो. दुसरीकडे, एअरटेलसारख्या कंपनीत केवळ २० हजार कर्मचारी असून त्यांच्या पगारावर केवळ तीन टक्के खर्च करावे लागतात.\n७४ हजार कोटींचे पॅकेज\nबीएसएनएल आणि एमटीएनएलला सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. या पॅकेजमध्ये दोन्ही कंपन्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीसाठी तयार करण्यासह त्यांना बाहेर पडण्यासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त रकमेचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त त्यांना पाच टक्के नुकसानभरपाईही देण्याचा विचार करण्यात येत आहे. या शिवाय दोन्ही कंपन्यांना फोर जी स्पेक्ट्रमच्या खरेदीसाठी आणि भांडवली खर्चांसाठीही निधी देण्यात येण्याची शक्यता आहे.\nएकीकडे दूरसंचार क्षेत्रात कार्यरत कंपन्या मोठ्या प्रमाणावर फोर जी आणि फाइव्ह जी तंत्रज्ञान ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असताना 'बीएसएनएल' आणि 'एमटीएनएल'या दोन्ही कंपन्या त्यापासून कोसो दूर आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावी या दोन्ही कंपन्यांनी मोबाइल सेवा क्षेत्रातील हिस्सेदारी गमावली आहे. या दोन्ही कंपन्यांचा प्रति ग्राहक महसूल (एआरपी) केवळ ३८ रुपये आहे. मात्र, दूरसंचार क्षेत्रातील अन्य स्पर्धक कंपन्यांचा 'एआरपी' ७० रुपयांच्या आसपास आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त...\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स...\nSensex Sharp Fall शेअर निर्देशांकांचा पुन्हा थरकाप ; बा...\nविप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी होणार निवृत्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबीएसएनएल टेलिकॉम एमटीएनएल Telecom MTNL BSNL\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/nasas-deep-space-antennas-sending-hello-messages-to-motionless-vikram/articleshow/71095377.cms", "date_download": "2020-09-27T07:30:42Z", "digest": "sha1:IQ5275YUK3AQOKWS72LORBHP4AX23GPK", "length": 12957, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम���ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआता नासानेही पाठवला 'विक्रम'ला संदेश\nचंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटलेल्या चांद्रयान २ चं लँडर विक्रमशी संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचे अखेरचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत 'हलो' मेसेज पाठवला.\nनवी दिल्ली: चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटलेल्या चांद्रयान २ चं लँडर विक्रमशी संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचे अखेरचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत 'हलो' मेसेज पाठवला.\nचांद्रयान २ मधून विलग झाल्यानंतर ७ सप्टेंबर रोजी हार्ड लँडिंग झाल्याने विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर पडलं आणि त्याचा इस्रोशी संपर्क तुटला.\nनासाने पाठवला रेडिओ संदेश\nनासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्क (DSN)च्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून विक्रमला एक रेडिओ संदेश पाठवला आहे. नासाच्या सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, नासा इस्रोच्या परवानगीनंतर रेडिओ संदेशद्वारे विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.\nसहा दिवस झाले तरी विक्रम लँडरशी संपर्क न झाल्याने संपर्काच्या आशा हळूहळू मावळू लागल्या आहेत. इस्रोने दिलेल्या प्री-लाँच अनुमानानुसार, विक्रमला केवळ एक चांद्र दिवसासाठी (म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस) सूर्याचा थेट प्रकाश मिळणार आहे. म्हणजेच पृथ्वीवरील केवळ १४ दिवसांसाठीच विक्रमला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे. परिणामी हे १४ दिवस संपर्काचे सर्व प्रयत्न सुरू राहतील. १४ दिवसांनंतर एक मोठी काळी रात्र चंद्रावर असेल तीही अर्थात पुढील १४ दिवस असेल. विक्रमची लँडिंग यशस्वी झाली असती तरी तो केवळ १४ दिवसच तेथे काम करू शकणार होता. अशात येत्या २० ते २१ सप्टेंबरपर्यंत जर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही तर संपर्काच्या सर्व आशा मावळतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्...\n, 'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nदेशभरातील काँग्रेसजनांशी सोनियांचा आज संवाद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोग��लरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kashmir-will-be-free-from-10-october-for-travel", "date_download": "2020-09-27T06:43:25Z", "digest": "sha1:A63J2FNEYJL43SYSVJ7HIY3QEEOEIZOE", "length": 7827, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "१० ऑक्टोबरपासून काश्मीर पर्यटकांना खुले - द वायर मराठी", "raw_content": "\n१० ऑक्टोबरपासून काश्मीर पर्यटकांना खुले\n२ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी बंद असलेले काश्मीर खोरे १० ऑक्टोबरपासून खुले होण्याची शक्यता आहे. तशा सूचना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्या आहेत.\nकाश्मीर खोऱ्यात पर्यटकांसाठी जाहीर करण्यात आलेले सुरक्षा व प्रवासविषयक आदेश मागे घेण्यात यावेत, अशी मलिक यांनी गृह विभागाला सूचना केली आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार १० ऑक्टोबर रोजी संबंधित सुचना निर्देश (अॅडव्हायजरी) मागे घेतली जाणार असून, त्यानंतर पर्यटकासाठी काश्मीरचे खोरे खुले होणार आहे.\nराज्यपाल मलिक यांनी ७ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीला विशेष सल्लागारांसह राज्याचे मुख्य सचिव तसेच योजना व गृहनिर्माण, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव उपस्थित होते. बैठकीत ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (बीडीसी) निवडणुकीबाबत अधिकाऱ्यांनी राज्यपालांना माहिती दिला. बीडीसी निवडणुका घेऊन जास्तीत जास्त अध्यक्ष निवडी पूर्ण करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.\nअमरनाथ यात्रा सुरू असतानाच २ ऑगस्ट रोजी राज्य प्रशासनाने काश्मीर खोऱ्यासाठी सुरक्षाविषयक सूचना निर्देश जाहीर केले होते. त्यासाठी दहशतवादी हल्ल्याचे कारण देण्यात आले होते. पर्यटकांनी व यात्रेकरूंनी लवकरात लवकर काश्मीर सोडावे व आपल्या प्रदेशात परतावे, असे निर्देश देण्यात आले होते.\nत्यानंतर ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने काश्मीरबाबत लागू असणारे ३७० कलम रद्द केले. त्यानंतर राज्याची पूनर्रचना करून जम्मू-काश्मीर व लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर काश्मीरमध्ये ठिकठीकाणी संचारबंदी लागू करण्यात आली असून, माध्यमांवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तसेच फोन आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी दूरभाष यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. मात्र एकूण खोरे बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन महिन्यांप��सून काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. या पार्श्वभूमीवर हा नवा निर्णय घेण्यात आला आहे.\nकाश्मीरमधील परिस्थिती : अमित शहांच्या गृहमंत्रालयाकडे माहिती नाही\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/236971", "date_download": "2020-09-27T07:23:14Z", "digest": "sha1:VM6BF6BE4SAVJDFHTXI45V64KP7H2LTZ", "length": 2087, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:०७, १९ मे २००८ ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२२:२५, १४ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n१५:०७, १९ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.च्या ७२० च्या दशकातील वर्षे]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swatianvekar.marathisrushti.com/about/", "date_download": "2020-09-27T08:01:48Z", "digest": "sha1:2HQ2Z2LPBU6TOGUEXYYJFOPXJZ6VOTXP", "length": 3358, "nlines": 25, "source_domain": "swatianvekar.marathisrushti.com", "title": "परिचय – Swati Anvekar", "raw_content": "\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत.\nसावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयातून २००१ साली बीएएमएस हि पदवी संपादन केली.\nलेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात.\nआहारा या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे.\nत्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ��यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत .... पुढे वाचा\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/onions-will-heat-politics-april-347182", "date_download": "2020-09-27T05:57:03Z", "digest": "sha1:RR7H3C3MWBUIT7OUGKSYDEEY7DRNHCZS", "length": 19236, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुढचे आठ महिने होणार कांद्यामुळे वांदा, वाचा कोणाकोणाचा? | eSakal", "raw_content": "\nपुढचे आठ महिने होणार कांद्यामुळे वांदा, वाचा कोणाकोणाचा\nकांद्याच्या निर्यातीतून चार डॉलर मिळाले, तर बुडत्याला काडीचा आधार ठरला असता. निर्यातबंदी करणारे आणि त्याला बेगडी विरोध करणारे, असे दोघेही शेतकऱ्यांच्या बाजूचे नाहीत. या निर्णयाविरोधात किती पंचायत समिती सदस्यांनी राजीनामे दिले, किती शेतकऱ्यांनी भाजपला साथ न देण्याचा निश्चय केला.\nशिर्डी ः देशातील कांदाउत्पादक पट्ट्यात पावसाचा कहर सुरू आहे. खरीप कांदालागवडीचा काळ सरल्याने आता सगळी भिस्त उन्हाळी कांद्यावर आहे. त्यात बिहारची निवडणूक आली. त्यामुळे भाजपप्रणीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला.\nसध्या फार थोड्या उत्पादकांकडे कांदा शिल्लक आहे. केंद्राच्या निर्णयामुळे उत्पादक निराश झाले आहेत. दुसरीकडे, यंदा पावसाने कांदालागवडीचे वेळापत्रक मोडीत निघाले. परिणामी, आयात व निर्यातीबाबत काहीही निर्णय झाला किंवा तो मागे घेतला, तरीही एप्रिलपर्यंत कांदा देशाचे लक्ष वेधणार, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.\nनगर व नाशिक जिल्ह्यांत पोळ, लाल आणि उन्हाळी, अशी तीन हंगामांत कांदालागवड होते. केंद्र सरकार मात्र खरीप (लाल) आणि रब्बी (उन्हाळी) असे दोनच हंगाम गृहीत धरते. दुसरा मुद्दा कांदालागवडीची नेमकी आकडेवारी संकलित करण्यात कृषी खाते नेहमीच अपयशी ठरते. त्यांचे आडाखे हमखास चुकतात. त्याचा फटका उत्पादकांना बसतो.\nतिसरा मुद्दा म्हणजे, यंदा कांदा बियाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे उत्पादक रोप टाकताना फार काळजी घेतात. पोळ कां��्याची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान होते. यंदा त्यासाठी टाकलेली रोपे पावसाने नष्ट झाली. त्यामुळे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा कांदा यंदा येणार नाही.\nनोव्हेंबरमध्ये लाल कांद्याची लागवड सुरू होते. पावसाने उघडीप दिलेली नाही. बियाणे कमी आहे. ते जपून वापरावे लागेल. याचा अर्थ असा, की शेतकरी कदाचित डिसेंबरपर्यंत लागवडीसाठी वाट पाहतील. ऑक्टोबरमध्ये रोप टाकले तर उन्हाळी कांद्याची लागवड डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडेल. तोपर्यंत बाजारपेठेतील तूट भरून काढायला पोळ व लाल कांदा यंदा फार कमी प्रमाणावर असेल.\nहलक्या व उताराच्या जमिनीत लागवड केलेले कांदापीक पावसात सुदैवाने टिकले, तर ते भाव खाईल. तूट भरण्यास थोडी मदत करील, अन्यथा यंदा सर्व भिस्त उन्हाळी कांद्यावर असेल.\nसलग शंभर दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने कांदालागवडीचे वेळापत्रक पुरते बदलले. एप्रिलपर्यंत बाजारपेठेतील कांदा सतत चर्चेत राहील अशी स्थिती निर्माण झाली. यापूर्वी इजिप्तचा कांदा आयात करून ग्राहकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करून पाहिला. मात्र, देशातील कांद्यासारखी चव अन्य देशांतील कांद्याला नाही. देशातील बाजारपेठेत परदेशी कांद्याला टंचाईच्या काळातदेखील फारशी मागणी नसते. त्यामुळे यंदा देशी कांदा सतत चर्चेत राहील.\nकांदा निर्यातबंदीचा तिढा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे पुढाकार घेऊन नक्की सोडवतील, असा विश्वास वाटतो. लॉकडाउनमुळे व नंतर सततच्या पावसामुळे सर्व पिकांची नासाडी झाली. कांदाउत्पादकांना थोडा दिलासा मिळेल असे वाटत असताना, निर्यातबंदीचा निर्णय झाला. असा निर्णय घ्यायला नको होता.\n- आमदार आशुतोष काळे\nकांद्याच्या निर्यातीतून चार डॉलर मिळाले, तर बुडत्याला काडीचा आधार ठरला असता. निर्यातबंदी करणारे आणि त्याला बेगडी विरोध करणारे, असे दोघेही शेतकऱ्यांच्या बाजूचे नाहीत. या निर्णयाविरोधात किती पंचायत समिती सदस्यांनी राजीनामे दिले, किती शेतकऱ्यांनी भाजपला साथ न देण्याचा निश्चय केला, याचाही विचार करावा लागेल. केंद्र सरकार शेतकऱ्यांना बुडवायला निघाले. विरोधी पक्ष वरवर विरोध करतात.\n- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना\nयंदा कांदाउत्पादकांना वर्षभर नुकसान सोसावे लागले. मागील पंधरवड्यापर्यंत 800 ते एक हजार रुपये क्विंटलने कांदा विकला. आता कांदा संपत आला असताना चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली, तर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे लगेच भाव कमी झाले.\n- मच्छिंद्र टेके पाटील, कांदाउत्पादक शेतकरी\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभुईमुगाचे उत्पादन घटण्याची शक्यता\nश्रीरामपूर (अहमदनगर) : पावसाने थैमान घातल्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, कांदारोपे, मका, बाजरी संकटात आहे. अतिपावसाचा मोठा फटका...\nकांद्याचे बियाणे कुठे स्वस्त मिळेल यासाठी शेतकऱयांना करावी लागतेय भटकंती\nकापडणे ः सततच्या पावसामुळे पावसाळी कांद्याची लावणी १० टक्केही झाली नाही अन् आता लावणीचे रोपही शेष राहिलेले नाही. नव्या कांद्याच्या लागवडीसाठी...\nआठ वर्षांनंतर डोंगरगाव तलाव ओव्हरफ्लो येवल्यात पिकांचे प्रचंड नुकसान करत पावसाचा नवा विक्रम\nनाशिक / येवला : एकेक थेंबासाठी चातकासारखी प्रतीक्षा करायला लावणाऱ्या वरुणराजाने यंदा दुष्काळी तालुक्यावर सुरवातीपासून कृपा केल्याने पावसाचे अनेक...\nकांदा महागला, बियाण्याचेही भाव दुप्पट; शेतकऱ्यांच्या दुकानासमोर रांगा\nनगर तालुका ः गेल्या वर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे पुरेशा क्षमतेने कांदा बीजोत्पादन झाले नाही. परिणामी, यंदा गावरान कांदा बियाण्याचा तुटवडा...\nउन्हाळ कांद्याच्या भावात चढ-उतार; पिंपळगाव बसवंतमध्ये क्विंटलचा कमाल भाव पाच हजार\nनाशिक : उन्हाळ कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू असले, तरीही ते फारसे मोठे नाहीत. गुरुवारी (ता. २४) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा क्विंटलचा...\n\"मी देखील शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार\"- भगतसिंग कोश्यारी\nनाशिक / निफाड : \"मीदेखील शेतकऱ्याचा मुलगा असून, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-songir-child-no-school-farm-tempal-kirtan-346473", "date_download": "2020-09-27T08:09:21Z", "digest": "sha1:C75KBYANICM2KKSFGO7CS2NZYO3ZORWW", "length": 14554, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "शाळेचा अभ्यास नाही मग विद्यार्थी रंगले कीर्तनात | eSakal", "raw_content": "\nशाळेचा अभ्यास नाही मग विद्यार्थी रंगले कीर्तनात\nगावापासून लांब, वेगळे व एकांतात राहत असल्याने व बाहेरच्यांना तेथे प्रवेश नसल्याने ‘कोरोना’पासून विद्यार्थ्यांचा बचाव होतो. हंगामात मिळालेल्या धान्य व देणगीतून तर कधी माधुकरी मागून आश्रमातील सर्वांचे भरण पोषण होते.\nसोनगीर (धुळे) : ‘शाळा बंद; पण अभ्यास सुरू’ ही संकल्पना सर्वत्र राबविली जात असून, त्यातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत निकुंभे परिसरातील विद्यार्थी कीर्तनात रंगले आहेत. कीर्तनाबरोबरच पखवाज, तबला, मृदंग, पेटी, वीणा आदी वाजवण्याचे धडे घेत आहेत.\nसर्वच विद्यार्थी पाचवी ते आठवी दरम्यान असून, घरची गरिबी नसली तरी मुलांना अध्यात्माचे ज्ञान मिळावे म्हणून पालकांनी त्यांना आश्रमात पाठविले आहे. त्यांना कीर्तन व वाजंत्रीचे प्रशिक्षण मोफत मिळत असून लवकरच तरबेज होऊन बालकीर्तनकार म्हणून ते बाहेर पडतील. गावापासून लांब, वेगळे व एकांतात राहत असल्याने व बाहेरच्यांना तेथे प्रवेश नसल्याने ‘कोरोना’पासून विद्यार्थ्यांचा बचाव होतो. हंगामात मिळालेल्या धान्य व देणगीतून तर कधी माधुकरी मागून आश्रमातील सर्वांचे भरण पोषण होते.\nनिकुंभे येथील फाट्यावर शेतात आश्रम उभारला असून विठ्ठल-रखुमाई, तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर आदी संतांच्या मूर्ती आहेत. आश्रमात वास्तुरचनेनुसार शोभिवंत फुले, पूजनीय झाडे, वेली आहेत. परिसरातील खेड्यातील अनेक विद्यार्थी ‘कोरोना’काळात येथे राहत असून ऑनलाइन अभ्यास झाल्यावर रोज या आश्रमात विद्यार्थ्यांकडून आध्यात्मिक धडे गिरवून घेतात. अध्यापनाचे काम ह.भ.प इंद्रसिंग महाराज राजपूत करतात.\nदरवर्षी हरिनाम कीर्तन सप्ताह\nनिकुंभे, बोरीस, वडणे, बुरझड व परिसरातील विद्यार्थी येथे असून दररोज गायन, वादन, हरिपाठ, कीर्तन, भजन, काकडारती यात रंगून जात, भजनात ताल धरून नाचताना देहभान विसरून भक्तीत मग्न होत आहेत. आश्रमासाठी दोन एकर जमीन निकुंभे येथील शेतकरी भास्कर भटा पाटील यांनी मोफत दिली आहे. दरवर्षी हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन होते. आळंदी येथील नामवंत कीर्तनकारांना आमंत्रित केले जाते.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऊसतोड कामगार परिवाराला मध्यरात्री सुखद धक्का\nसोनगीर (धुळे) : आजकाल कोणत्याही शासकीय रुग्णालयाबाबत चांगले बोलले जात नाही. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व सहकाऱ्यांनी समयसूचकता व...\n'गुटखा अन् मटका विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही' - IGP प्रताप दिघावकर\nनाशिक : (मालेगाव) युवा पिढी देशाचे बलस्थान आहे. काही तरुण व्यसन व नशेच्या आहारी गेले आहेत. ही खेदजनक बाब आहे. गुटख्याचे व्यसनही घातक तसेच विविध...\n उत्तर महाराष्ट्रात १३२४ पोलिसांना कोरोना; आतापर्यंत २२ जणांचा बळी\nनाशिक : शहरासह विभागातील पाच जिल्ह्यांत एक हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण जळगावात असून, त्यापाठोपाठ नाशिक...\nआखिर, बर्दाश्तकी भी हद होती है...\nधुळे : शहरात भुयारी गटार, पाणी योजनांची कामे सुरू आहेत, पण या योजना पूर्ण होईपर्यंत जनतेचा जीव घेणार का असा प्रश्न उभा राहिला आहे. कचरा संकलन,...\nधुळ्यात त्रस्त नागरिकांसाठी महापौरच करणार आंदोलन \nधुळे ः शहरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. भाजपची जेव्हा सत्ता होती तेव्हा राज्यात...\nअख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये यंदा शाळा सुरु होणारच नाहीत\nसोलापूर : राज्यातील 13 लाख 16 हजारांहून अधिक व्यक्ती कोरोनाबाधित झाले असून आता सर्वच जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. सद्यस्थितीत तीन लाख रुग्णांवर उपचार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/marathi-cinema/sairat-fame-actress-rinku-rajguru-shared-photo-pink-saree-see-photos-a603/", "date_download": "2020-09-27T07:15:28Z", "digest": "sha1:PMQ47X2GHLYNDUUDSED4MDN2JGW6R3PM", "length": 24625, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "याड लागलं गं याड लागलं गं..! असंच म्हणाल रिंकू राजगुर��चे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून - Marathi News | sairat fame actress Rinku Rajguru shared photo in pink saree, see photos | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १४ सप्टेंबर २०२०\nसुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड\n मुंबईत चिमुकलीच्या अब्रूशी नराधम खेळला, १० रुपयांचे दाखवले आमिष\nइडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा\n हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे...\nशोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता\nसमुद्र किनारी अनुष्का शर्मा दिसली बेबी फ्लॉन्ट करताना, 45 लाखांहून जास्त लोकांनी फोटोला दिली पसंती\nआता ‘अलेक्सा’ला अमिताभ बच्चन यांचा आवाज; ‘बच्चन अलेक्सा’ ऐकवणार जोक्स, कविता\nसोनाली कुलकर्णीच्या लग्नाची उत्सुकता लागली तिच्या सहअभिनेत्रींना, दाजींसोबत फोटो केले शेअर\nVideo: मानसी नाईकने बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक व्हिडिओ केला शेअर, व्हिडिओ होतोय व्हायरल\nआपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर\nअरुंधती आणि अनिरुध्दचा लग्न सोहळा\nमराठमोळ्या चैतन्य ताम्हणेची व्हेनिस पुरस्कारावर मोहर\nभारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर | India Vs China\n ठाण्यात कोरोनामुळे २४ तासांतच दोन पोलिसांचा मृत्यु\nघसा खवखवल्यास कोरोनाची भीती न ठेवता; 'हे' घरगुती उपाय वापरून झटपट मिळवा आराम\n २०२४ पर्यंत सगळ्यांपर्यंत कोरोनाची लस पोहोचणं अशक्य; सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांची माहिती\nकोरोना लढाईत जलदगतीने उपचार; अतिगंभीर रुग्णांना लस देण्याचा केंद्राचा विचार\nCoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार\nमोदी सरकारकडून कांदा निर्यात रोखण्याचा निर्णय; कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप\nकोरोनामुळे पश्चिम रेल्वेला २ हजार ५५२ कोटी रुपयांचा महसुली तोटा\nचिनी सैन्याच्या कारवाईमुळे पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेला संबोधित करणार- सूत्र\nमुंबईत आज २ हजार २५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १ लाख ७१ हजार ९४९ वर\nसुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड\nराज्यात दिवसभरात १७ हजार ६६ कोरोना रुग्णांची नोंद; ��कूण कोरोना बाधितांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर\nगडचिरोली: जिल्ह्यात दोन दिवसांत 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 56 नव्या रुग्णांची नोंद\n मुंबईत चिमुकलीच्या अब्रूशी नराधम खेळला, १० रुपयांचे दाखवले आमिष\nसोलापूर- राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट\nजेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला १० दिवसांची पोलीस कोठडी; खालिद यूएपी कायद्याखाली अटकेत\nगडचिरोली: आलापल्लीत किरकोळ भांडणातून तरुणाची बॅटने मारून हत्या\nअकोल्यात दिवसभरात पाच कोरोना रग्णांचा मृत्यू; १०३ रुग्णांची नोंद; १४६ जण कोरोनामुक्त\nकल्याण-डोंबिवलीत आज कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू; मृतांचा एकूण आकडा ७३४ वर\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nमंत्री जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट; बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पावर चर्चा\nमोदी सरकारकडून कांदा निर्यात रोखण्याचा निर्णय; कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप\nकोरोनामुळे पश्चिम रेल्वेला २ हजार ५५२ कोटी रुपयांचा महसुली तोटा\nचिनी सैन्याच्या कारवाईमुळे पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेला संबोधित करणार- सूत्र\nमुंबईत आज २ हजार २५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १ लाख ७१ हजार ९४९ वर\nसुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड\nराज्यात दिवसभरात १७ हजार ६६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोना बाधितांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर\nगडचिरोली: जिल्ह्यात दोन दिवसांत 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 56 नव्या रुग्णांची नोंद\n मुंबईत चिमुकलीच्या अब्रूशी नराधम खेळला, १० रुपयांचे दाखवले आमिष\nसोलापूर- राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट\nजेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला १० दिवसांची पोलीस कोठडी; खालिद यूएपी कायद्याखाली अटकेत\nगडचिरोली: आलापल्लीत किरकोळ भांडणातून तरुणाची बॅटने मारून हत्या\nअकोल्यात दिवसभरात पाच कोरोना रग्णांचा मृत्यू; १०३ रुग्णांची नोंद; १४६ जण कोरोनामुक्त\nकल्याण-डोंबिवलीत आज कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू; मृतांचा एकूण आकडा ७३४ वर\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nमंत्री जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट; बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पावर चर्चा\nAll post in लाइव न्यूज़\nयाड लागलं गं याड लागलं गं.. असंच म्हणाल रिंकू राजगुरूचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून\nरिंकू राजगुरूचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून म्हणाल क्या बात है\nअभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.\nआपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.\nतिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.\nरिंकू राजगुरूने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.\nतिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.\nलवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे.\nया चित्रपटाचं नाव आहे झुंड. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.\nरिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.\nया चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली.\nनुकतीच तिची 100 ही हिंदी वेबसीरिज हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.\nया सीरिजमधील रिंकूच्या कामाचं खूप कौतूक होत आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nरिंकू राजगुरू सैराट 2\nनोरा फतेही रेड ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\nआता ‘अलेक्सा’ला अमिताभ बच्चन यांचा आवाज; ‘बच्चन अलेक्सा’ ऐकवणार जोक्स, कविता\nअभिनेत्री अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डीसोबत झाली रोमाँटिक, पाहा या कपलचे Unseen फोटो\nIN PICS:१२ वर्षात इतकी बदलली 'बालिका वधू'ची आनंदी, आता दिसते खूपच सुंदर \nTHROWBACK : इतक्या वर्षांत इतका बदलला आयुष्यमान खुराणा, फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास\nविना मेकअप आणि नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, नवरा निक जोनससोबत रोमँटिक मूडमधील पहा फोटो\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळाला मोठा आधार, स्टा��� खेळाडू बनला संघाचा मेटॉर\nIPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी\nIPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो\nIPLचे 12 पर्व अन् 12 वाद; कॅप्टन कूल MS Dhoni लाही आला होता राग\n7 Days To Go : IPL मधील महेंद्रसिंग धोनीचे हे 'सात' विक्रम तुम्हाला चक्रावून टाकतील\n २०२१ च्या अखेरपर्यंत आहे तशीच राहणार परिस्थिती; प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञांचा दावा\ncoronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले\nCoronaVirus News: ऑक्सफोर्डनं थांबवली लसीची चाचणी अन् चीनमधून आली 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोनातून सुटका होणार\nCoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत\nमास्क वापरताना 'या' चुका केल्यानं वाढतो कोरोना संसर्गाचा धोका; WHO नं दिल्या गाईडलाईन्स\n भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली; सीरम इन्स्टिट्यूटनं सांगितलं की....\nभंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुरातील परिस्थिती हाताबाहेर, लॉकडाऊन लावा\nमास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे फक्त या मुलीचीच चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाने महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक\nनागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कामाचा ताण\nसुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड\nबॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली; काँग्रेसचा कंगनावर निशाणा\nप्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका\nमास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे फक्त या मुलीचीच चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री\nशोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता\nइडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/patients.html?page=7", "date_download": "2020-09-27T08:27:34Z", "digest": "sha1:Q4SWSC6IP7UOOFCJPLZOF63L2H7QT23I", "length": 9309, "nlines": 128, "source_domain": "zeenews.india.com", "title": "patients News in Marathi, Latest patients news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nऔरंगाबाद | तेलंगणांमध्ये रूग्ण आढळल्यानं दहशत\nऔरंगाबाद | तेलंगणांमध्ये रूग्ण आढळल्यानं दहशत\nकेवळ १० रुपयांत ईलाज करतात हे डॉक्टर...\nरुग्णांकडून केवळ १० रुपये फी घेतात...\nमुंबईत कोरोना वायरसचे दोन संशयित रुग्ण\nमुंबईत कोरोना वायरसचे दोन संशयित रुग्ण\n भारतात मानसिक रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ\nदर सात माणसांमध्ये एक जण मनोरुग्ण\nभारतात २०२५पर्यंत मधुमेह रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढीची शक्यता\nकेंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो\nरुग्णांना मतदान करता यावे म्हणून रुग्णवाहिका थेट मतदान केंद्रात\nरूग्ण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत म्हणून..\nमुंबई | नायर रुग्णालयात डॉक्टर, सुरक्षारक्षकाला मारहाण\nमुंबई | नायर रुग्णालयात डॉक्टर, सुरक्षारक्षकाला मारहाण\nपश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय\nठाण्यात स्किझोफ्रेनियाचे ८५ हजार रुग्ण; 'ही' आहेत या आजाराची लक्षणं....\nनेमका काय आहे स्किझोफ्रेनिया आजार\nमुंबई - प्राण जाए पर दाढी न जाए\nमुंबई - प्राण जाए पर दाढी न जाए\nमुंबई पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये रुग्ण नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार\nमुंबई महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये बाळंतपणानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तेथील कर्मचारी पैसे उकळत होते. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाला दिलेत.\nउन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाककृती\nसोप्या रेसिपीमधून भागवा तहान\nनंदुरबार : आरोग्य विभागाच्या संवेदनाशून्य प्रकृतीमुळे रविताला कायमचं अपंगत्व\nस्टेंटच्या किमती अद्यापही गगनालाच भिडलेल्या, पेशंटसोबत धोका\nसरकारने दर निश्चिती करूनही हार्ट अॅटॅक पेशंटसोबत हॉस्पिटलकडून फसवणूक होत आहे. अद्यापही स्टेंटच्या किमती गगनालाच भिडलेल्या असून, या किमती सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा बेकायदेशीर रित्या फुगवून सांगितल्या जात आहेत.\nहार्ट अटॅक पेशंटचे 'बाईक'मुळे प्राण वाचले\nहार्ट अटॅक आल्याने अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता चक्क त्याला बाईकवरून रूग्णालयात नेलं. हा सगळा प्रकार तुम्हाला थ्री इडियट सिनेमातील वाटेल. पण ही घटना खरीखुरी असून मुंबईतील माझगांव परिसारत ही घडली आहे.\nदी��िका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/kalyan-rural", "date_download": "2020-09-27T07:23:26Z", "digest": "sha1:IPRVHBDTBEFFC4AV5LRNQBJIN2GQDZ7V", "length": 7276, "nlines": 133, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Kalyan Rural - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nडोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nकोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणी माणसाला खासदारांच्या...\nपोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले नवजात अर्भकाचे अन् मातेचे...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\n पालीच्या सरसगडाची सरकार दप्तरी नोंदच नाही\nठाणे येथे कोविड योद्ध्यांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप\nमोरबे धरण प्रकल्पग्रस्तांना तातडीने मदत करा- सुभाष देशमुख\n... तरी विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र\nडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची खा. श्रीकांत...\nकल्याण डोंबिवलीत पुन्हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे - आ. राजू...\nहिंदी न्युज चॅनेल्स पाहणे बंद करा; कल्याणकर तरुणाचे भारतीयांना...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nवृक्ष विठ्ठल… वृक्षपूजा विठ्ठल\nमतदार नोंदणी कार्यक्रम राबविताना संस्थांनी चुकीची प्रसिद्धी...\nदहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/the-administration-neglects-the-35-families", "date_download": "2020-09-27T08:21:18Z", "digest": "sha1:ENYIP5GAE4QJ3EJ2GMC2JIGFJ4243BEW", "length": 13519, "nlines": 184, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "खाडी लगतच्या झोपटपट्टीतील ३५ कुटुंबांच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nखाडी लगतच्या झोपटपट्टीतील ३५ कुटुंबांच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष\nखाडी लगतच्या झोपटपट्टीतील ३५ कुटुंबांच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष\nकल्याणच्या खाडी किनारी असलेल्या गणेश घाट झोपडपट्टीची चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे दैना उडाली आहे. येथील सर्व झोपड्या उध्वस्त झाल्या असून त्यात राहणाऱ्या कुटुंबांनी जवळच्या मंदिरात, तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आश्रय घेतला आहे. चार दिवस उलटूनही कोणत्���ाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने या कुटुंबांची दखलच घेतलेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेचा आपत्कालीन विभागाच्या येथील कुटुंबांची दुर्दशा गावीही नसल्याचे चित्र दिसून आले.\nचार दिवसांनी पावसाचे पाणी ओसरल्यावर या गणेश घाट झोपडपट्टीतील लोक आपल्या उध्वस्त झालेल्या झोपड्याकडे परतले आहेत. त्यांच्या घरातील वस्तू, अंथरून-पांघरून, तसेच अन्नपदार्थव इतर सामानसुमान पावसाच्या पाण्याने उद्धस्त झाले. शाळेत शिकणाऱ्या मुलांची दप्तरे, पुस्तके देखील शिल्लक राहिली नाहीत. या गणेशघाट झोपडपट्टीत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलात आपले संसार कसे उभे करायचे असा प्रश्न येथील झोपडपट्टीवासीयांना पडला आहे.\nगणेशघाट झोपडपट्टीतील या दुर्दाशेसंदर्भात तहसीलदार दीपक आकडे यांना काही नागरिकांनी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी आपण मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे येथील स्थानिक नगरसेवक वरून पाटील यांनाही फोन केला असता त्यांनी मी उद्या बघतो असे सांगितले. सदर झोपडपट्टीवासीयांच्या दुर्दशेकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. घरदार उध्वस्त झालेल्या गणेश घाट झोपडपट्टीत काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या तुटपुंजी मदत करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. दर वर्षी येथे ही परिस्थिती उदभवत असल्याने शासनाने अथवा महापालिकेने आमचे पुनर्वसन करावे, अशी येथील कुटुंबियांची मागणी आहे.\nकुंडलिका नदीच्या पुराचा रोहा परिसराला फटका\nमुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी देणार – मुख्यमंत्री\nशिक्षणापासून वंचित बालकांपर्यंत स्वातंत्र्याची किरणे पोहोचावीत-...\nसाग लाकडाची चोरटी वाहतूक करताना दोघांना अटक\nकल्याण पूर्वेतील गटारावरील स्लॅबची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती...\nकल्याण पश्चिम जिंकण्यासाठी एक लाख मतांचे लक्ष्य – अरविंद...\nकृषी उत्पन्न बाजार समितीचे पुरवणी अंदाजपत्रकाला मान्यता\nसाथीचे आजार टाळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबीर...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nकेडीएमसी स्थायी समितीमध्ये ८ नव्या सदस्यांची निवड\nभारत गिअर्सपासून मुलुंडपर्य���त टीएमटीच्या ४० फेऱ्यांना मंजुरी\nकल्याण डोंबिवलीत पुन्हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे - आ. राजू...\nप्राध्यापकांचे वेतन वेळेवर न देणाऱ्या शिक्षण संस्थांवर...\nरत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना...\nश्यामराव पेजे महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील\nडोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी...\nकल्याण शहरातील कचरा उचलण्यात अपयशी ठेकेदाराला टर्मिनेट...\nरत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येईल - उद्धव...\nगिरणी कामगारांनी मुंबई बाहेर जाऊ नये- उद्धव ठाकरे\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nराष्ट्रध्वजाचे ‘मास्क’ विकणार्या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई...\nशेती पिकासाठी ८ हजार तर फळबागासाठी १८ हजार प्रती हेक्टर...\nशेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T07:01:36Z", "digest": "sha1:N5ND5B4XBJMM65AKA5LIQ3SQXNG5ICTW", "length": 2414, "nlines": 70, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "…जमलेच नाही – प्रसन्न", "raw_content": "\nमी थेंबा-थेंबानी दुःख जमवत राहिलो\nपण त्याचेही तळे साचलेच नाही\nमनाला झालेल्या असंख्य छिद्रांमुळे\nएवढेही करणे जमलेच नाही\nजमवाजमव मी केली खूप\nजुळवून घेण्या सर्वांशी खास\nफाटलेल्या माझ्या झोळीत मात्र\nकोणालाही राहणे जमलेच नाही\nतोकड्या माझ्या पांघरूणास तर\nमलाही झाकणे जमलेच नाही\nकसे मानलेस तू ह्यास घर\nभकास भिंती नाही छप्पर\nउघडया बोडक्या ह्या व्यथेला\nसंसारही म्हणणे जमलेच नाही\nकधी विरुद्ध पोहलोही नाही\nजीवनही जगणे जमलेच नाही\nPosted in: कविता, वैचारीक\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/maharastra-assembly-election-2019", "date_download": "2020-09-27T08:31:55Z", "digest": "sha1:G5JEQDKVRQ4QSAA2ISYLWLV4CBVXZU24", "length": 4421, "nlines": 67, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात\nभाजप म्हणजे 'भारी जाहिरात पार्टी' आहेः अमोल कोल्हे\n१३ वर्षे मंत्री असूनही काही करता आले नाही, बांगड्या भरा- पवार\nफडणवीस सरकारनं राज्यात गुप्त विहिरी बांधल्यात; धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी\nफडणवीस सरकारनं राज्यात गुप्त विहिरी बांधल्यात: मुंडे\nडॅशिंग नेता हवा... संजय दत्तचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा\nडॅशिंग नेता हवा... संजय दत्तचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा\n१३ वर्षे मंत्री असूनही काही करता आले नाही, बांगड्या भरा- पवार\nबाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच: आठवले\nबाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच: आठवले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/disruption-of-stones-on-ganesha-devotees-coming-to-konkan/", "date_download": "2020-09-27T06:11:21Z", "digest": "sha1:ZXSCNT6DTNYI7WEUGDXRSTBFQA4COTC6", "length": 11254, "nlines": 189, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "कोकणात येणा-या गणेभक्तांवरती खड्यांचे विघ्न… – Lokshahi", "raw_content": "\nकोकणात येणा-या गणेभक्तांवरती खड्यांचे विघ्न…\nकोकणात येणा-या गणेभक्तांवरती खड्यांचे विघ्न…\nगणपती उत्सव आणि कोकण हे अतूट नातं आहे. कितीही अडचणी, अडथळे निर्माण झाले तरी मुंबई पुणे येथील चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी घरी येणारच. कोरोना सारख्या माहामारीतदेखील हाच उत्साह असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली दिसते, मात्र या उत्साहाला विघ्न लागले, ते म्हणजे खड्यांचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना खड्यांतून वाट काढत आपल्या गावी जावं लागणार आहे.\nमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या चार महिन्यांपासून ओस पडला होता मात्र आता गणेशोत्सवानिमित्ताने गजबजलेला आहे. कोकणात लवकर जाण्या-येण्यासाठी याच मार्गाचा पर्याय आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महामार्गावर रस्ता कुठे आहे हे शोधावे लागते. चौपदरी करणाच्या नावाखाली वर्षानुवर्षे सुरू असलेले काम आणि त्यामुळे जागोजागी पडलेले खड्डे, यामुळे येथून प्रवास करणार्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नावाने लाखोली वाहत नागरिकांना हा प्रवास करावा लागतोच.\nमुंबई- ठाणे येथून सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांत जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग ��सल्याने या मार्गावर मोठी रहदारी असते. मागील दहा वर्षांपासून चौपदरी करणाचे काम कासव गतीने सुरू असल्याने या मार्गावर उन्हाळ्यात वाहतूक कोंडी ठरलेलीच असते, तर पावसाळ्यात रस्ता कुठे आहे अशी परिस्थिती निर्माण होते. 160 किमी लांबीच्या महामार्गावर अपवादाने पाच दहा किमीचा रस्ता चांगला आहे. अन्य ठिकाणी प्रवास करताना अवघ्या दहा किमीच्या अंतरासाठी एक ते दिड तास मोजावा लागत आहे, त्यामुळे वाहनासोबतच वाहनात बसलेल्यांदेखील मरण यातना सहन कराव्या लागतात.\nराजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी अनेकदा दौरे करत पहाणीचा फार्स घातला कित्येकदा आंदोलने झाली, प्रत्येकवेळी आश्वासनांचा पाऊस पडला; पण परिस्थितीत काही केल्या बदल नाही. तरीही या रस्त्याची दुरूस्ती लवकरात लवकर केली जाईल, अशी आशा खासदार सुनील तटकरे यांना आहे.\nपनवेलपासून खड्यांना सुरूवात होते ती कशेडीपर्यंत. कशेडीत आल्यावर धोका आहे तो दरड आणि महामार्ग खचण्याचा. तरीही चाकरमान्यांचा प्रवास सुरूच आहे, त्यामुळे किती जणांचे प्राण गेल्यावर सरकार जागे होणार, हेच पाहाणे आता गरजेचे असणार आहे.\nPrevious article मरण्याआधीच घरच्यांनी खोदला वडीलांचा खड्डा\nNext article अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर\n सांगलीतील 5 बंधारे आणि दोन पूल पाण्याखाली…\nचाकरमान्यांची होणार गैरसोय; ‘हा’ मार्ग केला बंद\nवाशिष्टी पूल पाण्याखाली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प\nचाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी उद्यापासून तब्बल 162 विशेषे रेल्वे सोडणार\nनक्षलवादी ‘यशवंत बोगा’ला पत्नीसह अटक\nसुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी बिहार सरकारची शिफारस\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nकोकण रेल्वे: दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू\n13 ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड सुविधा वाढवा; केंद्रीय आरोग्य विभागाची महाराष्ट्राला सूचना\nतुकाराम मुंढे काय, कुणीही अधिकारी आला तरी फरक पडत नाही…\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रप���ी प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nमरण्याआधीच घरच्यांनी खोदला वडीलांचा खड्डा\nअभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/patients.html?page=8", "date_download": "2020-09-27T08:31:25Z", "digest": "sha1:Y7AY33CARDYQWBOLEIOZ5DDI4JBMZMMD", "length": 9725, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "patients News in Marathi, Latest patients news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील\nमधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते.\nगुजरात - सुरत - जेनरिक औषधांसाठी कायदा करणार - मोदी\nस्वाईन फ्लू | नाशिककरांनो जरा सांभाळून\nनाशिकमध्ये स्वाईन फ्लूने तीन महिन्यात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय.\nनिवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल\nडॉक्टरांचा संपाचा चौथा दिवस आहे. रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. खासगी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.\nडॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे प्रचंड हाल\nराज्यभरातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टरांनी आज सामूहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी रुग्णालयातल्या सेवा जवळपास बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.\nपुण्यात आरोग्य विभागाचा अजब प्रताप, रुग्णांना न देता औषधांची विल्हेवाट\nहिवताप नियंत्रण कार्यालयातील औषधे रुग्णांना वितरित न करता त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nरुग्णांना दिली एक्सपायरी डेट झालेली औषधं\nसरदार पटेल रुग्णालयातला धक्कादायक प्रकार\nरत्नागिरीत लेप्टोच्या रूग्णांच्या संख्येत वाढ\nजिल्ह्यात लेप्टोच्या रूग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळळत आहे. जिल्ह्यातील ९६ संशयित रूग्णांच्या तपासणीनंतर १७ रूग्णांना लेप्टोस्पॉयरोसिस आजार झाल्याचं निष्पन्न झाले आहे.\nहॉस्प��टलमध्येच डीजे नाच, रुग्णांना त्रास\nशासकीय रुग्णालयात वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तास अडकून\nसिव्हील हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तासापासून अडकून पडला आहे.\nरत्नागिरी शासकीय रुग्णालय : असून अडचण, नसून खोळंबा\nअसून अडचण, नसून खोळंबा\nचंद्रपूर : 13 जणांना इंजेक्शनची रिअॅक्शन\nऔषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय\nआजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.\nपुणे - थर न लावता, ससून रूग्णालयात दहिहंडी\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/node/5556", "date_download": "2020-09-27T06:21:21Z", "digest": "sha1:KW42Y4ETNBZNY2IM2E2MMAM6CXWZNEJS", "length": 137290, "nlines": 1515, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी समजली का? - १२८ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nही बातमी समजली का\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.\nही ब��तमी वाचली का\nयाबद्द्ल काय मत पब्लिकचं चेपूवर हे अत्यंत प्रतिगामी आहे अशा कामेंट वाचल्या. मला प्रतिगामी वाटत नाही निर्णय.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nकायदेशीर ऑब्लिगेशन आहे (माझ्या माहीतीनुसार). abandonment विरोधी कायदे आहेत. मोरल ऑब्लिगेशन असू शकते. व ते ठीकठाक वाटते. प्रतिगामी या शब्दाला धर्माने प्रिस्क्राईब केलेल्या मूल्यांची कनोटेशन आहे. मातृदेवोभव/पितृदेवोभव. किंवा ख्रिश्चन धर्मानुसार - honor thy parents. मूल जन्माला आल्यानंतर/आधी ते कोणतेही चयन करू शकत नाही (१८ चे होईपर्यंत) त्यामुळे आईवडीलच त्याच्यावतीने सर्व निर्णय घेतात. म्हंजे मुलाचे upbringing हे एका अर्थाने consensual नाही. व consensual निर्णय घेतलेला नसूनही मूल मोठे झाल्यावर त्याच्याकडून आईवडिलांप्रति कमिटमेंट ची अपेक्षा करणे हे समस्याजनक वाटू शकते.\n(म्हणूनच सोशल प्रेशर चे डिस-इन्सेंटिव्हज निर्माण झालेले आहेत. की - काय राव तुम्ही तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलंत हे काही बरोबर नाही. - असं म्हंटलं जातं.)\nलीगल आणि मॉरल ऑब्लिगेशन आहेच.\nलीगल आणि मॉरल ऑब्लिगेशन आहेच. म्हणजे पालकांची काळजी घेतली पाहिजे हे ऑब्लिगेशन आहे. पालकांच्या घरात राहूनच काळजी घेतली पाहिजे असं ऑब्लिगेशन नाही. (आहे\nसुप्रीम कोर्टाने विशिष्ट केसच्या संदर्भात हा निकाल दिलेला असेल तर ठीक. पण त्यात जनरल टिपण्णीसारखे लिहिले असल्याने ती टिपण्णी \"लॉ म्हणून\" धरली जाऊ शकते.\nपालकांसोबत रहायचं की नाही हा इंडिव्हिज्युअल निर्णय असायला हवा. शिवाय वेगळे होण्याचा 'तोंडी' आग्रह धरला म्हणून घटस्फोट दिला जाऊ शकतो की 'वेगळे झाल्याशिवाय नांदायला येणार नाही' असे सांगून घर सोडून गेल्यामुळे हे पहायला हवे.\nपालकांपासून वेगळा होणारच नाही असे म्हणणार्या नवर्यापासून घटस्फोट घेणेच इष्ट.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n>>मुलाचे upbringing हे एका\n>>मुलाचे upbringing हे एका अर्थाने consensual नाही. व consensual निर्णय घेतलेला नसूनही मूल मोठे झाल्यावर त्याच्याकडून आईवडिलांप्रति कमिटमेंट ची अपेक्षा करणे हे समस्याजनक वाटू शकते.\nबरोबर आहे. सगळीच लीगसी झुगारून द्यायला पाहिजे. म्हणजे आता आपल्या कन्सेंटशिवाय आपल्याला जे शिक्षण वगैरे मिळाले त्या \"नॉन कन्सेन्शुअल\" शिक्षणाचा निषेध करून त्या नॉन कन्सेन्शुअल ��िक्षणाचा आपल्या आयुष्यात वापर करणे थांबवायला पाहिजे. त्या ऐवजी अठरा वर्षाचे झाल्यावर स्वतःहून स्वतः कमवून* बालवाडीपासून सुरुवात करून नव्याने शिक्षण घ्यायला पाहिजे आणि ते पूर्ण झाल्यावर मग त्या शिक्षणाचा उपयोग करून नोकरी वगैरे करायला पाहिजे.\n*स्वतःहून कमवायचे तेही आपल्या संमतीशिवाय आपल्यावर थोपलेल्या** शिक्षणाचा कोणताही उपयोग न करता- पक्षी निरक्षर म्हणून कुठेतरी बिगारी/हेल्पर म्हणून सुरुवात करून.......\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nआता यालाच संक कॉस्ट चे तत्व\nआता यालाच संक कॉस्ट चे तत्व लावून पहा. शिक्षण, इम्युनायझेशन, वैद्यकीय उपचार सगळं ... संक कॉस्ट्स च आहेत की.\nआणि दुसरं म्हंजे स्टुडंट लोन ची संकल्पना आहेच की. भारतात अजून खूप प्रचलित झालेली नाहिये. पण ...\n संक कॉस्टचे तत्त्व का\n संक कॉस्टचे तत्त्व का लावायचे इन्व्हेस्टमेंटचे तत्त्व का लावायचे नाही\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n संक कॉस्टचे तत्त्व का\n संक कॉस्टचे तत्त्व का लावायचे इन्व्हेस्टमेंटचे तत्त्व का लावायचे नाही\nतत्व केव्हा लावायचे हा खरं प्रश्न आहे.\n(१) संक कॉस्ट चे तत्व लावावे कारण आता मूल १८ चे झालेले आहे व तो जो काही खर्च आईवडिलांनी केला तो recover न करता येण्यासारखा आहे.\n(२) मूल जन्माला आल्यावर इन्व्हेस्टमेंट चे तत्व लावायचे कारण आता गुंतवणून होणार आहे.\n(३) गुंतवणूक करताना आईवडिलांना रिटर्न्स हवे असतील तर ते तो विचार करतीलच की. फॅमिली बनवणे व फॅमिलीमधे राहणे हे आईवडिलांना हवे असते व मुलांना सुद्धा लाभदायक असते.\nconsensual निर्णय घेतलेला नसूनही मूल मोठे झाल्यावर त्याच्याकडून आईवडिलांप्रति कमिटमेंट ची अपेक्षा करणे हे समस्याजनक वाटले तर त्यामागील समस्येच्या मुळाही आईवडीलही असू शकतात व मूल सुद्धा. (१) १८ वर्षे जे मूल तुमच्या ताब्यात होते, तुम्ही त्याच्यासाठी सगळं केलेलं असूनही त्याला तुमच्याबद्दल इतकी समस्या का वाटते हा विचार करणं गरजेचं आहे. (२) मुलांची मनोवृत्ती हे समस्येच्या मुळाशी असणं हे तर नटसम्राट्/अवतार/बागबान पासून चं गार्हाणं आहेच. (३) अभिषेक बच्चन्/अखिलेश यादव यांना आपल्या आईवडिलांबद्दल समस्या का वाटत नाही हा मुद्दा विचारणीय आहे.\nम���लगा/गी जर त्या कॉस्टला संक\nमुलगा/गी जर त्या कॉस्टला संक कॉस्टचे तत्त्व लावा असं सुचवत असेल तर त्यासाठी म्हणून त्याने त्याच्या कन्सेन्टशिवाय त्याला जे मिळालं आहे त्याचा तत्काळ त्याग करावा.\nमी हे म्हणत असलो तरी मी 'थेरडेशाही'चा मुळीच समर्थक नाही. कारण आज जे शहरी वृद्ध पालक मुले आमच्याकडे पहात नाहीत अशी तक्रार करतात त्यातले बहुसंख्य आपापल्या पालकांना आपल्या गावी 'वार्यावर सोडूनच' शहरात कामधंद्याला आलेले असतात.\nलिबर्टेरिअनिझमची (किंवा इतरही बरीच- उदा. गुणकर्मामुसार वर्ण) जी आर्ग्युमेंटे असतात ती आर्ग्युमेंटे म्हणून उत्तम असतात. पण ती लागू करण्यासाठी जी परिस्थिती हवी ती प्रत्यक्ष समाजात अस्तित्वात आणणे कठीण.\n\"मी काय मला जन्माला घाला म्हणून मागे नव्हतो लागलो तुमच्या; मूल जन्माला घालणे ही तुमची गरज होती\" असे म्हणणे म्हणजे \"बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई\" याचं अधिक हार्श\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमुलगा/गी जर त्या कॉस्टला संक\nमुलगा/गी जर त्या कॉस्टला संक कॉस्टचे तत्त्व लावा असं सुचवत असेल तर त्यासाठी म्हणून त्याने त्याच्या कन्सेन्टशिवाय त्याला जे मिळालं आहे त्याचा तत्काळ त्याग करावा.\nमी हे म्हणत असलो तरी मी 'थेरडेशाही'चा मुळीच समर्थक नाही. कारण आज जे शहरी वृद्ध पालक मुले आमच्याकडे पहात नाहीत अशी तक्रार करतात त्यातले बहुसंख्य आपापल्या पालकांना आपल्या गावी 'वार्यावर सोडूनच' शहरात कामधंद्याला आलेले असतात. लिबर्टेरिअनिझमची (किंवा इतरही बरीच- उदा. गुणकर्मामुसार वर्ण) जी आर्ग्युमेंटे असतात ती आर्ग्युमेंटे म्हणून उत्तम असतात. पण ती लागू करण्यासाठी जी परिस्थिती हवी ती प्रत्यक्ष समाजात अस्तित्वात आणणे कठीण.\nइन जनरल लिबर्टेरियनिझम ची आर्ग्युमेंट्स ही राजकीय परिस्थितीसाठीच आहेत. ते कुटुंबव्यवस्थेस लावणे हे समस्याजनक च ठरते. कुटुंब हे काही अंशी सेंट्रल प्लॅनिंग युनिट आहे की ज्यात आईवडील आपल्या मुलांच्या जीवनासाठीचे निर्णय घेत असतात. फरक हा आहे की A and B decide what A and B should do for C, D, and E (assuming A and B are parents and C, D, E are the kids).\nलिबर्टेरियनिझम हा कुटुंबव्यवस्थेस लावणे समस्याजनक ठरते कारण त्यासाठी लागणारे इन्स्टिट्युशनल इन्फ्रा. समाजात नसते. समाजात त्याच्या नेमके विरुद्ध इन्स्टिट्युशनल इन्फ्रा. असते/आहे. (तुमचेच वाक्य फक्त जास्त टेक्निकल केलेले आहे मी.) लिबर्टेरियनिझम हा शब्दच मुळात Equalitarian Liberalism** ला पर्याय म्हणून जन्मास आला. व लिबरलिझम (कोणत्याही प्रकारचा) हा राजकीय विचार आहे. कुटुंबव्यवस्थेबद्दल नाही.\nआजचे ताजे उदाहरण इथे - इथे\n** Equalitarian Liberalism ही संज्ञा औपचारिकरित्या अस्तित्वात नाही. तिच्याबद्दल कोणतेही मटेरियल उपलब्ध नाही. मुद्दा विशद करण्यास सोपा व्हावा मी ती संज्ञा इन्व्हेंट केलेली आहे. क्लासिकल लिबरलिझम हा मूळ लिबरलिझम.\nनवाजुद्दिन सिद्दिकी - दोन बातम्या\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nच च काय चाल्लय\nच च काय चाल्लय\nad आहे का spoof तेच कळत\nad आहे का spoof तेच कळत नाहीय.\nJames Bond पान बहार खात त्याचा signature dialogue कसा म्हणेल\nहम करते है हमरी छम्मकछल्लो (म्हणजे बॉंड गर्ल) से बडा प्यार\nऔर खाते है पान बहार\nनाम है हमरा बांडवा, जमनालाल बांडवा...\n( अध्यक्षीय लोकशाही पेक्षा संसदीय लोकशाही चांगली आहे त्याचे हे मुख्य कारण आहे. कार्यकारी मंडलाचा नेता हा सततच्या अविश्वास ठरावाच्या टांगत्या तलवारीखाली असतो. असलं काहीतरी (पॉलीसी इर्रीलेव्हंट असलं तरी) (अर्थात हे २००५ मधे केलेले वक्तव्य आहे.) बोललं की त्याच्यावर अविश्वास दाखवून दूर करता तरी येतं. त्याचा होवार्ड स्टर्न बरोबरचा इंटरव्यु अधिकच स्फोटक आहे. व मागच्या आठवड्यातला आहे. २००५ चा नाही. )\nनारायण पीसपती यांनी खाण्यायोग्य चमचे, काटे, इ. बनवून विकायला सुरुवात केली आहे. त्याबद्दल गार्डीयनमधली बातमी.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nछान आहे बातमी. पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तमच. पेटंट घेऊन टाका म्हणावं. खूप छान आहे ही बातमी.\nखूप छान आहे ही बातमी.\nचल रे भोपळ्या टुणुक टुणुक\n चुकलं चुकलं - अबब\nकेवढा मोठ्ठा हा भोपळा, १ काय १० म्हातार्या बसून आपापल्या लेकींकडे जाऊन येऊ शकतील.\nहाफ मून बे चा हा फेस्टिव्हल पाहण्यासारखा असतो. यावेळेस कॅलिफोर्निया ट्रिप करणार्यांनी आवर्जून जावे असा. हा विजेता भोपळा दिसतोय पण इतरही जंगी असतात. २०००+ पाउण्ड्सचे ही याआधी पाहिलेले आहेत. त्यावर बसून फोटो काढायला लाईन लागते\nही बातमी अधूनमधून सारखी निर्माण करण्यात येते.\nबातमीतला एक रोचक भाग\nआधीच्या पंतप्रधानांनी सुट्ट्या घेतल्या किंवा नाही याची नोंद पंतप्रधान कार्यालयाकडे नाही. पण मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून सुट्टी घेतलेली नाही असे मात्र सांगितले आहे. त्या अर्थी मे २०१४ पासून पंतप्रधानांच्या सुट्टीची नोंद ठेवली जाते असे दिसते.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nपंतप्रधानांनी पक्षप्रचारासाठी दिलेला वेळ जर अर्ध्या दिवसापेक्षा जास्त असेल तर त्यादिवशी, त्यांची कॅज्युअल लिव्ह टाकावी. - मोदीच असे नाही, सर्व माजी, भावी पंतप्रधानांसाठी लागू.\n(इतरवेळेला ओव्हर-टाईम दिला तरी चालेल)\nटेक्निकली पंतप्रधान कधीच पक्षकार्याला जात नसतील. एक तरी ऑफिशिअल कार्यक्रम ठेवतच असतील.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nअलिकडच्या काळ्यापैशाबाबतच्या 'यशस्वी' स्कीमच्या तयारीबद्द्लचा हा लेख.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमूर्खपणा आहे. चूकीचा मेकओव्हर\nमूर्खपणा आहे. चूकीचा मेकओव्हर झालाय. आधीची स्पंकी, टॉमबॉय मुलगी केवढी गोड आहे. नंतरची छान आहे पण बाहुली.\nआपण काय बोलतो ते आपलं आपल्याला तरी समजायला हवं की नको \nआता ट्रंप ची तोफ याच्याकडे व संयुक्त राष्ट्रसंघाकडे वळेल.\nआपण काय बोलतो ते आपलं आपल्याला तरी समजायला हवं की नको \nतुमच्या या अशा टायटल्स्वरच आम्ही फिदा होतो. अब कैसे समझाएं\nपूर्वी एकदा काय तर टायटल होतं - म्हणे शंकराचार्यांना म्हणावं खांद्याच्या वर जो अवयव दिलाय तो फक्त शेंडी ठेवण्यासाठीच आहे की काय \nआता ट्रंप ची तोफ याच्याकडे व संयुक्त राष्ट्रसंघाकडे वळेल.\nस्टॉप माअर्मिक्युलेटिंग (मार्मिक स्पेक्यु....)\nलोकांना आयफोन (किंवा सेल्फोन) चे व्यसन लागलेले आहे असं म्हणतात.\nआम्ही काही राजीखुषीने इथे राहत नाही.तुम्ही आम्हाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली म्हणून आम्ही इथे आलो/राहतो,नाहीतर..\nअसा याचा अर्थ लावावा का\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका भाषणे मधुर तू करिशी अनेक\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nअमेरिकेबद्दल थापा मारत आहेत हे खरंच, पण अमेरिकेत ते काहीही करतील म्हणून ते लगेच भारतात किंवा इतरत्र कुठेही प्रमाण मानायचं का\nमूळ उद्धरणातलं हे वाक्य मला खरोखर समजलं नाही. ह्याचा नक्की अर्थ काय, कसा लावायचा - The constitution has made us live and practice our religion.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nस��विधानाने आम्हाला आमचा धर्म\nसंविधानाने आम्हाला आमचा धर्म पाळायचा वचन/अधिकार दिलेला आहे. एवढाच अर्थ.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nअमेरिका ही इस्रायल ला व पाकिस्तान ला दोघांनाही पैसे देते. आपण पण देऊया की. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन.\nपाकीस्तानातल्या काही प्रांतांमधे (जिथे तालिबान चे प्राबल्य आहे) ड्रोन हल्ले करते. आपण पण करूया की त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन.\nझालंच तर इराक, सिरिया, लिबिया वर हल्ले करते. आपण पण करूया की. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन.\nह घेणे किंवा नाही किंवा कसंही\nविवक्षित संदर्भ देऊन केलेलं विधान असताना, भले ते खोटं का असेना, तुम्ही त्या विधानाचा संदर्भ काढून त्याला उघडंनागडं करून का नाचवता आवडतं का तुम्हाला असं करायला, आवडतं\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nत्याला उघडंनागडं करून का\nत्याला उघडंनागडं करून का नाचवता\nयात उघडंवागडं काय आहे अदिती जेव्हा मुसलमान जिथेतिथे (म्हणजे याच केसमध्ये धर ना) अमेरीकेचं उदाहरण देऊन निरुत्तर करु पहातात, अमेरीकेत रहात नसतानाही, समान कायदा लावु देत नाहीत तेव्हा आपण हे प्रश्न विचारले तर ते नक्की काय म्हणतील जेव्हा मुसलमान जिथेतिथे (म्हणजे याच केसमध्ये धर ना) अमेरीकेचं उदाहरण देऊन निरुत्तर करु पहातात, अमेरीकेत रहात नसतानाही, समान कायदा लावु देत नाहीत तेव्हा आपण हे प्रश्न विचारले तर ते नक्की काय म्हणतील की सिलेक्टिव्हली अमेरीकेसारखे वागा की सिलेक्टिव्हली अमेरीकेसारखे वागा म्हणजे जिथे आपली पोळी भाजता येते तिथे भाजुन घ्या पण अन्य बाबतीत अनुकरण नको\nअमेरीकेला मध्ये आणायचं कारणच काय होतं. अमेरीका काय फार आयडीयल नागर संस्कृती आहे का हे म्हणजे कोणीतरी म्हणावं की अमेरीका चूकीचे करत आहे म्हणजे अजुन फाऊल क्राय करुन अमेरीकेपुढे भारतीयांनी केलेली त्यांची निंदा दाखवायला बरं. (मला माहीत आहे असा संशय घेणे फार फेचड आहे)\nपण मग या प्रश्नांना बगल देऊन \"उघडे-नागडे\" म्हणणेही फार फेच्ड आहे.\nनाही मी तर म्हणते अमेरीकेचे एवढे गोडवे गाताय ना मग तिथेच जाऊन का नाही रहात (सगळे मुसलमान नाही, ज्यांना गोड्वे गायचे आहेत ते)\nमाझी एक मैत्रीण आहे, मेहेनती आहे, लोकांशी चांगली बोलते, पण फार इमोसनल अत्याचार करते. समजा मला तिचे सद्गुण उचलायचे असतील तर फक्त तिचं मेहेनतीपण, सुस्वभाव उचलायचा ना���ी, सोबत मलाही इमोसनल अत्याचारी बनावं लागेल, अशी सक्ती आहे का लोकांकडून आपल्याला चांगलं वाटतं ते घेतलं आणि बाकीचं सोडून दिलं ही गोष्ट वाईट कधीपासून ठरली लोकांकडून आपल्याला चांगलं वाटतं ते घेतलं आणि बाकीचं सोडून दिलं ही गोष्ट वाईट कधीपासून ठरली का 'मी म्हणते तेच आणि तेवढंच चांगलं आणि बाकीचं सगळं वाईट' अशी जबरदस्ती आहे\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nविवक्षित संदर्भ देऊन केलेलं\nविवक्षित संदर्भ देऊन केलेलं विधान असताना, भले ते खोटं का असेना, तुम्ही त्या विधानाचा संदर्भ काढून त्याला उघडंनागडं करून का नाचवता आवडतं का तुम्हाला असं करायला, आवडतं\nकारण अनेकदा हे असं करणं हे प्रतिवाद दणकटपणे मांडण्यासाठी उपयुक्त ठरतं.\nहो आवडतं. हसवु नकोस गब्सु.\nहसवु नकोस गब्सु. फुटले मी. हे असं उत्तर तेही अदितीला आता तुझी खैर नाही\n\"काय काय आवडतं\" असा नवा धागा काढा ब्वॉ\nआपल्याला या लठ्ठ्यालठ्ठ्या फार आवडतात. बाय द वे तुम्ही दोघे मेषेचे का\nनाच नाचुनी, अति मी दमले, थकले\nनाच नाचुनी, अति मी दमले, थकले रे नंदलाला, झोपते रे नंदलाला.\nयांची ही भाषा नवीन किंवा\nयांची ही भाषा नवीन किंवा अनपेक्षित आजिबात नाही. यावर सरकार काय करते ते पाहण्याची उत्सुकता आहे. या मुद्यावर जर शेपूट घातली (ज्याची शक्यता वाटतेय) तर जन्ता माफ नही करेगी.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nयांची ही भाषा नवीन किंवा\nयांची ही भाषा नवीन किंवा अनपेक्षित आजिबात नाही. यावर सरकार काय करते ते पाहण्याची उत्सुकता आहे. या मुद्यावर जर शेपूट घातली (ज्याची शक्यता वाटतेय) तर जन्ता माफ नही करेगी.\nभारत आणि भारतीयांचं आरोग्य\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआरोग्य (माझ्या माहीतीनुसार) राज्य सूची मधे आहे. (केंद्रसूची किंवा समवर्ती सूची मधे नाही). केंद्रीय आरोग्य मंत्रालय अस्तित्वात आहे .... परंतू .....\nतुमचा प्रतिसाद खूप म्हणजे खूपच्च माहितीपूर्ण आहे. पण ह्या माहितीचा इथे संबंध काय हे समजत नाहीये.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतुमचा प्रतिसाद खूप म्हणजे\nतुमचा प्रतिसाद खूप म्हणजे खूपच्च माहितीपूर्ण आहे. पण ह्या माहितीचा इथे संबंध काय हे समजत नाहीये.\nतुमचा प्रतिसाद उपरोधाचा प्रयोग करण्याच्या अट्टाहासापायी अविचारी झालेला आहे. कारण थेट दिलेली माहीती सुद्धा तुम्हाला अॅप्लाय करता येत नाही. केंद्रसूची मधे एखादा विषय नसेल तर केंद्रसरकार ला त्यावर फारसे काम करण्याची अथॉरिटी नसते. व हे योग्यच आहे कारण तो विषय (आरोग्य) हा विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार राज्यांच्या ताब्यात दिलेला आहे. व म्हणून सर्वंकश भारताचे रँकिंग करणे चूक आहे. भारतातल्या प्रत्येक राज्याचे रँकिंग करावे लागेल.\nकोंबडं झाकलं तरी सूर्य\nकोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहात नाही. आमच्या देशात आम्ही ती जबाबदारी राज्यांवर टाकलेली आहे, त्यामुळे आख्ख्या भारतात काय परिस्थिती आहे याची देश म्हणून सरासरी काढून इतर देशांशी तुलना करणंच योग्य नाही असं म्हणता येत नाही. परिस्थिती आहे ती राहातेच. ही परिस्थिती पाहून जर भारताला ती सुधरायची असेल तर त्यासाठी आंतर्गत गणित करून कुठलं राज्य पुढे आणि कुठलं मागे असा विचार करून कुठच्या राज्याकडून कोणी शिकावं हे करता येईल. पण जगासाठी वयं पंचाधिकं शतं.\nगब्बरची \"ती\" रिअॅक्शन ही\nगब्बरची \"ती\" रिअॅक्शन ही आकडेवारी देऊन \"मोदींना दोष दिला जातोय\" अशा समजातून आली असावी.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nThinking 101 मध्ये एकाच विधानाच्या दोन्ही बाजूंचा विचार करायला शिकवतात असं लिहिलेलं आहे. तुम्ही का कोर्स केलेला दिसता. आता दुसऱ्या बाजूने विधानं मांडून दाखवा, म्हणजे कोर्स किती उपयुक्त आहे हे समजेल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nव म्हणून सर्वंकश भारताचे\nव म्हणून सर्वंकश भारताचे रँकिंग करणे चूक आहे. भारतातल्या प्रत्येक राज्याचे रँकिंग करावे लागेल.\nसंबंध नही. हा सर्वे एका वर्ल्ड बॉडीने केलाय. अंतर्गत भारतात पैसा कोण खर्च करतं याच्याशी काही संबंध नाही. फक्त सर्वेत जो खर्च दाखवलाय तो राज्यांचा खर्च धरून असला पाहिजे (असेलच असं मी समजतो).\nअमेरिकेत बऱ्याच गोष्टी स्टेट लेवल ला होतात. पण USA म्हणूनच statistics धरला जातो. जर तिथे ह्या कारणामुळे USA ला वगळायचे झाले तर बरेच statistics incomplete राहतील.\nतुम्ही लिहिलेल्या माहितीने फक्त एवढं कळतं कि अंतर्गत काही राज्य चांगले आणि काही वाईट परिस्थितीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण एकूण on average भारताचा barometer खाली आहे हे त्या रँकिंगवरून दिसतंय.\nराघा, व टिकलू यांना कॉमन\nराघा, व टिकलू यांना कॉमन प्रश्न -\nतुम्ही लिहिलेल्या माहितीने फक्त एवढं कळतं कि अंतर्गत काही राज्य चांगले आणि काही वाईट परिस्थितीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण एकूण on average भारताचा barometer खाली आहे हे त्या रँकिंगवरून दिसतंय.\nएकूण on average \"सर्वंकश\" भारताचा barometer खाली जो आहे तो वर सरकवण्यासाठी कोण जबाबदार असेल \nही विशिष्ठ बाब राबवण्यास अतिकठिण असल्यास ती बाब चूक आहे असं मी का म्हणतोय ते लक्षात येतंय का तुमच्या कारण ही बाब स्ट्रक्चरली स्पीकिंग केंद्रीकरणास प्रेरणा देणारी आहे. मी हे प्रत्येक बाबतीत असंच असावं/करावं असं म्हणत नैय्ये. राज्ये असं म्हणणार की तुम्हाला हे हवंय ... ठीकाय .. मग निधी ची व्यवस्था करा. मग जी राज्ये या बॅरोमिटर वर खूप खाली आहेत ती म्हणणार की आम्हाला जास्त निधी द्या कारण आमची गरज मोठी/जास्त आहे. जी राज्ये बॅरोमिटर वर खूप वर आहेत ती म्हणणार की आम्ही केवळ वर आहोत म्हणून तुम्ही आम्हाला निधी कमी देणार आणि वर तुमच्या स्टँडर्ड्स वर उच्च रहावे अशी अपेक्षा करणार हे बरोबर नाय.\nजर केंद्राने अंतर्गत मुल्यांकनाची process राबवली तर यातले काही प्रोब्लेम्स कमी होऊ शकतात. System and process planning आणि त्या process चं मुल्यांकन ही वेगळी चर्चा आहे.\nएखादं खातं केंद्रात असावं का राज्यात ह्यात त्यांचं जागतिक पातळीवरून होणारं मुल्यांकन हा मुद्दा ठेऊन नाही चालणार. त्यात दुसरे बरेच महत्वाचे factors असतील. जे सगळे आपल्याला इथे बसून माहित असणं शक्य नाही.\nजर केंद्र सरकार राज्यांचं मुल्यांकन व्यवस्थित करत असेल तर तिथेही त्यांना कमी-अधिक प्रमाणात अशेच फिगर्स दिसायला पाहिजेत.\nएखादं खातं केंद्रात असावं का\nएखादं खातं केंद्रात असावं का राज्यात ह्यात त्यांचं जागतिक पातळीवरून होणारं मुल्यांकन हा मुद्दा ठेऊन नाही चालणार. त्यात दुसरे बरेच महत्वाचे factors असतील. जे सगळे आपल्याला इथे बसून माहित असणं शक्य नाही.\nतुम्हाला चर्चेचा गाभा अगदी बरोब्बर पकडता आलेला आहे. इस बात पे एक एक जाम हो जाए.\nआता यात अॅडव्हर्स सिलेक्शन ची संकल्पना घाला.\nअहो, तुम्हाला जितकी पडलेली\nअहो, तुम्हाला जितकी पडलेली आहे तितकी 'हे सेंट्रल प्लॅनिंगला निमंत्रण देणारं आहे की नाही' याची जगाला पडलेली नाहीये. हा प्रश्न गंभीर आहे, काहीही करा आणि हा प्रश्न सोडवा इतकंच आपल्याला या सर्व्हेमधून कळतं. ते कळून घ्यायचं नसेल तर काय बोलायचं\nआपण पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ या सगळ्या��च्या मागे आहोत. हे जाणून घेऊनही तुम्हाला सेंट्रल प्लॅनिंगची पडली असेल तर पडो बापडी. प्रत्येकाच्या प्रायॉरिटीज वेगळ्या असतात. नुकताच 'इस्रायलकडून आपण काहीतरी शिकावं' याबद्दल वाद झाला. त्यापेक्षा मी म्हणतो की या आपल्या शेजाऱ्यांकडून आपण शिकावं. हे तुम्हाला मान्य आहे का\nअहो, तुम्हाला जितकी पडलेली\nअहो, तुम्हाला जितकी पडलेली आहे तितकी 'हे सेंट्रल प्लॅनिंगला निमंत्रण देणारं आहे की नाही' याची जगाला पडलेली नाहीये. हा प्रश्न गंभीर आहे, काहीही करा आणि हा प्रश्न सोडवा इतकंच आपल्याला या सर्व्हेमधून कळतं. ते कळून घ्यायचं नसेल तर काय बोलायचं\nआपण पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ या सगळ्यांच्या मागे आहोत. हे जाणून घेऊनही तुम्हाला सेंट्रल प्लॅनिंगची पडली असेल तर पडो बापडी. प्रत्येकाच्या प्रायॉरिटीज वेगळ्या असतात. नुकताच 'इस्रायलकडून आपण काहीतरी शिकावं' याबद्दल वाद झाला. त्यापेक्षा मी म्हणतो की या आपल्या शेजाऱ्यांकडून आपण शिकावं. हे तुम्हाला मान्य आहे का\n(१) शेजार्याकडून शिकावे की\n(२) भारतातल्या भारतात ज्या राज्यांमधे परिस्थिती त्यातल्यात्यात चांगली आहे त्यांच्याकडून सुद्धा शिकावं\n(३) प्रश्न गंभीर आहे\nप्रश्न लक्षात आल्यानंतर त्यावर उपाययोजना कशी करावी हा भाग पुढचा. त्याबद्दल चर्चा नव्हतीच. मुळात भारत देश हे एकक मानायला तुमचा विरोध आहे. तो अस्थानी आहे, आणि अव्यवहार्य आहे. एक देश म्हणून जर आपली रॅंक इतकी खाली असेल, आणि मुख्य म्हणजे अॅब्सोल्यूट परिस्थिती इतकी वाईट असेल तर तो देशाचा म्हणजे पर्यायाने केंद्राचाच प्रश्न आहे. केंद्राने हात झटकून म्हणायचं, ती राज्यांची जबाबदारी आहे, राज्यं म्हणणार ती तालुक्यांची जबाबदारी आहे, तालुके म्हणणार ती लोकांची जबाबदारी आहे. डीसेंट्रलायझेशन टोकाला नेलं की हे असंच होतं.\nतुम्हाला गेले बरेच महिने एक विचारायचं आहे. तुम्ही आख्खा प्रतिसाद का कॉपीपेस्ट करता त्याने नक्की काय साध्य होतं त्याने नक्की काय साध्य होतं एखादं विशिष्ट वाक्य उद्धृत करून त्यावर काही मांडणी करणं ठीक. पण माझा प्रतिसाद वर आहेच. तोच कॉपी करून त्याखाली लिहून नक्की काय मिळतं\nतुम्हाला गेले बरेच महिने एक\nतुम्हाला गेले बरेच महिने एक विचारायचं आहे. तुम्ही आख्खा प्रतिसाद का कॉपीपेस्ट करता त्याने नक्की काय साध्य होतं\nती प्रतिसादाची बॉडी लँग्वेज आहे.\nती \"कॅपिटल\" मिष्टेक आहे.\nती \"कॅपिटल\" मिष्टेक आहे.\nतुम्ही आख्खा प्रतिसाद का\nतुम्ही आख्खा प्रतिसाद का कॉपीपेस्ट करता त्याने नक्की काय साध्य होतं त्याने नक्की काय साध्य होतं एखादं विशिष्ट वाक्य उद्धृत करून त्यावर काही मांडणी करणं ठीक\nह्याला म्हणतात एखाद्याची अभिव्यक्ती दाबण्याचा प्रयत्न.\nखरे तर गब्बु मुळ प्रतिसादात काही कामाचे मुद्दे असले तर प्रत्येक मुद्दा वेगळा पेस्ट करुन उत्तर देतो. आता तुमच्या प्रतिसादात त्याला काहीच मुद्दा दिसत नसेल म्हणुन तो पूर्ण प्रतिसाद पेस्ट करत असेल. म्हणुन म्हणते उत्तरे बाहेर शोधण्याच्या आधी स्वतातच शोधली की मिळतात.\nतुम्हाला गेले बरेच महिने एक\nह्याला म्हणतात एखाद्याची अभिव्यक्ती दाबण्याचा प्रयत्न.\nतुम्हाला गेले बरेच महिने एक\nतुम्हाला गेले बरेच महिने एक विचारायचं आहे. तुम्ही आख्खा प्रतिसाद का कॉपीपेस्ट करता त्याने नक्की काय साध्य होतं त्याने नक्की काय साध्य होतं एखादं विशिष्ट वाक्य उद्धृत करून त्यावर काही मांडणी करणं ठीक. पण माझा प्रतिसाद वर आहेच. तोच कॉपी करून त्याखाली लिहून नक्की काय मिळतं\nअनेकदा काही प्रतिसादांवर अनेक उपप्रतिसाद पडतात. व ते एकमेकांमधे इंडेंट होत जातात. मग कोणाच्या/कोणत्या प्रतिसादास कोणता प्रतिसाद मिळाला ते शोधत बसण्यासाठी बरंच स्क्रोल-डाऊन-अप करावं लागतं. त्यापेक्षा आख्खा/रिलेव्हंट प्रतिसाद का कॉपीपेस्ट केला की नेमक्या कोणत्या मजकूराला काय प्रतिसाद दिला गेला ते स्क्रोल-अपडाऊन न करता पाहता येतं.\nपण तुमचा मुद्द्दा रास्त आहे. यापुढे प्रतिसादाचा स्पेसिफिक सेकशन कॉपीपेस्ट/क्वोट करत जाईन.\nप्रश्न लक्षात आल्यानंतर त्यावर उपाययोजना कशी करावी हा भाग पुढचा. त्याबद्दल चर्चा नव्हतीच. मुळात भारत देश हे एकक मानायला तुमचा विरोध आहे. तो अस्थानी आहे, आणि अव्यवहार्य आहे.\nह्या एका बाबतीत भारत देश एक मानणे चूक आहे असं मी म्हणतोय. कारण संविधानातील तरतूद त्याच्या विपरीत आहे.\nएक देश म्हणून जर आपली रॅंक इतकी खाली असेल, आणि मुख्य म्हणजे अॅब्सोल्यूट परिस्थिती इतकी वाईट असेल तर तो देशाचा म्हणजे पर्यायाने केंद्राचाच प्रश्न आहे. केंद्राने हात झटकून म्हणायचं, ती राज्यांची जबाबदारी आहे, राज्यं म्हणणार ती तालुक्यांची जबाबदारी आहे, तालुके म्हणणार ���ी लोकांची जबाबदारी आहे. डीसेंट्रलायझेशन टोकाला नेलं की हे असंच होतं.\nउपाययोजना करणे हा पुढचा भाग असला तरी - if no specific entity is accountable for it then we go in infinite loop. इंडेक्स जाहीर होणार, केंद्र म्हणणार की आमची जबाबदारी कमी आहे, राज्ये म्हणणार अमकंढमकं...\nखरंतर आरोग्य हा मुद्दाच असा आहे की ज्यात डीसेंट्रलायझेशन टोकाला नेणं हे जास्त चांगलं आहे.\nखरंतर आरोग्य हा मुद्दाच असा\nखरंतर आरोग्य हा मुद्दाच असा आहे की ज्यात डीसेंट्रलायझेशन टोकाला नेणं हे जास्त चांगलं आहे.\nआरोग्य व डीसेंट्रलायझेशन हे दोन शब्द एकाच वाक्यात वाचून उगाचच डीसेंट्री हा शब्द मनात तरळून गेला.\nखरंतर आरोग्य हा मुद्दाच असा\nखरंतर आरोग्य हा मुद्दाच असा आहे की ज्यात डीसेंट्रलायझेशन टोकाला नेणं हे जास्त चांगलं आहे.\nदोनशे वर्षांपूर्वी जगभरच आरोग्याचं डीसेंट्रलायझेशन होतं. साथीचे रोग आले की माणसं टपाटपा मरायची जगभर. तेव्हा लाइफ एक्स्पेक्टन्सी ४० वर्षांची होती. देवी, पोलियो, कुष्ठरोग वगैरे साथींचा नायनाट कसा करणार डीसेंट्रलायझेशनने यांचा नाश करावा असं सेंट्रल प्लॅनिंग करून ठरवलं तेव्हा या गोष्टी गेल्या.\nसेंट्रल प्लॅनिंग झालं नसतं तर हे रोग अजूनही फडतुसांमध्ये पसरत राहिले असते आणि त्या प्रसाराचा तोटा अनेक बिनफडतुसांनाही झाला असता.\nप्रतिप्रतिसादांबद्दल - उपप्रतिसाद वगैरे ठीक आहे, पण तुमचा पहिलाच प्रतिसाद अगदी ताबडतोब खाली आहे हे दिसत असतानाही आख्खा प्रतिसाद का कॉपीपेस्ट करता, असा प्रश्न होता.\nडिसेंट्रलायझेशन करायचंय असं \"सेंट्रली\" ठरवणार आहेत ते ....\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nडिसेंट्रलायझेशन करायचंय असं \"सेंट्रली\" ठरवणार आहेत ते\nसेंट्रली ठरवणे की सेंट्रलायझेशन करायचे नाही. - हे तुमच्याच वाक्याच्या अर्थाचे वाक्य फक्त शब्द पुनर्योजना करून मांडलेय. ( डिसेंट्रलायझेशन हे बाय डिफॉल्ट/ऑटोमेटिक असतेच. सेंट्रलायझेशन हे जसजसे केले जाईल तसतसे डिसेंट्रलायझेशन कमीकमी होत जाते. नैका \nराघा, आता इथे जो मी थत्तेंचा प्रतिसाद कॉपीपेस्ट केलेला आहे तो माझ्या सवयी नुसार.\nदोनशे वर्षांपूर्वी जगभरच आरोग्याचं डीसेंट्रलायझेशन होतं. साथीचे रोग आले की माणसं टपाटपा मरायची जगभर. तेव्हा लाइफ एक्स्पेक्टन्सी ४० वर्षांची होती. देवी, पोलियो, कुष्ठरोग वगैरे साथींचा नायनाट कसा करणार डीसेंट्रलायझेशनने यांचा नाश करावा असं सेंट्रल प्लॅनिंग करून ठरवलं तेव्हा या गोष्टी गेल्या.\nहे जे मी संपूर्ण कॉपी-पेस्ट करतो ते सवयी नुसार. सवय लागली.\nसाथीच्या रोगांचे आर्ग्युमेंट हा तुमचा आक्षेप एकदम सॉलिड आहे. त्याचे स्वरूपच असे आहे की तिथे पब्लिक हेल्थ पॉलिसी ही इन्सेंटिव्ह कंपेटिबल आहे. की व्यक्तीगत इन्सेंटिव्ह्ज च्या पलिकडचे आहे ते. या बाबतीत केवळ व्यक्तीगत आरोग्याची निगा राखणे पुरेसे नाही. साथ आटोक्यात आणणे हे आवश्यक. व म्हणून पब्लिक पॉलीसी जास्त परिणामकारक ठरू शकते. व ठरली.\nव म्हणून डिसेंट्रलायझेशन वि सेंट्रलायझेशन च्या मुद्द्यांमधे अनेक सॉलिड आक्षेप असतात. कारण त्यात इंन्सेंटिव्ह कंपॅटिबिलिटी कडे लक्ष देणे गरजेचे असते. उदा. सुरक्षेचे निम्मे सेंट्रलायझेशन (राष्ट्रीय) व निम्मे डिसेंट्रलायझेशन (राज्य/पोलिस) का केले गेलेले आहे कॉर्पोरेशन्स सेंट्रल प्लॅनिंग करतातच की. मग देशांनी का करू नये कॉर्पोरेशन्स सेंट्रल प्लॅनिंग करतातच की. मग देशांनी का करू नये \nयापुढे बोलायचे तर आज स्थिती तितकी विदारक नाही. once the public health aspects have been dealt with by Govt - आरोग्य सुधारण्यासाठी जे आवश्यक आहे ते व्यक्तीगत काळजीपूर्वक वागणूक यावर जास्त अवलंबून आहे. व म्हणून आज ते टोकाला नेणे गरजेचे आहे. नाहीतर अ, ब, क च्या आरोग्याचा खर्च ड वर लादण्याचा निर्णय ई कडून घेतला जाईल. व हा ड वर अन्याय होतोच पण डॉक्टरांवर सुद्धा अन्याय आहे.\nव घटनाकारांनी नेमके हेच लक्षात घेऊन आरोग्य हे राज्यसूचीमधे अंतर्भूत विचार केला असावा असा माझा कयास आहे.\nमी हिशोब ठेवतोय हं, तुम्ही\nमी हिशोब ठेवतोय हं, तुम्ही कुठचेकुठचे मुद्दे कन्सीड करत आहात ते.\n१. इस्रायलपेक्षा भारताचं दहशतवाद नियंत्रण परिणामकारक २. काही बाबतीत सेंट्रलायझेशनला पर्याय नाही... (यादी अपूर्ण, वेळोवेळी भर घालण्यात येईल.)\nपण मला एक सांगा, 'साथ आटोक्यात आणणे हे आवश्यक.' असं तुम्ही का म्हणता साथीला तोंड देता न येणारे फडतूस मरतील. मरूदेत की साथीला तोंड देता न येणारे फडतूस मरतील. मरूदेत की त्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या मुलाला लस टोचण्याची जबरदस्ती सरकार माझ्यावर का करणार त्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या मुलाला लस टोचण्याची जबरदस्ती सरकार माझ्यावर का करणार मला जर देवीचा ��ोग झाला असेल तर मला क्वारंटाइनमध्ये ठेवून माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं का आणणार मला जर देवीचा रोग झाला असेल तर मला क्वारंटाइनमध्ये ठेवून माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं का आणणार त्यांना हा अधिकार लिबर्टेरियनांनी का द्यावा\nमी हिशोब ठेवतोय हं, तुम्ही\nमी हिशोब ठेवतोय हं, तुम्ही कुठचेकुठचे मुद्दे कन्सीड करत आहात ते. १. इस्रायलपेक्षा भारताचं दहशतवाद नियंत्रण परिणामकारक २. काही बाबतीत सेंट्रलायझेशनला पर्याय नाही... (यादी अपूर्ण, वेळोवेळी भर घालण्यात येईल.)\nशरिराच्या हालचाली मुख्यत्वे मेंदूतूनच नियंत्रीत केल्या जातात. हे केंद्रीकरणच आहे. प्रत्येक अवयवाकडे (उदा. हात, पाय) स्वतःची निर्णयक्षमता नसते हे सुद्धा लक्षणीयच आहे. विकेंद्रीकरण सदैव इष्ट असते तर प्रत्येक अवयवास निर्णयक्षमता असती. अर्थातच तुम्ही म्हणाल की ते निसर्ग करतो व आपण मानवी व्यवस्थेबद्दल बोलत आहोत.\n( ऐकीव माहीती नुसार पाठीच्या कण्यामधे काही प्रमाणावर निर्णयक्षमता असते. अर्थात ही ऐकीवच माहीती आहे. )\nमानवी व्यवस्थां बद्दल बोलायचे तर देश, राज्य ही सुद्धा सेंट्रल प्लॅनिंग युनिटच आहेत की. प्रत्येक देशात एकच RBI, Army, Navy, Air Force, Parliament असतात. ते सेंट्रलायझेशनच आहे की.\nएकच एक RBI असणे हे सेंट्रल प्लॅनिंग च आहे. म्हणूनच RBI, Federal Reserve, Bank of England या सगळ्या बँकर्स ना \"सेंट्रल बँकर्स\" म्हंटले जाते. कारण त्यांच्यात्यांच्या रिस्पेक्टिव्ह देशांमधल्या करन्सी चा सप्लाय किती असावा ते त्या त्या ब्यांका (उदा आरबीआय) एकाच केंद्रस्थानीय ऑर्गनायझेशन मधून ठरवतात (उदा. RBI). जरी RBI च्या अनेक शहरांत शाखा असल्या तरी निर्णय मिंट रोड वरूनच होतो.\nयाला पर्याय नैय्ये का पूर्वी होताच की. गोल्ड स्टँडर्ड हा पर्याय नव्हता का पूर्वी होताच की. गोल्ड स्टँडर्ड हा पर्याय नव्हता का व आजही त्या बँकर्स चे इन्सेंटिव्हज समस्याजनक आहेतच की. पण तरीही RBI आहे. पर्याय नाही असं नाही पण पर्याय समस्याग्रस्त आहेत. आज RBI मधे रुल्स बेस्ड पॉलीसी (उदा Taylor Rule) राबवावी (म्हंजे Discretionary monetary policy कमी करावी) म्हंजे इन्सेंटिव्ह्ज ची समस्या कमी होईल असा एक विचारप्रवाह आहे.\nपण मला एक सांगा, 'साथ आटोक्यात आणणे हे आवश्यक.' असं तुम्ही का म्हणता साथीला तोंड देता न येणारे फडतूस मरतील. मरूदेत की साथीला तोंड देता न येणारे फडतूस मरतील. मरूदेत की त्या साथीवर नियंत्रण ठेवण्या��ाठी माझ्या मुलाला लस टोचण्याची जबरदस्ती सरकार माझ्यावर का करणार त्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या मुलाला लस टोचण्याची जबरदस्ती सरकार माझ्यावर का करणार मला जर देवीचा रोग झाला असेल तर मला क्वारंटाइनमध्ये ठेवून माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं का आणणार मला जर देवीचा रोग झाला असेल तर मला क्वारंटाइनमध्ये ठेवून माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं का आणणार त्यांना हा अधिकार लिबर्टेरियनांनी का द्यावा\n( खालील मजकूर विकिपिडिया वरून साभार.)\nडिस्क्लेमर - जॉन स्टुअर्ट मिल्ल चे सगळे च्या सगळे साहित्य पुरेसे लिबर्टेरियन नाही पण तरीही ... त्याचा हा विशिष्ठ मुद्दा लिबर्टेरियन आहे.\n**तांबडा भाग मी घातलेला आहे.\nहे फारच गोंधळाचं आहे. कशाला हार्म म्हणायचं हे नक्की कोण ठरवणार समजा क्षला एखाद्याचा खून करून प्रचंड आनंद मिळणार असेल, तर त्याचा खून करू न दिल्याने क्षच्या आनंदाला हार्म होते त्याचं काय समजा क्षला एखाद्याचा खून करून प्रचंड आनंद मिळणार असेल, तर त्याचा खून करू न दिल्याने क्षच्या आनंदाला हार्म होते त्याचं काय त्याच्या संपूर्ण जीवनात त्याला मिळू शकणारा आनंद हा क्षला त्याचा खून करून मिळणाऱ्या आनंदापेक्षा कमी असेल तर\nह्याच जातीची प्रक्षेपणास्त्रे रशियाने सिरिया मधे बसवलेली आहेत असं ऐकून आहे.\nरशियानी कमीत कमी १००\nरशियानी कमीत कमी १०० प्रक्षेपणास्त्रांची सीरीयात टेस्ट घेउन दाखवे पर्यंत डील साइन करु नये. पाहिजे तर त्या १०० ट्रायल्स चा खर्च भारतानी करावा.\nत्या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेबद्दल तुला शंका आहे का रशिया भारताला उल्लु बनवतोय असं वाटतंय का तुला \nही प्रक्षेपणास्त्रे रशियाने टेस्ट केलेली असतीलच की. रशियातल्या रशियात. त्याचा डेटा भारत मागू शकतोच. दुसरं म्हंजे चीन ने पण ही घेतलेली आहेत. चीन कडून डेटा मागवावा असं मी म्हणत नैय्ये. पण - another player (who happens to be a competitor) is buying them .... isn't that a reasonably credible signal about the capability of those missiles.\nनाही रे गब्बु, ह्याला\nनाही रे गब्बु, ह्याला \"पाव्हण्याच्या काठीने साप मारणे\" असे म्हणतात. रशियानी नक्कीच टेस्ट केली असतील. पण सीरीयात १०० मिसाइल टाकायची अशी संधी भारताला कधी मिळणार ते सुद्धा नामानिराळे राहुन.\nही खरंतर मिसाईल्स नसून ही\nही खरंतर मिसाईल्स नसून ही अँटीमिसाईल सिस्टिम आहे. ही शत्रूच्या विमानांना, क्षेपणास्त्रांना लक्ष्य करणार��� आयुधं आहेत. विनाशकारी अस्त्रं नसून विनाशकारी आयुधांना प्रत्युत्तर म्हणून वापरायची आहेत.\nहॅत्तेचा. पण तुला माझी आयडीया\nपण तुला माझी आयडीया आवडली का गब्बु\nपण तुला माझी आयडीया आवडली का\nपण तुला माझी आयडीया आवडली का गब्बु\nआजतागायत तिथे रशियन हल्यांमधे तीन हजार लोक मेलेले आहेत. असाद विरोधकांना रशिया ठोकतोय. आणि असाद च्या माणसांना अमेरिका+ लोक ठोकतायत. अमेरिका+ च्या हल्यांमधे ६००+ सिरियन माणसं मेलेली आहेत.\nभारताला फायदा - SU-30 / SU-35 सारखी विमानं एस-४०० सारखी आयुधं रशिया तिथे वापरतोय की जी भारताकडे सुद्धा आहेत/असतील. की ज्यांचा ऑपरेशनल डेटा भारताला मिळेल. म्हंजे - how effective are they in a war-like situation \nइस्रायल ला फायदा - सिरिया हा इस्रायल चा शेजारी व शत्रू आहे. इस्रायल चा फायदाच फायदा.\nअसाद च्या माणसांना बोबामा आणि\nअसाद च्या माणसांना बोबामा आणि हिलरी ठोकतायत सौदीच्या पैश्यासाठी.\nजाने किसकी जीत है ये जाने\nजाने किसकी जीत है ये जाने किसकी हार है \nपृथ्वी/अग्नी आधारित BMD च्या\nपृथ्वी/अग्नी आधारित BMD च्या चाचण्या निराशाजनक आल्या. म्हणून हे लगेच विकत घेतलं आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहे एकदम पॉवरफुल्ल आहे असं\nही S-400 system एकदम पॉवरफुल्ल आहे असं वाचलं.\nखरंखोटं डोनाल्ड ट्रंप च जाणे. आजकाल तो जगन्नियंत्यापेक्षाही जास्त ज्ञानी झालेला आहे तेव्हा....\nआता देशाचं काय होणार \nमोदी छाती ठोकून देशाला सांगणार\nकेजरू त्याची प्रूफं मागणार\nलोकं सोशल मिडीयावर शेअर करणार\nअर्नब या सगळ्यावर चिडणार\nरा.घा त्यावर काहीतरी म्हणणार\nग.सिंग कोट करून उडी घालणार\nबाकी सगळे नुसतेच बघणार\n(अजून वाढवा...इम्प्रोव एवढंच आलं)\nवेलांटी चुकली. विक्षिप्तचं \"वि\"\nसिन्स द नेशन इज डिमांडींग माय आन्सर...\nमी त्या बातमीचे तपशील वाचलेले नाहीत. सध्या म्हणण्यासारखं काही नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nग्रेट बॅरीयर रीफला आदरांजली.\nह्या वर्षी एप्रिलमध्ये न्यू यॉर्करमध्ये रीफबद्दल एक लेख आला होता. त्यात थोडा आशावाद होता. पण तो फोल ठरला असं दिसतंय. Unnatural Selection\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nलेखात २०१६ सालीच नक्की काय\nलेखात २०१६ सालीच नक्की काय झालं हे म्हटलेलं दिसलं नाही. ह्या दाव्याला पुष्टी देणाऱ्या संशोधनाचा कुठे उल्लेख नाही. ह्या पार्श्वभूमीवर लेख थोडा सनसनाटी वाटतो आहे. हे पाहा.\nआजका संध्यानंद.... आज की ताजा खबर\nआमच्या सुपिरीअर तळ्यावर जिजझ क्राइस्ट चालतोय. आहात कुठे\nमाता पामेला अँडरसन यांचे प्रवचन - अर्थात पॉर्नवरील.\nआमचा नाही का मग\nआमचा नाही का मग तो काय एक्स्क्लुडेबल गुड आहे का तो काय एक्स्क्लुडेबल गुड आहे का\nतुम्ही म्हणा की तुमचा कोणी अडवलय का\nसगळं खापर मिडियाच्याच डोक्यावर फोडणारा लेख. काहीही झालं तरी (राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून) ट्रंप चं \"अतिकनिष्ठत्व\" मान्य करायचंच नाही असा चंग बांधलेला दिसतोय या लोकांनी. क्रुगमन ला फक्त निमित्त बनवलेले आहे.\nकालपर्यंत ६ होत्या. आज आणखी दोन. अब तक छप्पन \nकोण होतास तू काय झालास तू...\nभारतीय व पाकिस्तानी जनतेमधे शांतता पुनर्स्थापित करण्यासाठीचा पाच कलमी कार्यक्रम -\n( अरेच्चा, यात तर ७ कलमं दिसताहेत असा अतिहुशार डायलॉग मारू नये. )\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/16/merchants-became-cautious-the-establishment-is-strictly-closed.html", "date_download": "2020-09-27T06:02:46Z", "digest": "sha1:R7FA53MC2LHL553PEQDEMXDNQ3FLJFKX", "length": 4626, "nlines": 11, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " व्यापारी झाले सतर्क; प्रतिष्ठाने कडकडीत बंद - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "व्यापारी झाले सतर्क; प्रतिष्ठाने कडकडीत बंद\n- जनता संचारबंदीला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद\nकोरोना विषाणूच्या हाहाकार सद्या जगातील नागरिकांची झोप उडवत आहे. शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण विक्रमी संख्येने वाढत आहे. शहरात कोरोना समूह संसर्गाल अटकाव करण्याच्या दृष्टीकोनातून व्यापारी मंडळ आणि व्यापारी युवा मंडळाने 16 ते 22 सप्टेंबर पर्यंत जनता संचारबंदीचा निर्णय घेतला. आज पहिल्या दिवशी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली.\nवाशीम जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3 हजारावर पोहचली आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येने व्यापार्यासह नागरिक भायग्रस्त आणि चिंताग्रस्त झाले आहेत. विषाणूला परतवून लावण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. व्यापार्यांनी देखील पुढाकार घेत सात दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार 16 सप्टेंबर पासून जनता संचारबंदीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. वाशीम शहरातील मेडीकल, रुग्णालय सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने कडकडीत बंद होती.\nशहरातील मुख्य चौकातील तसेच मुख्य बाजारपेठेतील दुकाने कडकडीत बंद असली तरी शहरालगत असलेली काही दुकाने उघडी होती. त्यात सुंदरवाटीका याठिकाणी भरणारा भाजी बाजार देखील दिवसभर सुरु होता. मात्र, ग्रामीण भागातून शहरात येणार्यांची संख्या नगण्य होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.\nजनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. मात्र, या दरम्यान शहरातील नागरिक रस्त्यावर बिनधास्तपणे फिरतांना दिसत होते. एकीकडे व्यापार्यांनी जनहितासाठी आपले व्यवसाय बंद केले. मात्र, दुसरीकडे जनताच संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे जनतेनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन व्यापारी मंडळाने केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-27T06:31:13Z", "digest": "sha1:KVUKRVR3SI363WOGQ2DOKL5Q4CYDEPZ3", "length": 3228, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १२३० च्या दशकातील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.च्या १२३० च्या दशकातील मृत्यू\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२३० मधील मृत्यू (१ प)\n► इ.स. १२३१ मधील मृत्यू (रिकामे)\n► इ.स. १२३२ मधील मृत्यू (रिकामे)\n► इ.स. १२३३ मधील मृत्यू (रिकामे)\n► इ.स. १२३४ मधील मृत्यू (१ प)\n► इ.स. १२३५ मधील मृत्यू (रिकामे)\n► इ.स. १२३६ मधील मृत्यू (१ प)\n► इ.स. १२३७ मधील मृत्यू (रिकामे)\n► इ.स. १२३८ मधील मृत्यू (रिकामे)\n► इ.स. १२३९ मधील मृत्यू (१ प)\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at १७:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/524767", "date_download": "2020-09-27T07:55:53Z", "digest": "sha1:RGQ7KFGLRFF2F2RNIDWD4DKO2XEBUCYB", "length": 2144, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कैरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कैरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:५९, २४ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०६:१५, २२ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ba:Ҡәһир (ҡала))\n०५:५९, २४ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRubinbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: yi:קיירא)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=14331", "date_download": "2020-09-27T06:52:23Z", "digest": "sha1:FCOAPYEF6FWBL6MVI7LDH6GTC4F6HBRZ", "length": 8675, "nlines": 175, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nरवी जाधव यांची पहिल्या टप्प्यामधील कारकीर्द ही जाहिरात क्षेत्रामधील होती. ‘नटरंग’ या २०१० मधील चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. या चित्रपटाला मोठे व्यावसायिक यश मिळाले. तसेच त्यावर राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. त्यानंतर गेल्या दशकभरात रवी जाधव यांची गाडी सुसाट धावत आहे. या कालावधीत त्यांनी ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘बायोस्कोप’, ‘न्यूड’ यासारख्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट दिग्दर्शित केले. ‘बालक पालक’ हा चित्रपट पौगंडावस्थेतील मुलांवर आधारला होता. ‘टाईमपास’ या चित्रपटात प्रेमकहाणी हाताळण्यात आली होती. जाधव यांच्या बहुतेक सर्व चित्रपटांचा विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरव झाला आहे. चित्रपट निर्मितीबरोबर श्री. जाधव यांनी ‘रेगे’, ‘कॉफी आणि बरंच काही’ हे चित्रपट प्रेझेंट केले आहेत.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/corona-osmanabad-newsupdate_23.html", "date_download": "2020-09-27T08:43:42Z", "digest": "sha1:SMLAS26BUUMQLIVB7OE6EO3JKVGDSM7Q", "length": 7763, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मनाई आदेश झुगारुन दुकाने चालू : 1000 रुपये दंड - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / मनाई आदेश झुगारुन दुकाने चालू : 1000 रुपये दंड\nमनाई आदेश झुगारुन दुकाने चालू : 1000 रुपये दंड\nउस्मानाबाद - कोरोना आजाराच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करुन दुकाने- आस्थापना चालू ठेवल्याबद्दल भा.दं.वि. कलम -188 नुसार दाखल दोन गुन्ह्यांतील दोन आरोपींस प्रत्येकी 1,000/-रु. दंडाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.\nमनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या, हॉटेल चालू ठेवले, 5 गुन्हे दाखल\nसंसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी, हॉटेल, दुकाने इत्यादी बंद ठेवण्याचा जिल्हाध��कारी उस्मानाबाद यांचा आदेश झाला आहे. असे असतांनाही रघुनाथ महादेव लिंगफोडो रा. सावरगांव, ता. तुळजापूर, ब्रम्हदेव पांडुरंग भाले, गौरव गौतम राउत दोघे रा. काटी, ता.तुळजापूर, अवधुत विश्वास क्षिरसागर रा. वाशी, शामसुंदर भिमराव नारायणकर, बाळु शिवाजी कोरे दोघे रा. लोहारा या सर्वांनी आपापल्या गावी दि. 22.03.2020 रोजी हा मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या, दुकाने, हॉटेल इत्यादी चालू ठेउन विक्री करुन लोकांची गर्दी निर्माण केली. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11 अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 14 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 22.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/statue-shivaji-maharaj-will-be-restored-mangutti-a584/", "date_download": "2020-09-27T06:45:35Z", "digest": "sha1:RM2GVM6CF2ZBW77VAOMLGIELS3C4IWZH", "length": 30447, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शिवरायांच्या पुतळ्याची मणगुत्तीत होणार पुनर्स्थापना; अखेर कर्नाटक सरकार झुकलं - Marathi News | The statue of shivaji maharaj will be restored in Mangutti | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nबापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ\nसमर्पित शिक्षणव्रती प्रा. राजाराम सबनीस\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार\n\"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते\", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा\nकॅलिफोर्निया नंतर मुंबईच्या रस्त्यांवरही झळकले #justiceforsushant चे बोर्ड\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nकोरोनानंतर आता ब्रुसेलोसिसचा भारतात शिरकाव; दुसऱ्या महारोगराईचा धोका\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nपश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात\nCorona virus : ऑक्सिमीटरचा वापर करताना काळजी घ्या संभ्रम आणि फसवणुकीची शक्यता\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादाय��� चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nAll post in लाइव न्यूज़\nशिवरायांच्या पुतळ्याची मणगुत्तीत होणार पुनर्स्थापना; अखेर कर्नाटक सरकार झुकलं\nबैठकीत निर्णय; कर्नाटक सरकारबद्दल रोष कायम\nशिवरायांच्या पुतळ्याची मणगुत्तीत होणार पुनर्स्थापना; अखेर कर्नाटक सरकार झुकलं\nबेळगाव : आठ दिवसांत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुतळा हटविल्याने निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nमणगुत्ती येथे उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर बुधवारी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याला गावातील एका गटाचा विरोध होता. शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली होती. सीमाभागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पत्र पाठवून शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याची मागणी केली होती. रविवारी महाराष्टÑातही ठिकठिकाणी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. रविवारी सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरीचे तहसीलदार व गावातील पंचांची बैठक झाली. त्या��� आठ दिवसांत पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय झाला. दुपारनंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनीदेखील मणगुत्ती गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांमध्ये मात्र रोष कायम आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज\nकर्नाटक सरकारचा निषेध; शिवरायांचा पुतळा हटवल्याने संताप\nशिवसेना, मनसेकडून निषेध आंदोलन\n\"वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला पण...\", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा\nशिवप्रेमींच्या दबावापुढे कर्नाटक सरकार झुकलं; ८ दिवसात छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवणार\nकर्नाटक सरकारनं पुन्हा आपली पातळी दाखवली, गुलाबराव पाटलांची टीका\nबेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा\nमोदी सरकारला 'दे धक्का', अखेर शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर\nUN प्रणालीत बदल होणे ही काळाची मागणी, UNGAमध्ये पंतप्रधान मोदींचं परखड मत\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nआसामच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचे आदेश; जाणून घ्या कारण...\nकरोडो लोकांच्या हितासाठी सरकारचं मोठं पाऊल, National Pension System चे बदलले नियम\n\"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय\"\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, ���ास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nतेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...\nकोरोना बाधीतांच्या मृत्यू दरात मोठी घट; मनपाा आयुक्त कैलास जाधव\nआरोग्य साक्षर महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प\nअल्पवयीन तरु णीची आत्महत्या\nमनपा : वित्त अधिकारी व निगम सचिव कधी मिळणार\nनवी मुंबईमधील आणखी दोन रुग्णालयांवर कारवाई\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\nKKR vs SRH Latest News : दिनेश कार्तिकच्या स्मार्ट नेतृत्वाला खेळाडूंची साथ; KKRने चाखली विजयाची चव\nमोदी सरकारला 'दे धक्का', अखेर शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर\nबिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न; रिया चक्रवर्तीच्या वकिलाचा दावा\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nUN प्रणालीत बदल होणे ही काळाची मागणी, UNGAमध्ये पंतप्रधान मोदींचं परखड मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitrapat/premsangam/", "date_download": "2020-09-27T06:33:54Z", "digest": "sha1:3GUOBYBEENOTNPYNWBDRRPUY6F52GZT2", "length": 3036, "nlines": 46, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "प्रेमसंगम - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » चित्रपट » प्रेमसंगम\n३५ मिमी/कृष्णधवल/९७७६ फूट/१०९ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३००३/१९-१-३४\nनिर्मिती संस्था :आनंद पिक्चर्स\nविशेष :मूकपट डब करून परत बोलपट म्हणून प्रदर्शित केला. म्हणून या बोलपटात गाणी नव्हती.\nया वर्षी प्रमाणित झालेले चित्रपट\nनिर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन, दिग्दर्शक :पार्श्वनाथ आळतेकर\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी, दिग्दर्शक :व्ही. शांताराम\nनिर्मिती संस्था :इंपीरियल फिल्म कंपनी, दिग्दर्शक :नानासाहेब सरपोतदार\nनिर्मिती संस्था :मेनका पिक्चर्स, दिग्दर्शक :मो.ग. रांगणेकर\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mohol-ghate-and-rasane-front-runner-pune-mayor-45508", "date_download": "2020-09-27T07:00:36Z", "digest": "sha1:S2WV5L6RUBZA3X2PUCHUM7ZT3ETBJWU6", "length": 14958, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mohol, ghate and rasane front runner for pune mayor | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविधानसभेसाठी डावललेले मोहोळ, घाटे आणि रासने महापौरपदासाठी आघाडीवर\nविधानसभेसाठी डावललेले मोहोळ, घाटे आणि रासने महापौरपदासाठी आघाडीवर\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nभाजप श्रेष्ठी कोणाच्या पदरात महापौरपदाची माळ घालणार\nपुणे : पुणे महापालिकेतील महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित झाल्याचे जाहीर होताच या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे.\nविधानसभा निवडणुकीत पक्षानेच हुलकावणी दिल्याने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने यांच्यासह धीरज घाटे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे आणि रेश्मा भोसले यांची नावे चर्चेत आली आहेत. राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी म्हणून मोहोळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. येत्या 22 नोव्हेंबरला नव्या महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.\nमहापालिकेत भाजपची सत्ता असून, या पक्षाकडे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदासह सर्व पदाधिकारी भाजपचेच आहेत. महापौरपद मुक्ता टिळक यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्यासाठी बुधवारी आरक्षण सोडत झाली. तित, हे पद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने पुण्याचा नवा महापौर कोण याची चर्चा रंगली आहे. तेव्हाच, पक्षातील जुन्यांसोबत काही नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत.\nविधानसभेच्या मागील (2014) च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्याने अनुभवी नगरसेवकाला महापौरपदाची संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न आहे. त्यावरून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मोहोळ यांच्या नावावर एकमत होऊ शकते, असा होरा आहे.\nकोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असतानाही पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीमुळे मोहोळांचा पत्ता कट झाला. मोहोळ हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर स्थायीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी सलग दोन वर्षे \"फिल्डिंग' लावलेल्या रासने यांना स्थायीच्या अध्यक्षपदासह कसब्यातील उमेदवारीनेही हुलकावणी दिली आहे. रासनेंचीही तिसरी टर्म आहे. याशिवाय, महापौरपदाच्या शर्यतीत आलेले घाटेही हेही कसब्यातून इच्छुक होते. सध्या मुक्ता टिळक यांच्याकडे महापौरपद असल्याने आता पुन्हा महिलेलाच संधी मिळेल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. तरीही तापकीर, नागपुरे आणि भोसले इच्छुक आहेत. याशिवाय, नव्या चेहऱ्याला संधी देत भाजप नवा प्रयोग करणार का \nविधानसभा निवडणुकीतील पडझड लक्षात घेता, नव्याने संघटनात्मक बांधणी करून पक्षाची ताकद वाढेल, हे गाणित मांडून नव्या महापौराची निवड केली जाण्याची शक्यता आहे.\n• पुणे - सर्वसाधारण\n• नागपूर - सर्वसाधारण\n• नाशिक - सर्वसाधारण\n• नवी मुंबई - सर्वसाधारण महिला\n• पिंपरी चिंचवड - सर्वसाधारण महिला\n• औरंगाबाद- सर्वसाधारण महिला\n• कल्याण डोंबिवली - सर्वसाधारण\n• वसई विरार- अनुसूचित जमाती\n• मिरा भाईंदर-अनुसुचित जाती\n• चंद्रपूर - सर्वसाधारण महिला\n• पनवेल- सर्वसाधारण महिला\n• अकोला - सर्वसाधारणमहिला\n• भिवंडी- खुला महिला\n• अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)\n• परभणी- अनुसूचित जाती (महिला)\n• लातूर - बीसीसी सर्वसाधारण\n• धुळे - बीसीसी सर्वसाधारण\n• मालेगाव - बीसीसी महिला\n• जळगाव खुला महिला\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nएक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nपंढरपूर : पुरुषोत्तम अर्थात अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे....\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'एनसीबी'च्या कामावर संजय राऊतां��े प्रश्नचिन्ह\nमुंबई : परदेशातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करावा, हे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पर्थकाचे (एनसीबी)...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nभाजपचे खासदार म्हणतात, देशाच्या भविष्यासाठी दोन-पाच गोळ्या खाल्ल्या तरी काही चिंता नाही\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान,...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nपंकजा मुंडेंच्या निवडीमुळे पक्षबळकटीलाही मदत..\nबीड : मधल्या काळात भाजप आणि पंकजा मुंडे या दोघांनीही चांगलेच ताणून धरले. पण, रंग पाहण्यासाठी असतो पिण्यासाठी नाही म्हणतात त्या उक्तीप्रमाणे अखेर...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nमहाआघाडी सरकार पडण्याशी संबंध नाही : राऊत आणि फडणवीस यांची भेट या कारणासाठी\nमुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nभाजप पुणे नगरसेवक मुरलीधर मोहोळ मुक्ता टिळक आरक्षण निवडणूक unions मुंबई mumbai नागपूर nagpur औरंगाबाद aurangabad कल्याण मिरा भाईंदर चंद्रपूर पनवेल nanded उल्हासनगर ulhasnagar सोलापूर कोल्हापूर जळगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/two-lic-agents-lost/articleshowprint/70215511.cms", "date_download": "2020-09-27T08:26:20Z", "digest": "sha1:VYGTYPEILTKWJZFH6CLZ4TXQ4TL6UPYG", "length": 3557, "nlines": 6, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "दोन एलआयसी एजंट्स बुडाले", "raw_content": "\nतलावात बुडून दोन एलआयसी एजंट्सचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी हिंगण्यातील कुप्रसिद्ध तलाव मोहगाव झिल्पी येथे उघडकीस आली.\nदेबोजित कल्याणजी बॅनर्जी (वय ३८, रा. खंतेनगर, महेंद्रनगर) व कमलेश रमेश शहाकार (वय ३६, रा. नरसाळा), अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एलआयसी एजंट होते. विम्याच्या कामानिमित्त शुक्रवारी दोघेही हिंगणा येथे गेले. काम आटोपून ते मोहगाव झिल्पी येथे गेले. याचदरम्यान एकजण कपडे काढून तलावात आंघोळीला गेला. तो बुडत होता. मदतीसाठी त्याने आरडाओरड केली. त्याचा मित्र मदतीसाठी तलावात गेला. दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, रात्र झाल्यानंतरही हे दोघे घरी परतले नाहीत. दोघेही बेपत्ता झाल्���ाने नातेवाइकांनी शोध सुरू केला. दोघांचेही मोबाइल बंद होते. दोघांच्याही नातेवाइकांनी बेपत्ता असल्याची तक्रार पाचपावली व हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दिली.\nशनिवारी दुपारी एका नागरिकाला तलावात मृतदेह तरंगताना दिसले. त्याने हिंगणा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच हिंगणा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. तिवारी यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मोटरसायकल व दस्तऐवजांवरून दोघांची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाइकांना माहिती देत मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केले. दोघांच्या मृत्यूने बॅनर्जी व शाहकार कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/12396803.cms", "date_download": "2020-09-27T06:58:48Z", "digest": "sha1:HO54LU6TORNRMPOCQNIMPS7FE3ZBO3MI", "length": 13989, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "pune news News : पेशंटच्या वैद्यकीय खर्चाचे डॉक्टरांना टेन्शन\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपेशंटच्या वैद्यकीय खर्चाचे डॉक्टरांना टेन्शन\nमेंदूच्या विकारांवर ऑपरेशन करताना पेशंट लवकर बरा होऊन घरी सुखरूप जाईल याची काळजी करताना त्याच्या हॉस्पिटलचा उपचाराचा खर्च वाढू नये याची दक्षता घेण्याचे नवे आव्हान आता डॉक्टरांना पेलावे लागणार आहे. या नव्या नियमावलीने पेशंटला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.\nन्यूरोलॉजिकल सर्जन सोसायटी ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्त्वे\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमेंदूच्या विकारांवर ऑपरेशन करताना पेशंट लवकर बरा होऊन घरी सुखरूप जाईल याची काळजी करताना त्याच्या हॉस्पिटलचा उपचाराचा खर्च वाढू नये याची दक्षता घेण्याचे नवे आव्हान आता डॉक्टरांना पेलावे लागणार आहे. या नव्या नियमावलीने पेशंटला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.\nमेंदूला होणारी इजा, 'ब्रेन हॅमरेज'सारख्या गुंतागुंतीच्या प्रकारात ऑपरेशन करताना डॉक्टरांना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत न्यूरोलॉजिकल सर्जन सोसायटी ऑफ इंडियाच्या (एनएसएसआय) राष्ट्रीय परिषदेत विविध मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) निश्चित करण्यात आली आहेत. सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुशील पाटकर यांनी 'मटा'ला अधिक माहिती दिली.\n'रस्त्यावरील अपघात, मेंदूतील गाठी, फुटलेल्या रक्तवाहिन्यांमुळे येणाऱ्या अपंगत्वासारख्या व्याधींवर उपचार करताना ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. या ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांकडून हलगजीर्पणा झाल्यास पेशंटला कायमचे अपंगत्व येण्याची भीती असते. त्यामुळे पेशंटला अधिकाधिक काळ आयसीयूमध्ये राहावे लागते. आजारपणातून पेशंट वाचेल, की नाही हे त्या पेशंटच्या प्रकृतीवर अवलंबून असते. पण आयसीसीयूमधील उपचारांचा खर्च अनेक पेशंट्सच्या आवाक्याबाहेरील असतो. त्यामुळे पेशंटवर उपचार करताना त्याला तत्काळ आयसीसीयूमधून बाहेर काढता यावे या दृष्टीने डॉक्टरांनी उपचार करणे आवश्यक आहेत. परिणामी पेशंटच्या औषधोपचारांचा खर्च कमी होऊन, त्याला दिलासा मिळू शकेल. त्यासाठी डॉक्टरांनी पेशंटचा खर्च कसा कमी होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे,' अशी माहिती डॉ. पाटकर यांनी दिली.\nडॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्त्वे :\n- मेंदूचे ऑपरेशन करताना डॉक्टरांचा हलगजीर्पणा नको.\n- पेशंट 'आयसीयू'तून लवक र बाहेर काढण्याच्या दृष्टीने उपचार करावेत.\n- जेवढा वेळ पेशंट आयसीयूत तेवढा खर्च अधिक. खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न हवेत.\n- कमी खर्चात चांगले उपचार आवश्यक.\n- ऑपरेशनमध्ये होणाऱ्या चुका टाळण्यावर भर द्यावा.\n- उपचारांचे दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णा...\nलवासाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n��४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\n प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित तरुणींची हत्या\nकोल्हापूर'या' जिल्ह्यात रुग्णवाढीच्या संख्येत ५० टक्के घट\n विक्रमी २३ हजारांवर रुग्ण करोनामुक्त\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/mp-cm-bjp-chowhan.html", "date_download": "2020-09-27T06:29:59Z", "digest": "sha1:IDL6CPFCYILTHVG3GDHJ6HVNABEEF4Y7", "length": 11474, "nlines": 62, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलले - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / देश -विदेश / मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलले\nमध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलले\nशिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री\nभोपाळ - मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. विरोधात पंधरा महिने बसलेल्या शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मध्य प्रदेशचा कार्यभार स्वीकारला आहे. चौहान हे चौथ्यांदा मुख्यमंत्री होणारे मध्य प्रदेशातील पहिले राजकारणी आहेत. याआधी शिवराज सिंह यांनी 13 वर्षे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता राज्यपाल लालजी टंडन यांनी त्यांना राजभवनात आयोजित केलेल्या साध्या सोहळ्यात राज्यपाल आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेणारे चौहान हे एकमेव नेते आहेत. उर्वरित मंत्रिमंडळातील काही मंत्री काही दिवसांनी शपथ घेतील.\nचौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हे स्पष्ट केले की, मागील सरकारच्या चुका या सरकारमध्ये पुन्हा आणल्या जाणार नाहीत.\n१. कारभाराची शैली बदलली जाईल. प्रत्येकजण एकत्र काम करेल हे स्पष्ट आहे की मागील सरकारमध्ये कामगारांचे प्रचंड दुर्लक्ष होते, जे आता होणार नाही.\n२. आमदारांच्या असंतोषावर मात करेल - शिवराज यांच्या तिसर्या कार्यकाळात आमदारांची नाराजी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीत आमदारांनी तत्कालीन सरकारवर नोकरशाहीवर बर्याचदा वर्चस्व असल्याचा आरोप केला होता.\n३. कोरोना संकट मोठे संकट - शिवराज म्हणाले की, सरकार बनल्यावर फटाके फोडण्याची ही वेळ नाही. राज्य संकटात आहे. आपल्या सर्वांना संपर्कांची साखळी खंडित करावी लागेल ,जेणेकरुन कोरोना नियंत्रित होऊ शकेल.\nकमलनाथ सरकार कोसळ्यानंतर गेल्या चार दिवसांपासून मीडियामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नव्या नेतृत्वाच्या अनेक दावेदारांच्या बातम्या आल्या. कोणी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधत होते तर कोणी इतर नेत्यांच्या राज्याभिषेकाचा दावा करीत होता. बरेच नेते दिल्लीत मंथन करत होते पण शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर सुरकुती नव्हती. हे नेहमीच आत्मविश्वासाने वाटले की जणू काही हाय कमांडनेच त्याचा निकाल आधीच सांगितला असेल.\nशिवराजची स्थिती मध्य प्रदेशातील एका कुटुंबातील प्रमुखांसारखी आहे. चौहान यांनाही भाजपा परिवारप्रमुखांप्रमाणेच मान्यता आहे. गेल्या एका आठवड्यापासून खासदारकीत सत्ता संघर्ष सुरू असताना त्याने अनेक वेळा धाडस केले. आक्रमकताही दाखवली. सर्व मोठे नेते दिल्लीत रणनीती आखत असत, पण शिवराज पक्ष कार्यालय ते राजभवनापर्यंत खासदारपदी आपली भूमिका बजावत राहिले. येथेच राहिलो आणि रणनीती बनवत राहिलो.\nदिल्लीचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सिंधिया समर्थक बंडखोर आमदारांचे सदस्यत्व मिळत असताना शिवराज भोपाळमध्ये राहून आमदार शरद कोल यांच्या राजीनाम्याबाबतचा संभ्रम दूर करीत होते. कोरोनाच्या धमकीने ���ासदारकी ठोकताच ते काळजीवाहू कमलनाथ सरकार यांच्यासमवेत पुलाच्या भूमिकेत सामील झाले. रविवारी दिल्लीत नेते निवडीसंदर्भात बैठका घेण्याचे सत्र सुरू होते तेव्हा भोपाळमधील कोरोनाविरोधात शिवराज मोर्चा काढत होते.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/80920", "date_download": "2020-09-27T08:04:06Z", "digest": "sha1:OP6JSWTR5IXB3SYXSS3TLD4VD5ALSG57", "length": 16578, "nlines": 94, "source_domain": "sataratoday.com", "title": "जिल्ह्याने ओलांडला कोरोनाचा पाच हजारांचा टप्पा", "raw_content": "\nजिल्ह्याने ओलांडला कोरोनाचा पाच हजारांचा टप्पा\nचोवीस तासात 7 बळी; 77 जणांना डिस्चार्ज\nजिल्ह्यात आज दिवसभरात 203 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्याने आज कोरोनाचा पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.\nसातारा : जिल्ह्यात आज दिवसभरात 203 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्याने आज कोरोनाचा पाच हजारां��ा टप्पा ओलांडला आहे. याचबरोबर चोवीस तासात जिल्ह्यातील 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nसातार्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या त्याचबरोबर होणारे कोरोनाबळी यामुळे जिल्हाप्रशासनाची झोप उडाली आहे. आज दिवसभरात 202 नवीन कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाल्याने कोरोनाने जिल्ह्यातील पाच हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5179 झाली आहे. तसेच आज 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 159 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालये तसेच कोरोना केअर सेंटरमधून आज कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2411 वर पोहोचली आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या बाधितांचा तपशील पुढीलप्रमाणे -\nकराड तालुक्यातील येळगाव येथील 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय युवक., शारदा क्लिनिक कराड येथील 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 32,52, 35 वर्षीय पुरुष., कालवडे येथील वय 1 वर्षीय बालिका व 35, 42 वर्षीय महिला व वय 14, 7, 14, 12, 45, 13, 31, 39 वर्षीय पुरुष., बनवडी येथील 40 वर्षीय महिला., सैदापूर येथील 32 वर्षीय पुरुष., कोर्टी येथील 40 वर्षीय महिला., शिवदे येथील 25, 63,29, 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला., उंब्रज येथील 13 वर्षीय युवक व 65, 25 वर्षीय पुरुष., सजुर येथील 60 वर्षीय पुरुष., वडगाव हवेली येथील 22, 37 वर्षीय पुरुष., किवळ येथील 36 वर्षीय पुरुष., मलकापुर येथील 25, 42 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका व 31, 25 वर्षीय पुरुष., कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 25, 27 वर्षीय महिला., खुबी येथील 52 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 32 वर्षीय महिला., आगाशिवनगर येथील 25 वर्षीय पुरुष., नंदगाव येथील 52 वर्षीय महिला., ओंडोशी येथील 10, 14 वर्षीय बालीका व 2 वर्षीय बालक., पाटण तालुक्यातील चाफळ येथील 28 वर्षीय पुरुष., अंब्रग येथील 55, 31 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला., मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष., खाले येथील 50 वर्षीय महिला., पाटण येथील 16 वर्षीय युवती., बांबवडे येथील 21 वर्षीय महिला., कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष., नेरले येथील 45 वर्षीय महिला., वाई तालुक्यातील बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती., धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील सोनापूर येथील 32, 58 वर्ष��य महिला व 68 वर्षीय पुरुष., सातारा शहरातील लक्ष्मी टेकडी सदरबझार येथील 24, 28, 32, 55 वर्षीय महिला व 62, 35 वर्षीय पुरुष तसेच 3 महिला व 2 पुरुष., जिहे येथील 45 वर्षीय पुरुष., भैरवनाथ कॉलनीतील 33 वर्षीय पुरुष., खंडाळा तालुक्यातील कबुले आळी शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष., कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 17 वर्षीय युवक व 5 वर्षीय बालिका.\n386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 8, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 27, कोरेगांव 10, वाई येथील 46, शिरवळ येथील 62, रायगाव येथील 42, पानमळेवाडी 30, मायणी 13, महाबळेश्वर 28, पाटण 20, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 69 असे एकूण 386 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.\n7 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू\nसातारा क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरेगाव येथील 43 वर्षीय महिला, वासोळे ता. सातारा येथील 43 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. सातार्यातील खाजगी रुग्णालयात शहरातील गुरुवार पेठेतील 75 वर्षीय महिला, कोडोली ता. सातारा 58 वर्षीय महिला, जकातवाडी ता.सातारा येथील 75 वर्षीय पुरुष या तिघा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले अहवाल कोरोनाबाधित आहेत. कराड येथील खासगी रुग्णालयात आटके, ता. कराड येथील 82 वर्षीय महिला, तसेच कराड येथील खाजगी रुग्णालयात सोनवडे ता.पाटण येथील 68 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nपाटबंधारे खात्याच्या आदेशाने बोगस धरणग्रस्तांचे धाबे दणाणले\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-26-february-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T06:25:38Z", "digest": "sha1:LQE2V5A3F5EAD6F4XGMYVI4AFIHSK6OP", "length": 14025, "nlines": 223, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 26 February 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (26 फेब्रुवारी 2018)\nहिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा :\nमॅरिट बीजॉर्गेनने प्याँगचँ��� येथील हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई करताना नॉर्वेला अव्वल स्थान पटकावून दिले.\nरशियानेही नाटय़मयरीत्या पुरुष हॉकी संघाचे सुवर्ण जिंकले, परंतु उत्तेजक सेवनाच्या आरोपांमुळे समारोप समारंभात त्यांचा ध्वज फडकवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.\nस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी तिने जिंकलेल्या सुवर्णपदकामुळे नॉर्वेने 14 सुवर्ण, 14 रौप्य आणि 11 कांस्य अशा एकूण 39 पदकांसह अव्वल स्थान पटकावले.\nतसेच जर्मनीच्या खात्यातही 14 सुवर्णपदके होती, परंतु एकूण पदकसंख्या 31 राहिल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर कॅनडा (11 सुवर्ण, 8 रौप्य व 10 कांस्य) 29 पदकांसह तिसऱ्या स्थानी राहिले.\nचालू घडामोडी (25 फेब्रुवारी 2018)\nअनास्थेने पंचगंगा मृतवत होण्याचा धोका :\nराज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदी आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम हे कारवाई करण्याचा इशारा देतात तर कधी विभागीय आयुक्त दंडुका उगारण्याची भाषा करतात.\nमात्र त्याकडे डोळेझाक करत कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक आस्थापना, साखर कारखाने, यांच्याकडून प्रदूषण सुरूच असल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकत्रे सातत्याने करत आहेत. नदीप्रदूषणामुळे काविळीमुळे तीसहून अधिक लोक दगावले तरी जिल्हा, प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ निद्रिस्त आहे.\nपश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी म्हणून पंचगंगा नदीची ओळख आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे.\nपंचगंगा नदी जवळजवळ 50 किमी पूर्वेकडे इचलकरंजी जवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला नृसिंहवाडी कुरुंदवाड येथे मिळते.\nदुसऱ्यांदा आयसीसी कसोटीचे अजिंक्यपद भारताकडे :\nआयसीसी कसोटी क्रमवारीतील सांघिक यादीमध्ये अव्वल स्थान गाठल्याबद्दल प्रतिष्ठेची कसोटी अजिंक्यपदाची गदा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली. यासह भारतीय संघाला दहा लाख अमेरिकन डॉलरचे इनाम देण्यात आले.\nभारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवला आहे. याचाच अर्थ ऑक्टोबर 2016 पासून भारतीय संघ कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावर विराजमान आहे.\nमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नोव्हेंबर 2009 ते ऑगस्ट 2011 या कालावधीत कसोटी अग्रस्थानावर होता. तो भारतीय संघाचा सर्वात जास्त ��ालावधी होता.\nकोहली आणि धोनीशिवाय स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ (सर्व ऑस्ट्रेलिया), अँडय़ू स्ट्रॉस (इंग्लंड), ग्रॅमी स्मिथ, हशिम अमला (दोघेही दक्षिण आफ्रिका) आणि मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) या कर्णधारांनी कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकली आहे.\n‘गिरीश महाजन’ यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार :\nसार्वजनिक वाचनालयातर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना 25 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.\nसावानाच्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरित करेल. जनसेवक म्हणून मी विधिमंडळात सर्वच घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे. यापुढेही प्रश्न सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेत राहील, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.\nवि.स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी 26 फेब्रुवारी 1976 रोजी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nइन्सॅट-1-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह 26 फेब्रुवारी 1984 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला.\nपरळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने 26 फेब्रुवारी 1998 रोजी एका दिवसात 14.709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2018)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/69-citizens-discharged-today-2-people-reported-covid-infected.html", "date_download": "2020-09-27T07:17:35Z", "digest": "sha1:PQCT4CVIEPOLTH7765VNJCVPE7FGOXTH", "length": 12700, "nlines": 82, "source_domain": "www.sthairya.com", "title": "69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 2 जणांचा अहवाल कोविड बाधित", "raw_content": "\n69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 2 जणांचा अहवाल कोविड बाधित\n602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 2 रुग्णांचा मृत्यू\nस्थैर्य, सातारा दि. 21 : जिल्ह्यात विविध रुग्णा���यात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 69 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nयामध्ये ● जावली तालुक्यातील पुनवडी येथील 34,5548,55,47,42,47,40,61,47,62 वर्षीय पुरुष, कुसुंबी येथील 30 वर्षीय महिला,पुनवडी येथील एक पुरुष.\n● खंडाळा तालुक्यातील शिरवळ शिर्के कॉलनी येथील 28 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 42,65 व 35 वर्षीय महिला व 7 वर्षाची बालीका, शिरवळ येथील 29,25 व 20 वर्षीय पुरुष, नक्षत्र सिटी पळशी रोड येथील 40 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी फाटा येथील 25 वर्षीय पुरुष.\n● माण तालुक्यातील राजवाडी येथील 31 वर्षीय पुरुष,\n● कराड तालुक्यातील सह्यादी हॉस्पिटल येथील 65 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, , सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 , 48, 21 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, हिंगनोळी येथील 85 वर्षीय महिला, शामगाव येथील 53 वर्षीय पुरुष,ओगलेवाडी येथील 35 वर्षीय महिला.\n● वाई तालुक्यातील परखंदी येथील 49,38,वर्षीय पुरुष व 8 वर्षीय बालक व 38 वर्षीय महिला, नवेचीवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 34 वर्षीय महिला.\n● सातारा तालुक्यातील भरतगांव येथील 48 वर्षीय पुरुष, जिहे येथील 70,50, 34 व 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुणी,45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, करंडी येथील 35 वर्षीय पुरुष, गोकुळनगर येथील 15 वर्षाची बालीका.\n● पाटण तालुक्यातील कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 48,60 वर्षीय पुरुष, कडवे बु. येथील 35 वर्षीय पुरुष, सडादाडोली येथील 85 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 52 वर्षीय पुरुष.\n● खटाव तालुक्यातील निमसोड येथील 47 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला.\n● फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 69 वर्षीय पुरुष, 5 वर्षाचे बालक व 2 महिन्याचे बाळ, सरडे येथील 55,20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णी येथील 43 वर्षीय पुरुष.\n602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 63, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 65, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 26, कोरेगांव येथील 27, वाई येथील 81, शिरवळ येथील 86, रायगाव येथील 41, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 32, महावळेश्वर येथील 4, पाटण ��ेथील 35, खावली येथील 27 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 88 असे एकूण 602 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.\n2 जणांचा अहवाल कोविड बाधित\nतसेच जिल्हा रुग्णालय सातारा येथे Rapid Antigent Test (RAT) द्वारे तपासणी करण्यात आलेल्यांपैकी सातरा येथील 1 व खतगुण येथील 1 असे 2 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत.\nसातरा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत कांविड बाधित आलेला साबळेवाडी ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा व जिल्हा रुग्णालय सातारा येथे खतगुण ता. खटाव येथील 85 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/09/news-091007/", "date_download": "2020-09-27T07:00:37Z", "digest": "sha1:5OZIXSCZ4BAKYCI6RMEK4NNBY2T37EVF", "length": 12226, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पालकमंत्री राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\nHome/Ahmednagar News/पालकमंत्री राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद\nपालकमंत्री राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद\nजामखेड – भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचाराचा संपूर्ण भर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर ठेवला आहे. प्रचार रॅलीतून फिरतानाही समस्या, सूचना आणि अडचणींचा थेट मागोवा घेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. पहाटे पाच वाजल्यापासून शिंदे यांचा दिनक्रम सुरू होत असला, तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची कामे चालूच असतात.\nरॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांशी भेटी, बैठका, अशा सगळ्याच माध्यमांद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याला प्राधान्य देणे आणि त्यांच्याकडून सूचना घेऊन त्यानुसार रणनीती ठरवणे, हे त्यांच्या प्रचाराचे तंत्र दिसून येते.\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून, आपली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी गावोगावी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे.\nकेवळ ना. शिंदेच नव्हे, तर ��्यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण आपल्या परीने वेगवेगळ्या भागांमधील प्रचारांमध्ये गुंतलेला दिसतो. त्यांचे सासरे आणि पत्नीही प्रचारात सक्रिय असल्याचे दिसते. सकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना सुरुवात होते.\nशिवसेना, भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला जातो. त्यानंतर नऊ वाजल्यापासून प्रत्येक ठिकाणच्या प्रचार रॅलीला सुरुवात होते. मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील सर्वात लहान मतदारसंघ ठरतो. अगदी कर्जत-जामखेड या मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा शिंदे यांचा प्रयत्न दिसून येतो.\nतालुक्यातील गावासाठी केलेल्या विकासकामांची माहिती आपल्या प्रचार दौऱ्यात मतदारांना सांगण्यावर त्यांचा भर आहे. दररोज किमान सात ते आठ गावांत जाऊन ना. शिंदे यांचा संपर्क सुरू असतो. शिंदे यांनी निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच एक फेरी मतदारसंघात पूर्ण केली आहे. प्रचारफेरी पूर्ण केल्यानंतर ते गावोगावांत भेट देऊन छोटेखानी कॉर्नर मिटिंग घेताहेत.\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन ���िबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/13/news-world-greta-thunberg-named-time-person-of-the-year-2019-13/", "date_download": "2020-09-27T07:07:01Z", "digest": "sha1:WH5D6PJNYR6UVYCTP4QRIDNXQL2AGTUO", "length": 11268, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अवघ्या 16 वर्षांची ही मुलगी ठरली 'पर्सन ऑफ द इअर' - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nHome/Breaking/अवघ्या 16 वर्षांची ही मुलगी ठरली ‘पर्सन ऑफ द इअर’\nअवघ्या 16 वर्षांची ही मुलगी ठरली ‘पर्सन ऑफ द इअर’\nन्यूयॉर्क : हवामान बदलाच्या विरोधात लढा देणाऱ्या स्वीडनच्या १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गला अमेरिकेच्या ‘टाइम’ मासिकाने यंदाची ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित केले आहे. हा बहुमान मिळवणारी ग्रेटा ही सर्वात तरुण व्यक्ती बनली आहे.\nजगप्रसिद्घ ‘टाइम’कडून १९२७ पासून ‘पर्सन ऑफ द इअर’ निवडण्यात येतो. शालेय विद्यार्थिनी असलेल्या ग्रेटाने हवामान बदलाविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी स्वीडनच्या संसदेबाहेर हवामान बदलाविरोधात एकट्याने आंदोलन केल्यानंतर ती चर्चेत आली होती.\nयानंतर जगभरातून तिला शालेय विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे समर्थन मिळाले होते. हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलताना देखील तिने या मुद्यावर जागतिक नेत्यांना कठोर शब्दांत खडसावले होते. तिच्या या कामाची दखल घेत ‘टाइम’ने तिला ‘पर्सन ऑफ द इअर’ घोषित केले आहे.\nघोषणेच्या वेळी ग्रेटा ही माद्रिदमध्ये संयुक्त रा��्ट्र अर्थात यूएनने आयोजित केलेल्या हवामान बदलाच्या परिषदेत जागतिक प्रतिनिधीसमोर भाषण करत होती. ‘टाइम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ग्रेटाने हवामान बदलाच्या संकटाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्यात ग्रेटा यशस्वी ठरली. अस्पष्ट विचारांना स्पष्ट करत तातडीने बदल करण्याचे आवाहन करत तिने जागतिक आंदोलन उभारल्याचे ‘टाइम’ने म्हटले आहे.\nयाशिवाय ‘टाइम’ने अमेरिकन महिला फुटबॉल टीमला ‘अथलीट ऑफ द इअर’, अमेरिकन लोकसेवकांना ‘गार्जियन ऑफ द इअर’, गायक लिजो याला ‘इंटरटेनर ऑफ द इअर’ आणि डिज्नीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांना ‘बिझनेस पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित केले आहे.\nउल्लेखनीय म्हणजे चालू वर्षाच्या सुरुवातीला ग्रेटाची शांततेच्या ‘नोबेल’साठी शिफारस करण्यात आली होती. ग्रेटाच्या आंदोलनाला जगभरातील लहान-थोरांनी आपला पाठिंबा दर्शविला होता. हवामान बदलाविरोधातील जागतिक चेहरा म्हणून ग्रेटाकडे पाहिले जात आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T06:12:24Z", "digest": "sha1:Q4SB66RI542QTTTBCC6COK7WNG5EC5FR", "length": 5437, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n८२१ कोटींचा फुगवट्याचा अर्थसंकल्प\nमराठवाड्यात ‘करोना’वर अडीचशे कोटी खर्च\nकरोना संसर्गाने हळद बाजार कोलमडला; शेतकरी, व्यापारी हवालदिल\nGopichand Padalkar: गोपीचंद पडळकर यांच्याकडून गायीला दुग्धाभिषेक; सांगलीत केलं आंदोलन\nकरोना, शिक्षण आणि सामूहिक प्रयत्नांची गरज\nकरोनाच्या संकटात केंद्राने मदतीत हात आखडता घेतलाः वडेट्टीवार यांची टीका\nखरिपाच्या तोंडावर १६ शेतकरी आत्महत्या\nपुणे विद्यापीठाचा पालकांना दिलासा; यंदा फीवाढ नाही\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. ३१ मे ते ०६ जून २०२०\nकरोनापश्चात एचआरची भूमिका महत्त्वाची\nलालपरीच्या वेतनाला पुन्हा ‘थांबा’\nToday Horoscope 14 May 2020 - वृश्चिकः नवीन कार्यारंभास उत्तम दिवस\nरोज सत्तर लाखांचा फटका\nदररोज सत्तर लाखांचा तोटा\nऑनलाइन कॉलेजांत अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकासही\n...आता संसारचक्रही रुतले लॉकडाऊनच्या गर्तेत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/09/blog-post_715.html", "date_download": "2020-09-27T08:19:05Z", "digest": "sha1:OUWRMSZRFKPPE76UGEYG26ZQPAJMQOQS", "length": 10445, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुरुवारपासून काँग्रेसचे नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / अहमदनगर / गुरुवारपासून काँग्रेसचे नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन \nगुरुवारपासून काँग्रेसचे नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन \nगुरुवारपासून काँग्रेसचे नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन\nनेवासा तालुका प्रतिनिधी -\nनेवासा व शनिशिंगणापूर पोलिसांवरील गंभीर स्वरूपाच्या आरोपांसदर्भात सखोल चौकशी व कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा निषेधार्थ नेवासा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार दि.10 सप्टेंबर पासून नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nयासंदर्भात गेल्या दि.27 ऑगस्ट रोजी शेवगावच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील नेवासा तसेच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्यांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात नेवासा पोलिसांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांच्या राहत्या घराची विनाकारण झडती घेऊन त्यांची समाजात बदनामी होईल असे जाणूनबुजून केलेले कृत्य, मावा तंबाखू व्यापाऱ्यावर छापा घालून कारवाई न करता केलेली आर्थिक तडजोड तसेच शनिशिंगणापूर पोलिसांनी किराणा दुकानदाराच्या तरुण मुलास ओलीस धरून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गंभीर तक्रारी आहेत. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करून लक्ष वेधूनही काहीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. शेवगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी अत्यंत धीम्या गतीने करून संबंधित आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना बचाव करण्यासाठी पुरावे नष्ट करण्यास वाव मिळवून दिल्याचा त्यांचा सडेतोड आरोप आहे.\nकर्तव्य बजावण्यात कसूर करून 'गोरख धंदे' करण्यात तालुक्यातील पोलीस कर्मचारी गुंतल्याने तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती नाजूक बनल्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. तालुक्यात 'गाव तिथे अवैध धंदे' अशी चिंताजनक परिस्थिती बनली असून चोऱ्या दरोड्याचा घटनांत वाढ होऊनही तपास लागणे मुश्किल बनल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तालुक्यातील अवैध धंदयांचा बंदोबस्तअसो की चोऱ्या दरोड्यांचा तपास असो, तालुक्यातील पोलिसांना त्यात सपशेल अपयश येत असल्याने त्यासाठी वारंवार नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची वारंवार मदत घेण्याची नामुष्की ओढवत असल्याची त्यांची तक्रार आहे. कर्तव्य विसरून भलतेच उद्योग करण्याची सवय काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागलेली असल्याने सर्वसामान्य जनतेत पोलीस दलाविषयी चुकीचा संदेश जाऊन त्यांचा या यंत्रणेवरील विश्वास ढळू लागल्याची चिंताजनक बाब याद्वारे निदर्शनास आणून देण्यात आली आहे.\nवरिष्ठांकडून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जाऊन अभय दिले जात असल्याची भावना बळावल्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी आमरण उपोषण व धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंब करावा लागत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी दिली आहे.\nगुरुवारपासून काँग्रेसचे नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/48-87-TMC-water-storage-in-Koyna-Dam.html", "date_download": "2020-09-27T06:50:46Z", "digest": "sha1:YFCCPLKTYST5EWEFK7UBHXFI3D3KBUQL", "length": 8855, "nlines": 67, "source_domain": "www.sthairya.com", "title": "कोयना धरणात 48 .87 टीएमसी पाणीसाठा", "raw_content": "\nकोयना धरणात 48 .87 टीएमसी पाणीसाठा\nस्थैर्य, सातारा, दि. 21 : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण अंतर्गत सर्व विभागासह पाटण तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे .यापूर्वी झालेल्या पावसामुळे धरणांत अंतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे ,धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी 13 हजार 884 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे .तसेच याच वेळी धरण पायथा वीज गृहातून वीज निर्मिती करून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद केल्याने धरणात संथ गतीने परंतु अपेक्षित पाणीसाठ्यात वाढ होत आहे.\nसध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा 48.87 टीएमसी इतका झाला आहे. गेले चार दिवसात कोयना धरणातील कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी ठिकाणी अपेक्षित पाऊस पडत नाही. अधून मधून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे सध्या होत असलेल्या हलक्या पावसाचा सरीमधून धरण परिसरात प्रतिसेकंद सरासरी 13 हजार 183 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. याच वेळी धरण पायथा वीज प्रवाहातून प्रतिसेकंद पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणारे 2111 क्युसेक्स पाणी आता बंद करण्यात आले आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ही सध्या पाण्याची मागणी कमी असल्यामुळे धरणातील पाण्याची आवक ही पाणीसाठ्यात वाढ करणारी ठरत आहे. सध्या धरणात 48.87 टीएमसी पैकी उपयुक्त साठा 43.87 टीएमसी असून पाणी उंची 2105.11 फूट जलपातळी 641.883 मीटर इतकी झाली आहे १ जून २०२० पासून आजपर्यंत कोयना येथे 1,644 मिलिमीटर नवजा येथे 783 मिलिमीटर महाबळेश्वर येथे सोळाशे 83 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रां���ील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/shivsena-ahmednagar-ex-minister-test-corona-positive-249227.html", "date_download": "2020-09-27T07:34:31Z", "digest": "sha1:D7UC26C47QUDEYFD5USASQEHWZSHJ4K6", "length": 17943, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Shivsena Ahmednagar ex minister and Family test Corona Positive", "raw_content": "\n आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही: रावसाहेब दानवे\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nअहमदनगरमधील शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना कोरोना संसर्ग, कुटुंबातील दोघांना बाधा\nअहमदनगरमधील शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना कोरोना संसर्ग, कुटुंबातील दोघांना बाधा\nशिवसेनेचे माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Shivsena Ahmednagar ex minister test Corona Positive).\nकुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर\nअहमदनगर : शिवसेनेचे माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Shivsena Ahmednagar ex minister test Corona Positive). त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा आणि सुनेचा कोरोना अहवाल अद्याप बाकी आहे. या सर्वांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राठोड आणि त्यांच्या पत्नीच्या संपर्कातील इतर लोकांचेही स्वॅब नमुने घेतले जात आहेत. त्याचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.\nअहमदनगरमधील एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 817 वर पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 2 हजार 418 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 हजार 346 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अहमदनगरमध्ये आतापर्यंत 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सोमवारी (27 जुलै) सायंकाळी 6 वाजल्यापासून आज (28 जुलै) दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 54 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरु असणाऱ्य��� रुग्णांची संख्या आता 1346 इतकी झाली. दरम्यान, आज दिवसभरात 133 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 2418 झाली.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारपर्यंत 54 जण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये, नेवासा – 11 (कुकाना 7, शिरसगाव 1, नेवासा खुर्द 3), संगमनेर-5 (रायतेवाडी 1, सावरगाव 3, राजश्री हॉटेल घारगाव1), श्रीगोंदा-10 (खरातवाडी 1, शनी चौक 1, जनगळेवाडी 1, पारगाव 2, शेंडगेवाडी 1, बेलवंडी कोठार 1, काष्टी 3), कोपरगाव – 7 (पडेगाव 4, सुरेगाव 1, गांधीनगर 2), पाथर्डी -10 (नवनाथ पाथर्डी 1, कोरडगाव 1, जिरेसाल गल्ली 5, वामनभाऊ नगर 1, कासार गल्ली 1, शेवाळे गल्ली 1), अहमदनगर महापालिका -8 (पंकज कॉलनी 1, ज्ञानप्रा हॉस्टेल 1, शिवाजी नगर 1, पाईपलाईन रोड 1, सावेडी 1, बालिकाश्रम रोड 2, गुलमोहर रोड 1), नगर ग्रामीण -1 (सारोळा कासार 1), पारनेर -1 (नांदूर पठार 1), बीड – 1 (आष्टी- लोणी सय्यद मिर 1) यांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज दिवसभरात एकूण 133 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 34, संगमनेर 6, राहाता 8, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 27, श्रीरामपूर 2, कॅन्टोनमेंट 26, नेवासा 3, श्रीगोंदा 9, पारनेर 2, अकोले 8, राहुरी 5, शेवगाव 1, कर्जत 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, राहुरी कारागृहातील 2 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. संगमनेर कारागृहातील 4 कैद्यांना 4 दिवसांपूर्वी राहुरी कारागृहात आणले होते. त्यांची कोव्हिड टेस्ट घेतल्यानंतर यातील दोघे कैदी कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे आता कारागृहातील इतर कैद्यांबरोबरच पोलिसांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.\nNagpur Corona | नागपुरात लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करणार, तुकाराम मुंढेंचा निर्णय\nइच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा : आदित्य ठाकरे\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nराज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्��, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\n आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही: रावसाहेब दानवे\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\n आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही: रावसाहेब दानवे\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/fire-in-covid-center-aandhra-pradesh", "date_download": "2020-09-27T06:09:07Z", "digest": "sha1:FCM5247QCMJXZ2K5FBLWA4H36LV5BZOT", "length": 7662, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Covid Centre | आंध्रप्रदेशात कोव्हिड सेंटरला आग", "raw_content": "\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nCovid Centre | आंध्रप्रदेशात कोव्हिड सेंटरला आग\nCovid Centre | आंध्रप्रदेशात कोव्हिड सेंटरला आग\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/742", "date_download": "2020-09-27T06:53:18Z", "digest": "sha1:RUNYUV3CJNW3TOPBQLUDX4LPEHVGFJDG", "length": 20542, "nlines": 215, "source_domain": "misalpav.com", "title": "व्यक्तिचित्रण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अं��� - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\n२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का \nमग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच.\nअविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.\nगणेशा in जनातलं, मनातलं\nआत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले..\nदेव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली..\nअविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे..\nRead more about अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.\nवाटा वाटा वाटा ग..\nBhakti in जनातलं, मनातलं\nनिशू...अबब..निशूबद्दल लिहायचं म्हणाल तरी अंगावर रोमांच येतो.all raounder ,सुंदर खळखळून हसणारी माझी निशू.हिची आणि माझी १ ते १.५ वर्षाचीच मैत्री पण जे कामच ,फिरायचं,खायचं ,प्यायचं ..trill मी हिच्या बरोबर अनुभवलं ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत.एकदा एक studant भाषणात बोलला होता “भक्ती madam आणि निशू madam दोघी सारख्याच आहेत.”खरच आम्ही जरा जरा सारख्याच होतो.पण निशू गर्भश्रीमंतीत वाढलेली लाडाची लेक होती.जास्त हट्टी होती पण तेवढीच हळवी होती.निशू विठ्ठल भक्त आहे .\nवाटा वाटा वाटा ग..\nBhakti in जनातलं, मनातलं\nस्मृतीची पाने चाळताना: तीन\nचंद्रकांत in जनातलं, मनातलं\nएखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द.\nRead more about स्मृतीची पाने चाळताना: तीन\nvcdatrange in जनातलं, मनातलं\nडॉक्टरीचं शिक्षण म्हणजे एकदम रटाळ काम असतं. त्यातही जर आयुर्वेद शिकायचा असेल तर ती भुक कॉलेजात कधीच पुर्ण होत नाही. मग पर्याय असतो ते प्रस्थापित वैद्यांच्या OPDs अटेंड करणे, पुण्यातले माझी सात वर्षही अशीच खुर्चीमागे उभी राहुन सरली. अगदी पहिल्या वर्षापासूनच याची सुरुवात झाली होती. राहायचो समितीला म्हणजे एफ सी रोडवर पटवर्धनांच्या पॅलेसमागे अन् कॉलेज सदाशिवात. वाहतुकीचं साधन एकच , सायकल. सकाळी साडे सातला तुळशीबागेत वैद्य अजित जोशींच्या दवाखान्यात तिकडुन दहा पर्यंत परत होस्टेल, कारण मेसला जेवण नाही केलं तरी दंड असायचा. जेवुन लगेच सदाशिवात कॉलेजला . .\nvcdatrange in जनातलं, मनातलं\nआडनावाचा प्रभाव असेल कदाचित, पण रंगांच obsession लहानपणापासनंच. वडील चित्रकला शिक्षक असल्यानं घरात कायमचीच रंगपंचमी असायची. पुण्याजवळ थेऊरला राहायचो तेव्हा. . त्याकाळातला मास्तरांचा पगार वैग्रेचं गणित जुळवायला बोर्डस् रंगविणे, घरांचे रंगकाम देखिल करायचे. आईचाही सहभाग असायचा यात. . त्याकाळी लाकडाची चौकट बनवुन त्यावर पत्रा ठोकुन बोर्ड बनवले जायचे. पुण्यात पेठेत कुठे साहीत्य खरेदी करुन पुलगेटपर्यंत पायी यायचं अन् तिथुन थेऊरसाठी गाडी पकडायची. कारण सिटीबसमध्ये साहीत्य घेवुन जावु देत नसतं. कापडी बोर्ड रंगविण्याअगोदर \"सरस\" नावाचा प्राणिज डिंक उकळुन त्यात कापड भिजवायचे.\nमला भेटलेले रुग्ण - २२\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nRead more about मला भेटलेले रुग्ण - २२\nस्मृतीची पाने चाळताना: एक\nचंद्रकांत in जनातलं, मनातलं\nशाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भि��तीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.\nRead more about स्मृतीची पाने चाळताना: एक\nलोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से\t२\nश्रीकांतहरणे in जनातलं, मनातलं\nरोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली.\nRead more about लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से\t२\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://parichit-javalacha.blogspot.com/2012/02/", "date_download": "2020-09-27T07:38:09Z", "digest": "sha1:B4NEZ3J74EGNRPUFGRWHLGXU43WUNG7W", "length": 25557, "nlines": 102, "source_domain": "parichit-javalacha.blogspot.com", "title": "\" परिचित...\": February 2012", "raw_content": "\nमाझी भ्रमंती / एक स��वप्न\nमागच्या आठवड्यात कोर्टात गेलो होतो. जरा प्रतिज्ञापत्रक (ऐफीडीवेट हो ) बनवायचे होते. त्या साठी जे विशिष्ट पेपर लागतात ते घेण्यासाठी लायनीत उभा राहिलो. त्या खिडकीच्या वर काही सूचना लिहिलेल्या होत्या कि वकिलांना प्रथम प्राधान्य, सही केल्या शिवाय पेपर नेऊ नये वगैरे वगैरे. लायीन फार मोठी होती आणि त्यातल्या त्यात मधेच ते वकील लोक लायीनीत न लागता तो पेपर घेऊन जायचे (प्राधान्य ना... ) यामुळे आणखीनच वेळ लागत होता. १ तास होऊन गेला तरी मी दूरच होतो त्या खिडकी पासून.\nदोन तरुण मुलं त्या खिडकी जवळ घुटमळायला लागले (लायीन सोडून). अगदी त्या खिडकी जवळ जाऊन उभे राहिले. सगळ्यांना कळलं होतं कि त्यांची काय गडबड आहे ती. पण सुरुवातीला कोणी काहीही बोललं नाही. काही व्यक्ती अगदी निर्लज्ज असतात त्यातलेच ते दोघेही होते. त्यांच्या पेक्षा फार वयस्कर लोकं फार वेळे पासून लायनीत उभे होते तरीही ते तिथून हलत नव्हते. शेवटी मला बोलावं लागलं कि लायनीत या म्हणून, पण त्यांना जसं काय ऐकूच गेलं नाही (अश्या वेळी तर नक्कीच ऐकू जात नाही काहींना) ते तिथेच उभे राहिले. पुढे उभे असलेले लोक पण काही बोलत नव्हते त्यांना, कारण जरा गुंडा छापच वाटत होते ते दोघं.\nमाझ्या पुढे एक वयस्कर मावशीबाई उभी होती आणि माझ्या मागे एक माणूस उभा होता, अगदी ६ फुट उंच, रंगाने काळा सावळा, जरा बऱ्यापैकी मिश्या असलेला, तब्बेत पण चांगली होती त्याची आणि निळा सफारी घातला होता त्याने. तो मला घडी घडी पुढे सरका पुढे सरका अस सांगत होता. किती पुढे सरकणार हो. पुढे लेडीज आहे याला कळत नाही का ते इतका संताप होत होता ना माझा कि काय सांगू , च्या मायला.... जे लोक पुढे असे लायीन सोडून घुसत होते त्यांना तर हा बहाद्दर एक शब्द पण बोलत नव्हता, आणि माझ्या पुढे थोडी जरी जागा रिकामी दिसली तर ह्याला भयंकर असह्य वाटत होतं. वा रे वा..सहीच आहे. शेवटी मला त्याला ओरडून सांगावच लागलं कि पुढे ते दोघ घुसलेत त्यांना तर तुम्ही काही बोलत नाही आहात आणि इथे इतक्याश्या रिकाम्या जागेचा काय प्रोब्लेम होतोय तुम्हाला. मग काही बोलला नाही तो, पण तो परत त्या थोड्याश्या असलेल्या रिकाम्या जागे कडेच बघत होता.\nत्यातच एक मुलगा (त्या दोघांव्यतिरिक्त तिसरा) एका कोपऱ्यातून पुढे सरकू लागला, आणि खिडकी च्या थोडा जवळ पोहोचला. त्याने खिश्यातून पैसे काढले. लोकांची कुज ब��ज झाली सुरु पण बोलायला कोणी तयार नव्हतं. मी म्हणालो, ओ साहेब लायनीत या म्हणून. त्याने माझ्या कडे तिरप्या डोळ्यांनी बघितलं, परत खाली बघून काही पैसे हातात ठेऊन बाकी खिश्यात ठेवले आणि खिडकी पुढे हात करू लागला. मग आता लोक लागले ओरडायला, लायीनीत ये म्हणून. पहिले मी एकटाच बोललो म्हणून त्याने काही लक्ष नव्हतं दिलं पण आता सगळे आपल्या कडेच बघत आहेत म्हणून तो बोलला कि वकिलांच काम आहे म्हणून. सगळे लोक एकाच वेळी ओरडले मग कि आमचं काय घरच काम आहे का मग लायीनीत ये... आणि गोंधळ वाढला. मग तो चुपचाप निघाला आणि मुद्दामून माझ्या जवळ येऊन म्हणाला कि बघ तुझ्या समोरच घेतो (च्या मायला... लायीनीत ये... आणि गोंधळ वाढला. मग तो चुपचाप निघाला आणि मुद्दामून माझ्या जवळ येऊन म्हणाला कि बघ तुझ्या समोरच घेतो (च्या मायला...) म्हणालो या तुम्ही आता आणि तो दुसऱ्या लायीनीत जाऊन तोंड लपवून उभा राहिला. बरोबर आहे इतके लोक ओरडले तर तोंड दाखवायला जागा कुठे राहते म्हणा.\nपरत एक तब्बेतशीर व्यक्ती तश्याच प्रकारे तो पेपर घेऊ लागला...लायनीत न लागता. परत गोंधळ झाला पण बिचाऱ्याने अगदी नम्रपणे सांगितलं कि तो रिटायर्ड न्यायाधीश आहे म्हणून आणि आयकार्ड दाखवायला लागला. आयकार्ड वगैरे बघण्याच्या भानगडित कोणी सहसा पडतं नाही. सगळे शांत झाले. त्याने नम्रपणे सांगितलं म्हणून पटून गेलं.\nआता साध्या गणवेशातले वकील/न्यायाधीश कसे ओळखता येतील बर असा सवाल सगळ्यांना पडला होता ...अशक्य आहे हो ते. पण मग करायचं तरी काय असा सवाल सगळ्यांना पडला होता ...अशक्य आहे हो ते. पण मग करायचं तरी काय भरपूर काळ्या कोट वाले वकील तिथे येऊन काम करून जात होते. पण मग मधेच कुणी साध्या गणवेशातला येऊन जायचं. आता ओरडणं भागच आहे कारण चांगलंच उन लागत होतं वरून. लोकं अगदी त्रस्त झाले होते आणि त्यातल्या त्यात पंजाबी ड्रेस घातलेली एक बाई आली आणि डायरेक्ट खिडकी जवळ गेली. आता लेडीज ला काय बोलणार भरपूर काळ्या कोट वाले वकील तिथे येऊन काम करून जात होते. पण मग मधेच कुणी साध्या गणवेशातला येऊन जायचं. आता ओरडणं भागच आहे कारण चांगलंच उन लागत होतं वरून. लोकं अगदी त्रस्त झाले होते आणि त्यातल्या त्यात पंजाबी ड्रेस घातलेली एक बाई आली आणि डायरेक्ट खिडकी जवळ गेली. आता लेडीज ला काय बोलणार पण मग लायनीत असलेली मावशीच जोरात ओरडली कि \" ये बये लायनीत ये\" म्हणून. या वा��्यावर त्या दुसऱ्या बायीने अगदीच वैताकलेला लूक दिला हो. आता परत दुसरेपण लोकं ओरडले तर ती त्यांच्यावरच ओरडून म्हणाली कि वरती बघा काय लिहिलं आहे ते. आता काय बोलावं यावर पण मग लायनीत असलेली मावशीच जोरात ओरडली कि \" ये बये लायनीत ये\" म्हणून. या वाक्यावर त्या दुसऱ्या बायीने अगदीच वैताकलेला लूक दिला हो. आता परत दुसरेपण लोकं ओरडले तर ती त्यांच्यावरच ओरडून म्हणाली कि वरती बघा काय लिहिलं आहे ते. आता काय बोलावं यावर जर का तिला असा सांगायचं होतं कि ती वकील आहे तर सरळ सरळ सांगायला काय होतं जर का तिला असा सांगायचं होतं कि ती वकील आहे तर सरळ सरळ सांगायला काय होतं असे लूक द्यायची काय गरज आहे. वकिलाचा ड्रेस घालून आली असती तर कोण बोललं असतं हिला असे लूक द्यायची काय गरज आहे. वकिलाचा ड्रेस घालून आली असती तर कोण बोललं असतं हिला हे वकील लोक आपल्या कडे अश्या नजरेने बघतात जसं ते सोडले तर सगळं जग गुन्हेगारच आहे. काय काय लोकं पाहायला भेटत होते तिथे काय सांगू तुम्हाला.\nपरत त्या दोन मुलांच्या हालचाली वाढल्या. आता लायनितला एक म्हातारा जोरात ओरडला कि आमच्या पेक्षा जास्त वय झाला का रे तुमचं. मग ते दोन मुल हा म्हातारा जरा जास्त ओरडला म्हणून तिथून लांब झाले. पण त्यातला एक त्या म्हाताऱ्याच्या जवळ येऊन बोलला कि ओरडू नकोस मरून जाशिल. खरच त्या वेळी एक जोरदार काना खाली द्यावीशी वाटली त्याच्या, पण त्या म्हाताऱ्याने ते मजाकवारी घेतल म्हणून बर झालं. पण विचित्रपणाची हायीट तर पुढे झाली हो, म्हणजे त्यातला एक मुलगा(जो म्हाताऱ्याला बोलून गेला तो) तो एका माझ्या दोन नंबर पुढे असलेल्या मुलाला म्हणाला कि यार एकंच पेपर घ्यायचा आहे. आता इतका वेळ ज्याने त्यांची हि सगळी गम्मत बघितली तो नक्कीच नाही म्हणाला असता...पण ह्या नालायकाने त्याला जागा करून दिली हो. अगदीच वायीत वाटलं मला आणि बोलल्या शिवाय रहातच आलं नाही. त्या व्यक्तीला बोललो कि तुम्हाला जर का नसेल घाई तर मला द्या तुमचा नंबर आणि या मागे माझ्या जागे वर. इतके सगळे वयस्कर लोकं लायनीत उभे आहेत आणी तुम्ही याला मधेच जागा देतात वरून हे पटतं का तुम्हाला हे पटतं का तुम्हाला... त्याची काहीच रीएक्षण नव्हती आणि माझा नुसता संताप संताप.\nनंतर तो निळ्या सफारी वाला माणूस मला म्हणाला कि माझ्या जागे कडे लक्ष ठेवा मी जरा बघून येतो काय गोंधळ चालू आहे पुढ��� आणि थोड्याच वेळात तो पेपर हातात घेऊन येतांना दिसला. \"थोडं तरी पटत का तुम्हाला हे\" मी त्याला म्हणालो. चेहऱ्या वर निर्लज्जपणाच हसू आणून तो तिथून निघून गेला. हा इतका प्रकार चालू असतांना काही लोकं कुजबुजायला लागले आणि मलाच हळू सांगायला लागले अहो हे असच चालणार, कोणी सुधारणार नाही. माझा संताप तर आणखीनच वाढला. म्हणालो आपल्यालाच जर का सुधरायचं नसेल तर कळवून टाका त्या आण्णाला कि आम्हाला नको काही चांगल्या गोष्टी. नको तो लोकपाल बिकपाल. उगाच जीव काढू नका म्हणा, उपोषण बिपोषण करून काही फायदा नाही. काय बरोबर बोललो आणि काय चूक मला नाही कळलं पण काय करू यार फारच संताप झाला होता.\nमला तर समजतंच नव्हतं कि काही लोकांना कसं कळत नाही कि त्यांच्या वर अन्याय होतो आहे आणि काही तर दुसऱ्याच्या वायीट कृतीला साथ देऊन स्वतः वर अन्याय करून घेतात आणि भरपूर लोक ह्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तयारच असतात. स्वतःचा फायदा आला तर लोक जगाला लगेचच विसरून जातात. माझा काम झालं... बस... बाकी मला काही घेणं देणं नाही. अरे यार... असं कसं चालेल आणि काही तर दुसऱ्याच्या वायीट कृतीला साथ देऊन स्वतः वर अन्याय करून घेतात आणि भरपूर लोक ह्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तयारच असतात. स्वतःचा फायदा आला तर लोक जगाला लगेचच विसरून जातात. माझा काम झालं... बस... बाकी मला काही घेणं देणं नाही. अरे यार... असं कसं चालेल इथूनच तर खरी भ्रष्टाचाराची सुरुवात होते. जीथे फक्त स्वतःचा विचार येतो..स्वतःचाच फायदा दिसतो तिथेच तर माणूस भ्रष्ट आचार करतो.\nवरच्या गोष्टीत काही लोकं तर काहीच बोलत नव्हते, फक्त गम्मत बघत होते. इथे जोरात बोलणं सुद्धा त्यांना अवघड जात होतं. मग खरच एखाद्या मोठ्या प्रसंगी काय करतील हे लोकं काही बोलतील कि फक्त जे चालू आहे ते सहनच करत राहतील काही बोलतील कि फक्त जे चालू आहे ते सहनच करत राहतील तिथे मी जे काही बोललो त्यामुळे मला जरा मोकळं फिल व्हायला लागलं होतं कारण तुमच्या वर जर का काही अन्याय होतं असेल आणि तो तुम्हाला कळत नसेल तर काहीच प्रोब्लेम नाही पण जर का तो कळत असेल आणि आपण काहीच बोलत नसू तर मनातल्या मनात फार घुसमट होते, फार त्रास होतो मनाला. ह्या वेळी मी वाचलो ह्या त्रासापासून. असं काही छोटंसं जरी काम केल तर मनाचा खंबीरपणा थोडातरी वाढतो. मग आण्णाचा विचार आला कि हा एकटा माणूस पूर्ण सिस्टीम विरुद्�� उभा राहिला आहे. किती गट्स असतील यार या माणसात.... आण्णा कडे पाहून कळूनच जातं कि त्यांच मन किती खंबीर आहे ते. आता फक्त एव्हडच सांगतो कि सुरुवात आपल्यापासूनच करायची आहे. तुमचाही असा काही अनुभव असेल तर नक्कीच शेअर करा...\n\" परत पोहोचलो मी त्याच जागी..\nठरवले होते कि फिरकायचे ईकडे कधीच नाही...\nतरही प्रश्न होता माझा माझ्या मनासाठी...\nकि कारे मना तू माझे का ऐकत नाही\n\" मन म्हणाले \"मी नाही... तुला तर आणले ह्या पाऊलांनी..\"\n\"मी नको नको म्हणता ते इकडेच का वळतात\nमन लागले माझी समजूत काढू...\nकाय माहित मनाच्या मनात काय होते सुरु...\n\" पाउलांनी देखील दिले हात वर करून...\n\"आम्ही तर नाही बुआ....\n\" हे डोळे बघत असतात इकडेच कायम ...\"\nहाच मार्ग दिसतो त्यांना...म्हणून आमचा पण राहत नाही संयम \"\n\" पण डोळे तर काही बोलतच नव्हते...\nकारण पापण्यांतील अश्रू सांभाळणे त्यांना कठीण जात होते...\nत्यांना होत होता खूपच त्रास...\nकारण हव्याश्या प्रेमळ भूतकाळाचा होत होता आभास..\"\n\" आता मला इथे आणण्याचा दोष तरी कुणाचा\nमनाचा, पाउलांचा कि ह्या डोळ्यांचा...\nनेहमी प्रमाणे ठेवला आरोप मी त्या भूतकाळावरच...\nआणि निघालो त्याच पाउल वाटे परत...\"\nआमचं घर म्हणजे एक रो हाउस आहे. एकूण 7 रो हाउस पैकी आमचं अगदी शेवटचं घर. शेवटचं असल्याने थोडी मोकळी जागा पण मिळाली आहे. घरा शेजारी म्हणजे ड...\n\" माझी भ्रमंती - तळेगाव ते रोहा \"\nकधी पासून ठरवलं होतं कि रोह्याला जाऊ जाऊ, पण पक्का असा प्लान्निंग होतंच नव्हता हो. पण त्या दिवशी ठरवलंच कि सकाळी निघायचंच म्हणून निघायचंच. ...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना... प्रत्येकाला पाण्यात भिजन्याची हौस नक्की असते. ह्या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असतील पण ह्य...\n'मिशन हरिश्चंद्र गड - 2'\nसुरुवात येथे वाचा भाग १ येथे वाचा बराच वेळ झाल्या नंतर विजयला फोन लागला आणि त्याने ज्याची आपण आनंदी वातावरणात कल्पना करत ...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... कधी पासून म्हणतोय काही तरी लिहू काही तरी लिहू , पण काय करू यार जमतच नव्हतं. नवीन वर्ष्याबद्दल तर लि...\nमी खाली जे काही किस्से लिहिले आहेत ते अगदी सत्य आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधले केदार यांच्या सोसायटीत नेहमी घडत असलेले हे किस्से. कधी कधी...\nकधी कधी तो शांत बसला असतांना त्याला अचानक तिच��� आठवण येते. कुठून येते, कशी येते त्यालाच कळत नाही. मग त्याचं मन जातं भूतकाळात निघून, लगेच त्या...\nह्या विषयाची सुरुवात कशी करावी काही कळत नाहीये. फार राग येतोय. नेहमीचंच झालंय त्यांचं म्हणून वाटलं जरा लिहूनच काढू आणि मन मोकळं करू. मी बो...\nमनुष्य प्राणी .. मनुष्य आणि प्राण्यात जास्त काही फरक नाही . जो काही फरक आहे तो म्हणजे मनुष्य जीवन विकासासाठी आपल्या बुद्धीच...\nसांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - 2\nपहिला भाग इथे वाचा पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त कर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/health-department/", "date_download": "2020-09-27T08:24:01Z", "digest": "sha1:FWTCZDVTHGUFXISKFORZDMJPYHAUZRSQ", "length": 30614, "nlines": 258, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Health Department – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Health Department | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा ��ारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता म��ळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत आढळले 371 नवे रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 19,756 वर\nMaharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत आढळले 485 नवे COVID-19 चे रुग्ण, तर मृतांचा एकूण आकडा 186 वर\nCoronavirus Update: महाराष्ट्र पोलिस दलात कोरोना संपेना, 24 तासात पुन्हा 244 नवे रुग्ण आणि 4 मृत्यु\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्र 10 लाख कोरोना रुग्णसंख्या गाठण्याच्या मार्गावर, पहा कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित\nCoronavirus Update: कोरोना रुग्णसंख्या 9 लाखाच्या पार; महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणुन घ्या\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 19,218 रुग्णांची नोंद तर 387 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 8,63,062 वर पोहचला\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 14,718 रुग्ण आढळून आले असून 355 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 7,33,568 वर पोहचला\nCOVID19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात आज 12 हजार 608 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 364 जणांचा मृत्यू\nCoronavirus Update: महाराष्ट्रात आजवर 1000 कैदी व 290 हुन अधिक तुरुंगातील कर्मचार्यांना कोरोनाची लागण\nCoronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद\nमहाराष्ट्र: राज्यातील COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 55 टक्क्यांवर पोहचला, आतापर्यंत 1 लाख 65 हजार 663 रुग्ण कोरोनामुक्त\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आणखी 8641 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 266 जणांचा बळी\nरॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 4 सदस्यीय समिती गठीत; राजेश टोप यांची माहिती\nCoronavirus: केरळ सरकारचा मोठा निर्णय; जुलै 2021 पर्यंत लागू राहतील कोरोना व्हायरस सुरक्षा मार्गदर्शक तत्वे, असे करणारे देशातील पहिले राज्य\nSarkari Naukri कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, हॉस्पीटल मॅनेजर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट यांसह विविध पदांसाठी नोकर भरती; थेट मुलाखत, जाणून घ्या वेळ, ठिकाण आणि पदसंख्या\nCoronavirus In Maharashtra Updates: महाराष्ट्रात आज कोरोनाच्या नव��या 3007 रुग्णांची भर तर 91 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 85 हजारांच्या पार\nमहाराष्ट्रात आज नव्या 2940 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 99 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 65 हजारांच्या पार\nमहाराष्ट्रात आज नवे 2436 कोरोनाबाधित रुग्ण तर 60 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 52,667 वर पोहचला- आरोग्य विभाग\nमहाराष्ट्रात आज 2608 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 47 हजारांच्या पार- आरोग्य विभाग\nपुण्यात गेल्या 24 तासांत 193 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 10 जणांचा मृत्यू; जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4370 वर पोहोचली\nमहाराष्ट्रात आज नवे 1230 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 23,401 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती\nमहाराष्ट्रात आज आणखी 440 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आकडा 8068 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती\nपुणे येथे 41 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा 61 वर- आरोग्य विभाग\nCoronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे नवे 120 रुग्ण आढळून आल्याने आकडा 868 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/1135376/27-august-2015/", "date_download": "2020-09-27T07:53:43Z", "digest": "sha1:6IO4LAZ7HJSFP4LJ7LWH6LE6I6YQWJTV", "length": 7234, "nlines": 168, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: २७ ऑगस्ट २०१५ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nसीमारेषेवर देशाची रक्षा करणा-या जवानांचे हात यावेळी बहिणीच्या सुरक्षेसाठी सरसावले आहेत. नेव्ही नगर येथील संगम सैनिक इन्सिट्यूडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम रंगला. यावेळी नॅशनल असोसिएशनमधील अंध मुलींनी आर्मी जवानांना राख्या बांधल्या. (छायाः प्रदीप दास)\nवाहनरसिकांना मोहिनी गालणारी नाममुद्रा असलेल्या फेरारी या आलिशान इटालियन मोटार कंपनीचा कॅलिफोर्निया टी ही कार बुधवारी मुंबईत सादर केली. (छायाः दिलीप कागडा)\nमुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी पुन्हा तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली. (छायाः एक्स्प्रेस)\nवोह पढेगी वोह बढेगी मोहिमेच्या उदघाटनावेळी अभिनेत्री आलिया भटचा उपस्थित मुलींसह काहीसा असा मस्तीभरा अंदाज दिसला. (छायाः गणेश शिर्सेकर)\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते ���म्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2273127/agitations-rock-pune-city-on-thursday-psd-91/", "date_download": "2020-09-27T08:07:55Z", "digest": "sha1:AVUEF4AY6ED3ATFQDW355PEYKJNXT6K7", "length": 7744, "nlines": 174, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Agitations rock Pune city on thursday | आंदोलनांनी गाजवला पुण्याचा गुरुवार | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआंदोलनांनी गाजवला पुण्याचा गुरुवार\nआंदोलनांनी गाजवला पुण्याचा गुरुवार\nगुरुवार दिवस पुणे शहरात विविध विषयांवर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन केलेली पहायला मिळाली. (सर्व छायाचित्र - आशिष काळे)\nलहुजी शक्ती सेनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील शाळा आणि कॉलेजं पुन्हा सुरु करण्याची मागणी करत निदर्शन केली.\nया आंदोलनात शाळकरी मुलंही सहभागी झाली होती.\nशाळा वाचवा...तरच देश वाचेल, दारुची दुकानं उघडल्यामुळे देशाला फायदा की शाळा उघडल्यामुळे देशाला फायदा असा प्रश्न यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या चिमुरड्यांनी विचारला.\nदुसरीकडे पुण्यातील आम आदमी पक्षाने गोसावी वस्तीमधील काही नागरिकांना सोबत घेऊन बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलसमोर वाढत्या वीज बिलांसदर्भात घोषणाबाजी केली.\nलॉकडाउन काळात आकारण्यात आलेलं वीजबील माफ करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nराज्यात अजुनही काही भागांमध्ये लॉकडाउन काळात वाढीव वीजबीलाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nग��भीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\n\"ठाकरे सरकार अंतर्विरोधातून पडणार, आम्हाला ते पाडण्यात रस नाही\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/loksatta-arthbhan-economy-solution-akp-94-2036291/", "date_download": "2020-09-27T07:51:19Z", "digest": "sha1:RSH765HXNJ5LUXGBAEY2SL7TKAMZNZC2", "length": 12001, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Arthbhan Economy Solution akp 94 | बदलत्या वित्तस्थितीत आर्थिक नियोजन कसे? | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nबदलत्या वित्तस्थितीत आर्थिक नियोजन कसे\nबदलत्या वित्तस्थितीत आर्थिक नियोजन कसे\nएकीकडे महागाई वाढते आहे. तर दुसरीकडे ठेवींचे दर कमी होत आहेत.\n‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रम उद्या कल्याणमध्ये\nएकीकडे महागाई वाढते आहे. तर दुसरीकडे ठेवींचे दर कमी होत आहेत. अशा वेळी भविष्यातील तरतूद म्हणून कोणता मार्ग किती प्रमाणात अंगीकारावा त्यासाठीचे नियोजन कसे करावे, याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर उपलब्ध झाले आहे.यानिमित्ताने येत्या रविवार, १५ डिसेंबर रोजी कल्याणमध्ये तज्ज्ञ अर्थ नियोजनकारांचे गुंतवणूक मार्गदर्शन होत आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम सायंकाळी ६ वाजता सुभेदारवाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम) येथे होईल.\nउत्पन्न व खर्च यांची सांगड घालतानाच भविष्यातील आर्थिक तरतुदीविषयी काय धोरणे असावीत; वयाच्या कोणत्या टप्प्यात आर्थिक नियोजन कसे असावे, याबाबतचे मार्गदर्शन अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे करतील. आर्थिक नियोजनाशी संबंधित सध्याची स्थिती, कुटुंबाचा खर्च व उद्दिष्टे तसेच भविष्यातील गरज याबाबतही ते या वेळी प्रकाश टाकतील.\nगेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांच्या पसंतीचा अग्रक्रम असलेल्या म्युच्युअल फंड माध्यमातून गुंतवणूक व परताव्याचे ध्येय कसे साधता येईल याबाबत या प्रसंगी आर्थिक सल्लागार तृप्ती राणे मार्गदर्शन करतील. अन्य पर्याय व फंड यांची गुंतवणूक, परतावा तसेच जोखमीबाबत तुलना करतानाच फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े आदींबाबत त्या सांगतील.\nया उपक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. कार्यक्रमासाठी काही जागा निमंत्रितांकरिता राखीव आहेत. यानिमित्ताने तज्ज्ञांमार्फत गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करून घेण्याची संधी उपस्थितांना मिळेल.\n – रविवार, १५ डिसेंबर २०१९\nसायंकाळी ६ वाजता – कुठे\nसुभेदारवाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम) – मार्गदर्शक व विषय\nतृप्ती राणे – म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ\nकौस्तुभ जोशी – अर्थनियोजन महत्त्वाचे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 येऊरमधील पर्यटक संख्येत घट\n2 गुडविन ज्वेलर्सच्या मालकांची ठाण्यातली मालमत्ता पोलिसांकडून जप्त\n3 पालघर येथे वाघोबा उत्सव उत्साहात संपन्न\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=13896", "date_download": "2020-09-27T07:06:08Z", "digest": "sha1:KFV7WS4EVGRLALJ73WBM3IMQJFNAUPSA", "length": 16514, "nlines": 175, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nसिनेमाच्या प���र्टीजमध्ये कधीमधी दिसणारा, एक ऐसपैस शरिरयष्टीचा, रंगीबेरंगी डिझाईनर कपडे घालणारा आणि सतत हसत राहणारा गणेश आचार्य अनेकांनी पाहिला असेल; आणि त्याच्या वेगळेपणामुळे तो आपोआप लक्षातही राहिला असेल. नृत्यदिग्दर्शकाकडे असावी अशी शास्त्रीय नृत्याची साधना त्याच्याकडे नाही. फारसा सुंदर चेहराही नाही, आणि खूप अमोघ अशी भाषाही नाही. तरीदेखील गणेशने नाचवला नाही असा एकही प्रतिथयश कलाकार आज हिंदी चित्रपटसृष्टीत सापडणार नाही. काल परवा आलेल्या रणवीर सिंग-अनुष्का शर्मापासून ते थेट अमिताभ-हेमामालिनीपर्यंत सगळे दिग्गज गणेशच्या तालावर नाचले आहेत आणि नाचत आहेत. गणेश आचार्यने बसवलेल्या सुपरहिट नृत्यांची केवळ वानगीदाखल म्हणून काही उदाहरणं द्यायची झाल्यास गोविंदा-डेव्हिड धवन जोडीच्या भाराभार चित्रपटांबरोबर 'चायनागेट'च्या 'छम्मा छम्मा' पासून ते ‘ओमकारा’च्या 'बिडी जलैले' पर्यंत लांबच लांब यादी तयार होईल. 'चिकनी चमेली' आणि 'बॉडीगार्ड' चे शीर्षकगीतही गणेश आचार्याची आहेत. १९९२ मध्ये गणेश आचार्य यांनी चित्रपटक्षेत्रातील नृत्य दिग्दर्शनाचा सुरवात करून आजवर सव्वाशे चित्रपटांना नृत्य दिग्दर्शन केले आहे. खूप तांत्रिक बाबींमध्ये न फसता गाण्याचा आणि चित्रपटाचा विषय अभ्यासून आणि त्यातली भावना समजून घेऊन सेटवर तेव्हाच्या तेव्हाच स्फुरलेल्या स्टेप्स देत गाणं बसवायचं, हे त्याचं सोपं सूत्र गणेशाच्या आयुष्याचा नाच मात्र असा सोपा नक्कीच नव्हता. मुंबईच्या चाळीमध्ये राहून गणपती उत्सवातल्या स्पर्धांमध्ये नृत्यसाधना करणारा दक्षीण भारतीय वडील आणि महाराष्ट्रीयन आई, एक मोठी बहीण आणि लहान भाऊ असलेला हा मुलगा. वडील गोपीकृष्ण हेदेखील डान्सरच होते. मुंबईत ओळख बनवण्यात, आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी खस्ता खाण्यातच त्यांचं जीवन गेलं. गणेश आठ वर्षांचा असेल तेव्हाच पितृछत्र हरवलं. मात्र वडिलांनी दिलेला नृत्याचा वसा बरोबर होता. मोठ्या बहिणीकडून घरच्या घरी नृत्याचे धडे घेतले. वयाच्या १३व्या वर्षी चार मित्रांना घेऊन एक डान्स ग्रुप तयार केला आणि व्यायसायिक नृत्यक्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. वडिलांची ओळख आणि स्वतःची उत्सुकता यांच्या बळावर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक कमाल यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. कमाल हे नाव १९८०च्या दशकात जवळप���स प्रत्येकच व्यावसायिक चित्रपटाच्या श्रेयनामावलीत असायचंच. मसाला चित्रपटाचे हे दिवस होते. सामान्यातला सामान्य दर्शक काय पसंत करतो याची जाण गणेशला याच दरम्यान आली. शास्त्रीय नृत्याच्या जुजबी शिक्षणाबरोबरच पाश्चात्य नृत्याचंही प्रशिक्षण त्यानं याच दरम्यान मिळवलं. मात्र या सगळ्यांची भेळ करून बनवलेली एक खास बॉलीवुड डान्सची शैली असते, आणि तीच आपले लोक पसंत करतात हेदेखील त्याला उमगलं. या काळात कमाल यांच्या सहायकांपैकी सर्वात जास्त लक्षवेधी जर कुणी असेल तर तो म्हणजे गणेशच गणेशाच्या आयुष्याचा नाच मात्र असा सोपा नक्कीच नव्हता. मुंबईच्या चाळीमध्ये राहून गणपती उत्सवातल्या स्पर्धांमध्ये नृत्यसाधना करणारा दक्षीण भारतीय वडील आणि महाराष्ट्रीयन आई, एक मोठी बहीण आणि लहान भाऊ असलेला हा मुलगा. वडील गोपीकृष्ण हेदेखील डान्सरच होते. मुंबईत ओळख बनवण्यात, आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी खस्ता खाण्यातच त्यांचं जीवन गेलं. गणेश आठ वर्षांचा असेल तेव्हाच पितृछत्र हरवलं. मात्र वडिलांनी दिलेला नृत्याचा वसा बरोबर होता. मोठ्या बहिणीकडून घरच्या घरी नृत्याचे धडे घेतले. वयाच्या १३व्या वर्षी चार मित्रांना घेऊन एक डान्स ग्रुप तयार केला आणि व्यायसायिक नृत्यक्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. वडिलांची ओळख आणि स्वतःची उत्सुकता यांच्या बळावर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक कमाल यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. कमाल हे नाव १९८०च्या दशकात जवळपास प्रत्येकच व्यावसायिक चित्रपटाच्या श्रेयनामावलीत असायचंच. मसाला चित्रपटाचे हे दिवस होते. सामान्यातला सामान्य दर्शक काय पसंत करतो याची जाण गणेशला याच दरम्यान आली. शास्त्रीय नृत्याच्या जुजबी शिक्षणाबरोबरच पाश्चात्य नृत्याचंही प्रशिक्षण त्यानं याच दरम्यान मिळवलं. मात्र या सगळ्यांची भेळ करून बनवलेली एक खास बॉलीवुड डान्सची शैली असते, आणि तीच आपले लोक पसंत करतात हेदेखील त्याला उमगलं. या काळात कमाल यांच्या सहायकांपैकी सर्वात जास्त लक्षवेधी जर कुणी असेल तर तो म्हणजे गणेशच कारण त्याचं अवाढव्य शरीर आणि तरीही त्याच्याकडे असलेला कमालीचा लवचिकपणा कारण त्याचं अवाढव्य शरीर आणि तरीही त्याच्याकडे असलेला कमालीचा लवचिकपणा गोविंदाने नेमकं हेच हेरलं. त्याने स्वतः गणेशला बोलावून घेतलं. ओळख निघाली. मग मैत्री झाली. नव्या संधीनी दारे उघडली. कोरिओग्राफर म्हणून त्याचा पहिला चित्रपट आला तो १९९२ मध्ये - आयेशा झुल्काचा 'अनाम'. पण तो फारसा चालला नाही. मग कमालजींच्या देहावसानापर्यंत मात्र गणेशने स्वतःच्या नावाने काम घेतलं नाही. गुरूजींच्या मृत्यूनंतर साईन केलेला गोविंदाचा 'कुली नंबर वन' म्हणजे गणेशच्या धडाकेबाज कारकिर्दीचा श्रीगणेशा म्हणता येईल. आजवर एकमेकांकडे पाहून नाचणा-या हिरो-हिरोईन्सला गणेशने कॅमे-याकडे पाहून नाचायला लावलं. हा नवा प्रयोग होता. गोविंदा आणि करिश्मा कपूर या जोडीच्या मदतीने हा सुपरहिट ठरला. मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही. अगदी मेजरसाब मध्ये अमिताभ बच्चन यांना 'सोणा सोणा' शिकवण्यापासून ते 'बादशहा' मध्ये शाहरूखकडून 'बादशाह ओ बादशाह' नाचवून घेण्यापर्यंत त्याने प्रत्येक हिरो आणि हिरोईनला नाच शिकवला. नृत्यदिग्दर्शक म्हणून आपला जम बसवल्यावर गणेशने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकलं. त्याला पहिला चित्रपट आला तो 'स्वामी तिन्ही जगाचा भिकारी' हा मराठी चित्रपट. 'ए फिल्म कोरिओग्राफ बाय गणेश आचार्य' असे पंचलाईनमध्ये लिहून त्याने आपली नृत्यदिग्दर्शक हीच ओळख आपल्याला जपायची आहे हे दाखवून दिलं. आपल्या आवडत्या सहका-याबरोबर - गोविंदाबरोबर त्याने 'मनी है तो हनी है' हा तद्दन मसाला चित्रपटही काढून पाहिला, पण यात काही यश आले नाही.\n- संजीव वेलणकर, पुणे\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-19-8-per-cent-students-from-all-classes-in-the-country-go-to-private-classes-abn-97-2272406/", "date_download": "2020-09-27T08:20:38Z", "digest": "sha1:VAFXJJOK5TPCRXBSZTL52BYAOU6VJTTQ", "length": 15264, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on 19.8 per cent students from all classes in the country go to private classes abn 97 | परीक्षातंत्राचे ‘गिऱ्हाईक’! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेच्या पाहणीत असे आढळून आले की, देशातील सर्व इयत्तांमधील १९.८ टक्के विद्यार्थी खासगी क्लासमध्ये जातात\nदेशातील दर पाच मुलांमागे एक विद्यार्थी खासगी क्लासमध्ये जाऊन ‘परीक्षेची तयारी’ करत असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने एका पाहणीनंतर जाहीर केला आहे. शाळेत जाऊन मुलाला परीक्षेची तयारी कशी करायची याची माहिती मिळत नाही, असा एक सार्वत्रिक समज भारतात गेल्या काही दशकांपासून निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकृत शिक्षणव्यवस्थेला समांतर अशी एक खासगी क्लासची यंत्रणा देशातील बहुतेक शहरांत फोफावत गेली. हमखास यशाची खात्री देत प्रचंड शुल्क आकारून, या खासगी क्लासेसच्या आकर्षक जाहिरातींना शहरातील अनेक पालक भुलतात. काहीही करून अधिक गुण मिळवायचे असतील, तर परीक्षेचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक, असा पालकांचाच हट्ट असल्याने मुलांना शाळा सांभाळून खासगी क्लासला जाण्याची सक्ती केली जाते. शाळेच्या वेळेनंतर वा आधी होणाऱ्या या शिक्षणात मुलांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा वेळ वाया जात असतो. भरमसाट शुल्क दिल्यामुळे सरकारी शाळांच्या तुलनेत, खासगी शाळांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, असा देशभरातील पालकांचा समज. मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चात दरवर्षी वाढच होत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेच्या पाहणीत असे आढळून आले की, देशातील सर्व इयत्तांमधील १९.८ टक्के विद्यार्थी खासगी क्लासमध्ये जातात. दहावी आणि बारावी या दोन परीक्षांसाठी हेच प्रमाण ३० टक्क्यांएवढे आहे. दहावीनंतर विद्याशाखा निवडायची असते आणि बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम. त्यामुळे अधिक गुणांची हमी अत्यावश्यक. त्यासाठी वाटेल तो खर्च करून मुलांना सर्वाधिक गुण मिळवण्याच्या भयंकर स्पर्धेत पालक उतरतात. मुलांवर मात्र त्यामुळे ताण येतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा किंवा चार्टर्ड अकाऊंटन्सीसारख्या परीक्षांचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अधिकृत शिक्षण यंत्रणाच उपलब्ध नसल्याने, विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसवरच अवलंबून राहावे लागते, असाही समज शिस्तशीरपणे करून देण्यात आला आहे. शहरी भागातील उच्चवर्गातील पालकांना क्लासेसचे भरमसाट शुल्क परवडते, मात्र निम्न आर्थिक गटातील विद्यार्थ्यांसाठी क्लास ही निव्वळ चैन असते. देशातील विद्यार्थ्यांना वर्षांकाठी फक्त क्लासवर किमान नऊ हजार रुपये खर्च करावे लागत असल्याची माहिती संबंधित अहवालामुळे समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत खासगी क्लासमध्ये जाणाऱ्या मुलांच्या संख्येत मोठी घट होताना दिसते. २०१४ मध्ये जे प्रमाण २७ टक्के होते, ते चारच वर्षांत २१ टक्क्यांवर आले, असे हा अहवाल सांगतो. ही आकडेवारी मागास राज्यांसह देशभराची असल्याने ती कमी दिसेल. मात्र देशातील पूर्वेकडील राज्यांमध्ये अद्यापही शाळांपेक्षा खासगी क्लासचे वर्चस्व अधिक आहे. पश्चिम बंगालमध्ये हीच स्थिती आहे. तेथे तर सुमारे ८४ टक्के विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खासगी शिक्षण यंत्रणेवर अवलंबून असतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत मात्र हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. शिक्षणव्यवस्थेत उत्तम दर्जाची हमी मिळल्याशिवाय खासगी क्लासचे ‘गिऱ्हाईक’ कमी होण्याची शक्यता नाही. महाविद्यालयीन स्तरावरही वर्गात न बसणारी मुले क्लासमध्ये मात्र अनंत अडचणी सोसत मुकाट का बसतात, याचे उत्तर व्यवस्थेनेच शोधायला हवे. परीक्षाकेंद्री पालकांचा ‘क्लास लावला की गुणांची हमी’ हा विश्वास कमी होण्यासाठी शिक्षण व्यवस्थाच अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n3 स्वागत सावधच हवे\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/lesson-from-bhagavad-gita-701453/", "date_download": "2020-09-27T08:22:36Z", "digest": "sha1:DNLSM6MSW3LRYSCBQTG6KUYUGCOQOCUY", "length": 23887, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गीताभ्यास – स्वधर्माचरण | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nगीतेत कर्म हे स्वधर्माचरण या अर्थाने अभिप्रेत आहे. कर्मयोगाच्या मार्गाने जाऊन अंत:करण शुद्ध झालेला मानव आपोआप आपल्या आत्म्याचं ज्ञान करून घेतो आणि भगवत् प्राप्तीरूपी परम\nगीतेत कर्म हे स्वधर्माचरण या अर्थाने अभिप्रेत आहे. कर्मयोगाच्या मार्गाने जाऊन अंत:करण शुद्ध झालेला मानव आपोआप आपल्या आत्म्याचं ज्ञान करून घेतो आणि भगवत् प्राप्तीरूपी परम शांती मिळवतो. याउलट अविवेकी अश्रद्ध संशयी माणसाला मात्र इहलोक-परलोक कुठेच शांती मिळत नाही.\nपरमात्म्याचं सर्वव्यापक स्वरूप आणि त्याची कार्यपद्धती सांगून झाल्यावर गीता आपल्याला कर्माची गती किती गहन आहे आणि ती पूर्णपणे समजणं कसं कठीण आहे ते सांगते. असं का बरं असावं\nयाचं उत्तर असं, की एकच कर्म वेगवेगळय़ा परिस्थितीत, विचारांत, दृष्टिकोनात पूर्णपणे विरुद्ध टोकाचे भाव-परिणाम निर्माण करतं. उदाहरणार्थ, सैनिकाने सीमेवर शत्रूला मारले की त्याला वीरचक्र मिळतं. याउलट एखाद्या सामान्य माणसाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर तो खून होतो- तर तुरुंगातला फाशी देण्याचं काम करणारा जेव्हा गुन्हेगाराला फाशी देऊन शिक्षा कृतीत उतरवतो तेव्हा तो त्याचं कर्तव्य करीत असतो. अशा तऱ्हेने, माणसाला मृत्यू देण्याचं एकच कर्म, पूर्णपणे त्यामागचा विचार, त्यामागील परिस्थिती यावर ठरवलं जातं. यात चांगलं कर्म, वाईट कर्म असा सरसकट शिक्का मारता येत नाही. कर्माची गती कशी गहन आहे हे यावरून लक्षात येईल.\nअसं असूनही गीतेत कर्माचे कर्म, विकर्म, अकर्म असे निरनिराळे प्रकार सांगितले आहेत. आपण खातो, पितो, झोपतो ही जरी कर्मेच असली तरी गीतेत कर्म हे स्वधर्माचरण या अर्थाने अभिप्रेत आहे. विकर्माचा ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेला अर्थ ���्हणजे ‘विशेष’ कर्म. विनोबाजी म्हणतात, ‘चित्तसंशोधनासाठी करावयाची कर्मे, बाह्य़ कर्मात चित्त ओतणे म्हणजे विकर्म तर इतर काही तत्त्वचिंतक विकर्माला ‘विपरीत कर्म’ असंही म्हणतात. अकर्म शब्दाच्या अर्थातही फरक आढळतात. जे टाळावे किंवा करू नये ते अकर्म असा एक अर्थ. तर जे करूनही न केल्याइतके सहज, ज्याचा बोजा किंवा कष्ट वाटत नाही असे ते अकर्म- तर काही प्रत्यक्ष कर्म न घटता खूप काही केले जाते ते अकर्म असे वेगवेगळे अर्थ या शब्दांचे घेतले गेले आहेत. सूर्य उगवल्यावर सर्व सृष्टी जागृत होऊन कामाला लागते. इथे सूर्य काहीच करत नाही तरी प्रचंड कर्म होतं. त्याचं सहज अस्तित्वही खूप काही करून जातं. शाळेचं उदाहरण घ्यायचं झाल्यास शिक्षक वर्गात शिरल्यानंतर बराचसा वर्ग शांत होतो, पण काही मस्तीखोर मुलं खोडय़ा काढतच असतात. इतक्यात मुख्याध्यापक वर्गाच्या दाराबाहेर येऊन कुणाशी बोलत जरी उभे राहिले तरी ते मस्तीखोरही गप्प बसतात. मुख्याध्यापकांचं सहज बाहेर उभं राहणंही बरंच कार्य करतं. इथे अकर्मात कर्म घडतं. असे कर्माचे निरनिराळे प्रकार आहेत, पण तत्त्वचिंतकांच्या भिन्न-भिन्न मतांमुळे सामान्यजनांना यातला गोंधळ समजणं कठीणच जातं. या कर्म घोटाळय़ाने कर्माची गती अधिकच गहन होते.\nआणखी एक कर्माचा प्रकार म्हणजे नैष्कम्र्य स्थिती. ही कर्मयोगातील उच्चतम स्थिती. तिथवर पोचणं हे सामान्य माणसाला कठीण असलं तरी साधक-सिद्ध अशा आध्यात्मिक मार्गाला लागलेल्यांनी तरी ते ध्येय समजून तिथे पोचलं पाहिजे. हे कसं जमवायचं आतापर्यंत आपण अनेकदा पाहिलं, की कर्म तर करायचंच पण ते कामनाविरहित, फळाची आसक्ती सोडून, कर्तृत्वाचा अहंकार सोडून, मन ताब्यात ठेवून करायचं. असं केल्यावर ते सहज नकळतपणे होते. कर्माचे अकर्म होते. कर्मात अकर्म पाहणारा ज्ञानी योगी होय असं गीताच सांगते. अशी मानसिक उत्क्रांती मनात वैराग्य बाणवते. वैराग्य आलं की वासना कमी होतात. वासना कमी की गरजा कमी आतापर्यंत आपण अनेकदा पाहिलं, की कर्म तर करायचंच पण ते कामनाविरहित, फळाची आसक्ती सोडून, कर्तृत्वाचा अहंकार सोडून, मन ताब्यात ठेवून करायचं. असं केल्यावर ते सहज नकळतपणे होते. कर्माचे अकर्म होते. कर्मात अकर्म पाहणारा ज्ञानी योगी होय असं गीताच सांगते. अशी मानसिक उत्क्रांती मनात वैराग्य बाणवते. वैराग्य आलं की वासना कमी होता���. वासना कमी की गरजा कमी गरजा कमी की कर्म कमी. मग नैष्कम्र्य स्थितीला पोचणे सोपे होते.\nकर्माच्या या प्रकारानंतर गीता ‘यज्ञकर्म’ याविषयी आपले विचार मांडते. जीवनातील प्रत्येक कर्म हा एक यज्ञ व्हावा, कारण यज्ञासाठी केलेली कर्मे परमेश्वराला अर्पण केली जातात. ‘इदं न मम’- हे माझे नाही असे उच्चारून परमेश्वरार्पण करणं म्हणजेच यज्ञ अनेक प्रकारचे यज्ञ गीतेमध्ये दिले आहेत. यज्ञद्वारा आपल्या पापांचा नाश व्हावा असेच यज्ञकर्त्यांला वाटत असते. याचा अर्थ असा की यज्ञ अनेक प्रकारचे असले, तरी त्या सर्वाचा हेतू मनातील कुविचारांचा, पापांचा म्हणजेच मनातील मलाचा नाश व्हावा असाच असतो.\nया यज्ञकर्मातून आणखी एक ज्ञान व्हायला पाहिजे, ते म्हणजे यज्ञामध्ये जी अनेक प्रकारची द्रव्ये, हवन केली जातात. ती खरं तर परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीतीलच असतात. विश्वरचना हे परमात्म्याचं प्रथम कर्म होय. त्यानेच निर्माण केलेल्या वस्तू ‘इदं न मम’ असं म्हणत त्यालाच अर्पण करणं आणि श्रेय मात्र यज्ञकर्त्यांने स्वत:कडे घेणं ही गोष्ट समजून घ्यायला हवी. सर्व काही त्याचंच आहे हे ज्ञान मनात ठसलं की आपोआप अहंकार वासना यांचा नाश होईल. हा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्माची राखरांगोळी करतो. या ज्ञानामुळे बाकीच्या गोष्टींचा फोलपणा लक्षात येतो. परमात्म्याच्या सृष्टीरचनेच्या दिव्य कर्माची ओळख होते. सृष्टीतील चैतन्याची ओळख होते व सगळीकडे ते चैतन्यच दिसू लागतं. परमात्मतत्त्व समजू लागते.\nआतापर्यंतच्या सर्व विवेचनावरून आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की, कर्ममार्गाने जाणाऱ्या साधकाने कर्माचे एक एक टप्पे पार करत शेवटी आपलं कर्म हे यज्ञरूप करून अहंकार, वासना यांची आहुती देऊन मनोमलाचा नाश करायचा व परमात्म्याच्या सर्वव्यापक चैतन्याची ओळख करून घेऊन ‘ज्ञान’ प्राप्त करून घ्यायचं.\nभगवंतही गीतेत अर्जुनाला असं ज्ञान तू प्राप्त करण्यासाठी जाणकार ज्ञानी महात्म्यांकडे जायला सांगतात. भगवंत म्हणतात, अर्जुना तू अशा तत्त्वदर्शी पंडितांकडे जाऊन त्यांच्याकडून अगदी सरळ मनाने, प्रांजळपणे प्रश्न विचारून त्यांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घे. हे परमात्मतत्त्व ते तुला नीट समजावून सांगतील.\n‘‘या जगात ज्ञानाइतकं पवित्र दुसरं काही नाही. कर्मयोगाच्या मार्गाने जाऊन अंत:करण शुद्ध झा���ेला मानव आपोआप आपल्या आत्म्याचं ज्ञान करून घेतो आणि भगवत् प्राप्तीरूपी परम शांती मिळवतो. याउलट अविवेकी अश्रद्ध संशयी माणसाला इहलोक-परलोक कुठेच शांती मिळत नाही.’’ असंही भगवंत अर्जुनाला सांगू लागले.\nहे सांगत असताना भगवंतांना अशी शंका आली, की या अशा विचारांमुळे अर्जुन एखादेवेळी एकदम कर्मसंन्यास घेईल व लढण्याचे सोडून देईल. म्हणून त्यांनी लगेचच अर्जुनाला भानावर आणलं आणि सांगितलं की तू मात्र नैष्कम्र्यस्थितीला किंवा कर्मसंन्यास प्राप्त झालेल्या स्थितीला न जाता समत्वरूप कर्मयोगांत स्थिर राहून युद्धाला तयार हो. कर्म सोडण्याचं म्हणजे न लढण्याचं मनातही आणू नकोस. कारण कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. शिवाय ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते ते कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. आपली कर्मे जर आपण परमात्म्याला अर्पण केली किंवा कर्मफळांची अपेक्षा ठेवली नाही, तर आपल्याला कर्माचं बंधन लागत नाही.\nआपली दृष्टी सर्वप्रकारे सम व्हायला हवी. सृष्टीत अनेक गोष्टी असल्या तरी त्यामागील चैतन्य एकच आहे हे जाणून ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चाण्डाल या सर्वाना अभेद दृष्टीने-सम दृष्टीने पाहणे जमले म्हणजे ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानाने सर्व संशय मिटतात.\nअशा तऱ्हेने बद्ध जीवसुद्धा आपली मानसिक प्रगती कशी करून घेऊ शकतो, आपले चित्त तसेच आपला व्यवहार शुद्ध कसा करावा, एकाग्रतेसाठी लागणारी जीवनशुद्धी कशी मिळवावी हे आपल्याला गीतेने कर्ममार्गाच्या वाटेन शिकवलं. हे सर्व ज्ञान तमाम मानवजातीसाठी उपयुक्त नव्हे कां\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगीताभ्यास – चित्ताची एकाग्रता\nगीताभ्यास – परमात्म्याचे स्वरूप\n‘भगवद्गीता हा वैश्विक ग्रंथ’\nचिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित\nहरयाणात येत्या शैक्षणिक सत्रापासून गीतेचे शिक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ��े इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 एस.एन.डी.टी. एक अश्वत्थ\n2 स्कूल चले हम ..\n3 देता मातीला आकार : मदर\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/six-dead-100-injured-in-ammonia-gas-tanker-leak-in-ludhiana-1113307/", "date_download": "2020-09-27T06:41:50Z", "digest": "sha1:OU7HHOWDHJMHRQNNTR6BWDSKMA7XH5S2", "length": 9142, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लुधियानात अमोनिया गॅसच्या गळतीने ६ ठार, १०० जखमी | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nलुधियानात अमोनिया गॅसच्या गळतीने ६ ठार, १०० जखमी\nलुधियानात अमोनिया गॅसच्या गळतीने ६ ठार, १०० जखमी\nजाबमधील लुधियाना शहरात अमोनिया गॅस टॅंकरच्या गळतीमुळे ६ ठार तर, १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.\nजाबमधील लुधियाना शहरात अमोनिया गॅस टॅंकरच्या गळतीमुळे ६ ठार तर, १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.\nलुधियानापासून २५ किलोमीटर अंतरावर दोराहा बायपास रस्त्यावर एका कालव्यालगत उड्डाणपुलाखाली या टँकरची धडक झाल्याने ही गळती झाली. अमोनिया गळतीमुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाहा: भरधाव कार स्कुटीला धडकली\nपाहा: पक्ष्याने धडक दिल्यानंतर दिल्ली- भुवनेश्वर विमानाची अवस्था\n… आणि तो व्यापारी पत्नी व मुलादेखत जिवंत जळाला\nपरदेशातून मुंबईत परतलेल्या मुलाला घरात सापडला आईचा सांगाडा\nVIDEO : नशेतील ‘साहस’ दोघांच्या जीवावर बेतले पाहा नेमके काय घडले…\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 तोमर कायद्याचे पदवीधर\n2 गमांग भाजपच्या वाटेवर\n3 ईशान्येतील बंडखोर व केंद्रात शांतता करार\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/karan-sharma-biggest-winner-among-uncapped-players-at-ipl-auction-372489/", "date_download": "2020-09-27T07:37:13Z", "digest": "sha1:QKO2XBF2HUXAKNYDQAMFCA3NPSN3XJ6T", "length": 16734, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दुसऱ्या दिवशी करण शर्मा सरस | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nदुसऱ्या दिवशी करण शर्मा सरस\nदुसऱ्या दिवशी करण शर्मा सरस\nआयपीएलने स्थानिक खेळाडूंचे भले केले, त्यांना पैसा आणि ग्लॅमर मिळवून दिले याचा पुन्हा एकदा प्रत्यय लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आला.\nआयपीएलने स्थानिक खेळाडूंचे भले केले, त्यांना पैसा आणि ग्लॅमर मिळवून दिले याचा पुन्हा एकदा प्रत्यय लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आला. पहिल्या दिवशी नावाजलेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटी कोटी उड्डाणे पाहायला मिळाली, पण दुसऱ्या दिवशीही स्थानिक खेळाडूंना संघात घेताना मालकांनी हात आखडता घेतला नाही. दुसऱ्या दिवशीच्या लिलावात सरस ठरला तो रेल्वेच्या संघातील अष्टपैलू खेळाडू करण शर्मा. सनरायजर्स हैदराबाद संघाने कर��ला तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले, तर ऋषी धवनलाही यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने ३ कोटी रुपये देत संघात स्थान दिले. यंदाच्या रणजी मोसमात महाराष्ट्राकडून सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करणाऱ्या केदार जाधवला दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने दोन कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतले.\nगेल्या आयपीएलमध्ये ‘लेग स्पिनर’ करण हैदराबादच्याच संघात होता आणि त्याने चमकदार कामगिरीही केली होती. गेल्या मोसमात त्याने १३ सामन्यांमध्ये ११ बळी मिळवले होते आणि त्यावेळी त्याची सरासरी\nहोती फक्त ६.६०. करणची लिलावासाठी ६५ लाख ही मूळ किंमत होती, त्यामुळेच त्याच्या नावावर जास्त बोली लागत होत्या. पण अखेर हैदराबादने ३ कोटी ७५ लाखाची सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले.\nयंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक बळी रिषीच्या नावावर होत्या. त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला जोरदार मागणी होती. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये असली तरी त्याला संघात घेण्यासाठी पंजाबच्या संघाला ३ कोटी रुपये मोजावे लागले.\nरणजीचे उपविजेत्या ठरलेल्या महाराष्ट्राच्या संघाचा फलंदाजीतील आधारस्तंभ आणि यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या केदार जाधवला यावेळी लिलावात चांगलाच भाव मिळाला. केदारची लिलावातील मूळ किंमत ३० लाख रुपये होती, पण त्याच्यावर जबरदस्त बोलींचा वर्षांव होत होता. हैदराबादने त्याच्यावर\nसर्वोच्च २ कोटींची बोली लावली होती, पण दिल्लीने आपला ‘राइट टू मॅच’ हा अधिकार वापरत त्याला आपल्याकडे घेतले. केदार आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे होता, पण २०१० साली त्याला दिल्लीने आपल्या ताफ्यात घेतले होते. दिल्लीकडून पहिला सामना खेळताना त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात २९ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतरच्या मोसमात त्याला कोची टस्कर्स संघाने लिलावात सर्वाधिक बोली लावत घेतले होते. पण कोचीचा संघ बाद ठरल्यावर दिल्लीने केदारला आपल्या संघात स्थान दिले.\nआयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रजत भाटियाला (१.७ कोटी) राजस्थान रॉयल्सने घेतले, तर मनीष पांडेला (१.७ कोटी) कोलकाता नाइट रायडर्स संघाने घेतले. मुंबई इंडियन्सला यष्टीरक्षक आणि तडफदार फलंदाज आदित्य तरेला (१.६ को���ी) आपल्या संघात कायम ठेवण्यात यश आले. पण वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला (१.१० कोटी) संघात कायम ठेवणे मुंबईला जमले नाही, त्याला राजस्थान रॉयल्सने संघात घेतले.\nमानधनाबाबत मी समाधानी आहे. या पेक्षाही जास्त मानधन मिळाले असते. तथापि, दिल्लीकडून पुन्हा\nखेळण्याची संधी मला मिळत आहे ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. यापूर्वी त्यांच्याकडून खेळलो असल्यामुळे त्यांच्याकडून खेळताना मला अडचणी येणार नाही. सहकारी खेळाडूंबरोबर माझे चांगले सुसंवाद असल्यामुळे या स्पर्धेत चांगले यश मिळविण्यासाठी हा समन्वय खूप उपयुक्त ठरणार आहे.\n– केदार जाधव, दिल्ली डेअरडेव्हिल्स\nपहिल्या बोलीनंतर चिंता नव्हती\nमाझ्यावर कोणीतरी बोली लावावी असे वाटत होते. माझ्यासाठी पहिली बोली लागली, त्यानंतर मला चिंता नव्हती. मला लिलावात किती रक्कम मिळेल याबद्दल मला काळजी नव्हती. सनरायझर्स हैदराबाद संघ माझ्यासाठीच्या बोलीत स्वारस्य दाखवील याची कल्पना होती, मात्र ३.७५ कोटी एवढय़ा रकमेला खरेदी करतील असे वाटले नव्हते. सर्वाधिक बोली माझ्यासाठी लागेल असे अजिबातच वाटले नव्हते.\nकरण शर्मा, सनरायझर्स हैदराबाद\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरणजी उपविजेत्या महाराष्ट्राची उपेक्षाच\n४ कोटी ८० लाखांची बोली लागलेला प्रभसिमरन सिंह आहे तरी कोण\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nआयपीएल लिलाव : वॉट्सन ९.५, युवराजला ७ कोटी\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हे��्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n2 सोमदेव उपांत्य फेरीत\n3 ‘त्या’ प्रकरणामुळेच सायमंड्सची कारकीर्द संपुष्टात -पॉन्टिंग\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/top-5-news-morning-bulletin-19-dec-2018-1808459/", "date_download": "2020-09-27T06:59:03Z", "digest": "sha1:HBR37QHPPGZR3ZUF4XRXWQBOLK7OTCLD", "length": 12372, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "top 5 news morning bulletin-19-Dec-2018 | मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nमहत्वाच्या बातम्या एका क्लिकवर\nसंघाला असे दिवस येतील वाटले नव्हते: मोहन भागवत\nआणीबाणीनंतरच्या काळात निवडणुकांमध्ये आम्ही सपाटून आपटत होतो. नंतर, पुन्हा काम करण्यासाठी उभे राहत होतो. संघाला असे दिवस येतील हे कोणी सांगितले असते तर विश्वासही ठेवला नसता, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले…सविस्तर वाचा\nतुकाराम मुंढे यांच्यासाठी मंत्रालयाचे दरवाजे अजून बंदच \nकायद्याच्या चौकटीत राहूनच बेधडक काम करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन मंत्रालयात बदली होऊन एक महिना होत आला तरी अजून ते मंत्रालयात रुजू झालेले नाहीत. त्यांची पुन्हा अन्यत्र बदली करण्याच्या किंवा त्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते…सविस्तर वाचा\nवसई महिला विशेष लोकल पुन्हा सुरू\nवसईतून दररोज सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द केल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे. यामुळे आता रेल्वेने ही लोकल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या लोकलचे वेळापत्रक मात्र बदलणार असून त्याबाबतचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे…सविस्तर वाचा\nIPL Auction 2019 : एका क्लिकवर ८ संघातील खेळाडूंची यादी\nअनपेक्षितपणे या लिलावावर गोलंदाजांचा वरचष्मा पहायला मिळाला. गतवर्षीप्रमाणे जयदेव उनाडकटनेही या हंगामात ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनेही याच रकमेची बोली मिळवत जयदेवशी बरोबरी साधली. तर सॅम करन सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. जाणून घेऊयात कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत…सविस्तर वाचा\nVIDEO: ‘सिम्बा’ येणार ‘चला हवा येऊ द्या’ च्या थुकरटवाडीत\n‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेमध्ये येणार आहे. झी मराठीच्या फेसबुकपेजवरून एक व्हिडीओ पोस्ट करत या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे...सविस्तर वाचा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 CCTV : पोलीस ठाण्यातच महिला कॉन्स्टेबलचा बळजबरी किस\n2 राम मंदिर कधी बांधणार ; भाजपा खासदारांनी विचारला सरकारला जाब\n3 मार्कंडेय काटजू यांनी जनरल डायरशी केली भारतीय लष्करप्रमुखांची तुलना\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes-news/read-marathi-jokes-online-2-1862068/", "date_download": "2020-09-27T08:19:08Z", "digest": "sha1:QSLQQLZ6OUURLEZ63OYPAYDFEBMOA7G6", "length": 7715, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "read marathi jokes online | गृहपाठ न केल्याची मास्तरांनाच शिक्षा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nगृहपाठ न केल्याची मास्तरांनाच शिक्षा\nगृहपाठ न केल्याची मास्तरांनाच शिक्षा\nमास्तर : उद्या गृहपाठ नाही केलास तर कोंबडा बनवेन\nझंप्या : ओके सर, पण जरा झणझणीतच बनवा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 गुढी उभारताना काठीवर तांब्या उलटाच का ठेवायचा\n2 उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जायच की नाय\n3 २० रूपयांसाठी कशाला रिस्क घेता..\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/police-constable-beaten-thinking-kidnappers-in-shivaji-nagar-1761216/", "date_download": "2020-09-27T08:19:32Z", "digest": "sha1:Y4P4FE3UY5BZBB3NDEHBF7ANB7OXX3DP", "length": 11843, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Police constable beaten thinking kidnappers in Shivaji Nagar | मुंबई – शिवाजी नगरमध्ये अपहरणकर्ते समजून पोलिसांनाच मारहाण | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमुंबई – शिवाजी नगरमध्ये अपहरणकर्ते समजून पोलिसांनाच मारहाण\nमुंबई – शिवाजी नगरमध्ये अपहरणकर्ते समजून पोलिसांनाच मारहाण\nचोराने पसरवलेल्या अफवेमुळे लोकांनी पोलिसांना अपहरणकर्ते समजून बेदम मारहाण केली\nअफवांवर विश्वास ठेवू नये असं पोलीस नेहमीच आवाहन करत असतात. मात्र तरीही लोक अफवांवर विश्वास ठेवणं आणि त्या पसरवणं काही थांबवत नाहीत. नेमका याचा फटका शिवाजी नगरमध्ये चोराला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांना सहन करावा लागला. चोराने पसरवलेल्या अफवेमुळे लोकांनी पोलिसांना अपहरणकर्ते समजून बेदम मारहाण केली. अपहरणकर्ते साध्या कपड्यांमध्ये फिरत असल्याची अफवा चोराने पसरवली होती. दरम्यान या गोंधळात संधी साधत चोरांनी पळ काढला.\nशिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोराला अफवा पसरवण्यास मदत करणाऱ्या अहमद शेख आणि रईस शेख या दोघांना अटक केली आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता ही घटना घडली. वडाळा टीटी पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी चोराला पकडण्यासाठी शिवाजी नगरमधील अहिल्याबाई होळकर मार्गावर गेले होते.\nपोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध लागला होता. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी त्याची जागा शोधून काढली होती.\n‘चोर शिवाजी नगर मार्केटमध्ये येणार असल्याचं कळल्यानंतर आमची टीम तिथे पोहोचली होती’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पोलीस चोराला पकडून जात होते तेव्हा त्याचे दोन मित्र सोबत होते. पोलिसांनी साधे कपडे घातले असल्याने चोराने मित्रांसोबत पळून जाण्याचा प्लान आखला. ‘त्यांनी बनावट पोलीस आपलं अपहरण करुन घेऊन जात असल्याची आरडओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी गर्दीतील एकाने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने अजून लोक जमा झाले’, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.\nगर्दी आणि गोंधळ झाल्याचा फायदा घेत चोराने तेथून पळ काढला. शिवाजी नगर पोलिसांची पॅट्रोलिंग व्हॅन पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी चोराच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बात���्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 रेल्वे पुलांचे शतक\n2 क्षयग्रस्त बालकांची हेळसांड\n3 किनारा मार्गालगत जॉगिंग, सायकल ट्रॅक\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/09/blog-post_59.html", "date_download": "2020-09-27T07:50:56Z", "digest": "sha1:RSERHU7HFJ3UBZGNTQG7O563ONQIBXD2", "length": 6206, "nlines": 87, "source_domain": "www.marathatej.com", "title": "कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला", "raw_content": "\nHomeनाशिककांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला\nकांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला\nनाशिक, अहमदनगर : कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. उमराणेमध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. तर मुंबई-आग्रा महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे. तसेच नाशिकमधील लासलगावातही कांदा लिलाव अद्याप बंद तर शिरुरमध्येही कांदा पडून आहे.केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक जिल्ह्यातला शेतकरी संतप्त झाले असून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव अद्यापही बंदच आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असो���िएशनच्या निर्णयानंतर कांदा लिलाव सुरू होण्याची शक्यता, वर्तवली जात आहे. ६०० वाहनातून आणलेला कांदा अद्यापही लिलावाच्या प्रतीक्षेत आहे. तर उमराणे येथे कांदा लिलाव बंद पाडला असून मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला तर उमराणा, सटाणा आणि नामपूर येत शेतकऱ्यांनी रास्तारोको सुरु केला असून कांदा निर्यातबंदीचे आंदोलन चिघळणार, असे दिसत आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने हतबल झालेल्या बळीराजा शेतकऱ्याच्या चिंता आता पुन्हा वाढल्या असून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nरायगड पोलीस दलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू , होम डीवायएसपी राजेंद्रकुमार परदेशी यांचे उपचारा दरम्यान निधन\nदौंडमध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबीय करतायेत शासकीय जागेवर अतिक्रमण....BDO, सरपंच, ग्रामसेवक करताहेत पाठराखण...\nमहाड एम आय डी सी परिसरात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/08/blog-post_889.html", "date_download": "2020-09-27T06:17:35Z", "digest": "sha1:ZU7HWBBRE6CXGNFGFSGGBGCZ36TIZF7E", "length": 19384, "nlines": 133, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी होणार लोकार्पण - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी होणार लोकार्पण", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी होणार लोकार्पण\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) (दि. ३०) ---- : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० खाटांच्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलचे सोमवारी (दि. ३१) दुपारी एक वाजता लोकार्पण होणार आ��े.\nजिल्ह्यात वाढलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत बळ मिळवून दिले आहे. व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, अँटिजेन रॅपिड टेस्टिंग यासह विविध सुविधांसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.\nवाढत्या रुग्ण संख्येमुळे अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात १००० खाटांचे सर्व सोयीसुविधा युक्त, प्रशस्त व अद्ययावत रुग्णालय अत्यंत कमी वेळेत जिल्हा आरोग्य विभागाने उभे केले आहे.\nया रुग्णालयाचे लोकार्पण ना. राजेश टोपे यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार असून या कार्यक्रमासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्या शिरसाट, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, आ. विनायक मेटे, आ. लक्ष्मण पवार, आ. संजय दौंड, आ. नमिता मुंदडा, आ. विक्रम काळे, आ. संदीप क्षीरसागर, जि. प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी आ. पृथ्वीराज साठे, लोखंडी सावरगाव चे सरपंच राजपाल देशमुख तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी उपस्थित असणार आहेत.\nअसे असेल कोविड रुग्णालय :\nरुग्णालयातील एक हजार खाटापैकी २५० खाटांचे कोवीड केअर सेंटर असेल, २५० खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल; २५० खाटापैकी २०० खाटावर ऑक्सिजनची व्यवस्था असेल. तसेच उर्वरित ५०० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असेल यामध्ये ३०० खाटांना ऑक्सिजनची सुविधा असेल. या हॉस्पिटलमध्ये ७० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यात आले आहेत.\nया रुग्णालयासाठी डॉक्टर्स, अन्य स्टाफ असे जवळपास ६० जणांचे मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे. रुग्ण संख्या वाढल्यास ही संख्या देखील वाढविण्यात येईल तसेच अंबेजोगाई, परळी, माजलगाव, वडवणी, केज, धारूर या तालुक्यातील सरकारी व खाजगी डॉक्टर्सनाही आवश्यकतेनुसार याठिकाणी सेवा देण्यास बोलवण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसा���ी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (��्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/delhi-ncr", "date_download": "2020-09-27T08:27:00Z", "digest": "sha1:UZMTJNHULPNXC6K4RGFEW3X4CTEOM7VR", "length": 5857, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक भागांत पाणी साचलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले तीन हायटेक लॅबचे उद्घाटन\nधोक्याची घंटा : दिल्ली-एनसीआरला पुन्हा भूकंपाचा धक्का\nबाहेर पडू नका; झोमॅटो देत आहे ही सेवा घरपोच\nदेशातील 'या' शहरात येऊ शकतो मोठा भूकंप; तज्ज्ञांचा इशारा\nदेशातील 'या' शहरात येऊ शकतो मोठा भूकंप; तज्ज्ञांचा इशारा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\n२४ तासांत दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा झटका\nदिल्ली-एनसीआरला भूकंपाचा सौम्य धक्का\nकराटे चॅम्पियन पत्नीच्या मारहाणीत पती जखमी\nदिल्ली: शाळेच्या बसचा अपघात; सहा विद्यार्थी जखमी\nदिल्ली: धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम\nदिल्ली-एनसीआरमध्ये अलर्ट; दोन ते चार अतिरेकी लपल्याची शक्यता\nदिल्लीची हवा दुषित, दिल्लीकरांमध्ये चिंता\nदिल्ली: पारा घसरला; १.७ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद\nदिल्ली गारठली; २.४ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद\nनोएडामध्ये जमाव बंदीचा आदेश लागू\nदिल्ली: मदर डेरीच्या दुधाच्या किंमती वाढवल्या\nदिल्लीतील हवा खराब मग फाशी का\nदिल्लीची हवा अजूनही खराब\nSUV ZS EV या इलेक्ट्रिक गाडीचा फर्स्ट लुक\n'या' रिअल इस्टेट ग्रुपकडे ३ हजार कोटी ब्लॅक मनी\nदिल्लीः जोरदार वाऱ्यामुळं हवेच्या गुणवत्तेत सुधारणा\nहवेची गुणवत्ता लवकरच सुधारेल: अरविंद केजरीवाल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/corona-news-nagpur/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=corona-news-nagpur", "date_download": "2020-09-27T06:30:17Z", "digest": "sha1:KGJ6A7JEGYAGP7ZTK2IJ2K63J76MU3BE", "length": 6726, "nlines": 185, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "कोरोना काळात काळजी घेण्यासाठी जनजागृती – Lokshahi", "raw_content": "\nकोरोना काळात काळजी घेण्यासाठी जनजागृती\nकोरोना काळात काळजी घेण्यासाठी जनजागृती\nकोरोना संकटात स्वतःची काळजी घेण्यासाठी नागपूरकरांची जनजागृती सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तहसीलमध्ये तरुणांनी स्वखर्चाने केलेल्या जनजागृतीमुळे कोरोना संकट नियंत्रणात ठेवण्यात मोठी मदत झाली आहे. भित्तीचित्रांद्वारे जनजागृती आणि स्वखर्चातून मास्क तयार करुन त्यांचे विनामूल्य वाटप करत तरुणांनी कोरोना संकटाविरुद्ध लढा सुरू ठेवला आहे.\nPrevious article भारतात १७ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत\nNext article रियासाठी ATM होता सुशांत\nगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nकोरोनाचा कहरचं; ओलांडला 56 लाखांचा टप्पा\nमुंबईत एनसीबीचं कार्यालय इमारतीला भीषण आग\nCoronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू\nमनसेचा सरकारला इशारा; खाजगी डॉक्टरांना योग्य न्याय द्या…\nभाजपच्या ‘या’ महिला आमदाराला कोरोनाची लागण\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nकोकण रेल्वे: दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू\n13 ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड सुविधा वाढवा; केंद्रीय आरोग्य विभागाची महाराष्ट्राला सूचना\nतुकाराम मुंढे काय, कुणीही अधिकारी आला तरी फरक पडत नाही…\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nभारतात १७ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत\nरियासाठी ATM होता सुशांत\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-galaxy-s20-ultra-gray-price-pwEqoj.html", "date_download": "2020-09-27T08:19:28Z", "digest": "sha1:IZISQFIXLOL4MEUFU3KVG5PJUSAVRR5E", "length": 16198, "nlines": 329, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२�� अल्ट्रा 128 गब 12 ग्राय\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये सॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय किंमत ## आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय नवीनतम किंमत Sep 26, 2020वर प्राप्त होते\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्रायटाटा Cliq, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 97,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 74 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय वैशिष्ट्य\nऑपरेटिंग सिस्टम Android v10 (Q)\nफ्रंट कॅमेरा रिझोल्यूशन 40 MP\nमागील कॅमेरा फ्लॅश LED Flash\nमागील कॅमेरा सेटअप Single\nरियर कॅमेरा फिजिकल अॅपर्चर F2.2\nमागील कॅमेरा सेन्सर CMOS\nमेमरी आणि स्टोरेज वैशिष्ट्ये\nइंटर्नल मेमरी 128 GB\nएक्सटेंडबले मेमरी Up to 1 TB\nप्रदर्शन प्रकार Dynamic AMOLED\nस्क्रीन रिझोल्यूशन 1440 x 3200 pixels\nपिक्सेल डेन्सिटी 509 ppi\nबॅटरी क्षमता 5000 mAh\nमुसिक प्ले तिने No\nवाय-फाय वैशिष्ट्ये Mobile Hotspot\nबोटाचा ठसा सेंसर Ultrasonic\nबोटाचा ठसा सेंसर स्थिती On-screen\n( 1591 पुनरावलोकने )\n( 2108 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11475 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1608 पुनरावलोकने )\n( 1753 पुनरावलोकने )\n( 12798 पुनरावलोकने )\n( 1429 ��ुनरावलोकने )\n( 425 पुनरावलोकने )\n( 425 पुनरावलोकने )\n( 711 पुनरावलोकने )\n( 225 पुनरावलोकने )\n( 2108 पुनरावलोकने )\nView All सॅमसंग मोबाईल्स\n( 1753 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11475 पुनरावलोकने )\n( 1608 पुनरावलोकने )\nसॅमसंग गॅलॅक्सय स्२० अल्ट्रा 128 गब 12 ग्राय\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/08/k-yan.html", "date_download": "2020-09-27T08:10:44Z", "digest": "sha1:DCKGBMX3RZ5OYCKKGIGT3OOSQILMXADF", "length": 16906, "nlines": 133, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "स्व.सी.दुर्गाताई द कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त K-YAN मशीन शाळेस भेट - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : स्व.सी.दुर्गाताई द कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त K-YAN मशीन शाळेस भेट", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nस्व.सी.दुर्गाताई द कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त K-YAN मशीन शाळेस भेट\nसेलू, दि. १ ( प्रतिनिधी ) : नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन कन्या प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द. कुलकणी स्मृती ग्रंथालयाच्या वतीने वाचन संस्कृती या विषयावर शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी बेबीनार संपन्न झाला. या वेळी स्व.सौ.दुर्गाताई द कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त K-YAN मशीन शाळेस भेट म्हणून देण्यात आली.\nकार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांची आध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक.श्री.प्रभाकर साळेगावकर होते. व्यासपीठावर संसंस्थेचे सचिव डी. के. देशपांडे, सहचिटणीस डॉ. व्ही. के. कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, मा.श्री.नंदकिशोरजी बाहेती, दत्तराव पावडे , प्राचार्य डॉ.शरद.एस.कुलकर्णी, मुख्याध्यापिका संगीता खराबे , उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे यांची उपस्थिती होती\nयावेळी पाहुण्याच्या हस्ते दुर्गाताई यांच्या कार्या विषयीचे भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.\nकार्यक्रमाचे वक्ते जेष्ठ साहित्यिक श्री.प्रभाकर साळेगावकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ग्रंथालयास पुस्तक भेट देण्याची पद्धत सुरु केली पाहिजे तसेच वाचन संस्कृतीची आवड जाणीव पुर्वक रुजवली पाहिजे. दुर्गा ताई सेलूचे भुषण आहेत त्यांचे कार्य विद्यर्थ्यापर्यं�� पोहोचले पाहिजे असे मत व्यक्त केले. आणि एका छान कवितेचे सादरीकरण केले.\nवाचकप्रेमी ३० शिक्षकांनी एक वर्षाची शै.मासिक वर्गणी फीस रुपये ३३१, पुस्तकाच्या देणगी स्वरूपात शाळेच्या ग्रंंथालयास दिली. कार्यक्रमासाठी श्रीमती ललिता गिलडा, महिलावर्गाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे शिवाजी व सौ.देशमुख यांनी केले.\n(प्रतिनिधी : बाबासाहेब हेलसकर)\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणू��� देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-june-14-2019-day-19-episode-highlight-parag-rupali-kishori-talks-about-veena-behind-her-back/articleshow/69797391.cms", "date_download": "2020-09-27T07:39:13Z", "digest": "sha1:KOAFJLHTUJFGGE6XLOHHGIEXRKP4E77A", "length": 13408, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "बिग बॉस मराठी हायलाइट्स: Bigg Boss Marathi Highlight : बिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nबिग बॉसच्या घरात सध्या चर्चा आहे ती किशोरी, पराग, वीणा, रूपाली आणि शिव यांच्या ग्रुपची. यांचा ग्रुप पहिल्या दिवसापासून चांगला खेळतोय असं प्रेक्षकांना वाटतंय. पण आता याच ग्रुपमध्ये वादाची ठिणगी पडलीय.\nबिग बॉसच्या घरात सध्या चर्चा आहे ती किशोरी, पराग, वीणा, रूपाली आणि शिव यांच्या ग्रुपची. यांचा ग्रुप पहिल्या दिवसापासून चांगला खेळतोय असं प्रेक्षकांना वाटतंय. पण आता याच ग्रुपमध्ये वादाची ठिणगी पडलीय.\nबिग बॉस सुरु होऊन काही दिवसांतच घरात किशोरी, वीणा आणि रूपालीचा KVR हा ग्रुप तयार झाला. रूपाली आणि पराग यांचे कथित प्रेमप्रकरण सुरू झाल्यानं परागही या ग्रुपचा भाग बनला. परंतु, आता या ग्रुपमध्ये भांडणं, एकमेकांवर अविश्वास दाखवणे अशा गोष्टींची सुरुवात झाली आहे. या ग्रुपमध्ये अलीकडेच शिव आला परंतु, परागचा शिववर विश्वास नसल्याने तो आपल्या ग्रुपच्या गोष्टी बाहेर सांगेल अशी भीती त्याला वाटते आहे. आता मात्र परागला वीणावरही विश्वास राहिलेला नाहीए. वीणा आणि शिव यांच्यात चांगली मैत्री झालीय आणि त्याचा फटका ग्रुपला बसतोय असं परागला वाटतंय. त्यामुळे तो रूपाली आणि किशोरी यांना सांगतो की 'वीणा वाहवत जातेय असं मला वाटतंय. असं असेल तर आपल्याला ती ग्रुपमध्ये नको. आपल्या तिघांचा ग्रुप स्ट्राँग आहे.' असंही तो सा���गतो. रूपाली आणि किशोरी त्यावर विचार करू असं सांगतात. वीणाकडे जाऊन त्या दोघीही याविषयी बोलतात. पण आपल्या मित्र मंडळींचा आपल्यावर विश्वास नाही हे कळल्यावर वीणाला प्रचंड वाईट वाटते. '१७-१८ दिवसांनंतरही तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर या मैत्रीला काय अर्थ आहे मग, मीच ग्रुपसोडून निघून जाते' असं ती म्हणाली.\nवाचा: मराठी 'बिग बॉस'विषयी सर्वकाही\nत्यामुळे, घरात तयार झालेला हा ग्रुप आता हळूहळू फुटणार का परागमुळे वीणा, किशोरी आणि रूपाली या तिघींमध्ये गैरसमज निर्माण होतील का परागमुळे वीणा, किशोरी आणि रूपाली या तिघींमध्ये गैरसमज निर्माण होतील का हा ग्रुप फुटल्यावर कोणाचा फायदा होईल आणि कोणाला फटका बसेल हे येत्या काही दिवसात कळेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना \n'बिचकुलेंच्या डोळ्यात पाणी का आले\nकॅप्टनपदासाठी दिगंबर-वैशालीमध्ये रंगणार टास्क महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमराठी बिग बॉस बिग बॉस मराठी हायलाइट्स बिग बॉस भांडणं पराग रूपाली marathi bigg boss Bigg Boss Marathi 2\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\n विक्रमी २३ हजारांवर रुग्ण करोनामुक्त\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कं��नीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/10/1423-election-forms.html", "date_download": "2020-09-27T07:13:10Z", "digest": "sha1:7MOB4WY5PQVMWADBVHMCTS3NEAY3GXFI", "length": 7868, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल - JPN NEWS", "raw_content": "\nHome MAHARASHTRA MANTRALAYA POLITICS आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल\nआज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल\nमुंबई, दि. ०३ - विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे.\nनंदुरबार जिल्ह्यात आज ४ मतदारसंघात १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ४० उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात २० उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, गडचिरोली जिल्���्यात ३ मतदारसंघात १० उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात २१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ३७ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ९० उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १७ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४६ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात ५९ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात २६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ६४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ९८ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ३० उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ४० उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात १०१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ५० उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६४ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ३३ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ८० उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३१ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात ६५ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/up-cm-yogi-adityanath-father-anand-singh-bisht-demise-yogi-decides-not-to-go-to-funeral-amid-corona-lockdown-wrote-letter-to-mother-209454.html", "date_download": "2020-09-27T08:07:52Z", "digest": "sha1:MCZG5WFG5NWMYN4DRNBMQ5RRUXNU7CEG", "length": 17460, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "UP CM Yogi Adityanath Father Anand singh Bisht Demise Yogi decides not to go to funeral amid corona lockdown wrote letter to mother | योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय", "raw_content": "\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nयोगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय\nयोगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय\nवडिलांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा आहे, ��ण 'कोरोना'च्या साथीमुळे ते अशक्य होत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी आईला भावनिक पत्र लिहित कळवलं (Yogi Adityanath Father Demise)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांची प्राणज्योत मालवली. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय आदित्यनाथ यांनी घेतला. आईला भावनिक पत्र लिहित आदित्यनाथ यांनी आपला निर्णय कळवला. (Yogi Adityanath Father Demise)\nयोगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये आज (सोमवार 20 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूची दु:खद बातमी समजली, तेव्हाही योगी कोरोनासंदर्भात एका महत्त्वाच्या बैठकीत होते. निरोप मिळाल्यानंतरही त्यांनी बैठक सुरुच ठेवली.\nकाही अधिकाऱ्यांनी योगी यांना वडिलांच्या अंत्यसंस्कारांना जाता यावे, यासाठी तयारी सुरु केली. मात्र त्यांनी आपण दिल्ली किंवा उत्तराखंडला जाणार नसल्याचे सांगितले.\nआनंदसिंग बिष्ट हे बर्याच दिवसांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले, मात्र आज सकाळी 10:44 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nआदित्यनाथ यांचे आईला पत्र\nवडिलांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा आहे. पण ‘कोरोना’च्या साथीमुळे ते अशक्य होत आहे. प्रामाणिकपणा, मेहनत आणि निस्वार्थ तसेच समर्पण वृत्तीने कार्य करण्याची शिकवण त्यांनी मला बालपणी दिली. उत्तर प्रदेशच्या 23 कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोनाचा पराभव करण्याच्या दृष्टीने मला अंत्यविधीला येणे शक्य होणार नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे.\nआई आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना विनंती आहे, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करुन कमीत कमी व्यक्तींनी अंतिम संस्कारात सहभागी व्हावे. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम करत विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊननंतर दर्शनासाठी येईन.’ असं पत्र योगी आदित्यनाथ यांनी आईला लिहिले आहे.\nPalghar mob lynching case : अमित शाहांशी बोललोय, आगलाव्यांना शोधायला सांगितलंय : मुख्यमंत्री https://t.co/p35WbI2KrF @CMOMaharashtra\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला ���ोचक सल्ला\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची…\nआधी आरक्षण, मगच भरती, संभाजीराजे छत्रपतींचा पवित्रा, मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक…\nमराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं, शिवसेना खासदाराची मागणी\nमराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nआग्र्यातील मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, योगी आदित्यनाथ यांची…\nसंतांचा शिवसेनेवर संताप, उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, हनुमानगढीच्या महंतांचा…\nउद्धवजी, राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवूया, कोरोनाविरोधात एकत्र येऊया, चंद्रकांत पाटलांचे…\nव्हॉट्सअॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nएकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nसूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन\nशिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nBihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी…\nDeepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ…\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीस���ठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/eager-to-see-results-in-two-constituencies-in-kalyan-due-to-strong-insurgency", "date_download": "2020-09-27T06:41:55Z", "digest": "sha1:JJ4OJNVKXLC4IMOAN4VQGKYE2YT3RYG5", "length": 13415, "nlines": 186, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "तगड्या बंडखोरांमुळे कल्याणमधील दोन मतदारसंघात निकालांची उत्सुकता - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nतगड्या बंडखोरांमुळे कल्याणमधील दोन मतदारसंघात निकालांची उत्सुकता\nतगड्या बंडखोरांमुळे कल्याणमधील दोन मतदारसंघात निकालांची उत्सुकता\nकल्याण शहरातील चारपैकी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेच्या उमेदवाराला भाजप बंडखोर नरेंद्र पवार तर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील भाजपच्या उमेदवाराला शिवसेना बंडखोर धनंजय बोडारे या तगड्या उमेदवारांचे आव्हान असल्याने या दोन मतदारसंघातील लढतींकडे चर्चेच्या ठरल्या असून कल्याणकरांना येथील निकालांची उत्सुकता लागली आहे.\nकल्याण पश्चिम : या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाई (आ) महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश भोईर तर भाजपचे बंडखोर उमेदवार नरेद्र पवार या तिघांमध्ये मुख्य लढत असली तरी कॉंग्रेसच्या कांचन कुलकर्णी, वंचित बहुजन आघाडीचे नरेश गायकवाड, जागरूक नागरीक संघटनेच्या संजीथा नायर, संभाजी ब्रिगेडच्या डॉ. नीता पाटील यांच्यासह अन्य उमेदवारही मैदानात आहेत.\nकल्याण पूर्व : या विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीकडून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश तरे तर शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे या तिघांमध्ये मुख्य लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीच्या अश्विनी धुमाळ यांच्यासह अन्य उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.\nकल्याण ग्रामीण : या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाई (आ) महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील या दोघांमध्ये मुख्य लढत आहे. अन्य उमेदवारही येथे आपले नशीब अजमावत आहेत.\nडोंबिवली : या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाई (आ) महायुतीकडून भाजपचे उमेदवार रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंदार हळबे, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राधिका गुप्ते यांच्यात लढत होत आहे. अन्य उमेदवारही येथे निवडणूक रिंगणात आहेत.\nपोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन\nठाणे जिल्हातील १८ विधानसभा क्षेत्रात अंदाजे ५० टक्के मतदान\nआंबिवलीमध्ये प्रभाग स्वच्छतेचा बोजवारा\nटिटवाळा येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई\nलांजा येथे रानभाजी बनविण्याच्या स्पर्धेत अंकिता गाडे प्रथम\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी कल्याणच्या माजी नगरसेवकाने गाठली...\nआंबिवली परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त\nकल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी ३३ कोरोना रुग्णांची वाढ\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nरत्नागिरीतील १७ पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ४७...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व मह���ूल...\nभारत गिअर्सपासून मुलुंडपर्यंत टीएमटीच्या ४० फेऱ्यांना मंजुरी\nकडोंमपा: उपायुक्त दर्जाचे अधिकारी नसल्याने अधिका-यांची...\nकल्याण-डोंबिवलीत धुमधडाक्यात शिवजयंती साजरी\nधनगर समाजाच्या विकासासाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम राबविणार\nपुंडलिक लक्ष्मण म्हात्रे इंग्लिश स्कुलचे स्नेहसंमेलन संपन्न\nहत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी हत्ती कॅम्प उभारण्याचा प्रस्ताव...\nमतदान; राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक\nमराठा सेवा संघाच्या ३० वा वर्धापन दिन राज्यभर साजरा\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nठाणे शहराच्या हवामानाची सद्यस्थिती मोबाईलवर\nठाणे : विधानसभेच्या १८ मतदारसंघातील २५१ उमेदवारांचे अर्ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48608", "date_download": "2020-09-27T07:51:37Z", "digest": "sha1:YGYOLBALW2TFRCGHAX5SHX4BZQE7ZFMO", "length": 5492, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "थालीपीठाची भाजणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /थालीपीठाची भाजणी\nथालीपीठाच्या भाजणीचे साहित्य : थालीपीठाच्या भाजणी पीठाचे साहित्य व विविध धान्यांचे प्रमाण : ज्वारी १ किलो, बाजरी १-१/२किलो, मुग डाळ २०० ग्रॅम,उडीद डाळ २०० ग्रॅम, चणाडाळ ३०० ग्रॅम, अख्खी चवळी २०० ग्रॅम, मटकी२०० ग्रॅम, तांदुळ ३०० ग्रॅम, जाड पोहे ३०० ग्रॅम , साबुदाणा १०० ग्रॅम , गहु २५० ग्रॅम ,साल काढलेले सोयाबिन २०० ग्रॅम. धने १२५ ग्रॅम. जिरे ५० ग्रॅम. व १च.चमचा मिरीचे दाणे.\nभाजणीची कृती : भाजणीचे वरील सर्व घटक पदार्थ वेगवेगळे स्वतंत्रपणे मंद आचेवर खरपुस भाजून घ्यावेत व गार झाल्यावर एकत्र करुन बारीक दळून आणावेत .(आमच्याकडे ‘घरघंटी’ –घरातच गिरणी आहे त्यामुळे भेसळ होऊच शकत नाही,सर्व पिठे ताजी व स्वच्छ मिळतात)\nविशेष सूचना : कोणतेही घटक पदार्थ एकत्र करून भाजू नयेत, याचे कारण म्हणजे प्रत्येक घटकाला भाजण्यास लागणारा वेळ वेगवेगळा आहे, त्यामुळे ते एकत्र करून भाजल्यास त्यातील एखादा घटक जळणे किंवा एखादा घटक भाजातांना कच्चा राहणे अथवा चिकट होण्याची शक्यता असते,त्यामुळे भाजणी बिघडू शकते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-���०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/30/anil-rathod-shivaji-kardile/", "date_download": "2020-09-27T06:50:01Z", "digest": "sha1:HPNK4ERMK3KPGHRR3NTGZKLB563WJEXV", "length": 9717, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": ".....पण टोपीची औकात काय ? - राठोड - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\n…..पण टोपीची औकात काय \nनगर :आमदार शिवाजी कर्डिले जे बोलतील ते कधीच करत नाहीत. डॉ. सुजय विखे कोणाला बरोबर घेऊन फिरत आहेत, त्यांना ठावूक नाही.\nकर्डिले हे विखे यांचे कधी सर्जिकल स्ट्राईक करतील समजणार देखील नाही. टोपीची महती काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांचा आजवरचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, असे टीकास्त्र नगर तालुक्यातील महाआघाडीचे माजी आमदार अनिल राठोड, शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सोडले.\nराठोड म्हणाले, कर्डिले आम्हाला हिणवतात, पण टोपीची औकात काय आहे, आम्हाला चांगले माहीत आहे. इतर प्रमुख वक्त्यांनीही शिवाजी कर्डिलेंनाच टीकेचे लक्ष्य केले.\nशशिकांत गाडे म्हणाले, आमदार कर्डिलेंच्या शेंडीतील या मेळाव्यात त्यांचेच कार्यकर्ते उघडपणे जावयांचा अपमान सहन करणार नाही, अशी भाषा करतात.\nत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गावांची व नावांची यादी आम्ही देतो, निकालानंतर विखेंनी ती तपासावी. ते जसं बोलतात तसं कधी करत नाहीत. श्रीगोंदे मतदारसंघात बबनराव पाचपुतेंचा पराभव होण्यास कर्डिलेच कारणीभूत आहेत.\nगेली विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांच्या जीवावर कर्डिले आमदार झाले. नंतर कर्डिलेंनी उपकार विसरून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला.\nकिंगमेकर म्हणतात, मग स्वत: लोकसभेला का पडले तालुक्यात ६ पैकी एकही जिल्हा परिषद यांना जिंकता आली नाही, अशी टीका गाडे यांनी केली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/25/this-area-is-not-rechargeable-in-shrigonda-taluka/", "date_download": "2020-09-27T07:38:55Z", "digest": "sha1:RE33KD2BOOPZKE4R5HUW725X32O6I37X", "length": 9167, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंदा तालुक्यातील हा परिसर 'नॉट रिचेबल' - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Ahmednagar News/श्रीगोंदा तालुक्यातील ह�� परिसर ‘नॉट रिचेबल’\nश्रीगोंदा तालुक्यातील हा परिसर ‘नॉट रिचेबल’\nढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसर गेली तीन – चार दिवस झाले ‘नॉट रिचेबल’ आहे .जीओ, आयडिया यांची सेवा विस्कळीत झाली आहे.\nत्यामुळे शेतकऱ्यांसह इतरांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरणगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, पिप्री कोलंदर, म्हसे, रायगव्हाण, राजापूर, माठ, उक्कडगाव देठदैठण, येवती आदि गावासह मोबाईलसेवा पुरवणाऱ्या जवळपास सर्वच कंपनीच्या सेवेला खीळ बसली आहे.\nवारंवार फोन करूनही फोन न लागणे, लावल्यास तो लगेच कट होणे, स्क्रीन वर रेंज दाखवत असताना नंबर डायल केल्यावरही केवळ आपत्कालीन सेवा असा मॅसेज येणे, फोन कंनेट झाल्यावर आवाज न येणे, आदी समस्या उपभोक्त्यांना येत आहेत.\nत्या आयडिया, जिओ या सेवेचा वापर करणारे या परिसरात मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. त्यांनी किमान त्रैमासिक सुविधा वापरण्यासाठी पैसे मोजले आहे. तरी य भागात लवकरात लवकर सेवा सुरळीत व्हावी अशी परिसरातून मागणी होत आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/2008/06/10/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-2-2/", "date_download": "2020-09-27T06:53:29Z", "digest": "sha1:EHLBSNBXQI5BX4GVSJT66WQHQ3YQDFMX", "length": 11682, "nlines": 94, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "पाऊस | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\nPosted on जून 10, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged गारवा, सौमित्र\t• यावर आपले मत नोंदवा\nत्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.\nढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.\nमी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,\nअसलं तुझ गणित खरच मला कळत नाही.\nपाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,\nपाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.\nपाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी\nपाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.\nपाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,\nपावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.\nदरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं\nपावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं\nपाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते\nपावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.\nरूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.\nत्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात\nबघ माझी आठवण येते का \nआपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा. उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nअसेन मी, नसेन मी\nते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे\nसख्या रे, घायाळ मी हरिणी\nअनामिक अनिल अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कुसुमाग्रज गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर छंदोमयी जगदीश खेबुडकर तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नामंजूर नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रसन्न शेंबेकर प्राक्तनाचे संदर्भ बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वसंत बापट विंदा करंदीकर विशाखा वैभव जोशी शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संत कान्होपात्रा संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/72267376.cms", "date_download": "2020-09-27T08:34:42Z", "digest": "sha1:LYYV72QVEE2JXXZJELWVFFDTNCZ4AXOO", "length": 9818, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २८ नोव्हेंबर २०१९\nभारतीय सौर ७ अग्रहायण शके १९४१, मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया सायं. ५-५८ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : ज्येष्ठा सकाळी ७-३३ पर्यंत, चंद्रराशी : वृश्चिक सकाळी ७-३३ पर्यंत,\nसूर्यनक्षत्र : अनुराधा, सूर्योदय : सकाळी ६-५४, सूर्यास्त : सायं. ५-५८,\nचंद्रोदय : सकाळी ८-१८, चंद्रास्त : सायं. ७-४३,\nपूर्ण भरती : दुपारी १२-४५ पाण्याची उंची ४.१८ मीटर, उत्तररात्री १-३३ पाण्याची उंची ४.७७ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ६-५७ पाण्याची उंची १.५२ मीटर, सायं. ६-४५ पाण्याची उंची ०.२८ मीटर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nम���बाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nआजचं भविष्यसप्टेंबरचा शेवटचा रविवार 'या' राशींना आनंददायी; आजचे भविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\n प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित तरुणींची हत्या\nअर्थवृत्तवितरक-ग्राहकांना फटका; हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/karabi-gogoi-to-join-as-navys-first-woman-defence-attache/articleshow/73308333.cms", "date_download": "2020-09-27T08:34:18Z", "digest": "sha1:QLIW3LL2APGT33YA2USEXITNCOG2HWLW", "length": 12046, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकारबी गोगोई रशियातील दुतावासात नौदल अधिकारी\nलेफ्टनंट कमांडर कारबी गोगोई या महिला अधिकाऱ्याची रशियातील दुतावासात नौदल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नौदलाच्या देशाबाहेरील मिशनसाठी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती या निमित्ताने झाली आहे.\nलेफ्टनंट कमांडर कारबी गोगोई या महिला अधिकाऱ्याची रशियातील दुतावासात नौदल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नौदलाच्या देशाबाहेरील मिशनसाठी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती या निमित्ताने झाली आहे.\nप्रत्येक दूतावासात तिन्ही दलांचा एक अधिकारी असतो. या अधिकाऱ्याला अताशे (Attachie) म्हणतात. हे प्रतिष्ठित पद असते. त्यात पहिल्यांदाच एका महिलेची या निमित्ताने नियुक्ती झाली आहे. आतापर्यंत भारतीय नौदलात डिफेन्स डिप्लोमॅट पदावर केवळ पुरुषांचीच नियुक्ती झाली आहे. असिस्टंट नेवी अताशे हे पद सांभाळण्यासाठी कारबी गोगोई यांना रशिया येथील भारतीय दूतावासात पाठवण्यात येणार आहे. गोगोई या अशाप्रकारची राजनैतिक मुत्सदेगिरीच्या क्षेत्रात निवड झालेल्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी विंग कमांडर अंजली सिंह भारताच्या पहिल्या महिला राजनैतिक अधिकारी बनल्या होत्या.\nरिलायन्स जिओ बनली देशातील नंबर वन कंपनी\nगोगोई या सध्या नौदलाच्या कारवाड बेसवर नौदल इंजिनीअर पद सांभाळत आहेत. त्या आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून रशियन भाषाही शिकत आहेत.\nPM इम्रान खान यांना भारतात येण्याचे निमंत्रण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nUddhav Thackeray: अनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाक...\nCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली क...\nAaditya Thackeray: एकनाथ शिंदेंना करोना झाल्याचं समजताच...\nमुंबई गारठली; रात्री पारा आणखी घसरणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोन�� लसचाचणी\nमुंबई'शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागलीये'\nआयपीएलRR v KXIP: कोण मिळवणार दुसरा विजय आज राजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, असा असेल संघ\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/893_varada-prakashan", "date_download": "2020-09-27T07:58:24Z", "digest": "sha1:ZLVQVBN6BH5CUY5LDYJPZ4HXY4RWW5FC", "length": 47341, "nlines": 988, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Varada Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\n‘१८५७-बंडाचा वणवा’ या ऐतिहासिक कादंबरी मध्ये लेखकाने प्रस्तुत केलेल्या प्रसंगाचे वर्णन अतिशय रोमांचकारी आणि अंगावर थरार आणणारे आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाभारात समाविष्ट असलेले बखरलेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखरीचे संपादन श्री. शंकर नारायण जोशी यांनी केले आहे.\nदेशगौरव सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेल्या \"An Indian Pilgrim\" या आत्मचरित्राचा हा भावानुवाद आहे.\nतत्त्ववेत्ता स्पेन्सर यांच्या ‘The Ethics of Individual Life' या ग्रंथाचा अनुवाद\nरविंद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ चे मराठी रुपांतर.\nविसाव्या शतकातील आधुनिक क्रांतीकारक शोधांची माहिती दिली आहे.\nAgryahun Sutaka (आग्र्याहून सुटका)\nऐतिहासिक रोमांचकारी व स्फूर्तिदायक घटनेची हकीगत म्हणजे आग्र्याहून सुटका.\nAgryahun Sutaka (आग्र्याहून सुटका)\n\"शिवाजीमहाराज आगर्याच्या नजरकैदेतून हातोहात निसटून पळून गेले.\" ही बातमी औरंगजेब बादशहाच्या कानावर आदळताच खरोखर भर दिवसा उजेडी त्याच्या डोळ्यांपुढे आकाशातील असंख्य त��रे चमचमू लागले\nAitihasik Striya (ऐतिहासिक स्त्रिया)\nएक वैचारिक लेखक दिनकर सखाराम वर्दे यांच्या या पुस्तकात आपल्या देशातील गेल्या शतकापासूनच्या पाकिस्तान ते महाराष्ट्र, कर्नाटक इ. प्रांतातील कर्तृत्वाने गाजलेल्या स्त्रियांचे दर्शन घडते.\nमोगल बादशाहीच उत्कर्ष या पुस्तकाचे भाषांतर.\nरमबाई रानडे यांचे आत्मचरित्र. त्या केवळ न्यायमूर्तींच्या ‘छाया’ नव्हत्या, तर त्यांचे व्यक्तिमत्त्वही प्रभावी होते. महाराष्ट्रीय ‘स्त्रीने’ स्वतंत्रपणे लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे.\nअमरसिंह लिखित अमरकोष महेश्र्वराच्या टिकेसह (सटीक)\n1975 पासून गेली 36 वर्षे ग्रामविकासाचे कार्य करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारणा-या तसेच 1980 पासून उपोषणाचा अहिंसक व गांधीप्रणीत मार्ग स्वीकारून तो यशस्वी करून दाखवणाऱ्या अण्णा हजारे यांचे हे चरित्र आहे.\nAple Swasthya (आपले स्वास्थ्य)\nडॉक्टर व पेशंट या दोघांना उपयोगी पडावे व एक्मेकांना पूरक व्हावे असा दृष्टीकोन येथे ठेवला आहे.\nज्या ज्या वस्तूला नाव आहे, ती ती वस्तू संस्कृतीत समाविष्ट झालेली असते\nजाती-धर्म-पक्ष अशा सा-याच भेदांच्या पलिकडे जाउन देशविदेशात अमाप लोकप्रियता मिळविलेल्या एका राजयोग्याचा अल्पशा चरित्रातून हा सर्वांगिण वेध घेण्याचा प्रयत्न.\nसुरक्षितता अंगी बानावी लागते..ह आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.\n‘आरोग्य मार्ग प्रदीप’ किंवा औषधाशिवाय आरोग्य या पुस्तकात माणसाचे आरोग्य निसर्गावर अवलंबून असते या तत्वाचा विस्तार केला आहे.\nअपत्याच्या शरीरसंगोपनाची आवश्यकता ही स्त्रीच्या आरोग्य रक्षणाचा विचार करूनच केली पाहिजे.\nBal Sanskar Niti (बाल संस्कार नीती)\nमुलांच्या संस्कार संकल्पनेतील पालकांची महत्त्वाकांक्षा व त्याचे दुसरे टोक अतिमहत्वाकांक्षा यांच्यामधील सुवर्णमध्य पालकांनाच शोधावा लागतो.\nThe Child ' या पुस्तकाचे मराठी रूपांतर.बालक त्याची प्रकृती आणि संवर्धन\nजातककथांची गोडी अवीट आहे. त्या जातककथांची ओळख बाल व कुमार वाचकांना व्हावी हाच या पुस्तकाचा उद्येश्य आहे.\nबाणभट्टाची कादंबरी हे संस्कृत भाषेतील नवल आहे.बाणाच्या कादंबरीची स्वतंत्र प्रस्तावना म्हणजे ‘रसमयी’.\nबंधुद्वेष ही पूर्वार्ध व उत्तरार्ध मिळून 760 पानांची कादंबरी आहे.\nबंगाल राज्याच्या पारंपारिक आणि मनाला भुरळ घालणार्या लोकप्रिय लोक��था\nश्री. मॅक्समुल्लर यांची १८८२ मधील सात भाषणे मूळ इंग्रजी व मराठी अनुवाद आणि लो. टिळकांचा मॄतुलेख व विवेकानंदांचा लेख यासह.\nभारतीय मूर्तिपूजेचा सर्वसाधारण आढावा घ्यावा, एवढाच उद्देश या लिखाणामागे आहे.\nभारतीय शिल्पातील प्राणी- माणूसप्राणीजगताचा भाग.\nआपल्या पुर्वजांनी जे कला-कौशल्य मिळवले, जो ज्ञानाचा साठा केला तो अशा पुस्तकात संग्रहीत केला जातो.\nभारतीय नाटकशास्त्र व नाट्यकला आणि पौरस्त्य व पाश्चात्य रंगभूमी\nभारतीय गणिती या पुस्तकात पहिला आर्यभट, ब्रह्मगुप्त दुसरा, भास्कराचार्य आणि रामानुजम् अशा चार भारतीय गणिती शास्त्रज्ञांची चरित्रे दिली आहेत.\nBhartiya Samajshastra (भारतीय समाजशास्त्र)\nभारतीय समाजशास्त्र हा विषय अत्यंत व्यापक असल्यामुळे लेखकाच्या दॄष्टीने अत्यंत महत्त्वाचे तथापि अत्यंत अज्ञात असेच क्षेत्र यात व्यापिले आहे ते क्षेत्र म्हणजे समाजघटनाशास्त्र होय.\nहा शब्दकोश भूगोल विषयाच्याच नव्हे, तर आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखांचा अभ्यास करणा-यांना अतिशय उपयुक्त ठरेल.\nBhavanik Buddhimatta (भावनिक बुद्धिमत्ता)\nव्यवहारात ‘बुद्धी व भावना’ या दोन्ही गोष्टींना महत्वा द्यायला हवं.\nश्रीभास्कराचार्यकृत बीजगणित (सोपपत्तिक मराठी भाषांतर मूळ संस्कृतसह)\nमहादेव शिवराम गोळे लिखित ब्राह्मण आणि त्यांची विद्या\nप्रा. द. के. केळकर लिखित बुद्धिवादाचा ध्रुवतारा\nअनेक कृष्णधवल व रंगीत दुर्मिळ चित्रेही या पुस्तकात समाविष्ट केली आहेत. अशा प्रकारे मराठी साहित्यातील हे अभिजात पुस्तक अद्ययावत बनविण्याचा प्रयत्न केला आहे.\nचंद्रगुप्त मौर्य हा सम्राट; आर्य चाण्क्यानेच निर्माण केला आहे. म्हणून चंद्रगुप्तावरील कादंबरी असो वा नाटक, त्यात चाणक्याला प्राधान्य मिळणे सहजच आहे.\nया पुस्तकात अध्याय नाहीत, परंतु 'भाग' म्हणून संदर्भित केले आहेत आणि त्यात 32 भाग आहेत. 32 व्या भावामध्ये शिवाजी महाराजांचे सर्व गुण अधिक रोचक बनवतात. या पुस्तकाच्या नंतर, शिवाजी महाराजांवरील अनेक तथ्ये नंतर केलेल्या संशोधनातून पुढे आली. पण शिवाजी महाराजांच्या या पहिल्या जीवनातील जनतेत मुख्य प्रेरणा होती.\nलोकमान्य टिळक, शेठ वालचंद्र हिराचंद्र, प्राचार्य ना. ग. नारळकर आणि आचार्य विनोबाजी भावे अशा चार दिग्गजांची चरित्रे या छोटेखानी ग्रंथात थॊडक्यात वाचावयास मिळेल.\nविविध प्रकारच्या विषयांचे आवश्यक ते ज्ञान थोड्या वेलात करून देण्यासाठी प्रस्तुतचा ‘छोटासा ज्ञानकोश’ लिहिला आहे.\nचितूरगड ह्या किल्ल्यासारखे धीरगंभीर रुपाचे विस्तीर्ण किल्ले बहुतेक भारताच्या प्रत्येक राज्यात आहेत.\nCount Tolstoy (कौंट टॉलस्टॉय)\nजगाच्या इतिहासात व समाजरचनेत क्रांती घडवून आणणारा युगपुरुष म्हणून कौंट लिओ टॉलस्टॉय हे नाव आता इतिहासात कायम झाले आहे.टॉलस्टॉय यांनी ही समाजक्रांती केवळ आपल्या लेखनातून व तत्त्वज्ञानातून घडवून आणली असे म्हणता येईल.यांना मनुष्याभावाचे ज्ञान फार सूक्ष्म होते ,म्हणूनच आपल्या 'वॉर अँण्ड पीस 'या कादंबरीत सुमारे दीडशे व्यक्तिचित्रे रंगवली आहेत.\nCricket Superstar (क्रिकेट सुपरस्टार)\nआयुष्याच्या अखेरीस जेव्हा मी देवाधिदेवांना पाहिले तेव्हा त्यांचे वय अवघे सहा वर्षांचे होते.\nह्या संचात तुर्कस्थान, नॉर्वे, चीन, कोरिया, अफ्रिका, स्वीडन, ग्रीस, डेनमार्क, ब्रिटन आणि इटाली ह्या देशातल्या परिकथा आहेत.\nहे पुस्तक संपूर्ण वैचारिक असून विचारात परिवर्तन घडवण्याचा वसा घेतलेले आहे.\nDevendra Fadnavis (देवेंद्र फडणवीस)\nदेवेंद्र फडणवीस यांचे वाचनीय चरित्र.\nडॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे, काशीबाई कानिटकर लिखित.\nमूळ लेखक बंकीमचंद्र चटोपाध्याय यांच्या गाजलेल्या कादंबरीचा वा. गो. आपटे यांनी केलेला अनुवाद.\nDurmil Akshardhan (दुर्मिळ अक्षरधन)\nअविनाश सहस्त्रबुद्धे लिखित “ दुर्मिळ अक्षरधन \"\nएक गुलाम ओलायुदाह इक्विनो याचे आत्मचरित्र.\nसर्वांसाठी इंग्रजी भाषेचा श्रीगणेशा नेहमी लागणार्या ३३०० शब्दांच्या ‘पाठांतर कोशासह.\nह. अ. भावे संपादित \"इंग्रजी इंग्रजी मराठी लघुकोश\"\nया कोशात फार्शी शब्दांचे मराठी उच्चार आणि अर्थ देउन अर्थदर्शक उदाहरणे प्राचीन ग्रंथांतून काढून दिली आहेत.\nव्यायाम सर्वांनीच करायचा असतो.तो सर्व वयोगटाच्या लोकांना फायदेशीरच असतो.\n1931 मध्ये लिहिलेली ‘गबन’ ही हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद, त्या काळातील समाजावरचा ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव, कनिष्ट-मध्यमवर्गीय बदलती मूल्ये, आयुष्यातील अटळ दु:खे आणि श्रेष्ठतम मानवी मूल्ये ह्या सगळ्यांनी परिपूर्ण असणारी ‘गबन’ ही कादंबरी वाचकाला गुरफटून टाकते. Gaban Novel by Premchand\nश्रीभास्कराचार्यकृत गणिताध्याय (सोपपत्तिक मराठी भाषांतर मूळ संस्कृतसह)\nगर्भवती महिलांना या पुस्तकाच्या माध्यमातून पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवता यावेत आणि त्यांच गर्भारपण सोपं व्हावं,आरोग्यदायी व्हावं हाच ह्या पुस्तकाचा हेतू.\nशब्दकोश करताना शक्य तो सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम शब्दाचे संकेत स्थळ दिले आहे.\nगोपाळ गणेश आगरकर चरित्रात्मक निबंध हया ग्रंथाचे कर्ते म्हणून जाणते वाचक प्रा. माधव दामोदर अळतेकरांना ओळखतात.\nहे पुस्तक म्हणजे नुसता एका संस्थेचा इतिहास नसून या शतकाच्या आरंभी सुरु झालेल्या औद्योगिकरणाच्या वाटचालीचा मागोवा आहे.\nGulivers Travel (गलीव्हर्स ट्रॅव्हल्स)\nगलीव्हर्स ट्रॅव्हल्स ही एका अशा माणसाची कथा आहे जो एका बेटावरील स्थायी असलेल्या माणसांपेक्षा खूप विशाल असतो.\nGunhegar Jati (गुन्हेगार जाती)\nहे पुस्तक मुख्यत: पोलिस खात्यासाठी जरी लिहिले असले तरी तत्कालीन इंग्रज अधिका-यांनी जो सामाजिक अभ्यास केला त्याचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.\nअरवली पर्वतात अशी एकही खिंड नाही की,ती प्रतापच्या एखाद्या विजयाने अगर त्याहूनही अधिक यशप्रद अशा शौर्ययुक्त पराजयाने पवित्र झालेली नाही\nहे पुस्तक आणि ह्या पुस्तकातील पात्रे यांच्या सात प्रश्नांद्वारे तुम्हाला एका रंजक सफरी वर घेऊन जातील.\nहे दुर्मिळ चरित्र, अनेक पुरावे देऊन पाध्ये यांनी लिहुलेले आहे.\nकृपाचार्य म्हणजे एका मानवी वृत्तीचं प्रतीक\nमराठीत प्रथमच महासागराचा इतिहास प्रसिद्ध होत आहे.\nआपली हिंदी मराठी भाषा समृद्ध आणि वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येकाकडे अवश्य असावा असा अनमोल शब्द संग्रह.\nएकछत्री हुकुमशाही कशी तयार होते याचे चित्रण या चरित्रात केलेले आढळेल.\nमानवाच्या अनेक पिढ्यांचे शहाणपण या कथांमध्ये आहे.\nजंगल जंगल बात चली हैं पता चला है अरे, चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है\nया पुस्तकात पुनर्जन्माचा सिद्धांत‘खरा’ आहे हे मानूनच सर्व विवेचन केले आहे.\nझाशीची राणी म्हणजे सर्वांसाठी प्रेरणादायी. परंतु त्यांचे सविस्तर मूळ चरित्र फारच कमी लोकांना माहीत असेल. ही उणीव दूर करण्यासाठी अभ्यासपूर्ण पुरावे आणि नोंदी यांनी पुरेपूर असलेले हे मूळ चरित्र. यामुळे वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर निश्चितपणे पडेल.\nजॉर्ज सावा यांचा जीवन प्रवास.\nया शब्दकोशात सरळ, साध्या, सोप्या भाषेत अर्थ सांगितले आहेत. कुठल्याही शब्दाचे व्याकरण किंवा त्याची व्युत्पती दिलेली नाही.\nकबिराचे दोहे ���तके आकर्षक व हृदयाला भिडणारे आहेत की आपण त्याचा मराठी अर्थ वाचताना सुद्धा त्यात अगदी एकरूप होऊन जातो.\nबाणभट्ट्कॄत संस्कॄत कादंबरीचे हे मराठीत प्रायश: भाषांतर केले आहे.\nराजा भोज हा इसवी सन ९९९ म्हणजे हजार वर्षांपूर्वी माळव्यातील धारानगरी येथे राजा होता. तो लोकप्रिय व आदर्श राजा होता.\nशोभा बोंद्रे यांनी विविध व्यवसायांतील कष्टकरी स्त्रियांचा हा आलेख आपल्या ओघवत्या व सहज भाषेत काढून त्यांच्या मुलाखतीतूनच आणि त्यांच्याच भाषेतून ही व्यक्तिचित्रे उभी केली आहेत.\nलई लुबाडलं आम्हा| धर्म-कर्मकांडापायी| पैसा खूप झाला खर्च| आम्हां उरले ना काही| आता समजलं सारं| आम्ही फसणार नाही| पुन्हा फसणार नाही||\nKautiliya Arthashastra (कौटिलीय अर्थशास्त्र)\nप्रस्तावना- दुर्गा भागवत, सम्राट चंद्रगुप्ताचा मंत्री चाणक्य याने २२०० ते २३०० वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथराज आजही राजकारणी पुरुषाने क्रमिक पुस्तकाप्रमाणे अभ्यासावा इतका महत्वाचा आहे.\nKautiliya Arthashastra (कौटिलीय अर्थशास्त्र)\nकौटिलीय अर्थशास्त्र मूळ संस्कृत संहिता व संपूर्ण मराठी भाषांतर. प्रस्तावना- दुर्गा भागवत.\nसंपुर्ण अर्थशास्त्र न वाचता चाणक्याच्या ग्रंथाचा परिचय या पुस्तकाने उत्तम प्रकारे होउ शकतो.\nनारायण केशव अलोनी लिखित लग्नविधी व सोहळे\n‘फॅट’ असताना देखील ‘फिट’ राहण्याचे रहस्य हे पुस्तक उलगडते.\nलौकिक दंतकथा हे पुस्तक म्हणजे आर. इ. इन्थोवेन यांच्या ‘The Folklore of Bombay' या पुस्तकाचे भाषांतर आहे.\nLilavati Punardarshan (लीलावती पुनर्दर्शन)\nश्रीभास्कराचार्य कृत लीलावती पुनर्दर्शन (मूळ संस्कृतसह सटीक मराठी भाषांतर)\n\"लोकसाहित्याची रुपरेखा\" या पुस्तकाची ही दुसरी आवॄत्ती आहे.\nखरे तर मधुमेह हा आजार नसून शरीराच्या चयापचय स्थितीत बिघाड झाल्याची अवस्था असते.\nMaharana Pratap (महाराणा प्रताप)\nमहाराणा प्रताप यांची विजयगाथा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-accused-attacked-ax-set-fire-alcohol-court-remanded-accused-346781", "date_download": "2020-09-27T06:48:37Z", "digest": "sha1:UDYRPZT2ZNSAYYFHEFAWKK3FXLS6HSFS", "length": 14614, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "आधी कुऱ्हाडीने हल्ला केला, मग दारू टाकून पेटवून केली हत्या, न्यायालयाने आरोपीला सुनावली ही शिक्षा | eSakal", "raw_content": "\nआधी कुऱ्हाडीने हल्ला केला, मग दारू टाकून पेटवून केली हत्या, न्यायालयाने आरोपीला सुनावली ही शिक्षा\nपातुर तालुक्यातील चान���नी पोलिस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला केल्यानंतर गावठी दारूने पेटवून हत्या केल्या प्रकरणी आरोपी विकास राठोड याला चान्नी पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे हजर केले.\nचतारी (जि.अकोला) : पातुर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला केल्यानंतर गावठी दारूने पेटवून हत्या केल्या प्रकरणी आरोपी विकास राठोड याला चान्नी पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे हजर केले.\nयावेळी न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ कारणावरून राजाराम तुकाराम हिवराळे याच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून जाळून हत्या केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी झाली होती.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nआरोपी विकास बाबूसिंग राठोड व मृतक राजाराम हिवराळे दोघे एका शेत मालकाच्या शेतात मजुरी करीत होते. किरकोळ कारणावरून आरोपी विकास राठोड यांने राजाराम हिवराळे यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला होता.\nत्यानंतर दारूने पेटवून दिल्यावर गंभीर अवस्थेमध्ये हिवराळे याला जवळील नाल्याच्या काठावर टाकून दिले होते. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात आदिनाथ गाठेकर, पद्माकर पातोंड, किरण गवई, रावसाहेब बुधवंत, सुधाकर करवते, खत्री, संतोष जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गंभीर झालेल्या राजाराम हिवराळे याला अकोला येथे उपचारासाठी हलविले होते. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीस अटक केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'गुटखा अन् मटका विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही' - IGP प्रताप दिघावकर\nनाशिक : (मालेगाव) युवा पिढी देशाचे बलस्थान आहे. काही तरुण व्यसन व नशेच्या आहारी गेले आहेत. ही खेदजनक बाब आहे. गुटख्याचे व्यसनही घातक तसेच विविध...\nविष्णुपूरी धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनांदेड : जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेला मोठा विसर्ग हा थेट गो��ावरीतून विष्णुपूरी धरणात येत आहे. तसेच धरणाच्या वरच्या भागात सातत्याने सुरू असलेल्या...\nनदीत वाहुन गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसांचा चौथ्या दिवशी अठरा किलोमीटरवर सापडला मृतदेह\nनेवासे (अहमदनगर) : प्रवरा नदी पायी ओलांडताना पात्रात वाहून गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह तब्बल चौथ्यादिवशी पाचेगावपासून सुमारे १८...\nसांगलीतील क्वारंटाइन सेंटरवरून जबरी चोरीतील दोघा कैद्यांचे पलायन\nसांगली ः येथील एका महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरच्या खिडकीचे गज वाकवून जबरी चोरीली दोघा कैद्यांनी पलायन केले. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने...\n उत्तर महाराष्ट्रात १३२४ पोलिसांना कोरोना; आतापर्यंत २२ जणांचा बळी\nनाशिक : शहरासह विभागातील पाच जिल्ह्यांत एक हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण जळगावात असून, त्यापाठोपाठ नाशिक...\nपोलिस तपास सुरु; सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्तांची लाखाेंची मदत गायब\nकोरेगाव (जि. सातारा) : जरंडेश्वर शुगर मिलमधील मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत न करता त्याच्या नावे कारखान्याकडून जमा झालेल्या रकमेतून दोन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/only-13-of-allocated-free-food-grain-handed-out-to-returning-migrant-workers-reveals-government-data-jud-87-2203891/", "date_download": "2020-09-27T08:23:24Z", "digest": "sha1:BONPHW4TWAPJMJRBYGZXP3PQV22HCLC4", "length": 15056, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Only 13% of allocated free food grain handed out to returning migrant workers reveals government data | फक्त १३ टक्के मोफत धान्य पडलं स्थलांतरित मजुरांच्या हातात – सरकारी डेटा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nफक्त १३ टक्के मोफत धान्य पडलं स्थलांतरित मजुरांच्या हातात – सरकारी अह��ाल\nफक्त १३ टक्के मोफत धान्य पडलं स्थलांतरित मजुरांच्या हातात – सरकारी अहवाल\nमहाराष्ट्र, गुजरातमध्ये १ टक्का धान्य वितरण\nकेंद्र सरकारकडून सुरू असलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गावांमध्ये परतणाऱ्या प्रवासी मजुरांना मोफत धान्य पुरवलं जात आहे. परंतु या योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी मजुरांना देण्यासाठी तब्बल ८ लाख मेट्रिक टन धान्याचं वाटप करण्यात आलं होतं. परंतु मे आणि जून महिन्यात केवळ १३ टक्केच धान्य मजुरांना मिळालं आहे. सरकारी अहवालामधूनच ही बाब निदर्शनास आली आहे.\nअन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मे आणि जून महिन्यात ज्या प्रवासी मजुरांकडे रेशन कार्ड नाही अशा ८ कोटी मजुरांना ५ किलो धान्य देण्यात येणार होतं. परंतु मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ २.१३ कोटी लाभार्थ्यांनाच आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकला आहे. यापैकी १.२१ कोटी मजुरांना मे महिन्यात तर ९२.४४ लाख मजुरांना जून महिन्यात धान्य वितरीत करण्यात आलं.\nदरम्यान, राज्यांना त्यांच्या वाट्याचं धान्य दिल्यानंतरही सर्व मजुरांपर्यंत ते पोहोचलं नसल्याचं या आकड्यांवरून दिसून येत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. २६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी त्यांच्या वाट्याचं प्रवासी मजुरांना देण्यात येणारं धान्य घेतलं होतं. सर्वाधिk धान्य म्हणजे १ लाख ४२ हजार ३३ मेट्रिक टन धान्य उत्तर प्रदेशच्या वाट्यासाठी देण्यात येणार होतं. त्यापैकी उत्तर प्रदेशनं १ लाख ४० हजार ६३७ मेट्रिक टन धान्य घेतलं. परंतु त्यापैकी केवळ २.०३ टक्के म्हणजेच ३ हजार ३२४ मेट्रिक टन धान्याचंच वाटप करण्यात आले. ४.३९ लाख लाभार्थ्यांना मे महिन्यात तर २.२५ लाख लाभार्थ्यांना जून महिन्यात या धान्याचं वाटप करण्यात आलं.\nयाचप्रकारे बिहारनंदेखील आपल्या वाट्याला आलेलं ८६ हजार ४५० मेट्रिक टन धान्य घेतलं. परंतु त्यापैकी २.१३ टक्केच धान्य मजुरांपर्यंत पोहोचलं. उत्तर प्रदेश आणि बिहार व्यतिरिक्त अशी ११ राज्ये आहेत ज्यांनी आपल्याला मिळालेल्या धान्यापैकी केवळ १ टक्का धान्य प्रवासी मजुरांपर्यंत पोहोचवलं. यामध्ये आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मेघालय, ओदिशा, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगण आणि त्रिपुरा याव्यतिरिक्त केंद्र शासित प्रदेश लडाखमध्येही कमी धान्याचं वितरण झालं. दरम्यान, गोवा आणि तेलंगण या राज्यांनी केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. आपल्या राज्यातून प्रवासी मजूर बाहेर गेले नसल्यानं ही योजना राबवता येणं शक्य नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १४ मे रोजी या योजनेची घोषणा करत याचा लाभ ८ कोटी मजुरांना मिळणार असल्याचं म्हटलं होतं. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व राज्य आणि केद्रशासित प्रदेशांसाठी वितरीत करण्यात येणाऱ्या ८ लाख मेट्रिक टन धान्यापैकी ६.३८ लाख मेट्रिक टन धान्य त्यांनी घेतल्याचं नमूद केलं आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या धान्यापैकी ८० टक्के धान्य आतापर्यंत राज्यांकडे पोहोचलं आहे. परंतु ३० जूनपर्यंत यापैकी १.०७ लाख मेट्रिक टन धान्यच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 नेपाळमध्ये मोठ्या राजकीय हालचाली; पंतप्रधान ओली यांनी घेतली राष्ट्राध्यक्षांची भेट\n2 करोना व्हायरस आपोआप नाहीसा होईल-डोनाल्ड ट्रम्प\n3 “चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलंय”, निक्की हेली यांच्याकडून कौतुक\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/500-peoples-hospitalised-for-food-poisoning-1135385/", "date_download": "2020-09-27T07:43:02Z", "digest": "sha1:UTKJKBO6LIO556N6RTV2CNMRAHZ3AU52", "length": 9413, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बीडमध्ये महाप्रसादातून ५०० भाविकांना विषबाधा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nबीडमध्ये महाप्रसादातून ५०० भाविकांना विषबाधा\nबीडमध्ये महाप्रसादातून ५०० भाविकांना विषबाधा\nबीड जिल्ह्यातील गाडे पिंपळगावात महाप्रसादातून ५०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.\nबीड जिल्ह्यातील गाडे पिंपळगावात महाप्रसादातून ५०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रावणी एकादशी असल्याने गाडे पिंपळगावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना साबूदाणा खिचडी महाप्रसाद म्हणून वाटण्यात आली होती. ही खिचडी खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, अतिसार आणि चक्कर येणे, असे त्रास होण्यास सुरूवात झाली. एकाचवेळी अनेकांना हा त्रास झाल्याने परिसरात गोंधळ उडाला आणि विषबाधा झाल्याची शंका येथील अनेकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्रास झालेल्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांवर परळी आणि सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रु��्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 गागोद्याला ‘पीपली लाइव्ह’चे स्वरूप \n2 भांड यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिलेच नव्हते\n3 जैन समाजाचा कोल्हापुरात मोर्चा\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/gondia-bhandara-progress-for-industrial-projects-race-139398/", "date_download": "2020-09-27T08:23:32Z", "digest": "sha1:TUDPODWAILD5YLZXSVCYQGYGL3DJY6Q2", "length": 17720, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "औद्योगिक प्रकल्प शर्यतीत गोंदिया, भंडाऱ्याची घोडदौड | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nऔद्योगिक प्रकल्प शर्यतीत गोंदिया, भंडाऱ्याची घोडदौड\nऔद्योगिक प्रकल्प शर्यतीत गोंदिया, भंडाऱ्याची घोडदौड\n‘मेट्रो सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पाचे भवितव्य गेल्या १८ वर्षांपासून टांगणीवर लागले असतानाच मागास समजल्या जाणाऱ्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ांत मात्र दोन\n‘मेट्रो सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पाचे भवितव्य गेल्या १८ वर्षांपासून टांगणीवर लागले असतानाच मागास समजल्या जाणाऱ्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ांत मात्र दोन बडय़ा कंपन्यांचे दोन युनिट सलग दोन महिन्यांत सक्रिय झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेमंड कंपनीनेही आता विदर्भात पावले रुजविण्यास सुरुवात केली असून, जूनच्या प्रारंभी रेमंडला २५ एकर जागा देण्यात आली. रेमंड कंपनी ३०० ते ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रकल्पात करणार आहे.\nकापसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या विदर्भात वस्त्रोद्योगाशी संबंधित २६ प्रकल्पांचे प्रस्ताव असून, यातून साडेतीन हजार रोजगार संधी निर्माण होतील, असे चित्र आहे. कापूस उत्पादक प���्टय़ाच्या क्षेत्र येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना २० टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे रेमंडचे विदर्भातील आगमन कापूस उत्पादकांच्या दृष्टीने शुभसंकेत समजला जात आहे.\nमिहानमधील प्रकल्पांची मालिका गोगलगायीच्या चालीने वाटचाल करीत असल्याने एमएडीसीचे उपाध्यक्ष यूपीएस मदान यांच्यावर फर्स्ट सिटी गृहबांधणी प्रकल्प आणि विदर्भ आर्थिक विकास परिषदेने (वेद) तोफ डागल्यानंतर मिहानच्या उभारणीवरून धुमसत असलेला असंतोषाचा स्फोट झाला. यामुळे विदर्भाचे औद्योगिक जगत ढवळून निघाले.\nनागपुरातील निराशाजनक औद्योगिक घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ाने मात्र बडय़ा प्रकल्पांच्या उभारणीत आघाडी घेऊन साऱ्यांवर मात केली. गोंदिया जिल्ह्य़ातील तिरोडय़ातील अदानी वीज प्रकल्पाचे ६६० मेगाव्ॉटचे तिसरे सुपर क्रिटिकल युनिट गेल्याच आठवडय़ात सक्रिय केले. या प्रकल्पाविरुद्ध स्थानिकांमध्ये भूसंपादनावरून प्रचंड असंतोष खदखदत होता.\nसर्व अडचणींवर मात करून कंपनीने युनिट सुरू केले. या प्रकल्पातील वीज महाराष्ट्राला विकण्यात येणार असल्याने राज्याची विजेची गरज भागविण्यात तिरोडय़ाच्या युनिटचा मोठा हातभार लागणार आहे. यातून अदानीची एकूण वीजनिर्मिती क्षमता ७ हजार २६० मेगाव्ॉटपर्यंत वाढली आहे. तिरोडा गावात एकूण ३,३०० मेगाव्ॉटचे सुपर क्रिटिकल युनिट उभारले जाणार असून, सध्या या प्रकल्पाची निर्मिती क्षमता १९८० मेगाव्ॉट झाली आहे. त्यामुळे तिरोडा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे.\nभंडाऱ्यातील साकोली तहसिलीतील मुंडीपारला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा (भेल) पॉवर इक्विपमेंट फॅब्रिकेशन प्लांट सुरू झाल्यानंतर नागपूरच्या मिहान प्रकल्पाच्या एकूणच वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. भेलच्या युनिटचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते. औद्योगिक धोरणात विदर्भाला झुकते माप देण्यात आल्यानंतर विदर्भात भेलच्या युनिटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक जगताला आशेचा किरण दाखविला. या युनिटमध्ये सब क्रिटिकल आणि सुपर क्रिटिकल बॉयलर्सचे प्रेशर पार्ट्स, पायपिंग यंत्रणा, डिएरेटर्स, प्रेशर रिसिव्हर्सची निर्मिती केली जाणार असून, यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा व���पर करण्यात येणार आहे.\nनक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गडचिरोलीत मुबलक खनिज संपदा असूनही नक्षलप्रभावित जिल्हा असल्याने उद्योजक गुंतवणूक करीत नाहीत. काही दिवसांपूर्वी दोन उद्योजकांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याने लोहखनिज उद्योग आणण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांची उरलीसुरली हिंमतही संपली आहे. गडचिरोलीत उद्योग सुरू करणाऱ्यांना कमी दरात भूखंड दिले जाणार आहेत. परंतु, याचा फारसा प्रभाव पडण्यासारखी स्थिती नाही. विदर्भ आणि मराठवाडय़ासारख्या मागास भागात उद्योगांना वीज शुल्कात ५० पैसे प्रतियुनिट सवलत देण्यासोबतच मुंबई-नाशिक-औरंगाबाद-अमरावती-नागपूर असा नवीन कॅरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. सेझच्या २७ हजार एकर जागेवर आता इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया विकसित करण्यात येईल. यात ६० टक्के जमीन औद्योगिक तर ४० टक्के जमीन व्यावसायिक व गृह प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असल्याने सेझचे प्रवर्तक व गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘भटके विमुक्त, विशेष मागासवर्ग पूर्णत: दुर्लक्षित’\nभंडाऱ्यात बगळ्यांचे हौसेखातर शिरकाण\nभंडारा-गोंदियात उन्हासोबतच निवडणूक प्रचार पाराही वाढणार\nधानाच्या बोनसचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना\nबालकवी निसर्गाशी एकरूप झाले -हर्षल मेश्राम\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : व���दर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 अतिवृष्टीने विदर्भाचे जनजीवन विस्कळीत\n2 टवाळखोराच्या जाचाला कंटाळून युवतीची आत्महत्या\n3 शाहू जन्मस्थळाचे काम ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/sahitya-akademi-comes-forward-for-study-rooms-139463/", "date_download": "2020-09-27T08:21:49Z", "digest": "sha1:TQGRAXFSLKUAJ43XJT7DNHB3J4E4OAXR", "length": 13575, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभ्यासिकांसाठी आता साहित्य अकादमी सरसावली | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअभ्यासिकांसाठी आता साहित्य अकादमी सरसावली\nअभ्यासिकांसाठी आता साहित्य अकादमी सरसावली\nमुंबई शहरात जागेची अडचण नेहमीच सतावत असते. कुटुंब मोठे आणि घर लहान या कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे अभ्यासासाठी वेगळी खोली उपलब्ध न झाल्याने अनेकजण अभ्यास करण्यासाठी\nमुंबई शहरात जागेची अडचण नेहमीच सतावत असते. कुटुंब मोठे आणि घर लहान या कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे अभ्यासासाठी वेगळी खोली उपलब्ध न झाल्याने अनेकजण अभ्यास करण्यासाठी पदपथ किंवा सार्वजनिक उद्यानांचा आधार घेत असतात. मुंबईतील काही पदपथ, उद्याने आणि गल्ल्या या अभ्यास केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. शिकण्याची व अभ्यास करण्याची जिद्द आहे पण जागेअभावी अभ्यास वाचन आणि संशोधन करता येऊ शकत नाही, अशा अनेक जणांसाठी आता ‘साहित्य अकादमी’ने मदतीचा हात पुढे केला आहे. साहित्य अकादमीच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने अभ्यासिका विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.\nदादर (पूर्व) येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीमध्ये तळघरात असलेल्या साहित्य अकादमीच्या जागेत ही अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. एका वेळेस २० ते २५ जण या अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकतील. साहित्य अकादमी ही केंद्र शासनाची संस्था असून २४ भारतीय भाषांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके साहित्य अकादमी प्रकाशित करत असते. या अभ्यासिकेत येणाऱ्यांना साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले दुर्मिळ ग्रंथ वाचन, अभ्यास आणि संदर्भ टिपून घेण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. साहित्य अकादमीच्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख कृष्णा किंबहुने यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.\nया उपक्रमाविषयी ‘वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना साहित्य अकादमीच्या पुस्तक विक्री आणि प्रदर्शन विभागातील सहाय्यक प्रकाश पाटील यांनी सांगितले की, या अभ्यासिकेत साहित्य अकादमीच्या पुस्तकांबरोबरच मराठी विश्वकोश, मराठी व इंग्रजीतील काही प्रमुख वृत्तपत्रे, साहित्य अकादमीची पुरस्कारप्राप्त पुस्तके, मराठी साहित्य आणि ग्रंथ व्यवहारासाठी उपयुक्त असलेली ‘ललित’, ‘साहित्यसूची’ ही मराठीतील मासिके तसेच कोकणी, गुजराथी, सिंधी भाषेतील अन्य मासिकेही उपलब्ध असतील. लेखक, संशोधक, पदव्यूत्तर शिक्षण घेणारे, ‘पीएचडी’ करणारे विद्यार्थी, अभ्यासक या सेवेचा लाभ घेऊ शकतील.\nअभ्यासिकेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी असून येथे येऊन अभ्यासिकेत उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा लाभ घेता येईल. वाचनाबरोबरच ज्यांना पुस्तके, मासिके यातील काही संदर्भ, माहिती हवी असेल त्यांना ती यथे बसून ती लिहून घेता येईल. येथील पुस्तके घरी घेऊन जाता येणार नाहीत. साहित्य अकादमीने सुरू केलेल्या या सेवेचा फायदा जास्तीत जास्त अभ्यासक, संशोधक आणि लेखकांनी घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.\nअधिक माहितीसाठी ०२२-२४१३५७४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञान��कांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स प्रवेश प्रक्रिया सुरू\n2 मालेगावच्या चित्रपटाची देशभरारी\n3 शुक्रवारी ‘गझल सुफियाना’\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/05/1451/", "date_download": "2020-09-27T07:33:12Z", "digest": "sha1:4NMHYXO52ERHOFMZHGUI3QLO6KO4EB6R", "length": 40150, "nlines": 89, "source_domain": "www.sudharak.in", "title": "चर्चा : खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (६) – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nचर्चा : खरी स्त्रीमुक्ती कशात आहे\nस्त्रियांवर अन्याय करणारी, मुख्यतः त्यांनाच दुःखात लोटणारी विवाहसंस्था व तिच्यासोबत उदय पावलेले अनेक समज- उदा. पातिव्रत्य, प्रत्यक्ष परमेश्वरानेच घालून दिलेल्या पतिपत्नींच्या गाठी, जन्मोजन्मी एकच पती असावा असा फक्त स्त्रियांवर केला जाणारा संस्कार, (जन्मोजन्मी एकच पत्नी असावी असा पुरुषाने विचार करून त्यासाठी काम्य व्रतांचे पालन केल्याचे कोठे ऐकिवात नाही. उलट त्याने आपल्या धर्मपत्नीला टाकून देऊन तिची परोपरीने कुचंबणा केल्याची उदाहरणे अनंत आहेत) त्याच अनुषंगाने विवाहविधीचेआणि स्त्रीयोनीचे पावित्र्य – हे सारे मानवनिर्मित आहेत; त्यांविषयीच्या कल्पना भिन्नभिन्न काळांत व प्रदेशांत बदललेल्या आहेत; त्यांमध्ये सनातन किंवा शाश्वत असे काही नाही हे एकदा मनामध्ये स्पष्ट झाले की स्त्रियांचे दुःख कमी करण्यासाठी सध्याच्या एतद्विषयक परिस्थितीमध्ये परिवर्तनीय काय आहे हे ठरविण्याची आपल्यावर जबाबदारी येते. त्यातून जळगाव प्रकरणासारख्या मनाला हादरवून टाकणाच्या घटना घडल्या की त्यासंबंधी विचार करणे अपरिहार्य होऊन बसते.\nगेल्या वर्षीच्या जळगाव-प्रकरणामुळे मी ह्या विषयासंबंधी लिहावयाला सुरुवात केली. अलीकडेच त्या प्रकरणी नेमलेल्या विशेष न्यायमूर्ति मृदुला भाटकर ह्यांनी दिलेला निकाल प्रसिद्ध झाला आहे. त्या निकालावरून असे स्पष्ट होते की काही मुलींना नको त्या पुरुषांच्या बलात्काराला पुन्हा पुन्हा बळी पडावे लागले ते blackmailing मुळे व नीच पुरुषांना blackmailing शक्य झाले ते योनिशुचितेविषयीच्या प्रचलित कल्पनांमुळे.\nयोनिश���चितेवदलच्या कल्पना देशकालाप्रमाणे बदललेल्या आहेत हे आपल्याला ठाऊक आहे. मग त्या पुन्हा बदलल्या, त्या विचारपूर्वक बदलता आल्या, तर blackmailing करणार्या अधम पुरुषांच्या हातातले शस्त्रच काढून घेतल्यासारखे होऊन ते पूर्णतया निर्बल होतील असे मला वाटले व तसे मी माझ्या लेखांमध्ये प्रतिपादन केले. आहे ती परिस्थिती बदललीच पाहिजे कारण ती पुरुषांना पक्षपात करणारी आहे व स्त्रियांना अतिशय अन्यायकारक आहे; कोणत्याही परिस्थितीत तिचे समर्थन होऊ शकत नाही असे मला जे वाटते ते चूक कसे नाही हे पुन्हा सांगण्याची, थोडी कैफियत देण्याची पाळी माझ्यावर आली आहे, कारण आजचा सुधारकच्या एप्रिल अंकात डॉ. नी. र. वर्हाहडपांडे, डॉ. के. रा. जोशी, प्रा. श्याम कुळकर्णी, श्री. मोरेश्वर वड्लकोंडावार आणि श्री. वि. बा. अलोणी इतक्यांची पत्रे वा लेख प्रकाशित झाले आहेत.\n– ‘आल्फ्रेड किन्सेचे” पुस्तक मी फार वर्षांपूर्वी, त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्यावरोवर वाचलेले आहे. ते American Males व American Females विषयी आहे. त्यानन्तर भारतीय स्त्रीपुरुष-संबंधांवरची म्हणून हिमाचल प्रदेशातील बहुपतिप्रथेवरची काही पुस्तके वाचली आहेत. एक तेथील माजी राज्यपाल प्रभुदास पटवारी ह्यांनी लिहिलेले आणि दुसरे तेथील माजी मुख्यमन्त्री डॉ. वाय्. एस्. परमार ह्यांचे. (ती वाचली तेव्हा त्यांचा संदर्भ पुढेमागे द्यावा लागेल ह्याची कल्पना नसल्यामुळे त्यांची, त्यांच्या प्रकाशकांची नावे, पृष्ठक्रमांक वगैरे नोंदी करून ठेवल्या नाहीत.) ती कोणत्याही चांगल्या ग्रन्थालयात सापडतील. ती वाचल्यामुळे माणसाचे वर्तन जैविकीवर आधारलेले थोडे व सामाजिक परिस्थितीवर आधारलेले अधिक असते अशी माझी खात्री झाली आणि ते (म्हणजे मनुष्यवर्तन) मुख्यतः त्याच्या मनावरील संस्कारांमुळे (conditioning मुळे) घडतेअसे माझ्या लक्षात आले.\nमाझ्या लेखांमधून मला माझी विद्वत्ता दाखवावयाची नव्हती – कारण ती मजजवळ नाहीच-तर मला स्त्रियांची आजची लाचारी दूर करण्यासाठी काय करता येईल तेसुक्वावयाचे होते. उपाय शोधावयाचे होते. माझे उपाय जर काही मंडळींना पटले तर अत्यन्त मन्दगतीने समाजवर्तनात काही इष्ट बदल घडेल अशी मला आशा होती.\nमी जो विषय मांडत आहे तो किती नाजुक आहे. लोक त्याच्याविषयी किती संवेदनशील आहेत ह्याची मला कल्पना आहे. म्हणून तो अगदी मोजक्या लोकांपुढे, ज्यांच���या प्रगल्भतेविषयी, परिपक्वतेविषयी व तटस्थतेविषयी मला खात्री आहे अशांच्याचपुढे नम्रपणे वे गंभीरपणे मांडावयाचा असा माझा पहिल्यापासून प्रयत्न होता. तेवढ्यासाठीच कोणत्याही देनिकाकडे किंवा मोठ्या खपाच्या साप्ताहिकाकडे मी तो दिला नाही, आणि आजचा सुधारक मधूनच मी तो मांडत आलो आहे. त्याची पूर्ण छाननी व्हावी व ती अगदी सावकाश व्हावी असे मी पूर्वीपासून ठरविले होते व त्यासाठी ह्या माध्यमाची मी निवड केली. (लोक ह्या विषयाविषयी संवेदनशील असले तरी स्त्रियांच्या परिहार्य दुःखाविषयी संवेदनशून्य आहेत की काय अशी शंका मात्र आता मला येऊ लागली आहे.)\nसमस्त स्त्रीजातीवरचे विभिन्न अन्याय दूर कसे होतील ह्याविषयी रचनात्मक विधायक टीका (constructive criticism) मला हवी आहे. स्त्रियांना सर्व बाबतींत स्वयंनिर्णयाचे स्वातन्त्र्य दिल्याखेरीज त्यांच्या स्थितीत मौलिक बदल घडून येऊ शकणार नाही हे माझे मत अद्याप बदललेले नाही. आज मी मुख्यतः डॉ. के. रा. जोशी ह्यांच्या पत्राचा परामर्श घेणार आहे.\nकुटुंब बळकट ठेवून स्त्रियांना स्वयंनिर्णयाचा हक्क उपभोगता येतो असे मला वाटते कारण बहुपतिक कुटुंबांच्या रचनेचे मी थोडेफार अध्ययन केले आहे. डॉ. के. रा. जोशी म्हणतात तसे त्यांचे अग्नी आणि पाणी ह्यांच्यासारखे एकमेकांशी वैर नाही. एका पुरुषाचा एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध राहिल्याने कुटुंब विस्कटले नाही तसेच एक स्त्री व अनेक पुरुष एकत्र राहिल्यामुळे कुटुंब विस्कळित होणार नाही. एकदा त्यासाठी मन पक्के केले की झाले. येथेच मी वर म्हटल्याप्रमाणे संस्कारांचा संबंध येतो. आणि मानवी मनावर संस्कार करता येतात, ते बदलता येतात ही आता सिद्ध झालेली गोष्ट आहे.\nआम्हा सर्वांना मिळून आपल्या कृतीचे बरे वाईट परिणाम जिला कळतात अशी स्त्री घडवावयाची आहे, तिच्या शिक्षणाला हातभार लावावयाचा आहे ह्यात संशय नाही. पण त्याचबरोबर आज समाजाला जे चुकीचे वाटते ते खरोखरच चुकीचे आहे काय हेही आम्हाला तपासून पाहावयाचे आहे. माझे स्वतःचे मत असे आहे की आमच्या आजच्या स्त्रीचारित्र्याविषयीच्या व योनीच्या पवित्र्याविषयीच्या कल्पना पूर्णपणे चुकीच्या आणि त्यामुळे त्याज्य आहेत. कारण ह्याविषयी आपल्यापेक्षा वेगळे शिथिल संस्कार असणार्या समाजांमध्ये स्त्रियांचे दुःख कमी आहे ही सिद्ध गोष्ट आहे.\nडॉ. के. रा. जोशी म्हणतात की स्त्रियांना त्यांचे हित समजू शकत नाही. पण मला ते पटत नाही. वयाने मोठे झालेल्यांना, मतदानाचा हक्क प्राप्त असलेल्यांना आपले हिताहित कळत नाही असे आपण कसे म्हणावयाचे जिला आपले हिताहित कळते तिला तो अधिकार द्यावयाला त्यांची ना नाही. ते सर्वांनाच देऊन टाकले तर काय होईल जिला आपले हिताहित कळते तिला तो अधिकार द्यावयाला त्यांची ना नाही. ते सर्वांनाच देऊन टाकले तर काय होईल ज्यांना आपल्या कृतीचे वाईट परिणाम कळणार नाहीत त्यांना चटके खावे लागतील. पण त्यांचेवर्तन गैर नाही असे जर समाजाला वाटू लागले तर त्यांना ते चटके लागणार नालेत. आणि तेच मला हवे आहे.\n‘भावनावेगात वाहून जाणार्यान सामान्य स्त्रीवर्गात अशा व्यक्तींचे प्रमाण अत्यन्त विरळ, यच्चयावत् स्त्रियांच्या बाबतीत ही शक्यता केवळ असंभव अशी आहे असे त्यांचे वाक्य आहे. हा त्यांचा स्त्रियांच्या बुद्धिमत्तेविषयीचा, सुजाणपणाविषयीचा समज चुकीचा आहे. स्त्रिया ते समजतात त्यापेक्षा पुष्कळ जास्त समजूत असलेल्या, सुजाण अशा आहेत. एवढेच मी सध्या म्हणतो, आणि त्यांनी समस्त स्त्रीजातीवर अन्याय करणारे हे निन्दाव्यंजक वाक्य परत घ्यावे अशी त्यांना नम्र विनंती करतो. ‘अल्पवयीन मुली’ अशा वागू लागल्या म्हणजे काय होते याची साक्ष अमेरिकेतील आईबापांकडे विचारून पाहावी’ असेही ते पुढे म्हणतात. अमेरिकन मुलींच्या वागण्यामुळे डॉ. जोशी जितके अस्वस्थ आणि चिन्ताग्रस्त झाले आहेत तितके प्रत्यक्ष त्या मुलींचे आईबाप अस्वस्थ झालेले नाहीत, कारण अमेरिकेतील आईबापांच्या मनावरचे संस्कार डॉ. जोशींच्या संस्कारांपेक्षा भिन्न आहेत. तेव्हा ह्या प्रश्नाकडे तटस्थपणे, आपल्या डोळ्यांवरचा पूर्वग्रहांचा व संस्कारांचा चश्मा काढून ठेवून त्यांनी बघावे आणि त्या संदर्भात श्रीमती ललिता गंडभीर ह्यांचीसुद्धा साक्ष घ्यावी असे मला त्यांना विनम्रपणे सुचवावेसे वाटते.\nपुढे ते कुटुंब आणि स्वातन्त्र्य ह्या दोन गोष्टी एकत्र नांदणे संभवनीय नाही असे म्हणतात. त्याविषयी आमचे मूलचे मित्र श्री. मोरेश्वर वड्लकोंडावार ह्यांचा अनुभव वेगळा\nआहे. त्यांचे पत्र आल्यानंतर ते मला प्रत्यक्ष भेटून गेले आणि त्यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या विधानांबद्दल थोडी अधिक माहिती दिली. त्यांच्या अनुभवजन्य माहितीप्रमाण�� कामसुखार्थ इतरांचा शोध घेणारी स्त्री (आणि अशांची संख्या फार लहान, नगण्य, नाही) बहुधा आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक असते. ती आपली कौटुंबिक कर्तव्ये प्रेमाने पार पाडते. गडबोरीचे डॉ. शिरपूरवार हे नवरगावला वैद्यकीय व्यवसाय करीत असत. तेथे मेषपालांची वस्ती बरीच मोठी आहे. मेषपालांच्या कुटुंबातील पुरुष त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने नेहमीच रानोमाळ भटकत असतात. त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या तरुण स्त्रिया ‘अन्य’ पुरुषांना जवळ करतात. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांपासून लपलेली नसते. नवरा परत आल्यानंतर त्या प्रेमाने त्याचे स्वागत करतात. त्यांचे कुटुंबजीवन त्यांच्या अश्या वर्तणुकीमुळे अजिबाते बिघडत नाही, पुष्कळ स्त्रिया एकापेक्षा अधिक पुरुषांवर एकाचवेळी समान प्रेम करू शकतात असा त्यांचा अनुभव त्यांनी मजजवळ नोंदविला आहे. सर्व स्त्रियांनी नवरगावच्या मेषपालांच्या स्त्रियांप्रमाणे वागावे असे मला म्हणावयाचे नाही, पण माझ्या गाठीला काही अध्ययन-वाचन आणि काही साक्षीपुरावे आहेत असे मला आता सांगावे लागत आहे. माझ्या वाचकांच्या ठिकाणी असलेल्या स्त्रियांविषयीच्या सहानुभूतीला आवाहन करताना आपले स्वतःचे वाचन किती आहे हे सांगण्याची गरज पडावी ही घटना खेदकारक नाही का आज नाइलाजाने मी ह्या वादात.ओढला गेलो आहे.\nस्वातंत्र्य म्हणजे निरंकुशता, उच्छृखलता किंवा स्वैराचार नव्हे हेही पूर्वी कितीतरी वेळा सांगून झालेले आहे. तरीपण डॉ. जोशींना स्वातन्त्र्य ह्या संज्ञेला निरंकुशतेचा वास येतअसल्यामुळे किंवा त्याचा तोच अर्थ त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे आणि त्यांच्यासारख्यांना शब्दच्छल करून व्यर्थ कालक्षेप करण्यातच रस असल्यामुळे ह्यापुढे लैंगिक स्वातंत्र्य हा शब्द वापरण्याऐवजी स्त्रियांची स्वायत्तता, त्यांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार, असे शब्द वापरावयाचे असे माझे ठरले आहे. तर ही स्वायत्तता म्हणजे कोणालाही – स्वतःच्या पतीलाही – नाही म्हणण्याचा अधिकार, समस्त स्त्रीवर्गाला आजन्म ब्रह्मचारिणी राहण्याचा अधिकार अशी स्वायत्तता स्त्रीपुरुषांना मिळाल्यानंतर म्हणजेच परस्परांचे नाही म्हणण्याचे अधिकार मान्य केल्यानंतर आपली स्वायत्तता सिद्ध करण्यासाठी परव्यक्तीशी लैंगिक संबंध स्वेच्छेने स्वीकारण्याची गरज राहत नाही; त्याचप्रमाणे स्त्रीपुरुषांमध्ये सुंदोपसुंदी होण्याचीही शक्यता नाही हे डॉ. के. रा. जोशींच्या ध्यानात आणून देण्याची गरज पडावी ह्याचा मला मनस्वी खेद होतो. माझे वरील विधान तर्कदुष्ट नाही, माझ्या प्रतिपादनामध्ये आत्मविरोध नाही. (हा खटला कोणत्याही तटस्थनिष्पक्षलवादाकडे नेण्यास माझी तयारी आहे.)\nडॉ. जोशी ज्याला नवनीतगोमयमिश्रण म्हणतात ती परिस्थिती आज जगभर जरी नांदत नसली तरी अनेक कुटुंबांत, जातीजमातींमध्ये प्रत्यक्षात आहे ही बाब समाजशास्त्र व मानवशास्त्र (sociology, anthropology, social anthropology) ह्यांचे अध्ययन करणार्यांसना ज्ञात आहे. ह्या शास्त्रांचा अनुप्रयोग (application) करण्याचे धैर्य आमच्या देशातील विद्वानांच्या ठिकाणी नसावे म्हणून ते माझ्या लेखांवर अनुकूल प्रतिक्रिया देत नसतील. सावत्र मुलांवर, दत्तक मुलांवर निरपेक्ष प्रेम करणारे लोकच नाहीत असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे.\n‘काम ह्या सहजप्रेरणेच्या उपशमाची समाजहितकारक सोय असावी म्हणून उचितकाळी विवाहसंस्था विकसित झाली’ हे डॉ. के. रा. जोशी ह्यांचे वाक्य वाचून असे वाटले की ‘पुरुष-मृतात्म्यांच्या काम ह्या सहजप्रेरणेच्या उपशमाची परलोकी सोय व्हावी म्हणून उचितकाळी सतीची चाल विकसित झाली. उच्चवर्णीय पुरुषांच्या मानसिक समाधानासाठी प्रतिलोमविवाहनिषेध उचितकाळी विकसित झाला. त्याच कारणासाठी उचितकाळी तथाकथित उच्चवर्णीयांमध्ये विधवाविवाहनिषेध विकसित झाला. (ह्या साच्या संस्था ‘समाज हितकर आहेत असा दावा कोठेकोठे आजपर्यंत केला जात आहे. तसे संस्कार मुख्यतः स्त्रियांच्या मनावर घडावे म्हणून किती कल्पित कथा पुराणांतून रचल्या गेल्या आहेत त्या कथांनाही पावित्र्य चिकटविण्यात आले आहे.) पण त्या संस्था नेहमीच पुरुषहितकर राहिल्या आहेत.\nगुलामगिरीची प्रथासुद्धा समाजहितकरच मानली गेली होती. देवदासींची प्रथा समाजहितकारक मानली जात नव्हती ह्या साच्या प्रथा-संस्था समाजहितकर नाहीत असे त्या त्या काळी वाटले नसते तर त्या स्थिरावल्या नसत्याच. त्या समाजहिताच्या आहेत ह्या विश्वासामुळेच त्या दृढमूल झाल्या. आमच्या दुर्दैवाने केवळ पुरुषहितकर असलेली विवाहसंस्थासुद्धा आजपर्यंत समाजहितकर मानली जात आहे. पण ह्या सान्याचे संस्था जश्या आज कालबाह्य झाल्या आहेत तशी विवाहसंस्थासुद्धा झाली आहे काय हे तपासूनपाहण्याचा ���चितकाळ आता येऊन ठेपला आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर असे दिसते की प्रत्येक वेळी दुर्बल घटकावर पराकोटीचा अन्याय करून समाजहिताचा सांभाळ केला गेला आहे. एका पक्षावर अन्याय केल्याशिवाय समाजहित सांभाळलेच जात नाही काय\nउच्चवर्णीय मध्यमवर्गीयांपेक्षा वेगळ्या संस्कारांनी प्रभावित असलेले, स्त्रियांच्या स्वयंनिर्णयाचा आदर करणारे जीवन हे केवळ नर आणि मादी असा संबंध असलेले पशुजीवन आहे असे डॉ. जोशींनी सूचित केले आहे. परंतु डॉ. जोशींनी तसे म्हटल्यामुळे ते तसे ठरत नाही. २८ व्या पृष्ठावर तिसर्याज परिच्छेदात एकपत्नीकत्वाचा प्रचलित नियम सैल करणे हा उपाय विचारणीय ठरू शकतो’ असे ते विवाहजुळणी, हुंडापद्धती, सुनांचा छळे, विधवांचा प्रश्न इत्यादींच्या संदर्भात म्हणतात. हे त्यांचे विधान फारच मनोरंजक आहे. ते पुरुषांसाठी जे नियम लावतात ते स्त्रियांसाठी लावत नाहीत. एकावेळी एकापेक्षा अधिक स्त्रियांशी, (विवाहबाह्य असोत की विवाहान्तर्गत असोत ) संबंध ठेवल्याने ते पुरुषांचे पशुवत् आचरण होत नाही. मात्र स्त्रियांच्या वतीने ती सूचना मी केल्याबरोबर ते त्यांना पशुसमान जीवन वाटते ह्यामध्ये त्यांच्या मनावर संस्कारांचा पगडा किती जबरदस्त आहे ते दिसून येते. मी ते संस्कार बदलण्याचाच आग्रह धरतो आहे. ते संस्कार बदलले किंवा निदान तटस्थतेने ह्या प्रश्नाकडे पाहिले, आपल्या समाजापुरते व आपल्या काळापुरते न\nपाहता, त्याकडे साकल्याने पाहिले तर त्यांना माझ्या निष्कर्षाप्रत यावे लागेल असे मला वाटते. मला वाईट ह्याचे वाटते की त्यांच्या मनाला स्त्रियांचे दुःख कोठे शिवतच नाही. जुनी घडी मोडेल व त्यामुळे आकाश कोसळून पडेल अशी टिट्टिभ पक्ष्यासारखी भीती त्यांनाच वाटत आहे.\nपुरुषांना एकीपेक्षा अधिक स्त्रियांशी विधिपूर्वक आणि विधिमान्य विवाह करता येणे हे त्यांना उपलब्ध असलेले लैंगिक स्वातंत्र्यच होय हे डॉ. जोशी ह्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य नको असे म्हणता म्हणता ते स्वतःच त्याचा पुरस्कार करू लागले आहेत. आपल्या समाजात पुरुष जर खरोखरच जास्त असतील तर (जे आहेत असे पुण्याच्या श्री. शान्तिलाल मुथा ह्यांनी केलेल्या अध्ययनावरून सिद्ध झाले आहे असे मी मानतो) समाजस्वास्थ्य कायम राहावे एवढ्यासाठी स्त्रियांनाही ती मोकळीक द्यावी लागेल असे माझे जर-तर’ चे विधान आहे, आणि तसे करण्यात काहीही गैर नाही. आपल्या विवाहविषयक समजुतींमुळे स्त्रीपुरुषांच्या सामाजिक दर्जामध्ये फरक पडतात ते पडू नयेत असे जे मला वाटते ते माझे मत मला बदलावे लागेल असा एकही युक्तिवाद अजून पुढे आलेला नाही.\nNext Next post: आगरकर विशेषांक – सुधारणांचा शोचनीय व्युत्क्रम\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/08/3556/", "date_download": "2020-09-27T07:59:58Z", "digest": "sha1:SEDMII5AN5YWD3W7GI4GVEYQ6IAKL5JU", "length": 31770, "nlines": 75, "source_domain": "www.sudharak.in", "title": "झोपडपट्ट्या व नागरीकरण – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nनागरीकरणाची जी व्याख्या आहे तीप्रमाणे जेव्हा मनुष्यवस्ती पाच हजारांपेक्षा जास्त असते व पाऊणपेक्षा जास्त पुरुष बिनशेतीधंद्यात काम करतात तेव्हा त्या वस्तीला नगर (Town) म्हणतात. उरलेल्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. जेव्हा ग्रामीण वस्ती लोकसंख्येमुळे व व्यवसायांमुळे नागरी बनते त्या घटनेला नागरीकरण म्हणतात. ह्या घटनेमागे नगरांमध्ये बिनशेतकी व्यवसायाची वाढ असते. हे नागरीकरण वाढत जाऊन लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारते व राहणी गुणात्मकदृष्ट्याही उच्च दर्जाची होते. ह्या गुणात्मक वाढीत शिक्षणाचा दर्जा उंचावणे, संगीत-कलांची वाढ होणे, इतरही अनेक कौशल्यांची वाढ होणे, या गोष्टी अपेक्षित असतात. अशी नगरे मोठमोठी होत जाऊन एक लाखापेक्षाही जास्त वस्तीची होतात तेव्हा त्यांना शहरे (Cities) म्हणतात. शहरेही मोठी होऊन त्यात बऱ्याच लाखांची वस्ती झाल्यावर त्यांना महानगरे म्हणतात. मुंबई हे कोटीपेक्षाही जास्त वस्तीचे महानगर आहे. लोकसंख्येत जगाच्या महानगरांमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो.\n१९५० नंतरच्या अर्ध्या शतकात विकसित देशांत नागरी वस्ती दुप्पट झाली. त्याच वेळी विकसनशील राष्ट्रांत ती सहासात पट झाली. भारतात तो विकसनशील असूनही ती दुप्पटच झाली म्हणजे ती अफाट वाढली नाही. तरी गेल्या लेखात (आ.सु. जून २००५) म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये झोपडपट्टी अतोनात वाढली आहे. जेव्हा नगरांमध्ये किंवा महानगरांमध्ये वस्ती वाढते तेव्हा या वस्तीला राहण्याची, पाण्याची, विजेची, सांडपाण्याची, शौचाची, दळणवळणाची व अशा इतर सर्व सोयी करून द्याव्या लागतात. त्याला infrastructure म्हणजे ‘साधनसुविधा’ म्हणू या. जेव्हा शासन अशा सोयी करू शकत नाही तेव्हा नागरी-व्यवस्था कोलमडून पडते. मुंबईच्या झोपडपट्ट्या या अशा साधनसुविधा न मिळण्याचे चिह्न आहे. याला अनेक कारणे असू शकतात. गर्दी करणाऱ्या लोकांची दुरवस्था, उद्योगधंद्याची मजबूत वाढ न झाल्याने त्याला गर्दी न पेलणे, वगैरे. म्हणूनच हे नागरीकरण सुदृढ नाही असे आपण म्हणतो. मुंबईची व भारतातील अनेक महानगरांची अशीच परिस्थिती आहे म्हणूनच आजचा सुधारक ने नागरीकरणाचा प्रश्न चर्चेला घेतला, व वाचक-लेखक यांच्या चर्चेतून झोपडपट���टीच्या प्रश्नावर खल होऊन आपली मते साकार करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ मुंबईमध्ये १९९५ नंतरच्या झोपड्या उखडून टाकण्याचे ठरले कारण त्यांना जरूर त्या सुविधा देणे अशक्य झाले. त्याला काही राजकारणधुरीणांनी विरोध केला. त्यांचा विरोध लोकशाहीत सगळ्यांना समजू शकतो. परंतु शासनाच्याही मर्यादा आहेत. त्याला जे करणे अशक्यातले आहे ते करण्यावर आग्रह धरणेही अयोग्य आहे. विरोधाला तोंड देण्यासाठी शासनाने विरोधकांना होकार दिला तर त्यातून मार्ग निघणार नाही. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वीज फुकट देऊ असे केवळ मते मिळविण्याकरता म्हटले तरी त्यात अर्थ नसतो तसेच झोपडपट्ट्यांचे आहे. आज मुंबईतही लाखांनी स्थायिक होऊ पाहणाऱ्या अनधिकृत झोपड्या आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे Economic & Political Weekly मधल्या ऑगस्ट २३, २००३ सालच्या एका पाहणीच्या आधारे खाली वर्णन करते आहे.\nएकूण १०७० घरकुले, म्हणजे ५२०० वर लोकसंख्या असलेल्यांची ही कहाणी आहे. मुंबईमध्ये मालाडच्या उत्तरेकडे अगदी ड्रेनेजसलग राहणाऱ्या लोकांची वस्ती, मध्यवर्ती मुंबईत म्हणजे माहीम, माटुंगा, वडाळा, भायखळा ह्या भागात रस्त्याच्या कडेला पदपथावर राहणारे लोक, उड्डाणपुलाखाली किंवा मोठ्या नळांच्या आधाराने राहणारे, आशियातील प्रसिद्ध धारावी झोपडपट्टीतले सुस्थितीतले लोक (मुकुंदनगर), तसेच गरीब वस्तीतील राजीव गांधीनगर(धारावी)मधले लोक अशांचे हे वर्णन आहे.\nत्यांची घरे: (१) फाटके कपडे, प्लास्टिक कागद, पुढे, बांबूची घरे – ३२ टक्के (२) थोडीशी भक्कम, लाकूड, वीट, पत्र्यांची घरे – ३९ टक्के (३) पूर्ण भक्कम २९ टक्के\nही घरे मुंबईभर पसरलेली आहेत. त्यांतली मुख्य बेटात १७ टक्के, ४६ टक्के जवळच्या उपनगरांत, तर ३७ टक्के पलिकडच्या परिसरातील आहेत. मालाड (उत्तरेकडे) व राजीव गांधीनगर (धारावी) बऱ्याच वेगाने वाढत आहेत. वाढ बरीचशी गेल्या दहा वर्षांतील आहे. इतर वस्त्या गेली २० ते ३० वर्षे वाढताहेत. मात्र तीस वर्षापलिकडचे त्या झोपडपट्ट्यांत कोणी नाही. पदपथावरच्यांना शासनाचेही पाठबळ आहे व त्यांना रेशनकार्ड, मते देण्याची सुविधा, नळ-विजेची सुविधा मिळालेली आहे. याची स्वयंसेवी संस्थांनीही काळजी घेतलेली आहे. मात्र येथे नव्याने येणाऱ्यांची घरटी पाडली जातात. या लोकांतले अर्थात ८० टक्के लोक पोटार्थी आहेत. एक चतुर्थांश खाजगी किंवा सार्वजनिक नोकरी करतात. एक चतुर्थांश स्वतःचा धंदा (गाडी, दुकान चालविणे) करतात. एक चतुर्थांश गिरण्या किंवा बांधकामावर मजूर म्हणून काम करतात. १७ टक्के रोजंदारीवर आहेत.\nह्या लोकांच्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न सरासरी ३२३८ रुपये आहे. पदपथावर २६९५ असले तर सुखवस्तू मुकुंदनगरात ते ४००० रुपये आहे. यातला ५५ टक्के भाग अन्नावर खर्च होतो. दारिद्र्यरेषा दरडोई २४ रु. रोज खर्चाखाली समजली तर आपल्या लोकांत ३८.५ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. १९९० मध्ये महाराष्ट्रातील नागरी भागात त्यांचे प्रमाण ३७.५ होते तर भारतीय नागरी भागात ते ३२.४ होते. झोपडपट्टीतले सर्वच लोक दारिद्र्यरेषेखाली नाहीत हे लक्षात घ्यावे. मुकुंदनगरमध्ये (धारावी) त्यांचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे ३० टक्के आहे तर इतर झोपडपट्ट्यांत ते ४०/५० टक्के आहे.\nहे लोक राहतात ती जागा कॉर्पोरेशन, राज्य सरकार किंवा केन्द्रसरकारची मोकळी राहिलेली किंवा ठेवलेली असते. बऱ्याच अंशी येथे बेकायदा घरटी बांधली जातात व काही भाग भाड्यानेही दिलेला असतो. उदाहरणार्थ मुकुंदनगर (धारावी) मध्ये ४४ टक्के, राजीवनगरमध्ये ११ टक्के व मालाडमध्ये १६ टक्के लोक भाड्याने राहतात, पदपथावरच्या माणसांना आपल्याला केव्हाही हाकलून लावतील अशी भीती असते. ९० टक्के झोपडीतील लोक एका खोलीत असतात. त्यांना दर कुटुंबाला दहा चौरस मीटर जागा आहे, तर पदपथावर आठ चौ. मीटर जागा आहे.\nनळ, पाणी, संडास ह्या झोपडपट्ट्यांत अतिशय तुटपुंजे आहेत. मुंबईचे सरासरी पाणी माणशी १३५ लिटर म्हटले तरी युवा ह्या संस्थेच्या म्हणण्यानुसार झोपडपट्टीस माणशी ४५ लिटर, चाळी किंवा तत्सम खालच्या मध्यमवर्गास ९० लिटर पाणी तर उच्चमध्यम वर्ग व श्रीमंतांस १३५ लिटर पाणी मिळण्याची सोय केलेली आहे. झोपडपट्ट्यांत पाणी साठवायची भांडीही कमी असतात. माझ्या मते पाण्याच्या वापरासाठी वेगवेगळे दर ठेवून ज्यांना अधिकाधिक पाणी हवे आहे त्यांना अगदी वरचढ दर लावून पाणी द्यावे.\nगटारांची सोय नसणे, ही असली तरी नियमानुसार नसणे व त्यामुळे घरात विष्ठा मिसळलेले पाणी येणे, हे पावसाळ्यात तरी बऱ्याच प्रमाणात होते. एका संडासामागे १०० लोकही असू शकतात इ.इ.\nवरील परिस्थितीचा आरोग्यावरही परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. ह्यात पौष्टिक अन्नाची कमतरता, जबरदस्त गर्दीचे जिणे, गरिबी यांचा परिणाम होतोच. रोगांचे दोन प्रकार एक बारीकसारीक रोग म्हणजे डायरिया, जन्त, कातडीचे रोग इ. तर दुसरे जास्त गंभीर म्हणजे टी.बी., कॅन्सर, इ. येथे फक्त टी.बी.ची आकडेवारी देत आहे. झोपडपट्ट्यांत हजार लोकसंख्येमागे ७ ते १८ लोकांना टी.बी. आढळला आणि मुंबईमध्ये सरासरी तो हजारी ३.३ आहे. यावरून झोपडपट्टीचे आरोग्य उत्तम रीतीने चित्रित होते. भारतात हेच प्रमाण हजारी ४.२ आहे. झोपडपट्ट्यांचे जिणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे हेच ही आकडेवारी सांगते. पंरतु ही अवस्था का निर्माण झाली, भारतात किंवा महाराष्ट्रातही नागरीकरण एवढे झाले नाही तरीही ही दुर्दशा का निर्माण झाली, या प्रश्नांचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. गेल्या पन्नास वर्षांत दहाएक पंचवार्षिक योजना झाल्या. ह्या योजनांमध्ये कोठे दिशा चुकली व त्यामुळे शहरे त्यात येणाऱ्या लोकांना साधनसुविधांनी आकर्षित करू शकली नाहीत, हे आता पाहू जाणे म्हणजे सारे खड्ड्यात गेल्यानंतर शहाणपण सुचण्यासारखे (Hindsight) आहे. परंतु निदान करण्यास त्याचा उपयोग होईल.\nपंचवार्षिक योजनेत शेती व बिनशेती उद्योगांत काय करू घातले होते ते थोडक्यात पाह. शेतीधंद्यावर स्वातंत्र्यापूर्वीच अमाप लोकसंख्या अवलंबून होती. ही लोकसंख्या शेतीत सामावून घेणे अशक्य होते. पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांत कायदेकानूंनी पूर्वीची सरंजामशाही बंद पाडण्याची खटपट झाली व ते योग्यच होते. किती जमिनीची मालकी एकाकडे असावी यावर नियंत्रण घातले गेले. शेती जो स्वतः कशीत होता त्यालाही दिलासा मिळाला. परंतु भारताची लोकसंख्या एवढी प्रचंड होती की केवळ शेतीवर ती अवलंबून ठेवणे शक्यतेतील नव्हते. शेतीचा विकास हा मर्यादित लोकसंख्येतच साधणे जरूर होते. तेव्हा ग्रामीण भागातच परंतु त्याच्या बिनशेतकी विकासात या लोकसंख्येचा उपयोग करणे आवश्यक होते. उदाहरणार्थ ग्रामीण भागातले रस्ते तयार करणे, घरे उभी करणे, गावाची साफसफाई करणे, इरिगेशनची कामे करणे वगैरे गोष्टींवर भर देऊन ग्रामीण राहणीवर भर देण्यास गुंतवणूक करणे आवश्यक होते. ते थोडेफार केलेही गेले, पण फार उशिरा (पहिल्या दोन-तीन योजनांत नव्हे). याउलट ही लोकसंख्या मात्र फार झपाट्याने वाढत होती. पुढील म्हणजे १९७० नंतरच्या योजनांत रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, किंवा अशाच अनेक योजना शेतीव्यवसायानजीकच्या जनसमूहासाठी राबविण्याची खटपट ��ाली. त्यासाठी मोठीच गुंतवणूक करावी लागली व काही राज्यांत ती केलीही. परंतु लोकसंख्येचा भार अपरंपार मोठा होता. तितकी मोठी कामे उभारण्यासाठी जरूर ती तयारी व जाणकारी असणारे मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे गंतवणुकीचे भ्रष्टाचारात रूपांतर होऊ लागले. जेवढी मोठी गुंतवणूक तेवढे मोठे भ्रष्टाचार असे त्याचे स्वरूप झाले. भारतीय लोकशाहीत या गोष्टींना शिक्षा होत नाही. चीनमध्ये अशा योजना भ्रष्टाचाराविना पार पडू शकतात किंवा भ्रष्टाचाराला शिक्षा होते, ती आपल्या देशात होत नाही. शिवाय लोकांच्या निरक्षरतेची व अज्ञानाची त्यात भर पडली. कोठल्याही प्रयत्नात ही निरक्षरता आड येत राहिली. साक्षरतेच्या मोहिमांना भारतात यश मिळालेले नाही.\nइतरत्र २० व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक विकसनशील राष्ट्रांनी आपली साक्षरता आठ-दहा किंवा अशाच थोड्या वर्षांत सर्वव्यापी केली. चीनसारख्या अवाढव्य राष्ट्रानेही तेच तीस वर्षांत केले. क्यूबाने ते आठ वर्षांत केले. परंतु भारतात तेही झाले नाही. आता २१ व्या शतकात पहिल्या वीस-पंचवीस वर्षांत ते करण्याचा त्याचा मानस आहे. साक्षरता अडाणीपण नष्ट करू शकली असती. आपले स्वतःचे चांगले वाईट समजण्याची पात्रता मिळवून बसली असती. त्यात लोक आपले कुटंबनियोजन करू शकले असते. पण त्या सगळ्यालाच आता फार उशीर झाला आहे. भारतातील बीमारू राज्ये तर आजही बऱ्याच वेगाने म्हणजे हजारी २१ पेक्षाही वरच्या वेगाने वाढत आहेत. या उलट चीन हजारी ७ वेगाने वाढण्याची भाषा करून आहे व जे म्हणेल ते करू शकणारा आहे. सारांश कोठल्याही कारणाने का होईना ग्रामीण भागाच्या विकासात आपली लोकसंख्या आपण सामावू शकलो नाही. आता नागरी भागातील बिनशेतकी उद्योगांकडे पाहू. आपल्या उद्योगधंद्याना वाढती लोकसंख्या गेल्या ५० वर्षांत कितपत पोटापाण्याला लावता आली \nएकूण सुरुवातीच्या काही पंचवार्षिक योजनांत परकीय तंत्रज्ञान व परकीय भांडवल यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न झाला. त्यांत छोट्या प्रमाणावर गुंतवणुकीने उद्योगधंदे छोटे ठेवून त्यांच्या भारतीय निर्मितीवर मोठ्या कारखानदारांनाही अवलंबून ठेवले गेले. ही निर्मिती निकृष्ट दर्जाची राहिली. तिला शासनाने आधार (Protection) दिला व परकीय आयातीवर नियंत्रक कर लादले. त्यामुळे स्थानिक निर्मिती खालच्या दर्जाची असली तरी तिचा वापर करणे भाग पडले. परिणामी भारतीय माल निकृष्ट दर्जाचा राहून जगाच्या बाजारात त्याचे स्थान लुळे पडले. त्यामुळे निर्यात करून परकीय चलन मिळणे कठीण झाले व निर्मितितंत्रेही मागास राहिली. याच वेळी चीन व त्याशिवाय इतरही बरीच राष्ट्रे व्यापारात पुढे जाऊन त्यांचे राहणीमान उंचावले. भारतात ते झाले नाही. गेल्या दहाबारा वर्षांत जागतिकीकरणात आपण भाग घेतो आहोत. जगाच्या स्पर्धेत सामील झालो आहोत. पण हे सारे बरेच उशिरा अन्नधान्याबाबत आपण या खेळात स्पर्धा करणे कठीण आहे कारण अनिश्चित अशा पावसावर आपण अवलंबून आहोत. बिनशेतकी उद्योगतंत्रात आपण कदाचित स्पर्धापात्र होऊ शकू पण तेही आपल्या प्रचंड निरक्षर लोकसंख्येला मजबूत आधार देऊन त्या सगळ्यांना ‘चमकदार’ (Shining) करून सोडू याबद्दल शंका आहे.\nसारांश, आपले शेती किंवा बिनशेती सामर्थ्य आपण पंचवीसएक वर्षे योग्य त-हेने न वापरल्यामुळे गरिबीच्या व अज्ञानाच्या रोगावर मात करू शकलो नाही व देहावर गळवे करवून बसलो. महानगरांतील आजच्या झोपडपट्ट्या ही गळवे आपल्या चुकांचे प्रकटीकरण आहे.\nऋणानुबंध, ऑफ भांडारकर रोड, इन्स्टिट्यूट रोड, एरंडवन, पुणे ४११ ००४.\nAuthor कुमुदिनी दांडेकरPosted on ऑगस्ट, 2005 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: उपभोगासाठी भीतीचे संचलन\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/document/8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC/", "date_download": "2020-09-27T07:27:41Z", "digest": "sha1:5QFSQWWROQV4UHF4VVGOUQWGVPT4S5VG", "length": 10225, "nlines": 144, "source_domain": "raigad.gov.in", "title": "8 नवीन करोनाविषाणू आजाराबाबत (nCov) प्रतिबंधात्मक उपाय योजना – सभा, मेळावे, क्रीडा समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, उरूस इत्यादी वरील बंदीबाबत | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रा���गड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\n8 नवीन करोनाविषाणू आजाराबाबत (nCov) प्रतिबंधात्मक उपाय योजना – सभा, मेळावे, क्रीडा समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, उरूस इत्यादी वरील बंदीबाबत\n8 नवीन करोनाविषाणू आजाराबाबत (nCov) प्रतिबंधात्मक उपाय योजना – सभा, मेळावे, क्रीडा समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, उरूस इत्यादी वरील बंदीबाबत\n8 नवीन करोनाविषाणू आजाराबाबत (nCov) प्रतिबंधात्मक उपाय योजना – सभा, मेळावे, क्रीडा समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, उरूस इत्यादी वरील बंदीबाबत\n8 नवीन करोनाविषाणू आजाराबाबत (nCov) प्रतिबंधात्मक उपाय योजना – सभा, मेळावे, क्रीडा समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, उरूस इत्यादी वरील बंदीबाबत 17/03/2020 View (2 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/west-indies-beat-india-by-3-wickets/", "date_download": "2020-09-27T08:03:10Z", "digest": "sha1:5QZ5HDLM7BSU4X7U2KFTEVK4X5W5F63J", "length": 7890, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वेस्टइंडिजचा भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय", "raw_content": "\nवेस्टइंडिजचा भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय\nतिरूवनंतपुरम : लेंडन सिमन्सच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्टइंडिजने भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह वेस्टइंडिजने तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत १-१ ने बरोबरी साधत मालिकेतील आव्हान जिंवत ठेवले आहे.\nविजयासाठीचे १७१ धावांचे आव्हान विंडीजने १८.३ षटकांत २ बाद १७३ धावा करत पूर्ण केले. आजच्या सामन्यातही भारताचे गच्छाळ क्षेत्ररक्षण पहायला मिळाले. भारताने दोन झेल सोडले. विंडीजकडून लेंडन सिमन्सने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारासह नाबाद ६७ धावा केल्या, तर निकोल्स पूरनने १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ३८ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शिमरन हेटमायरने १४ चेंडूत २३ आणि एविन लुईसने ३५ चेंडूत ४० धावा करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली. भारताकडून गोलंदाजीत वाॅश्गिंटन सुंदर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ गडी बाद केला.\nतत्पूर्वी, वेस्ट इंडिज कर्णधार कायरन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचरण केलं होतं. भारताची सुरूवात खराब झाली. ३.१ षटकात संघाची धावसंख्या २४ असताना खॅरी पिएरने हेटमायरकरवी लोकेश राहुलला झेलबाद करत भारतीय संघास पहिला झटका दिला. राहुल ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला रोहित शर्मा दुस-या सामन्यातही अपयशी ठरला. रोहितला होल्डरने १५ धावावर त्रिफळाचित केल.\nत्यानंतर शिवम दुबेने आक्रमक खेळ करत अर्धशतक पूर्ण केल. दुबेने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारासह ५४ धावाची खेळी केली. शिवम दुबे बाद झाल्यानंतर कोहली पहिल्या सामन्यासारखी खेळी करेल अस वाटत होतं पण त्याला केसरिक विल्यम्सने १९ धावांवर सिमन्सकरवी झेलबाद केलं. त्यानंतर रिषभ पंतने २२ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३३ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकात १७० पर्यत नेली. जडेजाने ९ तर श्रेयस अय्यरने १० धावा केल्या.\nवेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत केसरिक विल्यम्स आणि हेल्डन वाॅल्शने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर शेल्डन काॅट्रेल, जेसन होल्डर आणि खॅरी पिएरने प्रत्येकी १ गडी बाद केला.\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/russia-register-worlds-first-covid19-vaccine/", "date_download": "2020-09-27T06:37:14Z", "digest": "sha1:Z7MHKABP3LNZHWCOXICWTQUUMTRLPJKT", "length": 8838, "nlines": 188, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "रशियाकडून कोरोना लसीचं रजिस्ट्रेशन – Lokshahi", "raw_content": "\nरशियाकडून कोरोना लसीचं रजिस्ट्रेशन\nरशियाकडून कोरोना लसीचं रजिस्ट्रेशन\nरशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन केले. कोरोना आजारावर मात करण्यासाठी लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. ही लस अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला टोचण्यात आली. यानंतर रशियात कोरोना लसीचे माणसांवर मोठ्या प्रमाणात प्रयोग सुरू झालेत.\nगामालेया रिसर्च इंस्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे कोरोनावरील लस विकसित केली आहे. ही लस अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात आहे. या लसीच्या परीक्षणास 18 जूनला सुरूवात करण्यात आली होती. यात 38 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. ज्यांना लस टोचण्यात आली त्यांच्या शरीरारत रोगप्रतिकारक क्षमता विकसित झालीय.\nरशियाची कोरोनावर मात करणारी लस सुरुवातीला रशियातील वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना दिली जाणार आहे. नंतर ही लस रशियातील ज्येष्ठांना दिली जाईल. मोठ्या प्रमाणावर निर्मिती करुन रशियाचे सरकार ऑक्टोबरपासून कोरोनाची लस देशभरातील रुग्णांना देणार आहे. अद्याप ही लस निर्यात करण्याबाबत निर्णय झालेला नाही. रशियाचे सरकार कोरोनावरील लस सरकारी खर्चाने देणार असल्यामुळे लस टोचून घेण्यासाठी रशियातील नागरिकांना पैसे खर्च करावे लागणार नाही.\nPrevious article वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणेच मुलीलाही समान वाटा\nNext article मोदी सरकार ‘या’ निर्णयाने सामन्यांचा खिशाला बसणार कात्री \nMaharashtra FYJC Online Admission;11 वी कॉलेज प्राधान्य क्रम उद्यापासून निवडता येणार\nJaswant Singh Passed Away;माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nदिल्लीत मोठा राजकिय भूकंप; शिरोमणी अकाली दलाची NDA तून एक्झिट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nDrugs Case | दीपिका पदुकोण NCB कार्यालयात दाखल ; NCB कडून चौकशी\nकोकण रेल्वे: दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nCorona Virus | कोरोनामुळे जग 25 वर्षं मागे गेलं ; बिल गेट्स फाउंडेशनचा अहवाल\n मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू\nCoronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू\nचिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा\nतीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nवडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणेच मुलीलाही समान वाटा\nमोदी सरकार ‘या’ निर्णयाने सामन्यांचा खिशाला बसणार कात्री \nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64648", "date_download": "2020-09-27T07:49:28Z", "digest": "sha1:LVI5W53L437H2CSRUU2NAQEXOV5W424Z", "length": 34661, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सायकलविषयी सर्व काही ६ (सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सायकलविषयी सर्व काही ६ (सायकलींच्या किंमती इतक्या का असतात\nसायकलविषयी सर्व काही ६ (सायकलींच्या किंमती इतक्या का असतात\n(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)\nगेल्या भागात आपण लहान मुलांच्या सायकलबद्दल पाहिले. आता मोठ्यांच्या सायकलीबद्दल बोलू.\nतर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न...\n' माझे वय इतके आहे, माझे वजन इतके, मला फिटनेससाठी सायकल घ्यायची आहे..कुठली घेऊ...'\nआता यात माहीती व्यवस्थित असली तरी सायकल कुठली घ्यावी हे तसे सांगणे थोडे अवघडच पडते कारण जेव्हा पाच सात हजारापासून पाच सात लाखापर्यंत हजारो पर्याय असताना नेमके काय सांगावे असा प्रश्न पडतो. बजेट विचारले तर अनेकदा असे काही ठरले नसते यामुळे मी माझ्यापरीने एक उपाय काढला आहे.\nजेव्हा प्रश्न येतो की सायकलासाठी किती खर्च करावेत तेव्हा एक सोपा उपाय करावा.\nजितक्या किंमतीचा तुमचा सध्याचा मोबाईल असेल तेवढ्या किंमतीची सायकल .\nजरी मान्य केले की मोबाईल ही काळाची गरज आहे, कामासाठी लागतो वगैरे तरी मोबाईलला इतके खर्च करण्याची तुमची क्षमता असेल तर असे गॅजेट ज्यामुळे तुमची तंदुरुस्ती वाढेल, पेट्रोलचा खर्च वाचेल, फॅट्स कमी होतील त्यासाठी तितके मोजायला काहीच हरकत नाही.\nजर आर्थिक चणचण असेल तर थोडे महिने थांबा, सेव्हिंग करा आणि चांगली सायकल घ्या. सायकलमधली इन्व्हेस्टमेंट कधीही फायद्याचीच ठरेल . जर शंका असेल की आपण पुढे चालवू का नाही, मग इतकी महागडी सायकल घेऊन काय करायची, आधी साधी सायकल घेऊन बघू, तर लक्षात घ्या असे काही होत नसते. साधी सायकल घेतल्यावर ती चालवावी वाटणे हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे घेतनाचा चांगली घ्या. जर दुर्दैवाने अगदीच वाटले की नाही, उगाच घेतली, तर ओएलेक्स वर विकून टाका. पण घेताना उगाच काटकसर करू नका.\nनाही गेली तर मला कळवा, मी माझ्या संपर्कात कुणी असेल तर त्यांच्याशी डील करून देण्याचा प्रयत्न करेन. पण ४० हजारचा मोबाईल आणि ७-८ हजारची सायकल घेताना काचकुच असे करू नका. हे काय सायकल विक्रेत्यांचे भले व्हावे आणि तुम्हाला खड्ड्यात घालावे यासाठी सांगत नाहीये. चांगल्या दर्जाची सायकल चालवण्याचा आनंद वेगळाच आहे. आणि तो आर्थिक परिस्थिती असेल तर जरुर घ्या.\nजसे मोबाईल हा अत्यावश्यक गरज मध्ये आहे तसेच फिटनेसचा एकतरी प्रकार तुमच्या यादीत असणे अत्यावश्यक आहे.\nमग त्यात सायकलच असली पाहिजे असे नाही. धावणे, पोहणे, योगा, ट्रेक काहीही असू दे पण त्यातले सर्वोत्तम प्रोडक्टसाठी खिसा मोकळा करा. लॉंग रन मध्ये तुमच्याच फायद्याचे ठरेल.\nपहिला मुद्दा म्हणजे सायकलच्या किंमती कशा ठरतात. आपल्याला अनेकदा अचंबा वाटतो की सायकल असून इतकी महाग का..शेवटी पॅडल आपल्यालाच मारायचे आहे ना. तर त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो.\nसायकलचा मुख्य भाग म्हणजे फ्रेम यावर बरीचशी किंमत अवलंबून असते. सध्या उपलब्ध असणाऱ्या सायकलमध्ये स्टील, लाईटवेट स्टील, अलॉय आणि कार्बन असे प्रकार आहेत.\nबऱ्याच भारतीय सायकली पूर्ण स्टीलच्या असतात. सगळ्यात स्वस्त, एकदम टिकावू, पिढ्यानपिढ्या टिकतील अशा मजबूत. पण त्या शेवटी गंजत जातात आणि प्रचंड जड असतात. मी मागच्या भागात दिलेल्या अनेकय सायकली स्टीलच्यच आहेत म्हणनच त्या दहा हजारच्या आत परवडतात.\nलाईटवेट स्टील हे स्टीलचेच अाधुनिक स्वरुप आहे. आघाडीचे भारतीय ब्रँड हर्क्युलस, बीएसए, हिरो इ. लाईटवेट स्टील वापरतात. याही तशा बऱ्याच जड असतात पण पूर्ण स्टीलपेक्षा हलक्या. किंमत ८ ते १० हजारपासून पुढे.\nअलॉय - सगळ्यात जास्त सायकली सध्या अल्युमिनियम अलॉय धातू प्रकारात बनवलेल्या आहेत. स्टीलपेक्षा हलक्या, पाहिजे त्या आकारात आणि प्रचंड व्हरायटी. बहुतांश परदेशी बनावटीच्या सायकली अलॉयच्याच असतात. अर्थात, अलॉय या स्टीलपेक्षा हलक्या असल्या तरी जोराचा धक्का बसला तर निकालात निघतात. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या टिकणाऱ्या या सायकली नव्हेत. अलॉयच्या हलकेपणा आणि मजबूतीमुळे त्याची किंमतही जास्त असते आणि २०-२५ हजारांपासून या सायकली सुरु होतात ते पार अगदी लाखापर्यंत.\nकार्बन - पूर्वी या सायकली प्रोफेशनल सायकलपटूच वापरू शकत होते, पण आता फुजी सारख्या कंपन्यांच्या आक्रमक मुसंडीमुळे सर्वसामान्य सायकलपटूलाही कार्बन सायकल घेणे शक्य आहे. अर्थात, तेवढी किंमत मोजून. कार्बन सायकल सर्वात हलक्या आणि सर्वात मजबूत, त्यामुळे किंमतही ७���-८० हजारांपासून सुरु होऊन दहा लाखापर्यंत. पण कार्बन सायकलचा तोटा म्हणजे, धातू हलका असल्याने जोराच्या दणक्याने, धक्क्याने त्याला प्ले येतो. खाबडखुबड रस्त्यांवर, आदळाआपट करत चालवायच्या या सायकली नव्हेत. त्यात काही पर्याय आहेत, पार्ट कार्बन, पार्ट अलॉय अशा सायकली थोड्या स्वस्त आहेत. त्या भारतीय रस्त्यांवर चांगल्या चालतात. अनेक वेळा फक्त फोर्क अल्युमिनियम किंवा कार्बनचा पण वापरुन त्यातल्या त्यात कॉस्ट सेव्हींग केलेली आढळते.\nयाखेरीज टायटॅनियमच्याही सायकली असतात आणि त्या अतीमहाग असतात. पण सध्या बांबू सायकली हा एक नविन प्रकार आला आहे.\nआणि अभिमान बाळगावा असेच आहे. कॅ शशीशेखर पाठक या भारतीयाने 'बांबूची' हा ब्रँड तयार केला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थात बांबूची सायकल सहसा दुकानात बघायला मिळणार नाहीत, त्यासाठी अॉर्डर नोंदवावी लागते. आणि त्या तशा थोड्या महागही आहेत. पण एक वेगळा प्रयत्न म्हणून त्यांचे कौतुक करावे तितके थोडे.\nइथे त्याबद्दल माहीती वाचता येईल.\nसायकलचा किंमत ठरवणारा दुसरा एलिमेंट आहे तो म्हणजे गियर्स.\nसायकलींग इज ऑल अबाऊट गियर्स.\nमल्टी गियर सायकलीमध्ये शिफ्टर, फ्रंट डिल्युलर, चेन, रिअर डिल्युलर, स्प्रॉकेट, कॅसेटट किंवा फ्रिव्हिल आणि या सगळ्याचा एक ग्रुपसेट असतो त्यावर किंमत बरीच अवलंबून असते.\nअगदी बेसिक टर्नी या ग्रुपसेटपासून ते अत्यंत महागड्या ड्युरा-एस पर्यंत जो ग्रुपसेट असेल त्याप्रमाणे सायकलची किंमत कमी-जास्त होते. असेही हायब्रीड हा कन्सेप्ट तसा नविन असल्याने हायब्रीडची अशी वेगळी क्रमवारी नाही, त्यामुळे एमटीबी आणि रोड बाईक्सचेच ग्रुपसेट हायब्रीडला बसवले जातात.\nशिमोनो हे एक अग्रेसर कंपनी आणि बहुतांश सायकलीचे ग्रुपसेट शिमोनोचेच असतात.\nत्यांचे एमटीबीची क्रमवारी टर्नी शिमानो टर्नी, अल्टूस, एसेरा आणि अलिवियो\nअलिव्हियो बसवलेल्या सायकली या किमान ३०-३५ हजारांच्या पुढे असतात. त्याही पुढे आता मेरीडाने रोडबाईक्सचा क्लारिस पण हायब्रीडमध्ये उतरवला आहे. पण त्यापुढचे ग्रुपसेट फक्त रोडबाईक्समध्ये आहेत. ज्यात क्लारिस - सोरा - टिएग्रा - १०५ - अल्टेग्रा - अल्टेग्रा डी२, ड्युरा एस अशी चढती भाजणी आहे.\nआणि याच्या किंमती पाहिल्यात डोळे फिरतील. टर्नीचा फक्त डिल्युरल हा १,१००-१२०० ला मिळतो तोच ड्युरा ए�� डी२ चा ५८,००० हजारला, म्हणजे तुम्हाला एकंदरीत याची रेंज लक्षात येईल.\nअर्थात, कॉस्ट सेव्हिंग मध्ये यातही कंपन्या आपल्याला विविध पर्याय उपलब्ध करून देतात. उदा. पूर्ण ग्रुपसेट एकाच प्रकारच देण्यापेक्षा रिअर डिल्युलर असेरा आणि फ्रंट टर्नी वगैरे अशी सायकल पूर्ण असेरा ग्रुपसेटपेक्षा बरीच स्वस्त पडते. आणि हीच थीम अनेक सायकल्सला आहे.\nतर आता इथे प्रश्न पडतो, इतक्या खोलात जायचे आपल्याला कारण काय आहे, तर उत्तर असे हे व्यक्तीसापेक्ष आहे. वरती मी मोबाईलचे उदाहरण दिले त्याचप्रमाणे काही मोबाईल ग्राहक फक्त चांगला हँडसेट आणि बेसिक फिचर्सवर खुष असतात, काहींना उत्तम दर्जाचा कॅमेरा हवा असतो, काहींना दणदणीत रॅम किंवा दणदणीत बॅटरी बॅकअप हवा असतो. हे झाले प्राथमिक.\nमग जास्त तपशीलवार जाणारे कुठले अँड्राईड व्हर्जन आहे, स्नॅपड्रॅगन कुठला आहे, कॅमेराची लेन्स कुठली आहे हे बघून त्यानुसार मोबाईल ठरवतात.\nग्रुपसेटची तुलना ही अँड्रॉईड व्हर्जनशी करा म्हणजे तुमचा गोंधळ कमी होईल. अजूनही जेलीबीन किंवा किटकॅटवर चालणारे फोन बाजारात आहेत, आणि पर्क बाजारात येत आहे. तुमच्या खिशाला कुठला अँड्रॉईड परवडतो यावर सगळा खेळ आहे.\nअॅडव्हान्स्ड अँड्राईड हा मोबाईलचा वापर जास्त सुलभ करतो, जास्त इफेक्टिव्ह करतो तसेच चांगला ग्रुपसेट हा जास्त चालतो, सायकलिंगचा आनंद जास्त मिळवून देतो, पण म्हणून आधीचे ग्रुपसेट खराब नसतात. तुमचा वापर, तुमची गरज, आणि तुमचे बजेट या सर्वाचा सारासार विचार करून मगच ठरवा.\nसायकलला किती गियर्स असावेत यावरही अनेक गैरसमज आहेत. लोकांना असे वाटते की जास्त गियर्स म्हणजे जास्त जोरात जाणार, तर हे अर्धसत्य आहे. सायकलचा वेग गियर्स किती यापेक्षा तुमच्या पायात जोर किती यावर जास्त ठरतो.\nमग हे २१ गियर्स, २४ गियर्स आणि अजून काय काय याला का महत्व दिले जाते. तर यात एक फॅक्टर कुणीच आपल्याला सांगत नाही आणि परदेशात त्यावर अती रिसर्च करण्यात आला आहे तो म्हणजे केडन्स. एका मिनिटात तुम्ही कितीवेळा पॅडल मारता, फार दम न लागू देता, पायाच्या स्नायूंवर जास्त ताण न येऊ देता किती वेग गाठू शकता यावर सगळे गणित असते.\nआपली साधी जुनी सायकल आठवा, चढावर जाताना पॅडलवर अक्षरश उभे राहील्यावर कशीतरी पुढे जायची. पण मल्टिगियर सायकलचा फायदा हाच की सपाट रस्त्यावर मिनिटाला ५० पॅडल मारत अस��ल तर चढ आल्यावर गियर खाली उतरवून ५० पॅडल मारणे शक्य होते.\nपूर्ण सायकलींगमध्ये एका रेंजमध्ये केडन्स ठेवणे याला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि स्मूथ शिफ्टर्स, २१, २४ गियर्स आपल्याला हा केडन्स ठेवायला मदत करतात. केडन्स हा रेससाठी तर अत्यावश्यकच आहे, पण सर्वसामान्य सायकलपटूलाही तो जास्त चांगल्या पद्धतीने सायकल चालवण्यासाठी आवश्यक आहे.\nगियर्स आणि कॅडेन्सचा योग्य ताळमेळ साधला तर व्यवस्थित सायकल पळते, अन्यथा गरागरा पॅडल मारतोय आणि सायकल मंदगतीने चाललीये असा प्रकार किंवा जीव खाऊन, ताकदीने दात ओठ चावत पॅडल मारावे लागतायत असाही प्रकार टाळता येतो.\nजितके जास्त गियर्स तितके ग्रॅडीएन्टचे चढउतार तुम्हाला ताळमेळ साधायला मदत होते. पण म्हणून २१ गियर्सची खराब आणि २४ गियर्सची भारी असे काही नाही. तुम्हाला २१ गियर्सवर शेवटचा ३x७ वर सायकल पळवता येत नसेल तर २४ गियर्सची घेऊन ३x८ वर जाताच न येणे म्हणजे पैशाचा अपव्ययच.\nत्यापेक्षा गियर्सच्या दातेरी चक्राला किती दात आहेत यावर तुम्हाला चढ चढणे किती सोपे जाणार हे ठरते. हे बरेच तांत्रिक आहे, पण थोडक्यात सांगतो. मल्टीगियरमध्ये दातेरी च्रकांची संख्या आणि त्याचे दात हे ठरलेले असतात. अनेकदा ११-२८ असे सायकलच्या स्पेसिफिकेशन मध्ये लिहिले असते. तर याचा अर्थ सर्वात लहान चकतीला ११ दात आहेत तर सर्वात मोठ्या चकतीला २८. तर यापेक्षा ज्या सायकलला ११-३२ असेल ती चढावर जास्त सुलभपणे चढवयाला मदत होणार..\nफ्रंटलाही तोच प्रकार ४८x३६x२६ असे अनेकदा असते (तीनच चक्रे असल्याने) आणि रोडबाईकला तर दोनच असतात त्यामुळे ५०x२४ असा रेशो असतो.\nयाखेरीज चेनची क्वालिटी, चेनचा स्पीड, ब्रेक रिम ब्रेक्स का डिस्क ब्रेक्स, ब्रेक लिव्हर्स, पॅडल क्लिपलेस का साधे, हँडलबार, स्टेम, सीटपोस्ट असे हजार प्रकार सायकलची किंमत ठरवतात.\nयामुळे तुम्हाला चांगली हलकी, मजबूत आणि टिकावू सायकल हवी असेल, गियर्स स्मूथ हवेत तर तितके पैसे मोजावे लागणार आणि आजकाल लोक मोजतातही.\nखरेतर याच भागात दहा हजाराच्या आतल्या, १० ते १५ हजारापर्यंतच्या सायकली, १५ ते २० आणि २०-२५ अशा प्रकारच्या सायकलींची नावे देऊन त्यांची माहीती देणार होतो. पण तांत्रिक माहीती देता देता खूपच मोठा झाला भाग. त्यामुळे आता सायकलबदद्ल पुढच्या भागात माहीती देतो.\nमोबाईल आणि सायकल ही तुलना\nमाझ्याकडे ट��रेक ची ४३००डी\nमाझ्याकडे ट्रेक ची ४३००डी होती. वट्टं ३५००० मोजलेते... पण वर्थ द मनी... नंतर ३ वर्षांनी २७हजार ला सेकंडहॅण्ड विकून टाकली. इम्पोर्टेड सायकलींना रिसेल वॅल्यू सुद्धा दमदार असते. त्यामुळे नाही जमलं तर ५-७ हजार कमी घेऊन सायकल विकता येते. सायकलवेडे खूप आहेत. रिसेलला अजिबात त्रास होत नाही.\nमला वाटत फायरफॉक्स अॅलॉय सायकली पंधरा हजारापर्यंत उपलब्ध आहेत. माझ्या मते किती सायकलींग करायची आहे आणि करु शकतो यावर कुठली सायकल घ्यावी हे अवलंबून आहे. २० किमीच्या आत बिना गियरची चालेल, २० ते ५० बऱ्यापैकी हायब्रीड, यापेक्षा पुढे मात्र गियर्स, फ्रेम, ब्रेक (हल्ली डिस्क ब्रेक) या साऱ्या तांत्रिक बाबी महत्वाच्या आहेत. त्यासाठी लेखातील माहीती खूपच उपयोगाची आहे.\nजितक्या किंमतीचा तुमचा सध्याचा मोबाईल असेल तेवढ्या किंमतीची सायकल . >> हे फार आवडलं \nमोबाईल आणि सायकल यांची तुलना\nमोबाईल आणि सायकल यांची तुलना आणि जितक्या किंमतीचा तुमचा सध्याचा मोबाईल असेल निदान तेवढ्या किंमतीची सायकल . हे आवडलंच\nसायकलचा लाईफ स्पॅन आणि त्याच कालावधीमधे घेतलेल्या मोबाईलची संख्या देखिल विचारात घ्यायला हवी असेही सुचवतो.\nइम्पोर्टेड सायकलींना रिसेल वॅल्यू सुद्धा दमदार असते. त्यामुळे नाही जमलं तर ५-७ हजार कमी घेऊन सायकल विकता येते. सायकलवेडे खूप आहेत. रिसेलला अजिबात त्रास होत नाही.\nहोय, नाना हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे तर मी कित्येकांना सल्ला दिलाय, की डायरेक्ट नविन घेण्यापेक्षा आधी सेकंडमध्ये चांगली मिळतीये का बघा. कधी कधी मस्त सायकल कमी किंमतीत मिळून जाते.\nमाझ्या मते किती सायकलींग करायची आहे आणि करु शकतो यावर कुठली सायकल घ्यावी हे अवलंबून आहे.\nखरे तर हा देखील अगदी नियम नाही, मी पुढच्या भागात लिहीणार आहे याबद्दल.\nहो, मोबाईलच्या निम्म्याने जरी लोकांनी खर्च सायकलवर केला तरी भरपूर होणार आहे.\nजर अजून कोणाला शंका नसतील तर पुढचा भाग टाकतो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/politicts/", "date_download": "2020-09-27T07:09:32Z", "digest": "sha1:NGMTGOEBB6P5C3YQ4AL6J6HQUGHTLRBM", "length": 20829, "nlines": 190, "source_domain": "livetrends.news", "title": "राजकीय Archives - Live Trends News", "raw_content": "\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nसामनातील मुलाखतीसाठी राऊत-फडणवीस यांची भेट \nड्रग घेणाऱ्यांचे चित्रीकरण बंद पाडेल : आठवले यांचा इशारा\nमुंबई - जे चित्रपट कलावंत अंमली पदार्थ सेवन करतात,अशा कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम देऊ नये अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिला आहे. याबाबत रामदास…\nसरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पडल्यानंतर पुढे काय ते बघू \nमुंबई – शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर 'हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पडल्यानंतर पुढे काय ते बघू' असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळे नवीन राजकीय समीकरणाची …\nफडणवीस व राऊत यांची भेट\n विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत भेट घेल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूंकप येणार असल्याच्या चर्चला उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थौऱ्याबाबत…\nभाजपने एकनाथराव खडसे यांची राष्ट्रीय कार्यकारणीतील संधी डावलली\n भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली.यात महाराष्ट्रातील पंकजा मुंडे व विनोद तावडे सचिव पदी नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र,…\nमराठा विचार मंथन बैठकीचे दोन्ही राजेंनी स्वीकारले निमंत्रण\n शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज थेट साताऱ्यात जाऊन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ३ ऑक्टोबरला पुण्यात होणाऱ्या मराठा विचार मंथन बैठकीचे निमंत्रण दिले. विनायक मेटे यांच्यासोबत…\nभाजपा राष्ट्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडेंचा समावेश\n भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. त्यांना त्यांच्या पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास ८ महिन्य���ंनी भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा जाहीर केली असून…\nबिहारची निवडणूक विकास व कायदा सुव्यवस्था यावर लढली जावी\n शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. अशी अपेक्षा व्यक्त करत जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा खोचक…\nगतीमंद प्रशासनाचा कळस : नाथाभाऊंनी विचारलेल्या प्रश्नाला १० वर्षांनी उत्तर \nजितेंद्र कोतवाल\t Sep 26, 2020\n प्रशासन हे गतीमंद असल्याचा अनेकदा आरोप करण्यात येतो. याची प्रचिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना आली आहे. नाथाभाऊंनी एप्रिल २०१० साली विचारलेल्या कपात सूचनेबाबतच्या प्रश्नाचे त्यांना तब्बल १० वर्षांनी उत्तर मिळाले…\nशरद पवारांचा कृषी विधेयकांना अप्रत्यक्ष पाठिंबा\nजितेंद्र कोतवाल\t Sep 26, 2020\n महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कृषी विधेयकावर घेतलेल्या भूमिकेवरून विरोधकांनी डिवचलं आहे. 'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है...' असा दावा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला…\nपंडित दीनदयाल उपाध्य यांच्या जयंतीनिमित्त कोरोना योद्धयांचा सत्कार\n कोरोना व डेंग्यू यांच्या संसर्ग होऊ नये याकरता पंडित दीनदयाल उपाध्य यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी नगर परिसरात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी स्वखर्चाने औषध फवारणी करून कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाल…\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहू नयेत- शिवसेना\n देशातील कामगार व शेतकरी अशा कोंडीत फसले आहेत की, त्यांना जगणे कठीण झाले आहे. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला आज शिवसेनेने दिला आहे.\nआता मार्ग बदलणे हाच पर्याय ( राजकीय भाष्य )\nखडसे यांची आजची अवस्था आणि त्यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता याबाबत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी केलेले हे भाष्य खास आपल्यासाठी सादर करत आहोत.\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच – मुख्यमंत्री\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असून यासाठी तज्ज्ञ वकिलांकडे ही कामगिरी सोपवली असल्याचे प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एपीएमसी मधील माथा���ी भवनमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या…\nजादा आकारणाऱ्या रुग्णालयांना अजित पवारांचा इशारा\nपुणे - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी दर शासनाकडून जाहीर करण्यात आले असून कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचाही काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करण्यात…\nट्रम्प यांची निवडणुकीचा निकाल मान्य करण्याची तयारी\nजितेंद्र कोतवाल\t Sep 25, 2020\n राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यास व्हाइट हाउस सोडणार नसल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. आता ट्रम्प यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे.…\nचीनच्या शिनजियांग प्रातांत हजारो मशिदी पाडल्या\nजितेंद्र कोतवाल\t Sep 25, 2020\n चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिमांना अन्यायी वागणूक दिली जात आहे. त्यांचा आवाज दडपून टाकण्याची कारस्थाने रचली जात आहेत. शिनजियांग प्रातांत आतापर्यंत हजारो मशिदी पाडण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियन थिंक…\nकांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात चाळीसगावात शिवसेनेचे तहसीलसमोर आंदोलन (व्हिडीओ)\nजितेंद्र कोतवाल\t Sep 25, 2020\n केंद्रसरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी मागे घ्यावी अशी मागणी करत आज चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात…\nआता पोलिसांमध्येच पक्ष आले तर या देशाचे काय होईल : ना. पाटील यांचा सवाल\n आधी गावात, खेड्यात वा वाड्यांमध्ये पक्ष होते. आता पोलिसांमध्येच पक्ष आले तर या देशाचे काय होणार असा सवाल करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.\n‘भारत बंद’ मध्ये कोणतेही तथ्य नाही — राम शिंदे\nजितेंद्र कोतवाल\t Sep 25, 2020\n प्रलंबित कृषी विधयक मोदी सरकारने पारित केले व देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्याविरोधात 'भारत बंद' चा नारा जे देत आहेत, तेच शेतकरी विरोधी आहेत हे सिद्ध करतायत,' असा घणाघात माजी मंत्री प्रा. राम…\nपुरनाड फाट्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन\n केंद्र सरकारने केळी उत्पादकांना दर हेक्टरी अडीच लाख रूपयांची मदत जाहीर करावी यासह ��न्य मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तालुक्यातील पुरनाड फाटा येथे आंदोलन केले. मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी युवक…\n१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latest-updatesmodi-will-meet-farmers-of-sugarcane-today/", "date_download": "2020-09-27T07:50:29Z", "digest": "sha1:3IGWJWVPJ2VYID7CHMU7HHKC4GUZK4WB", "length": 5445, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्यांना आज भेटणार", "raw_content": "\nरावसाहेब दानवेंनी केला ‘त्या’ भेटीचा खुलासा, म्हणाले…\nसुजय विखेंच्या प्रयत्नांना यश; अळकुटी ते राळेगण रस्त्यासाठी १६ कोटी मंजूर\nमराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा – उदयनराजे\nनगरकरांसाठी शरद पवारांनी पाठविले रेमडीसीवीर इंजेक्शन\nअहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १४ मृत्यूसह ७५६ नवे बाधित\nकोरोना काळात सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे- अण्णा हजारे\nअखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्यांना आज भेटणार\nटीम महाराष्ट्र देशा- ऊस-साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार आहेत. ऊस क्षेत्रासाठी केंद्र सरकारने उचलेली पाऊले आणि उपक्रम याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.\nऊस-साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून जे उपाय योजण्यात आले आहेत, त्याची माहिती यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांना देणार आहेत.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पंजाबसह अन्य ऊस उत्पादक राज्यातील दीडशे शेतकऱ्यांशी पंतप्��धान त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेटतील.\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार\nतोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक\nऊसाच्या अंतिम दरासाठी बुधवारी मुंबईत महत्वपूर्ण बैठक\nरावसाहेब दानवेंनी केला ‘त्या’ भेटीचा खुलासा, म्हणाले…\nसुजय विखेंच्या प्रयत्नांना यश; अळकुटी ते राळेगण रस्त्यासाठी १६ कोटी मंजूर\nमराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा – उदयनराजे\nरावसाहेब दानवेंनी केला ‘त्या’ भेटीचा खुलासा, म्हणाले…\nसुजय विखेंच्या प्रयत्नांना यश; अळकुटी ते राळेगण रस्त्यासाठी १६ कोटी मंजूर\nमराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा – उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/marathi-news-channel/", "date_download": "2020-09-27T08:28:18Z", "digest": "sha1:HCN7Z7IAMP44EAAXTUWWDQTVU7WFFYNI", "length": 9676, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "Marathi news channel Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे अधिकारी , मोबाईल फोन जप्त\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nकुठल्याही परिस्थितीत 25 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन होणार, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा आता लवकरच सुटणार आहे. येत्या 25 तारखेला राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल असे सूचक विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला…\nमराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बंदुकीचा धाक दाखवत लुटले\nनवी मुंबई -पोलिसनामा ऑनलाईनपुण्यातील स्वारगेट येथून खाजगी प्रवाशी कारने खारघरला जाणाऱ्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकार, अँकरला कारमधील चौघा लुटारुंनी बंदुकीचा धाक दाखवत लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\n ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nकेसाच्या समस्यांनी त्रस्त आहात \nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\nआजच मुलीच्या नावाने उघडा ‘हे’ अकाऊंट, 21 व्या…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते…\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर…\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजच मुलीच्या नावाने उघडा ‘हे’ अकाऊंट, 21 व्या वर्षी खात्यामध्ये…\nPune : कॉलेज खरेदी करण्यासाठी 10 कोटीचं कर्ज मिळवून देण्याच्या…\nगंगेमध्ये सापडला दक्षिण अमेरिकेतील मासा, वैज्ञानिकांना वाटतेय…\nIPL 2020 : सलग दुसरा पराभव झाल्यानं भडकला MS धोनी, सांगितलं पराभवाचं…\nGoogle आणि Apple अॅप स्टोरवरून हटवले 7 धोकादायक अॅप्स, तुम्ही…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nBSNL कडून 4 नवीन ब्रॉडबॅन्ड प्लॅन लॉन्च, 300 Mbps च्या स्पीडनं मिळणार डाटा\nIPL 2020 : सुनील गावस्करांच्या समर्थनार्थ पुढं आला इरफान पठाण, काही न बोलता अनुष्का शर्मावर साधला ‘निशाणा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/10/swachha-bharat-abhiyan.html", "date_download": "2020-09-27T07:06:17Z", "digest": "sha1:OJTSXZ226XIYP7HNLM5DIUKPN4KAFXZA", "length": 14315, "nlines": 79, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "`स्वच्छ भारता`साठी स्वच्छतादूत रस्त्यावर - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI `स्वच्छ भारता`साठी स्वच्छतादूत रस्त्यावर\n`स्वच्छ भारता`साठी स्वच्छतादूत रस्त्यावर\nमुंबई - महात्मा गांधी यांची १५० वी जयंती मुंबईसह देशभरात आणि परदेशातही साजरी होत असताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अवघा सोशल मीडिया महात्मा गांधीमय झाला होता. गांधीजींच्या विचारांची व शिकवणुकीची उजळणी केली जात होती. स्वच्छता हा गांधीजयंतीनिमित्तचा मुख्य कार्यक्रम झाला होता. मुंबईत स्वच्छतेबाबतचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 पासून `स्वच्छ भारत`चा संदेश घराघरात पोहोचवायला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 जानेवारी 2015 पासून स्वच्छ भारत संकल्पनेतील स्वच्छ महाराष्ट्र योजना राज्यभर पसरवली. मुंबई महापालिकेनेही स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ भारत योजनेला चांगलेच सहकार्य केले. तेव्हापासून स्वच्छ भारत हे अभियनच झाले आणि सर्व नागरिकांनी त्याचे कटाक्षाने पालन करण्यास सुरुवात केली.\nसध्या नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र देवीचा (लक्ष्मीचा) जागर सुरू आहे. हात फिरे (स्वच्छता) तेथे लक्ष्मी वसे अशी म्हण आहे. तसेच स्वच्छता हेच देवाचे दुसरे घर असे मनावर बिंबवले जाते. त्याचा जनमानसावर चांगला परिणाम होत असून स्वच्छता हे अभियान झाले आहे. त्याचेच प्रतिबिंब बुधवारी (2 ऑक्टोबर) गांधी जयंतीच्या कार्यक्रमात उमटले.\nदेशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. यासाठी प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रमही राबवण्यात आले. यात कॉलेज, सामाजिक संघटना, प्लास्टिकमुक्तीसाठी काम करणाऱ्या संघटना यांचा सहभाग होता.\nनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंस्वकांनी मुंबईभर स्वच्छता मोहीम राबवली. विशेषकरून रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ राखण्याला विशेष महत्त्व दिले. रेल्वेच्या स्वच्छता पंधरवड्यात तब्बल १० लाखांहून अधिक स्वच्छता दूतांनी सहभाग घेतला होता. या पंधरवड्यात पश्चिम रेल्वेवरील एकूण १०९.३८ टन प्लास्टिक कचरा उचलण्यात आला होता. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे मंत्रालयाने शून्य प्लास्टिक वापरण्याचा निर्णय घेत याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व रेल्वे स्थानकांना दिले. रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. त्याच्या परिणामी बुधवारी सर्व स्टेशनच्या परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेव��� स्वच्छता मोहीम राबवताना दिसत होते.\nस्वच्छतेच्या जनजागृतीची 'लोकल' -\nस्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता विषयाचे संदेश चित्रीत करण्यात आलेल्या लोकल सीएसएमटी-ठाणे आणि सीएसएमटी-वाशी स्थानकादरम्यान चालवण्यात आल्या. महात्मा गांधी यांचे चित्रप्रतिमा रेखाटलेले रेल्वे इंजिन मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसला जोडण्यात आले.\nनिरामयचा स्वच्छता संदेश -\nनिरामय हेल्थ फाऊंडेशन आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुलुंड यांच्या वतीने दादर सेंट्रल रेल्वे स्टेशन येथे पोषण आणि सामाजिक स्वच्छता या विषयावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये पथनाट्य, रॅली आणि इतर कार्यक्रम सादर करण्यात आले. निरामय हेल्थ फाऊंडेशन माता व बाल संगोपन यासंबंधी विविध उपक्रम मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या १८ वर्षांपासून राबवते. जनजागृती आणि पालकांचे प्रशिक्षण याद्वारे आपण लहान मुलांच्या कुपोषणावर मात करू शकतो, असे मत निरामय संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. क्षमा निकम यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी निरामय संस्थेचे स्वप्नील विचारे, दीप्ती गुळवे आणि सह कर्मचारी तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या स्वाती ठोंबरे आणि त्यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.\nवर्सोवा बीच स्वच्छता मोहीम -\nमहात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्सेवा बीच स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.या मोहिमेत सीआरपीएफ जवानांसोबत मुंबईतील विविध संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी तीन तास वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम राबविली.\nमहापालिकेतर्फे प्लास्टिकविरोधात मोहीम -\nमहापालिकेच्या सर्व विभागात प्लास्टिक बंदीबाबत प्रबोधन करणे, त्या अनुषंगाने शपथ घेणे, स्वच्छता मोहीम असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.\nखार रेल्वे ब्रिज सेक्शन येथील, गोळीबार रोड येथील फेरीवाल्यांनी आम्ही प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही अशी शपथ घेतली. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मुंबई महापालिकेने वर्सोवा, जुहू आणि गिरगगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली. त्यामध्ये 10 हजार नागरिकांनी भाग घेतला.\nखासगी 50 शाळा आणि महापालिकेच्या 80 शाळांमधून विद्यार्थी आणि शिक्षकांनी रॅली काढून प्लास्टिकविरोधात जनजागृती केली. तर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रहिवासी वसाहती आणि बाजारात फिरू��� प्लास्टिक जमा केले. सहायक आयुक्तांनी तर जनजागृतीसाठी 40 सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. कालिना येथे तर मुंबई विद्यापीठाच्या 500 विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत प्रबोधन केले.\n* 55 ठिकाणाी स्वच्छतेचे कार्यक्रम साद करण्यात आले.\n* 200 हून अधिक ठिकाणी रहिवाशांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली.\n* सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वच्छता अभियांनात सहभाग नोंदविला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/egypt-well-ghonim-ani-social-media-ne-ghandavleli-kranti-by-dhananjay-bijle", "date_download": "2020-09-27T06:17:46Z", "digest": "sha1:3GSMWY7BPIUOBPY32PN6LAXQX6E2636J", "length": 4045, "nlines": 86, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Egypt Well Ghonim ani Social Media ne Ghandavleli Kranti by Dhananjay Egypt Well Ghonim ani Social Media ne Ghandavleli Kranti by Dhananjay – Half Price Books India", "raw_content": "\nइजिप्तमधली हुकूमशाही राजवट उलथून टाकण्याच्या चळवळीची प्रेरणा असणाऱ्या वेल घोनिम या तरुणाची ही कहाणी आहे. गुगलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या वेल घोनिमनं आपलं निवांत आयुष्य, भरभक्कम पगार यांची फिकीर न करता स्वत:चं आयुष्य देशवासीयांच्या हितासाठी पणाला लावलं. विशेष म्हणजे हे सारं करताना त्याच्या मनात कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत, राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती. हे सारं त्यानं केलं ते फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाची ताकद किती जबरदस्त आहे, याची चुणूक इजिप्तमधल्या लक्षावधी तरुणांनी उभ्या जगाला दाखवून दिली. राष्ट्रप्रेमाचं, लोकशाहीचं आणि जनहिताचं स्फुलिंग त्यांच्या मनात जागवलं ते वेल घोनिम यानं सोशल मीडियाची ताकद किती जबरदस्त आहे, याची चुणूक इजिप्तमधल्या लक्षावधी तरुणांनी उभ्या जगाला दाखवून दिली. राष्ट्रप्रेमाचं, लोकशाहीचं आणि जनहिताचं स्फुलिंग त्यांच्या मनात जागवलं ते वेल घोनिम यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या देशाची राजवट नेस्तनाबूत होऊ शकते, हे इजिप्तमध्ये सिद्ध झालं. आधी जाहीर करून यशस्वी झालेली ही जगाच्या इतिहासातली पहिलीची क्रांती सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या देशाची राजवट नेस्तनाबूत होऊ शकते, हे इजिप्तमध्ये सिद्ध झालं. आधी जाहीर करून यशस्वी झालेली ही जगाच्या इतिहासातली पहिलीची क्रांती या क्रांतीची आणि तिच्या प्रेरणेची कहाणी - इजिप्त... वेल घोनिम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1760002", "date_download": "2020-09-27T07:43:55Z", "digest": "sha1:M2YNB7KILORCCFY4B6JL5HVSOPF4YEXK", "length": 5925, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:५४, ३० मार्च २०२० ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , ५ महिन्यांपूर्वी\n१७:११, २ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n०४:५४, ३० मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nव्हिएतनाम एयर लाइन्स ही कंपनी ”व्हिएतनाम सिविल एव्हीयशन” या नावाने उत्तर व्हिएतनामचे सरकारने डीक्री क्रं. 666/TTg वर सही केल्यानंतर सन १९५६ मध्ये राष्ट्रीयिकरण झालेल्या गिया लाम विमानतळाला अनुसरून स्थापीली होती. ही विमान कंपनी सरकारी सुरक्षा धोरणाचे अनुशंघाने सोविएत रशिया आणि चायनाचे सहकार्याने एयर फोर्सचे मदतीसाठी स्थापीली होती. सुरवातीला लीसुनोव Li - 2s प्रकारची दोन विमाने सेवेत होती. अमेरिकन भाडेतत्वावर घेतल्या जाणार्या विमानावर तसेच तंत्रज्ञान व साधनसामुग्रीवर बंधन होते. त्यामुळे त्यांची जागा दोन ट्ल्युशिन TL-14 आणि तीन एरो A-45s प्रकारच्या विमानांनी घेतली. सन १९५४ ते १९७५ या काळात झालेल्या व्हिएतनाम मधील युद्धाचा अडथळा होऊन या विमान कंपनीचे विकासावर आणि वाढीवर गंभीर परीणाम झाला. या युद्धानंतर सन १९७६ मध्ये यांचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बीजिंग पर्यन्त झाले. त्यावर्षी ही एयर लाइन जनरल डिपार्टमेंट ऑफ सिविल एविएशन व्हिएतनाम या नावाने ओळखली जात होती.{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/67q09NcCN |शीर्षक= व्हिएतनाम एयरलाइन्सच्या सेवेबद्दल |प्रकाशक=वेबसाइटशन.ऑर्ग |दिनांक=२१ मे २०१२ | प्राप्त दिनांक=}} आणि त्यांची १००% विमान सेवा चालू होती. त्यांनी २१००० प्रवाशांना विंमान सेवा दिली तसेच ३००० टन (६६००००० lb ) मालवाहतुक केली ती आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील तिसरा हिस्सा विमान सेवा होती. सन १९७८ मध्ये बँकॉकबॅंकॉक साठी विमान सेवा देऊन विमान सेवेत भर केली. सन १९८० चे शेवटी आणि १९९० चे सुरवातीस हाँगहॉंग काँगकॉंग, कौलालूंपूर, मनीला आणि सिंगापूर यासाठी विमान सेवा देऊन कंपनीने संपर्क (नेटवर्क) वाढविला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/8/12/the-brothers-took-an-oath-to-protect-the-thirdgender.html", "date_download": "2020-09-27T08:01:38Z", "digest": "sha1:VBVALO7SMZGSBVO55KWDFXG5XNC7LO6K", "length": 9733, "nlines": 16, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " शपथ घेतली भावांनी तृतीयपथीयांच्या रक्षणाची... - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "शपथ घेतली भावांनी तृतीयपथीयांच्या रक्षणाची...\n- समाजभानातून मिळाले आयुष्यभरासाठी भाऊ\n- नागपुरात साजरा झाले आगळेवेगळे रक्षाबंधन\nतृतीयपंथी असले तरी ते आपल्यासारखेच हाडामासाचे आहेत. त्यांचेही रक्त लाल आहे. त्यांनाही मन, भावना आणि इच्छा आहेत. मात्र, त्यांच्या बहुतांश इच्छा जागच्या जागीच राहतात नव्हे दबल्या जातात. त्यांनाही स्त्री-पुरुषांसारखे जगण्याची इच्छा आहे. ते परग्रहवासी नाहीत. माणसाप्रमाणेच आहेत. परंतु त्यांना स्वीकारण्याबाबत समाजमनात आजही संभ्रमावस्था आहे. अशा स्थितीत एका भावाने त्यांच्याकडून मनगटावर रेशिमधागा बांधून घेत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मुंजे सभागृह येथे नुकताच पार पडला.\nराखी बांधली हातावर रीत जगाची... शपथ घेतली भावाने तिच्या रक्षणाची... तृतीयपंथीयांकडून राखी बांधून घेत त्यांच्याविषयी समाजात बंधुभावाचा संदेश दिला गेला. हे केवळ बंधन नाही, प्रेमाचे प्रतीक आहे. बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना. रक्षणकर्ता भाऊ माझे बंधन पाळणार... मायेचा हात बहीण भावाच्या पाठीवरून फिरवणार... असाच काहीसा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला.\nसामाजिक कार्यक्रम नेहमीच होताना आपण पाहिले आहे. अशा कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार असतो. त्यामुळे आपणही रक्षा बंधनाचा कार्यक्रम घ्यावा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश पोहोचविण्याची कल्पना डोक्यात आली. लगेच संस्थेच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. परिसरातील बहीण-भावांना एकत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी केल्याचे संस्थेच्या अध्यक्ष राणी ढवळे सांगतात. कुठल्याही प्रकारची शंका मनात न बाळगता एका शब्दावर बहीण-भाऊ कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. श्रद्धा जोशी, डॉ. जयश्री बारई आणि किन्नर विकास बहुउद्���ेशीय सामाजिक संस्था यांनी एक आगळेवेगळे रक्षाबंधन पार पडले. भारतीय संस्कृतीत एक बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी, गंध-अक्षता लावण्यासाठी ओवाळण्याचा जो विधी करते अगदी त्याचप्रमाणे तृतीयपंथी बहिणी नटून आल्या होत्या. भावांची गर्दी पाहून त्या अगदीच भावूक झाल्या अन् त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या आनंदाच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.\nपोलिस ठाण्यात तर नेहमीच अशा प्रकारचा उपक्रम केला जातो. मात्र, तृतीयपंथीयांकडून भावाला राखी बांधण्याचा सार्वजनिक कार्यक्रम पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आणि किन्नर विकास महामंडळाच्या सदस्या राणी ढवळे, राशी कोचे, पूजा वर्मा, माही वर्मा, रोशनी वर्मा, सानिया ढवळे, पूर्वी वर्मा आदी तृतीयपंथींनी भावांना राखी बांधली. समाजाने त्यांना समानतेची वागणूक द्यावी, अशी किमान अपेक्षा तृतीयपंथीयांनी व्यक्त केली.\nयावेळी सौमित्र तिजारे, विशाल बोराडे, आशुतोष प्रभावळकर, पराग जोशी, रमेश पसारी, नरेंद्र सतिजा, रवींद्र बोकारे, मयुरेश गोखले, अनिरुद्ध जोशी, विजू चांदे, समीर कोतवालीवाले या सर्व भावांचे आणि त्यांच्यासोबत प्रभावळकर, प्रीती केकतपुरे, स्वरा करंजगावकर यांचे सहकार्य लाभले\nतृतीयपंथीयांसाठी काम करणाèया श्रद्धा जोशी म्हणतात, तृतीयपंथी मानवापासून वेगळे नाहीत. तेही आपल्याचसारखे आहेत, असा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. समाजाने आजही त्यांना स्वीकारलेले नाही. समाजात त्यांना योग्य स्थान मिळालेले नाही. त्यामुळेच समाजाच्या मुख्य प्रवाहात ते दिसत नाहीत. समाजाने त्यांना स्वीकारावे, त्यांना यथोचित मान द्यावा, एवढीच साधी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nत्यांना सोबत घेऊन चला\nत्यांची काहीच चूक नाही. तो तर निसर्गाचा दोष आहे. निसर्गाने आधीच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, आता समाजाने करू नये. त्यांना गरज आहे समाजाच्या सहकार्याची. त्यांना सोबत घेऊन चला, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक मयुरेश गोखले यांनी केले. त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि सहानुभूती नको. केवळ समाजाची साथ हवी, असेही ते म्हणाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/evento/charla-abierta-el-derecho-a-la-vivienda/", "date_download": "2020-09-27T07:10:59Z", "digest": "sha1:VRAJRNNXZLSTTP6IK6MJ3ZQSDVHGFX3G", "length": 9732, "nlines": 171, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "ओपन टॉक \"हाऊस राईट टू हाउसिंग\" - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आगामी कार्यक्रम » खुली चर्चा \"घर करण्याचा हक्क\"\nहा कार्यक्रम उत्तीर्ण झाला आहे.\nखुली चर्चा \"घर करण्याचा हक्क\"\n« शांतता आणि अहिंसेचा हायकिंग मार्ग\nखुली चर्चा \"घर करण्याचा हक्क\" »\n\"मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्रात\" तसेच \"आंतरराष्ट्रीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवर आंतरराष्ट्रीय करार\" मध्येही गृहनिर्माण हक्काला मूलभूत मानले गेले आहे.\nतथापि, आमची राज्यघटना त्याचे नियमन करते, सामाजिक आणि आर्थिक धोरणाच्या सुरूवातीस, एक्सएनयूएमएक्सच्या लेखामध्ये नमूद करून, इतर मूलभूत हक्कांसाठी स्थापित केलेल्या हमींपासून दूर राहते.\nया चर्चेमध्ये आम्ही सर्व लोकांचा नैसर्गिक हक्क म्हणून राहण्याचा हक्क, त्याच्या स्थापत्य परिमाण आणि नगरपालिका धोरण काय करू याबद्दल बोलू.\nसर्व नागरिकांसाठी खुला ...\nहा कार्यक्रमाचा विकास होताः\nअँटोनियो वझेक्झ - वकील\nप्लॅसिडो लिझानकोस - आर्किटेक्ट\nफ्रान्सिस्को डेनिस - नगरपालिका गृहनिर्माण सल्लागार\nयोसुमे रोड्रिग्ज नियामक म्हणून काम करतील\nआयोजित करा: असोसिएशन \"फोरम प्रोपोलिस\"\n+ Google कॅलेंडर+ आयकल निर्यात\n\"मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्रात\" तसेच \"आंतरराष्ट्रीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवर आंतरराष्ट्रीय करार\" मध्येही गृहनिर्माण हक्काला मूलभूत मानले गेले आहे.\nतथापि, आमची राज्यघटना त्याचे नियमन करते, सामाजिक आणि आर्थिक धोरणाच्या सुरूवातीस, एक्सएनयूएमएक्सच्या लेखामध्ये नमूद करून, इतर मूलभूत हक्कांसाठी स्थापित केलेल्या हमींपासून दूर राहते.\nया चर्चेमध्ये आम्ही सर्व लोकांचा नैसर्गिक हक्क म्हणून राहण्याचा हक्क, त्याच्या स्थापत्य परिमाण आणि नगरपालिका धोरण काय करू याबद्दल बोलू.\nसर्व नागरिकांसाठी खुला ...\nहा कार्यक्रमाचा विकास होताः\nअँटोनियो वझेक्झ - वकील\nप्लॅसिडो लिझानकोस - आर्किटेक्ट\nफ्रान्सिस्को डेनिस - नगरपालिका गृहनिर्माण सल्लागार\nयोसुमे रोड्रिग्ज नियामक म्हणून काम करतील\nआयोजित करा: असोसिएशन \"फोरम प्रोपोलिस\"\n+ Google कॅलेंडर+ आयकल निर्यात\n« शांतता आणि अहिंसेचा हायकिंग मार्ग\nखुली चर्चा \"घर करण्याचा हक्क\" »\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/abortion-pills-given-married-woman-through-meal-rahatani-346495", "date_download": "2020-09-27T05:51:09Z", "digest": "sha1:F6TLOETAVTIUOZ4QE2CKLE5JMJTYDNU7", "length": 12794, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "...अन् नवऱ्यानेच दिल्या बायकोला गर्भपाताच्या गोळ्या | eSakal", "raw_content": "\n...अन् नवऱ्यानेच दिल्या बायकोला गर्भपाताच्या गोळ्या\nगर्भपात करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या जेवणात पतीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा प्रकार रहाटणी येथे उघडकीस आला.\nपिंपरी : गर्भपात करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या जेवणात पतीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा प्रकार रहाटणी येथे उघडकीस आला. यासह माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपती शेखर रामदास वाघुले (वय 30, रा. हाय फिल्ड पार्क सोसायटी, अमृतवेल कॉलनी, रहाटणी, मूळ-वारूळवाडी, नारायणगाव), सासरा रामदास वाघुले व आशा वाघुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपींनी विवाहितेचा वेळावेळी मानसिक व शारीरिक छळ करीत माहेराहून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ व मारहाण केली.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nदरम्यान, विवाहिता गर्भवती असताना त्यांना माहित न होता त्यांचा गर्भपात करण्याच्या उद्देशाने पतीने त्यांच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या मिक्स करीत त्यांच्या मनाविरूद्ध गर्भपात केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकौटुंबिक तक्रारींत मोठी वाढ गेलेली बायको म्हणते आता सासरी नको\nसोलापूर : पती काम करत नाही, आर्थिक अडचणींमुळे सासरच्यांकडून त्रास, सासर तथा माहेरच्यांची लुडबूड, पती- पत्नीचे अनैतिक संबंध अशा कारणांमुळे कौटुंबिक...\nप्रेमविवाहानंतर वर्षभरातच पतीने चिरला पत्नीचा गळा\nआटपाडी (जि. सांगली) ः अवघ्या वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केल्यावर चारित्र्याचा संशयावरून पत्नीचा तीन परप्रांतीय साथीदारांसह निर्घृण खून...\nसभापती हजवानी यांचा ��ाजीनामा मागे; राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेशी सोयरीक\nदाभोळ : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात दापोली पंचायत समितीत संघर्षाची चिन्हे आहेत. सभापती रउफ हजवानी यांनी राजीनामा दिला खरा; परंतु आता तो...\nकामाठीच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली कामाठीच्या पत्नीस अंतरिम जामीन\nसोलापूर : मटका बुकीप्रकरणात अटकेत असलेला नगरसेवक सुनिल कामाठीला वाढीव पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र, ही मागणी फेटाळून लावत...\n वाढदिवसासाठी बिर्याणी न बनविल्याने धारदार हत्याराने वार\nपिंपरी : दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यासाठी बिर्याणी न बनविल्याने एकाने धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात वाढदिवस असलेली मुलगी गंभीर जखमी...\nनांदेड : पत्नीच्या खूनानंतर विष पिलेल्या पतिचाही मृत्यू\nनांदेड : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा चिरुन पतीने निर्घृण खून केल्यानंतर स्वत: उंदीर मारण्याचे विष प्राशन केलेल्या पतीचा शासकिय रुग्णालयात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_157.html", "date_download": "2020-09-27T06:50:02Z", "digest": "sha1:VENEZ35I3YTPKDSBQQQPZWMO4U4NGRYS", "length": 5084, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नगर शहरातील ११ जणांना कोरोना; जिल्ह्यात ७० रुग्ण ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / नगर शहरातील ११ जणांना कोरोना; जिल्ह्यात ७० रुग्ण \nनगर शहरातील ११ जणांना कोरोना; जिल्ह्यात ७० रुग्ण \nनगर शहरातील ११ जणांना कोरोना; जिल्ह्यात ७० रुग्ण\nजिल्ह्यात काल शुक्रवार सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ०५, नेवासा तालुका ०२, राहाता ११, राहुरी ०७, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, नगर शहर ११, पाथर्डी ०१, शेवगाव ०१, भिंगार १०, कर्जत ०२, अकोले तालुका ०१, नांदेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\n���गर शहरातील ११ जणांना कोरोना; जिल्ह्यात ७० रुग्ण \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_850.html", "date_download": "2020-09-27T08:11:06Z", "digest": "sha1:UKNKIAY4NLEFDXQISHNF7V6WVA3CK6RI", "length": 10113, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राज्यात १ ऑगस्ट पासुन दुध उत्पादकांचा एल्गार ! शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / राज्यात १ ऑगस्ट पासुन दुध उत्पादकांचा एल्गार शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती \nराज्यात १ ऑगस्ट पासुन दुध उत्पादकांचा एल्गार शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती \nराज्यात १ ऑगस्ट पासुन दुध उत्पादकांचा एल्गार शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती \nपारनेर / प्रतिनिधी :-\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात घटलेली आहे त्यामुळे दुधाचे खरेदी दर प्रतिलीटर ३२ रूपयांवरून १७ ते १८ रूपयांपर्यंत घसरलेले आहेत व या दरात शेतकऱ्यांना दुधाचा उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.या संदर्भात शेतकरी नेते अनिल दे���े पाटील यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना पञ पाठवून दुधाला प्रतिलीटर ३० रू.दर किंवा प्रतिलिटर १० रू.अनुदान देण्याची तसेच दुधभुकटिला निर्यातीवर ५० रू.प्रति कि.अनुदान देण्याची मागणी केली होती , त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने दुग्ध विकास मंत्री ना.सुनिल केदार व राज्यमंञी ना.दत्ताञय भरणे यांनी २१ जुलै रोजी राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांशी ऑनलाईन बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत विस्तृत चर्चा करून दुध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी योजना आम्ही आणु असे आश्र्वासन दिले.\nतथापि बैठक होऊन तीन , चार दिवस उलटून गेले तरी राज्य सरकारच्या वतीने काहिच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर २५ जुलै रोजी दु. ३.०० वा.राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीत माजी राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत , किसान सभेचे नेते डॉ अजित नवले , शेतकरी नेते तथा राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल देठे पाटील , रोहिदास धुमाळ , धनंजय धोरडे , महेश नवले , सुरेश नवले , डॉ संदिप कडलग , उमेश देशमुख , माउली हळवणकर आदी नेत्यांनी सहभाग घेतला. सदर बैठकीत १ ऑगस्ट पासुन राज्यात दुध उत्पादकांचा दुध बंद एल्गार आंदोलन करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आपलं दुध कुठल्याही दुध संस्थेस , संघास देणार नाहीत.त्या दुधाचा आपापल्या गावातील चावडीवर सामुहीकरित्या स्वयंमशिस्त पाळुन व सामाजिक अंतर ठेवून दुग्धाभिषेक आंदोलन करतील तसेच समाजातील गरजु लोकांना मोफत दुध वाटप देखील करतील.तसेच २ ऑगस्ट रोजी राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा ऑनलाईन बैठक होईल.व त्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.असे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी पञकारांना माहिती देत असताना सांगितले. व अहमदनगर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.\nराज्यात १ ऑगस्ट पासुन दुध उत्पादकांचा एल्गार शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामु��े हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/sania-mirza.html?page=4", "date_download": "2020-09-27T08:08:24Z", "digest": "sha1:E3DQR35X5MB5SWC2PWFV5B6RIAV2LWAQ", "length": 11056, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "sania mirza News in Marathi, Latest sania mirza news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nसानिया-बोपन्नाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र पदकांच्या आशा जिवंत\nभारताचे टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला मिक्स डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभव सहन कारावा लागला. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजव राम जोडीनं त्यांना 6-2, 2-6, 3-10 नं पराभवाचा धक्का दिला.\nसानिया-बोपन्ना सेमी फायनलमध्ये, ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर\nभारतीय टेनिस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नानं रिओ ऑलिम्पिकच्या सेमी फायनलच्या प्रवेश निश्चित केला आहे.\nसानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात\nऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झा आणि मराठमोळ्या प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात आलं. सानिया-प्रार्थना जोडीला 6-7, 7-5, 5-7 नं पराभवाचा धक्का सहन करावा लागला.\nसानिया मिर्झाच्या पुस्तकाचं प्रकाशन\n' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...\nएका ज्येष्ठ पत्रकारानं विचारल���ल्या 'सेटल कधी होणार' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय.\nसानिया-मार्टिनाचा विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये प्रवेश\nभारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची वुमेन्स डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगिसनं विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. अव्वल सीडेड सान्टिनानं जॅपनिज डुओ एरी होजुमी आमि मियू काटोचा 6-3, 6-2 नं धुव्वा उडवला. इंडो-स्विस जोडीनं जॅपनिज जोडीचा अवघ्या 52 मिनिटात धुव्वा उडवला. आता तिस-या राऊंडमध्ये त्यांचा मुकाबला येलेना ओस्टापेनको आणि ख्रिस्टिनी माकेलशी होईल.\nसानिया मिर्झासोबत ऑलिम्पिकमध्ये प्रार्थना ठोंबरे\nरिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर प्रार्थना ठोंबरे ही मराठमोळी खेळाडू खेळणार आहे.\nअग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली.\nआजपासून फ्रेंच ओपनचा थरार\nआजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे.\nसानिया मिर्झाच्या जीवनावर पुस्तक\nमहिला दुहेरीमध्ये अव्वल स्थानी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कारकिर्दीवर लवकरच पुस्तक प्रकाशित होणार आहे.\nस्लिम म्हणजे सेक्सी नाही - सानिया मिर्झा\nटाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फिटनेसवर बोलताना सानियाने म्हटलं आहे.\nपाकिस्तानात व्हायरल होतेय सानिया-शोएबची जाहिरात\nसध्या भारताची स्टार टेनिसप्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरत व्हायरल होतेय. हे दोघेही पहिल्यांदाच एका जाहिरातीत एकत्र दिसलेत. नेस्ले एव्हरी डेचीही जाहिरात सोशल मीडियावर गाजतेय.\nपद्म पुरस्कारावर सानिया मिर्झाची प्रतिक्रिया\nसानिया-मार्टिनाला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद\nभारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी दिमाखदार कामगिरीचा नजराणा पेश करताना यंदाच्या वर्षातील महिला दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकलेय.\nऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत सानिया-इव्हानची आगेकूच\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%87-2/", "date_download": "2020-09-27T06:50:50Z", "digest": "sha1:MVLIWDTZ6DLQDVYYV5D2TN2NM2FJ4DCP", "length": 2093, "nlines": 52, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "ओझे – प्रसन्न", "raw_content": "\n…आयुष्यातल्या काही न टाळता आलेल्या (मी जाणूनबुजून ‘न टाळता येणाऱ्या’ लिहायचे टाळले आहे) गोष्टींचे ओझे कधीकधी इतके बोजड वाटते की समर्थ खांदेही ते पेलण्यास असमर्थ वाटू लागतात…इतके जड होते सगळेच की नुसते पेलणेही शक्य होत नाही त्यामुळे ते घेऊन पुढची वाटचाल करणे तर अशक्यच\nअशा वेळी माणसाने सगळे भावनिक बंध झुगारून ते ओझे वेळीच दूर सारले पाहिजे नाही तर त्याच्याखाली दबून माणसातल्या माणूसपणाचा मृत्यू अटळ ठरतो…\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T07:42:04Z", "digest": "sha1:5DZ2CA7CZQPTSD2LPRFYR2QJDUV74SWQ", "length": 2243, "nlines": 66, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "नावापुरताच उरलोय आता… – प्रसन्न", "raw_content": "\nबहुधा तेवढाही उरलो नाही\nअमानुष ह्या मानवी खेळात\nमी कुणालाच पुरलो नाही…\nठरवूनच निघालो नजर चुकवत\nकी पुन्हा तुम्हाला दिसणार नाही\nफार आर्जवे केली वाऱ्याला पण\nइथल्या हवेत काही मी विरलो नाही…\nहे वेडाचे सोंग घेतले\nकारण दूर पळता आले नाही\nतुम्ही नमस्कार केलात मला अन्\nमी वेडाही ठरलो नाही…\nव्याख्याच बदलली जिंकण्याची तुम्ही\nमग प्रयत्न करूनही मी हरलो नाही…\nPosted in: कविता, वैचारीक\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/live-streaming/", "date_download": "2020-09-27T07:49:53Z", "digest": "sha1:MFDUUWCIE6BUILBHOVVDNU2KM3FAO5P2", "length": 28225, "nlines": 238, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Live Streaming – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Live Streaming | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nRR Vs CSK, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर\nMann Ki Baat, August 30, 2020 Live Streaming: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा 68 वा एपिसोड; येथे पहा लाईव्ह\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nAmarnath Yatra 2020 Live Streaming on Doordarshan: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाची 'अमरनाथ यात्रा' रद्द; भाविक 'या' ठिकाणी पाहू शकतात बाबा अमरनाथच्या आरतीचे थेट प्रक्षेपण\nMann Ki Baat, June 28, 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पहा\nडॉ. जोसेफ मार थोमा यांच्या 90 व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता करणार संबोधित; येथे पहा Live Streaming\nMaharashtra MLAs Oath Taking Ceremony Live Streaming: महाराष्ट्रातील आमदारांच्या शपथविधीला सुरुवात\nLalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 11: लालबागच्या राजाचे दर्शन आणि आरतीचं लाईव्ह स्ट्रीमिंग इथे पहा; आज भाविक देणार बाप्पाला निरोप\nभारत विरुद्ध पाकिस्तान: कुलभूषण जाधव खटल्याचे Live Streaming इथे पाहा\nRR vs SRH, IPL 2019: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद संघाचा लाईव्ह सामना पाहा Star Sports आणि Hotstar Online वर\nCSK vs MI, IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघाचा आजचा लाईव्ह सामना पाहा Star Sports आणि Hotstar Online वर\nKKR vs RR, IPL 2019: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाचा लाईव्ह थरार पाहा Hotstar वर\nSRH vs DC, IPL 2019: सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live Streaming इथे पाहू शकता\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nNew Year 2019 : Melbourn, Sydney पासून दुबईतील Burj Khalifa येथील नववर्ष आतिषबाजी येथे पाहा Live\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेर���ादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/481706", "date_download": "2020-09-27T08:25:38Z", "digest": "sha1:NV42FOU7TKXVEE7QSMDLBAQ4XDZA6UOF", "length": 2171, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:३१, ३ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१९:२३, २५ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: tpi:Penang)\n१९:३१, ३ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: bn:পেনাং)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/41-lakh-trees-25-workers/", "date_download": "2020-09-27T07:01:28Z", "digest": "sha1:NZJNOISZRK56A7N7XYXVIQT3LSSRHT7P", "length": 8782, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "41 लाख झाडे, अन् कर्मचारी 25!", "raw_content": "\n41 लाख झाडे, अन् कर्मचारी 25\nएका व्यक्तीकडे 1 लाख 64 हजार झाडांची जबाबदारी\nवृक्षछाटणी वाहनांची संख्याही पाचच\nप्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नसल्याने गोची\nपुणे – धोकादायक फांद्या तसेच कोसळण्याच्या अवस्थेत ���सलेल्या वृक्ष छाटणीसाठी महापालिकेकडे वर्षाला शेकडो तक्रारी येतात. पण, प्रत्यक्षात या कामासाठी पालिकेकडे अवघी 5 वाहने असून त्यावर काम करण्यासाठी केवळ 25 कर्मचारी आहेत. त्यामुळे शहरात पावसाळ्यापूर्वी धोकादायक वृक्ष छाटणी करण्यात अडचणी येत आहेत. तर, ही वृक्षांची छाटणी करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ शहरात नसल्याने हे कर्मचारी ठेकेदारांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून मागविले जात आहेत.\nकुजलेल्या झाडाची फांदी पडल्याने कोथरूड येथील दिव्यांग महिलेला आपटे रस्ता परिसरात दोन दिवसांपूर्वी जीव गमवावा लागला. यानंतर शहरातील धोकादायक झाडांची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. उद्यान विभागाकडून शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्याची छाटणी केली जाते. हे काम करण्याची जबाबदारी पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या माध्यमातून केले जाते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर या महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष फांद्याची पाहणी करतात. त्यानंतर आवश्यक प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीसमोर ठेवतात, तर काही फांद्या काढण्यास तातडीने प्रशासकीय पातळीवर मंजुरी दिली जाते. त्यानंतर या धोकादायक फांद्या काढल्या जातात.\nएका वाहनावर 5 लाख झाडांचे टार्गेट\nमहापालिकेकडून शहरातील पाच परिमंडळात वृक्ष छाटणीसाठी पाच वाहने खरेदी करण्यात आली असून प्रत्येक वाहनावर सरासरी 4 ते 5 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांवरच सर्व वृक्षांची जबाबदारी आहे. शहरातील वृक्षगणनेत सुमारे 41 लाख झाडे असून 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाडे 10 वर्षांपेक्षा अधिक जुनी तसेच पूर्ण क्षमतेने वाढलेली आहेत. ही संख्या पाहता एका वाहनाला पावसाळ्यापूर्वी तब्बल 5 लाख झाडे येतात. त्यातील धोकादायक झाडांच्या फांद्या 10 हजार गृहीत धरल्या, तरी हे काम एका वाहनाला अशक्य आहे. त्यातच, या कामासाठी झाड तोडण्याचा अनुभव असलेले मजूर पालिकेस इतर जिल्ह्यांतून बोलवावे लागतात.\nगेल्या काही वर्षांपर्यंत उद्यान विभागाकडून पावसाळ्याआधी दोन महिने शहरातील झाडांचे सर्वेक्षण केले जात होते. त्यात धोकादायक फांद्या तसेच झाडांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत होती. त्यानुसार, त्याला आवश्यक कायदेशीर मान्यता घेऊन या फांद्या छाटल्या जात होत्या. मात्र, हे पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण गेल्या काही वर्षांत पूर��णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यात फांद्या पडून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nशेतकरी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनचा कणा – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%93-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2020-09-27T07:02:43Z", "digest": "sha1:HEOSIWENQDGVNMBYEBC3F5OAZMMLPYLS", "length": 7532, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "माजी सभापती डी.ओ.पाटील यांची निर्घृण हत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nमाजी सभापती डी.ओ.पाटील यांची निर्घृण हत्या\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nकुर्हाकाकोडा गावातील पेट्रोल पंपाबाहेर आढळला मृतदेह\nमुक्ताईनगर : माजी सभापती डी.ओ.पाटील या��ची अज्ञात आरोपीने गावातीलच पेट्रोल पंपाजवळ धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठा जमाव घटनास्थळी जमला आहे. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही मात्र पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत हत्येची घटना कैद झाल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्री तीन ते साडेदरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले आहे. पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nगिरणा नदीकाठी हजारो ब्रास अवैध वाळूसाठे जप्त\nनंदुरबार येथील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू \nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nनंदुरबार येथील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू \nविस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला: विकास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/24/uttar-pradesh-yogi-government-one-crore-employment-mnrega-pm-narendra-modi/", "date_download": "2020-09-27T08:44:27Z", "digest": "sha1:P67XAHZTXPCRHVZAPWGMY5JF2JD33OG5", "length": 5682, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हे राज्य 26 जूनला एकाचवेळी तब्बल 1 कोटी लोकांना देणार रोजगार - Majha Paper", "raw_content": "\nहे राज्य 26 जूनला एकाचवेळी तब्बल 1 कोटी लोकांना देणार रोजगार\nदेश, करिअर, मुख्य / By आकाश उभे / उत्तर प्रदेश, नोकरी, मनरेगा, योगी आदित्यनाथ / June 24, 2020 June 24, 2020\nउत्तर प्रदेश सरकार येणाऱ्या 26 जूनला एकसोबत 1 कोटी लोकांना रोजगार देण्याच्या योजनेवर काम करत आहे. 1 कोटी लोकांना पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रोजगार दिला जाणार आहे. नोकरी मिळवणाऱ्यांमध्ये 50 टक्के लोक मनरेगा अंतर्गत नोदणी केलेले असतील. उत्तर प्रदेश हे पहिले असे राज्य असेल, जे एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करणार आहे. मनरेगा व्यतिरिक्त स्किल्ड वर्कर्स स्वरूपात उद्योग, कंपन्या आणि इतर संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. एकट्या रियलेटर कंपनी नरेडकोने सरकारला 1 लाख लोकांना नोकरी देण्याचे वचन दिले आहे.\nया रोजगार अभियानमध्ये उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना जोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी देखील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या योजनेची समिक्षा केली. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी एखाद्या राज्याशी संबंधित आयोजनात सहभागी होणार आहेत.\nउत्तर प्रदेश सरकारकडे लाखो अप्रवासी कामगारांचा डेटा बँक मॅपिंग तयार आहे. या कामगारांना एमएसएमई, एक्सप्रेस-वे हायवे, यूपीडा, मनरेगा इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देखील दिल्या आहेत. सरकारला आता हा आकडा 1 कोटींच्या पुढे घेऊन जायचा आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/document/%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-27T07:49:16Z", "digest": "sha1:F7NJQZXVNFIZSW2NXQ6LLYPNBGUXQAYY", "length": 9601, "nlines": 145, "source_domain": "raigad.gov.in", "title": "सन २०२० या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, मह�� येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nसन २०२० या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी\nसन २०२० या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी\nसन २०२० या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी\nसन २०२० या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी 17/02/2020 View (171 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tea-uphoria/", "date_download": "2020-09-27T07:02:21Z", "digest": "sha1:QXOS6GB6J644ZBPGYY6HVKK7JS7FLTZZ", "length": 8776, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरतरी आणणारा 'चहा'", "raw_content": "\nपुण्यामध्ये चहा शौकिनांची संख्या मोठी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना तासन्तास अभ्यास करून आलेली ‘मरगळ’ काढण्यासाठी हा ‘अमृतुल्य’ चहा मोठा आधारच आहे. अभ्यास करून सुन्न झालेला मेंदू मग पुन्हा एकदा फ्रेश करण्यासाठी विद्यार्थी चहाच्या दुकानांपुढे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. पुण्यातील चहा प्रेमींच्या संख्येची प्रचिती येथील एखाद्या पॉश हॉटेलला लाजवतील अ��ा चहाच्या दुकानांमधून येते.\nआयटी कंपनीमध्ये काम करूनदेखील जेवढे उत्पन्न मिळत नाही त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न काही व्यावसायिक चहाच्या व्यवसायातून कमवत असल्याचे अनेक किस्से गप्पांच्या कट्ट्यांवर रंगलेले असतात. अशा सर्वांच्याच आवडीच्या चहावर पुण्यामध्ये सध्या अनेक एक्सपेरिमेंट देखील होताना दिसत आहेत, यातूनच आता चहाचे निरनिराळे प्रकार सादर करण्यात येत असून तंदुरी चहा, नवाबी चहा, मसाला चहा असे चहाचे नानाविविध प्रकार चोखंदळ चहा-प्रेमींपुढे सादर करण्यात येत आहेत.\n“चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा हवाच’ या उक्तीप्रमाणे अनेक जण दिवसातून आठ-दहा कप चहा रिचवत असतात. चहा नावाचे द्रव्य हे मरगळ काढण्यासाठी उपयुक्त असल्याचे सर्वमान्य असले तरी चहाच्या सेवनाबाबत तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.\nकोणताही विचार न करता दिवसातून अनेक वेळा पिल्या जाणाऱ्या ‘चहा’चे आपल्या आरोग्यावरील परिणाम पाहुयात :\n– भारतीयांचे चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थूलपणा अशा विकारांकडे मोठ्या प्रमाणात ओढल्या जातात.\n– दिवसाला 8 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिण्यामुळे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर,अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडावे लागते.\n– रिकाम्या पोटी चहा पिण्याने आपली भूक प्रभावित होते किंवा भूक लागणे बंद होते. अशाने आपण आवश्यक पोषणापासून वंचित राहतो. तसेच रिकाम्या पोटी चहा पिण्याचं सर्वात मोठे नुकसान म्हणजे अॅसिडिटी. त्यामुळे गरम चहा पाचक रसांवर प्रभाव टाकतो.\n– पचन तंत्र कमजोर होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे. ते म्हणजे रिकाम्या पोटी गरम चहाचे सेवन. ही समस्या दररोज रिकाम्या पोटी चहा पिण्याने उद्भवते. तसेच उलटी येणे, जीव घाबरणे अश्या समस्या सुद्धा उद्भवतात.\n– टपरीवर चहा अॅल्यूमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्यूमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.\n– दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ आणि पित्त वाढवणारा उष्ण गुणाचा चहा असतो. तसेच, नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वै��ारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nशेतकरी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनचा कणा – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/05/abhyasmala-success-stories-7.html", "date_download": "2020-09-27T05:52:55Z", "digest": "sha1:PX7BRUNTXRZNKOKTCO6GK4VNWN7TRWSD", "length": 7057, "nlines": 108, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला यशोगाथा-७ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nजि.प.प्रा.शा.पारेगाव कें. मानेगाव ता.जि.जालना\nअचानकपणे आलेल्या या जागतिक महामारी covid-19 मुळे संपूर्ण राज्यात व देशात lockdown असल्यामुळे मुलांचा त्यांच्या प्रश्नोत्तराचा सराव testmoz च्या साहाय्याने करून घेतला.त्यानंतर जिल्हा परिषद जालना ऑनलाईन चाचणी तसेच SCERT द्वारे मा संचालक दिनकर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून दररोज अभ्यासमाला सुरू करण्यात आल्या आम्ही पालकांच्या मोबाईल वर लिंक पाठवून मुलांना अभ्यासमाला सोडविण्यासाठी प्रवृत्त केले अभ्यासमालेत कला कार्यानुभवाचे घटक असल्याने मुलांना आनंद मिळाला मुलांनी ते पाहून विविध वस्तू सुद्धा तयार केल्या पालकांना देखील आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या मुलांसारखी मोबाईल वर अभ्यास करतात हे पाहून समाधान वाटू लागले.\nसुरुवातीला lockdown मुळे रिकामी असलेली मुले या उपक्रमामुळे आनंदी झाली व त्यांच्यात अभ्यासाची चढाओढ लागली.४थी च्या वर्गाचा वर्गशिक्षक असल्यामुळे व lockdown कालावधी पुढे अनिच्छित असल्याने मुलांचा नवोदय व शिष्यवृत्ती तयारीसाठी मुलांचा जो अगोदर केलेला WhatsApp group वर दररोज चा अभ्यास देऊन त्याचा सराव घेता आला.या कामासाठी मुलांचे पालकांनीही खुप सहकार्य केलं.ते शेतीच्या कामा तून वेळ काढून ग्रुप वर दिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी मदत करत होते.जे पालक निरुत्साही होते त्यांना देखील वारंवार फोन करून सहभागी करून घेण्या चा प्रयत्न केला.\nसदर online test सोडवताना मुलांना खूप उत्सुकता व आनंद होत असल्याचे लक्षात आले.कारण मुले स्वतः फोन करून पुढची test कधी आहे याची विचारणा करत आहे.\nया कामासाठी विस्तार अधिकारी श्रीमती नाकाडे मॅडम,के. प्र.श्री देशमुख सर,मु.अ.श्री चौधरी सर व विशेष असे पालकांचे सहकार्य मिळाले.वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक व इतर अडचान��साठी के.प्र.श्री अरुण देशमुख सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/sania-mirza.html?page=6", "date_download": "2020-09-27T08:28:28Z", "digest": "sha1:2WOHLCBVEW3KNKR2C3N5Y2XBPJJG5SD7", "length": 12229, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "sania mirza News in Marathi, Latest sania mirza news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nसानियाला 'खेलरत्न' पुरस्कार देण्यावर हायकोर्टाची स्थगिती\nटेनिसस्टार सानिया मिर्झा हिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेला 'राजीव गांधी खेळरत्न' पुरस्कार देण्यावर कर्नाटक हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिलीय.\nसानियाचं शोएबच्या जीवनातील स्थान काय\nपाकिस्तानचा सीनिअर क्रिकेटर आणि ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आपल्या करिअरला एक नवं जीवन देण्याचं श्रेय आपली पत्नी आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला दिलंय.\nमुंबईतील इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकमध्ये सानिया रॅम्पवर\nटेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस\nविम्बल्डन टेनिसच्या महिला दुहेरी गटाचं जेतेपद पटकावून इतिहास रचणार्या भारताच्या सानिया मिर्झाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीनं ही शिफारस करण्यात आली असून आता या विषयीचा अंतिम निर्णय पुरस्कार समितीनं घ्यायचा आहे.\nयुवीनं शोएब मलिकच्या चॅलेंजला दिलं दमदार उत्तर\nभारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहनं पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं चॅलेंज स्वीकारत जबरदस्त उत्तर दिलंय. शोएबनं काही दिवसांपूर्वी युवीला ट्विटरवरून एक चॅलेंज दिलं होतं. पण हे चॅलेंज क्रिकेटबद्दल नाही तर डांसबद्दल आहे.\nशोएब-सानियाचा 'अभी तो पार्टी...' डबस्मॅश व्हिडिओ वायरल\nभारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा शोएब मलिकनं आपला डबस्मॅश व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. सानिया मिर्झानं यापूर्वीही अनेक डबस्मॅश व्हिडिओ शेअर केलेत. मात्र पहिल्यांदा दोघांनी एकत्र व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय.\nस्वप्न सत्यात उतरलंय, मायदेशी परतून सानियाची प्रतिक्रिया\nविम्बल्डन जिंकून भारतात परतली सानिया\nविम्बल्डन जिंकून भारतात परतली सानिया\nविम्बल्डनचा द���हेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते\nभारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.\nविम्बल्डन: सानिया-हिंगिस जोडीनं जिंकला महिला दुहेरीचा खिताब\nविम्बल्डन महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं एलेना व्हेसनिना आणि एकॅटरिना माकारोव्हा या रशियन जोडीला हरवून महिला दुहेरीत विजय मिळवलाय.\n'ज्युनिअर मलिक लवकरच'... शोएबचं ट्विट\nभारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानावर दाखल झालीय. महिला डबल टेनिस रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर दाखल झालीय. या खुशखबरीसोबतच सानिया आणि तिचा पती शोएब अख्तर त्यांच्या चाहत्यांना आणखीन एक 'गुड न्यूज' देण्याच्या तयारीत आहेत, असं दिसतंय.\nयूथ आयकॉन सानिया मिर्झा\nयूथ आयकॉन सानिया मिर्झा\n...हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न - सानिया मिर्झा\nयुगुल रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झालेली पहिली-वहिली भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा सध्या आपल्या कामगिरीवर खूप खूश आहे.\nऐतिहासिक : सानिया वर्ल्ड टेनिसमध्ये अव्वलस्थानी\n'फेमिनी सर्कल कप' आपल्या नावावर नोंदवून सानिया वुमन डबल्समध्ये जगातील नंबर वनची खेळाडू ठरलीय. तसंच हा बहुमान मिळवणारी सानिया ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.\nसानियाला वेध... नंबर वनचे\nरॅकेट स्पोर्टसमध्ये आता अजून एक हैदराबादी बाला नंबर वनचं शिखर गाठण्यासाठी सज्ज झालीय. सायना नेहवालनंतर आता सानिया मिर्झालाही अव्वल स्थान खुणावतय. टेनिस स्टार सानिया डबल्समध्ये सध्या तिसऱ्या स्थानी असून अव्वल स्थानी पोहचण्यासाठी तिला आता केवळ 145 पॉईंटसची गरज आहे.\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसि��ह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/24/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T07:36:13Z", "digest": "sha1:P24YRWF3R4WYFYVW2QJXIHVISVUMQK7V", "length": 4635, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘अगडबम’ची नाजुका परतली – Manoranjancafe", "raw_content": "\nगेल्या ८ वर्षापूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अगडबम’ सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमातील सर्वांची लाडकी ‘नाजुका’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, ‘माझा अगडबम’ या सिनेमाद्वारे झळकणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या या पात्राचे आजही विशेष कौतुक केले जात असून, ‘माझा अगडबम’ मध्ये ती यापेक्षाही आणखी वेगळ्या दमदार भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कारण, या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेबरोबरच लेखिका. दिग्दर्शिका, निर्माती अश्या त्रीसुत्री भूमिकेतही ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात, नाजुकाचा पती म्हणजेच रायबाच्या भूमिकेत, मराठीचा सुपरस्टार अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. त्यामुळे,अभिनयात वैविध्यपण जपणाऱ्या सुबोधचा एक नवा अंदाज आपल्याला या सिनेमातपाहायला मिळणार आहे. मनोरंजनाची वजनदार मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरपोस्टरवर पाठमोरी उभी असलेली एक लढवय्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र हि व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nआंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत मराठी चित्रपटांचा वाजणार डंका\nनकळत सारे घडले आणि छोटी मालकीण मध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.holylandvietnamstudies.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T08:09:44Z", "digest": "sha1:TVHHX62BVVEGOAPTJAY47A6RETXHDLVU", "length": 22357, "nlines": 205, "source_domain": "mr.holylandvietnamstudies.com", "title": "आवश्यक माहिती संग्रहण - व्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमी", "raw_content": "व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी\nव्हिएतनाम अभ्यासांकरिता गोष्टींचे इंटरनेट\n“आय फ्लाई द किट्स” - नुयएन मॅन हंग, असो. पीएचडीचे प्रा.\nवेब संकरित - ऑडिओ व्हिज्युअल\nव्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nहॅनोई प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nसैगॉन प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nव्यंगचित्र - लय टोएट, झे झे\nआवश्यक माहिती व्हिएतनाम अभ्यास सेमिनार\nव्हीआयटीईएमएसई स्टुडियस आणि तायवानसे स्टुडिओ एक्सएनयूएमएक्स / एक्सएनयूएमएक्स (भाग एक्सएनयूएमएक्स) ची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा\n545 दृश्य 0 टिप्पणी\nहिट: एक्सएनयूएमएक्स… अद्यतनित करीत आहे… वाचक संतप्त झाले आहेत आणि पहात आहेत… एक्सएनयूएमएक्स / एक्सएनयूएमएक्सवर प्रतिबंध करा.\nआगामी कार्यक्रम आवश्यक माहिती\nव्हीआयटीईएमएसई स्टुडियस आणि तायवानसे स्टुडिओ एक्सएनयूएमएक्स / एक्सएनयूएमएक्स (भाग एक्सएनयूएमएक्स) ची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा\nतैवान लिटरेचर टेस्टिंग सेंटर, व्हिएतनाम रिसर्च सेंटर, तैवान लिटरेचर डिपार्टमेंट, थान कॉंग नॅशनल युनिव्हर्सिटी, असोसिएशन व्हिएट दाई संस्कृती, ताइवान फाउंडेशन फॉर एशियन एक्सचेंज यांच्या सहकार्याने तैवान येथे व्हिएतनाम शिक्षणातील तैवानमधील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय परिसंवाद 23 नोव्हेंबर 24 , 2019 तैवानमध्ये.\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nसहयोगी प्राध्यापक हंग एनजीयूएन मॅन, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहोली लँड ऑफ व्हिएतनाम स्टुडीज - होलीलँडविटाँमस्ट्युडीज.कॉम - आम्ही एन-व्हर्सीगो म्हणतो - ही वेबसाइट पीएचडीने स्थापन केली. इतिहास आणि व्हिएतनामच्या संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणा world्या जगातील वाचकांना देण्यासाठी 2019 वर्षांपूर्वी त्यांनी आपले सर्व संशोधन लेख सप्टेंबर 40 मध्ये लावले होते.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या XINH MUN समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांच्या THO समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन ड��आययू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन डीआययू समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या थाई समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा टीए ओआय समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या टीए ओआय समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\n104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nरेसलिंग - व्हिएतनामच्या पारंपारिक ओलिंपिकचा एक प्रकार\nमला “व्हीओसीओ” चे टोमणे मारणारे मास्टर\nमाझा “व्हीओ सीओसी” शोधत आहे\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनामी टीईटी सीए वर\nVIETNAMESE मार्टिकल आर्ट्सची प्रारंभिक अभ्यास - विभाग 1\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांची खांग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या खांग समुदायावर\nस्प्रिंग स्क्रोल - विभाग २\nटिप्पण्या बंद स्पिनिंग स्क्रोलवर - कलम 1\nटिप्पण्या बंद नवीन वर्षाच्या आगमन रोजी\nगोजियान: प्राचीन चीनी तलवार ज्याने वेळ गमावली (385)\nव��हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (282)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (277)\nला कॉंचिन किंवा नाम की (265)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (243)\nसैनिक आणि गन (225)\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी… (219)\nआमच्याशी संपर्क साधा (217)\nअॅनामेस लोकांचे तंत्र - सादर करीत आहे… (187)\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांची एनजीएआय समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एनजीएआय समुदायावर\nCHỮ NỮM किंवा व्हिएतनामी साहित्यातील माजी स्क्रिप्ट आणि त्याचे भूतकाळातील योगदान - कलम 1\nटिप्पण्या बंद CHỮ NỮM किंवा व्हिएतनामी साहित्यात पूर्वीचे व्हिएतनामी स्क्रिप्ट आणि त्यातील पूर्वीचे योगदान - विभाग 1 वर\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी टोन - कलम 4\nटिप्पण्या बंद व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषेवर - व्हिएतनामी टोन - कलम 4\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गट - परिचय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांवर - परिचय\nVIETNAMESE लेखनाची एक संक्षिप्त इतिहास - विभाग 2\nटिप्पण्या बंद VIETNAMESE Writing च्या संक्षिप्त इतिहास - कलम 2 वर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा मनग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या मनगॉन समुदायावर\nयुनिव्हर्सिटीमध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nटिप्पण्या बंद विद्यापीठामध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nटिप्पण्या बंद परिचय वर - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प���राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\nवाचक, विद्वान आणि तज्ञ - ईमेल पत्त्यावर त्यांच्या टिप्पण्यांचे योगदान देतात: Thanhdiavietnamhoc@gmail.com - व्यावसायिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान द्या, आणि फोटो प्रदान करा, कृपया BAN TU THU च्या ईमेल पत्त्यावर त्यांना पाठवा: bantuthu1965@gmail.com - योगदान देण्यासाठी वाढत्या आदरणीय व्हिएतनाम स्टडीज वेबसाइटच्या पवित्र भूमीची इमारत.\nसर्व हक्क @2019 आरक्षित. लेखाच्या माहितीच्या सर्व प्रती वाचकांनी व्हिएतनाम स्टडीजच्या पवित्र भूमीचा स्त्रोत - https://holylandvietnamstudies.com\nमनापासून धन्यवाद आणि विनम्र\nए, बी, सी द्वारा दस्तऐवज\nथान दि व्हिएत नाम हॅक\nकी थुआत् नुगुई अन नाम\nदई तू दीन व्हिएत नम\nदा तू तू दीन बाच खोआ तू इतका व्हिएतनाम आहे\nव्हिएतनाम तुंग लाय हॉक\nशेवटच्या 7 दिवस भेटी: 6,387\nकॉपीराइट © 2020 व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/heavy-rain-khatav-taluka-satara-news-346999", "date_download": "2020-09-27T07:10:41Z", "digest": "sha1:OONFNWT5AHWHM4GBTN3MYB7BIVSHKYVE", "length": 15492, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "येरळवाडी तलाव काठोकाठ; शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्न मिटणार! | eSakal", "raw_content": "\nयेरळवाडी तलाव काठोकाठ; शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्न मिटणार\nयेरळवाडी तलावातील पाण्याच्या विसर्गामुळे तलावाखालील येरळा नदीचे पात्र प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. येरळवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात चौफेर ऊस शेतीचे प्रमाण वाढलेले आहे. तलावातील पाणीपातळी वाढल्याने यंदा थंडीत हजारो फ्लेमिंगो परदेशी पाहुणे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील, अशी आशाही पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत.\nवडूज (जि. सातारा) : येरळवाडी मध्यम प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सलग तीन वर्षे हा तलाव पूर्णक्षमतेने भरत असून, तालुक्यातील जनता आनंदली आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने तलाव परिसरात मच्छिमारीला उधाण आले आहे.\nतालुक्यातील बहुतांशी भागाला येरळवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या तलावावर मायणी, वडूज, खातवळ, गुरसाळे, नढवळ, येरळवाडी, अंबवडे आदी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तलावाशेज��रील शेती व बनपुरी फिडिंग पॉइंटलाही येरळवाडीतून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही आठवड्यांपासून तालुक्याच्या पश्चिम भागासह तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने तलावात पाणीसाठ्यात वाढ होऊन हा तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.\nकांदा निर्यातबंदीविरोधात कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा; मंत्री जावडेकरांचे घुमजाव\nया तलावातील पाण्याच्या विसर्गामुळे तलावाखालील येरळा नदीचे पात्र प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. येरळवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात चौफेर ऊस शेतीचे प्रमाण वाढलेले आहे. तलावातील पाणीपातळी वाढल्याने यंदा थंडीत हजारो फ्लेमिंगो परदेशी पाहुणे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील, अशी आशाही पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरीने शेती पाण्याचाही प्रश्न मिटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुमली हलगी; कलाकारांचा सरकारला अल्टिमेटम\nटंचाईत पिण्यासाठी पाणी : येरळवाडी मध्य प्रकल्पाची साठवण क्षमता 32.80 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पिण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे वडूज, मायणी, अंबवडे व कातरखटाव या गावांना काही प्रमाणात औद्योगिक प्रयोजनार्थ मंजुरी देण्यात आली आहे. टंचाई कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल यंत्रणेमार्फत तालुक्यातील गावांना टॅंकरद्वारा पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे.\nसंपादन : बाळकृष्ण मधाळे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवतीवर अत्याचार झाल्याच्या चर्चेला उधाण; सावळी परिसरात जादूटोण्याचा संशय, पोलिसांची चौकशी सुरू\nअचलपूर (जि. अमरावती) : परतवाडा ते अंजनगाव मार्गावरील सावळी परिसरातील मंदिरात युवतीवर अत्याचार झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे...\n‘आरोप करणाऱ्यांना माझी क्षमता वर्षभरात कळेल'; नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची विशेष मुलाखत\nनागपूर ः विद्यापीठाचे कुलगुरुपद म्हणजे काटेरी मुकुटच. अध्यापनासोबत राजकारणही येथे सांभाळावे लागते. चांगला निर्णय घेतानाही दहावेळा विचार करावा लागतो....\nतारगाव, किरोली, टकले रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी\nकोरेगाव (जि. सातारा) : तारगाव, किरोली, टकले (ता. कोरेगाव) या तीन गावांना जोडणाऱ्��ा रस्त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील...\nविष्णुपूरी धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनांदेड : जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेला मोठा विसर्ग हा थेट गोदावरीतून विष्णुपूरी धरणात येत आहे. तसेच धरणाच्या वरच्या भागात सातत्याने सुरू असलेल्या...\nसोयाबीनला फुटले कोंब ; एैन काढणीच्या वेळी पावसाने नुकसान\nमळेगाव(सोलापूर)ः बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव, पिंपरी(सा)मळेगाव, साकत, महागाव, बावी, उपळे, जामगाव परिसरात गेले 10 ते 12 दिवस मुसळधार पाऊस...\n‘थँक्यू आशाताई मोहीम’ राज्यव्यापी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश\nनागपूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली ‘थँक्यू आशाताई मोहीम’ राज्यव्यापी करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/preference-given-pottery-made-potters-mamdapur-nashik-marathi-news", "date_download": "2020-09-27T07:50:58Z", "digest": "sha1:OWETL524GVSVACL2K4CQCIAKEEZZKLJX", "length": 17588, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "मस्तच! कुठलाही साचा न वापरता 'त्यांनी' बनवली मनमोहक भांडी अन् वस्तू; कारागिराचे तालुकाभर कौतुक | eSakal", "raw_content": "\n कुठलाही साचा न वापरता 'त्यांनी' बनवली मनमोहक भांडी अन् वस्तू; कारागिराचे तालुकाभर कौतुक\nशिरसाठ यांनी बनविलेल्या वस्तू सोशल मीडियातून फिरल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक करत ऑनलाइन ऑर्डरही दिल्या असून, या वस्तू पाहण्यासाठी गर्दीही होऊ लागली आहे. नवरात्र व दिवाळी सणासाठी घटी, पणत्या बनविले असून, पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत किमतीला विकली जाते आहे.\nनाशिक : (येवला)चाकावर मातीच्या वस्तू बनविल्या जातात पण कुठलाही साचा न वापरता देखणी भांडी अन् मनमोहन शोभेच्या वस्तू ममदापूर येथील वाल्मीक शिरसाठ या कारागिराने तयार केल्या आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आत्मसात केलेले क���शल्य आणि त्यातून साकारलेल्या मातीच्या शोभेच्या वस्तू तालुकाभर कौतुकाचा विषय ठरत आहे.\nमातीपासून बनविलेल्या कलाकुसरीला पसंती\nदहावीपर्यंत शिक्षण असलेल्या ममदापूर येथील या होतकरू युवकाने आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून प्रक्रिया केलेल्या मातीच्या सहाय्याने डोळ्यांचे पारणे फिटेल, अशा मातीच्या भांडे व शोभेच्या वस्तू बनविल्या आहेत. विविध सणांसह घरांच्या सजावटीसाठी शोभून दिसतील अशा अनेक वस्तू हातांनी आकार देऊन मूर्त रूप दिले आहे. बंगल्यासाठी झुंबर, घरात वापरण्यासाठी ग्लास, वाटी, तांब्या, फुलपात्र, कुक्कर, चमचा, दही व ताक यासाठी भांडी एक लिटरचे माप, भाजीसाठी पातेले, दिवाळी सणासाठी व नवरात्रीसाठी देवीचे घट अशा अनेक माती व प्रक्रिया करून तयार केलेल्या विशिष्ट भांड्यांचा आकार लक्ष वेधून घेत आहे. नवरात्र व दिवाळी सणाला वापरासाठी लागणाऱ्या वस्तू सध्या ते बनवत आहेत. कोरोनाचा फटका बसला तरी या भांड्यांना येवला, कोपरगाव, शिर्डी, नाशिक, वैजापूर अशा ठिकाणी मागणी आहे.\nअशी आत्मसात केली कला\nशिरसाठ यांनी नाशिक येथे खादी ग्रामोद्योग संस्थेत दहा दिवसांचे प्रशिक्षण घेत ही कला आत्मसात केली आहे. याच वेळी त्यांना माती मळणीयंत्र शंभर टक्के अनुदानावर मिळाले असून, वस्तू बनविण्यासाठी आवड निर्माण झाली. या वस्तूंतून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर व आपल्या हातांनी चिखलाला योग्य असा आकार देऊन शिरसाठ यांनी बनविलेल्या वस्तू सोशल मीडियातून फिरल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक करत ऑनलाइन ऑर्डरही दिल्या असून, या वस्तू पाहण्यासाठी गर्दीही होऊ लागली आहे. नवरात्र व दिवाळी सणासाठी घटी, पणत्या बनविले असून, पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत किमतीला विकली जाते आहे.\nहेही वाचा > \"आई गं..तुझी आठवण येतेय..\"भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार\nखादी ग्रामोद्योग संस्थेने विविध वस्तू बनविण्यासाठी दिलेल्या प्रशिक्षणातून या कलेला प्रेरणा मिळाली. शिवाय १०० टक्के अनुदानावर चाक व माती मळणी यंत्र दिल्याने या वस्तू बनविण्यासाठी उभारी मिळाली. हस्तकलेच्या माध्यमातून या वस्तू बनवत असल्याने चांगली पसंती मिळत आहे. अजूनही नावीन्यपूर्ण शोभेच्या वस्तू बनविण्याचा प्रयत्न आहे. - वाल्मीक शिरसाठ, कार���गीर\nहेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले\nसंपादन - किशोरी वाघ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'गुटखा अन् मटका विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही' - IGP प्रताप दिघावकर\nनाशिक : (मालेगाव) युवा पिढी देशाचे बलस्थान आहे. काही तरुण व्यसन व नशेच्या आहारी गेले आहेत. ही खेदजनक बाब आहे. गुटख्याचे व्यसनही घातक तसेच विविध...\nपाण्याच्या अचूक मोजमापासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर स्काडा प्रणाली; आयुक्तांच्या सूचना\nनाशिक : पाण्याचे अचूक मोजमाप करणारे स्काडा, ॲटोमेशन तंत्रज्ञान महापालिकेने विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बसविताना त्याच धर्तीवर शहरातील अन्य...\n उत्तर महाराष्ट्रात १३२४ पोलिसांना कोरोना; आतापर्यंत २२ जणांचा बळी\nनाशिक : शहरासह विभागातील पाच जिल्ह्यांत एक हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण जळगावात असून, त्यापाठोपाठ नाशिक...\nमहापालिकेला बसणार आर्थिक फटका; नाशिकला दीडशेपैकी पन्नासच इलेक्ट्रिक बस\nनाशिक : इंधनावरचे अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने ‘फेम इंडिया’अंतर्गत देशभरात इलेक्ट्रिक बस देण्याची योजना आखली आहे....\nनाशिकच्या बस धावणार मुंबईला बेस्टच्या मदतीसाठी ७० बस तयार; मात्र कर्मचाऱ्यांत नाराजी\nनाशिक : रेल्वेची उपनगरीय सेवा बंद असल्याने मुंबईतील प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्टला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मदतीचा हात दिला असून, मुंबईशेजारील...\n''आरक्षण लढ्यातील पहिला वार माझ्या छातीवर'' - छत्रपती संभाजीराजे भोसले\nनाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका असून, आरक्षणासाठी नेत्यांनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून एकदिलाने लढ्यात सहभागी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/bodies-cannot-be-cremated-here-346719", "date_download": "2020-09-27T07:04:44Z", "digest": "sha1:2SYEMS5AIQINAQ6KTTWBNOV57PEZVDJC", "length": 17347, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "खबरदार ! येथे मृतदेह जाळता येणार नाही, कारण सांगितले असे... | eSakal", "raw_content": "\n येथे मृतदेह जाळता येणार नाही, कारण सांगितले असे...\nग्रामीण भागात आता मृत्यूची मालिका सुरू झाली आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवसही आहेत. कोरोनाकाळात शहरात एका गृहस्थाचा मृत्यू झाला. त्याची अंत्ययात्रा नव्यानेच निर्मित मोक्षधामावर नेण्यात आली. परंतू पुढे मात्र विचित्रच घडले. जीवंतपणी यातना भोगत असताना जो येतो, त्यापेक्षा भयंकर प्रत्यय मृताच्या नातेवाइकांना आला, काय घडले ते वाचाच...\nपारशिवनी (जि.नागपूर) : शहरात मोक्षधाम तयार असून येथे मात्र शवदाह करण्यात येत नाही, ही आश्चर्याची गोष्ट नाही का त्यापेक्षा संताप आणणारी गोष्ट अशी की मोक्षधामच्या उद्धाटनाची वाट असल्याने पारशिवनीच्या नागरिकांना धोगरा येथे ४किलोमीटर अंतरावर जावे लागते.\nयेथे दहनक्रिया करता येणार नाही \nपारशिवनी शहरात आजपर्यंत मोक्षधाम नव्हते. पूर्वी काशी क्षेत्रात एका लहानशा टिनाच्या छताखाली शवदहन केले जात होते. पण आता मोक्षधाम तयार असून मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी खाचखडग्यांची वाट तुडवित जावे लागते. बऱ्याच कालातंराने या ठिकाणी देखणे आणि सर्वसोयींनी युक्त असे मोक्षधाम तयार करण्यात आले. त्यासाठी एक कोटींचा खर्च करण्यात आला. परंतू आजही पारशिवनीतील नागरिकांना येथे शवदाहक्रिया करण्यास मनाही करण्यात येते. या मोक्षधामाचे विधिवत उद्धाटन झाल्यावरच येथे शवदहन करण्यात येईल, अशी तंबी नागरिकांना एका माजी लोकप्रतिनिधीने दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पारशिवनी शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील पेंच नदी पात्र धोगरा येथे नागरिकांना मृतदेहावर अंतिम संस्कार करावे लागत आहे.\nअधिक वाचाः जरा जपून रे राजा, राजमार्ग झालाय खाचखड्डयांचा अनेक ठिकाणी हे मार्ग आहेत धोकादायक...\nमृतदेहाची राखही हाती आली नाही \nमागील महिन्यात एका गृहस्थाचा मृत्यू झाल्याने त्याच्या पार्थिवावर अंतिम विधी काशी क्षेत्र नवीन मोक्षधाम येथे करण्यात येणार होता. त्या काळात धोगरा-पेंच नदीला पूर आला असल्याने धोगरा नदी या ठिकाणी शवदहन करणे शक्य नसल्याने काशी मोक्षधाम येथे अंत्यविधी करण्यास मृतदेह नेण्यात आला. येथे मृतदेह जाळता येणार नाही, असे फर्मान कुणीतरी सोडले. कारण विचारले तर काय, उद्धाटन व्हायचे आहे, असे एका माजी लोकप्रतिनिधीचा आदेश असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी पूर्ण काम व्हायचे बाकी आहे. त्यामुळे येथे मृतदेह जाळता येणार नाही. पण मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचा कुठे हा प्रश्न आहे. नदीतिरावर पूर असल्याने तिथे मृतदेह जाळता येणार नाही. जुने शेड होते, तेथेही पुराचे पाणी असतेच. पेंच नदीला महापूर आल्याने संपूर्ण काशी मोक्षधाम पुराच्या पाण्यात डुबले. कुटुंबातील नातेवाइकांच्या हातात मृतदेहाची राखसुद्ध आली नाही, ही शोकांतिका आहे.\nहेही वाचाः कोण ‘तो’ आसवांच्या ओंजळीत सोडून गेला आठवणींचे पक्षी\nमग बांधलेच कशाला मोक्षधाम\nजर एक कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले मोक्षधाम उद्धाटनाची वाट पाहत असेल तर शव पेटवायचे कुठे कुणाच्या मरणाची वाट पाहत आहे येथील मोक्षधाम कुणाच्या मरणाची वाट पाहत आहे येथील मोक्षधाम काम अपुरे असेल तर ते लवकरात लवकर कंत्राटदाराने पूर्ण करावे, असा आदेश संबंधित विभागाने दयावा व अपुऱ्या असलेल्या सोई, सुविधा पूर्ण करुन या ठिकाणी नागरिकांना मृतदेहावर संस्कार करण्याची परवानगी देण्याची मागणी नागरिकांतून हेत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमन की बात : पंतप्रधान मोदी म्हणतात, 'लेखक, कथाकारांनो गोष्टी सांगा'\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे संबोधित केलं. यावेळी मोदींनी सध्या कोरोनाच्या संकटात...\nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा\nपिंपरी : महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये फक्त पुणे आणि पिंपरी...\nस्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर कोरोनाचा परिणाम; शिक्षक अन विद्यार्थ्यांना बदलावं लागणार\nपुणे : स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन म्हणजे तज्ज्ञ प्राध्यापकांचा क्लास लावून, सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न असतो. कोरोनामुळे या पद्धतीला ब्रेक...\nसांगलीतील क्वारंटाइन सेंटरवरून जबरी चोरीतील दोघा कैद्यांचे पलायन\nसांगली ः येथील एका महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरच्या खिडकीचे गज वाकवून जबरी चोरीली दोघा कैद्यांनी पलायन केले. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने...\n‘चेतना अपंगमती’मधील ‘सीआयडी’ची चटका लावणारी एक्झिट..\nकोल्हापूर : येथील चेतना अपंगमती विद्यालयातील विद्यार्थी अजिंक्य चौधरी (वय ३५) याने आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली. शाळेत तो ‘...\n उत्तर महाराष्ट्रात १३२४ पोलिसांना कोरोना; आतापर्यंत २२ जणांचा बळी\nनाशिक : शहरासह विभागातील पाच जिल्ह्यांत एक हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण जळगावात असून, त्यापाठोपाठ नाशिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/diwali-recipies-marathi", "date_download": "2020-09-27T07:24:27Z", "digest": "sha1:YKRFXCHCOSBJ7STERJWWSMJ7QQFGWZOM", "length": 3447, "nlines": 89, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Diwali Recipes | Diwali Faral | Chivda| Chakli | दिवाळी फराळ | फराळाचे पदार्थ |", "raw_content": "\nदिवाळी स्पेशल : खमंग चकली\nदिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे\nदिवाळी स्पेशल : राघवदास लाडू\nकरंजी : दिवाळी स्पेशल\nदिवाळी स्पेशल : वाटल्या डाळीचे लाडू\nदिवाळी स्पेशल : मठरी\nदीपावली स्पेशल : मोहनथाळ\nदिवाळी स्पेशल : मुगाच्या डाळीचे लाडू\nदिवाळी स्पेशल मिक्स धान्यांच्या चकल्या\nपाकातले चिरोटे (व्हिडिओ पहा)\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/02/blog-post_76.html", "date_download": "2020-09-27T06:08:38Z", "digest": "sha1:7U62KNFJXQJ4S64OBFBKLT64CEOMWPVQ", "length": 17198, "nlines": 208, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "राजकारणाचा खेळ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी अ���ंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक वा धनवान एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवतो आणि कालांतराने त्यातून अधिकाधिक पैसे कमावतो तद्वत कित्येक राजकारणी धर्म, जात, पात, पंथ, प्रांत, वंश, लिंग, अर्थ शोषित आदी कारणांना हेरून गोतावळा जमवतात. त्याचा कारवाँ बनतो, संघटना तयार होते. त्यातून एखादा राजकीय पक्ष आपोआप जन्माला येतो.\nजागोजागीचे विकास सम्राट, गरिबों का मसिहा, दलितों का बेटा-बेटी, जनतेचा जाणता राजा, जातीपातीचा कैवारी, विशिष्ट जातपातीचा उद्धारक, आर्थिक शोषितांचा नेता, सामाजिक, आर्थिक, धार्मिक वा अन्य प्रादेशिक कारणांमुळे पृथक झालेल्या समाज समूहाचा तारणहार बनून पक्षनेता होतो. प्रसारमाध्यमांत अशा नेत्यांचा करिष्मा बनतो. त्याच्या नेतृत्वाखाली, एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा कारभार सुरू होतो. त्यातील एम.डी. म्हणजे मालक व पदाधिकारी म्हणजे संचारक यांच्या मर्जीप्रमाणे वा सल्ल्यानुसार पक्ष कार्यकत्र्यांच्या नेमणुका होतात.\nकधी कधी या पदानुसार नेमणुकांना पक्षांतर्गत निवडणुका संबोधले जाते. अर्थात अशा नेमणुका कुठेही व केव्हाही होतात. उदा. कधी केंद्रात (दिल्लीत) तर कधी राज्यात होत असतात. कधी केंद्रीय मंत्री तर कधी राज्यात मुख्यमंत्री होतो, एखादा नकोसा झाला तर राज्यपालपदावर बोळवण होते.\nअशा या पक्षधुरिणींचा कारभार एखाद्या प्रायव्हेट लिमिटेडसारखा चालतो. त्याचा परिपाक वशिलेबाजी, भ्रष्टाचारमध्येहोतो. म्हणून तर एखादा नेता दोषी ठरत असेल तर त्याला पक्षाच्या पदावर नेमू नये, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे आलेल्या एका याचिकेसंदर्भात आला आहे.\nदोषी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर त्याला पक्षाचे पदाधिकारी नेमू नये, असा विचार चालला आहे. त्या संबंधीची दुसरी सुनावणी सहा आठवड्यांनंतर होणार आहे. राजकारण्यांचा धंदा या मुद्यांचा त्यात कस लागणार आहे.\n- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.\nकृतज्ञता : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nअल् बेरुनी-अद्वीतीय तत्वज्ञ,दार्शनिक आणि इतिहासकार\nहिंदू राष्ट्रवाद विरूद्ध मुस्लिम राष्ट्रवाद\nभारताचे विभाजन आणि काश्मीर प्रश्नासाठी जबाबदार कोण\nपोलिसांना दर्जाहीन बुलेटप्रुफ जाकिटे\nसवाब-ए-जारीया’ : अनाथ, बेवारस मुलांची परवरीश\nभारत स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटि...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\nका पत्रकारांनी घाबरायला हवं\nमनुष्य नरकात जाण्यास एवढा उत्सुक का\nगुणवत्ता आणि सेवा यामुळेच व्यवसाय वाढवता येतो\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची भुमिका योग्य\nअल्लाउद्दीन-पद्मावती : इतिहासावर लादलेली कल्पना\nलोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेसमोर आव्हाने आहे...\nसंदेश लायब्ररीचा स्तुत्य उपक्रम\nपोलिसांच्या डोळ्यावरील ‘उजवा चष्मा’ धोकादायक\nसामाजिक व आर्थिकदृट्या मागासलेल्या समाजाच्या उन्नत...\nपहेल फाऊंडेशनतर्फे ‘नशे के खिलाफ आवाज उठाए’ कार्यक...\nपत्रकार संघाच्या येवला शहर अध्यक्षपदी अय्यूब शाह\nमहाराष्ट्र शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - म...\nस्वत:च्या दायित्वाचे विस्मरण होऊ नये -अॅड. काझी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nभारतीय मदरसे : भ्रम आणि वास्तव\nईश्वरी आदेशानुसार जीवन व्यतीत केल्यासच मुक्ती\nबाल लैंगिक अत्याचाराकडे डोळसपणे बघण्याची गरज\nमुस्लिमांना शिक्षा घडवून आणण्यासाठी कोर्टावर आय.बी...\nहिंदू विरूद्ध हिंदुंची करनी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांतिसंदेश प्रत्येक घरात पो...\nशांती प्रगती व मुक्तीसाठी जनतेला झगडावे लागत आहे ह...\nईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आ...\nस्नेह संमेलनातून समतेचा संदेश\nगुन्हा घडण्यासाठी मनुष्य नाही त्याची मानसिकता जवाब...\nजमाअतच्या मोहिमेत सर्वभाषीय कवींचा उत्स्फूर्त प्रत...\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\nआई तू दिवसभर काय करतेस\nइतिहासकाराला उच्च आदर्शाचे पालन करावयास हवे : खाफीखान\n67 वर्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला काय दिले\nआता आम्ही आत्महत्या करणार नाही\nशांती, प्रगती आणि मुक्तीसाठी गोरगरिबांना आधार द्या...\nअनेकत्वात अशांती तर एकत्वात शांती - डॉ. भागवत गुरूजी\nअजान : प्रश्न आणि उत्तरे\nआचरणाशिवाय आवाहन : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nकुरआनच्या मार्गदर्शनानुसार प्रगती, शांती व वाईट वि...\nकहीं पे निगाहें कहीं पे निशाना\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/15/The-owner-of-Nandi-Town-released-the-residents-on-Wednesday.html", "date_download": "2020-09-27T07:43:20Z", "digest": "sha1:QUZDVDFXYABP7G55YZVLH3WTNB7USX3H", "length": 5685, "nlines": 9, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " नंदी टाऊनच्या मालकाने रहिवाशांना सोडले वार्यावर - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "नंदी टाऊनच्या मालकाने रहिवाशांना सोडले वार्यावर\n- वीज पुरवठा देण्यास वीज वितरणचा नकार\nयेथे मागील पाच वर्षांपूर्वी निर्माण नंदी टाऊनमध्ये राहायला गेलेल्या दीड डझन नागरिकांना ले- आऊटधारकाने वार्यावर सोडले आहे. एकाही घरमालकास सर्व कागदपत्रे असूनही वीज वितरण कंपनीने पुरवठा दिला नाही, अशी ओरड होत आहे. पालिका प्रशासन विकास अधिभार मिळाला नाही म्हणून वीजपुरवठा घेण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नाही असे लाभार्थ्यांनी सांगितले. मागील दहा वर्षात शहराच्या चारही बाजूला ले- आऊटचे अमाप पीक आले. याकाळात 13 ले- आऊट निर्माण झाले. दरवेळ�� सत्ताधारी शासनाने मलिदा लाटून नियम वाकवून शेतजमीनला अकृषक दर्शवून प्लाट पाडण्याची परवानगी दिली आहे. नंदी टाऊनच्या मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता, हे सर्वश्रुत आहे. तरीही चतूर राजकारण्यांनी ले- आऊटला आभय दिले.\nसत्ता बदलताच नियमावर बोट ठेवून कारवाई झाली नाही. उलट मतांवर डोळा ठेवून सर्वाना घरे बांधण्यासाठी परवानगी दिली आहे, असे तेथील रहिवासी सांगतात. शहराच्या अनेक ले- आऊटमध्ये हाच प्रकार झाला आहे. पण,नंदी टाऊनच्या रहिवाशांना सहा वर्षानंतरही वीज मात्र मिळाली नाही. विद्युत वितरण कंपनी पालिका प्रशासनाने ना- हरकत प्रमाणपत्र दिले तरच वीज मिळते असे सांगत आहे. परंतु त्याच विभागाने शहरालगतच्या रेवतकर यांच्या शेतात पाडलेल्या ले - आऊटमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या झोपडीला वीज पुरवठा दिला आहे.पालिका प्रशासनाने ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ न करता पुरवठा कसा दिला याची शहरात चर्चा रंगत आहे.\nवीज वितरण कंपनीच्या नियमानुसार कोणालाही तात्पुरता पुरवठा देता येतो. पण, सहा महिन्यांत कायम पुरवठ्यासाठी अर्ज येणे अनिवार्य असते. शिवाय मुदत वाढविण्याची प्रक्रिया जिल्हा मुख्यालयात पूर्ण केली जाते. रेवतकर ले- आऊटमधील झोपडीच्या मालकाने तसे प्रयत्न केलेच नाही, असे बोलल्या जात आहे. दिवाळीत वीज मिळाली नाही तर मनोज वेले,गणेश कोल्हे, मनीषा पाल, अरुण नौकरकार उपोषणाला सुरुवात करतील, असे सांगण्यात आले. नंदीटाऊनमध्ये राहणार्यांकडून नपने विकास अधिभार 2017 मध्ये घेऊन बांधकामांची परवानगी दिली. नकाशा मंजूर केला व परवानगी दिली, असे चंद्रशेखर टमगिरे यांनी सांगितले. सध्या 13 रुपये 50 पैसे दराने वीज देयक भरतो. इतरांना सुद्धा वीज द्यावी, आम्ही सर्व कर पालिकेला नियमित भरतो, असे चंद्रशेखर टमगिरे यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/sania-mirza.html?page=8", "date_download": "2020-09-27T08:36:24Z", "digest": "sha1:RBFI4NLDBXMJ5CSIZFXBIAOKHNHQ3YVR", "length": 10695, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "sania mirza News in Marathi, Latest sania mirza news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nसानियाला तेलंगणाची ब्रँड अॅम्बेसेडर केल्यामुळे वाढला वाद \nसानियाला तेलंगणाची ब्रँड अॅम्बेसेडर केल्यामुळे झालेल्या वादावर राजकीय प्रतिक्रिया\n'भारताच्या मुली'चं भाजप नेत्याला प्रत्यूत्तर...\nमुंबई : आपल्याला ‘पाकिस्तानची सून’ म्हणून हिणवणाऱ्या भाजपचे नेते लक्ष्मण यांना सानिया मिर्झा हिनं सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय. ‘मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय असेन’ असं सानियानं म्हटलंय.\nपाकिस्तानची सून' तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही-भाजप\nपाकिस्तानची सून' तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही-भाजप\nटेनिस स्टार सानिया मिर्झा हिला नुकतंच तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय... पण, यामुळे आणखी एक नवा वाद उभा राहिलाय.\nसानिया बनली तेलंगणाची ब्रँड अॅम्बेसेडर\nभारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला स्वतंत्र तेलंगणा राज्याची ब्रांड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलंय.\nसानिया म्हणतेय, आमचं वैवाहिक जीवन सोपं नाही\nभारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं आपलं वैवाहिक जीवन धोक्यात असल्याच्या बातम्यांना अफवा असल्याचं सांगत उडवून लावलंय.\nऑस्ट्रेलियन ओपन: सानियानं मिक्स्ड डबल्स गमावली\nसानिया मिर्झा आणि तिचा रोमेनियन पार्टनर होरिया टेकाऊला ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला.\nयूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये\nअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतल्या महिला डबल्समध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं चीनच्या जी झेंगसोबत मिळून सेमिफायनल्समध्ये प्रवेश मिळवलाय.\nपाकची सून भारतीय टेनिसपटू संघटनेची उपाध्यक्ष\nपाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक यांच्याशी लग्न केल्यानंतर पाकिस्तानची झालेली सून सानिया मिर्झा हिची भारतीय टेनिसपटू संघटनेच्या (आयटीपीए) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.\nपाकिस्तानच्या विजयावर भारताचा जावई म्हणतो...\nया विजयामुळे तुमच्या परिवारातील कोणी निराश झालंय का असा मिश्किल प्रश्न पत्रकारांनी सानियाचं नाव न घेता शोएबला विचारला. यावर शोएबनंही ताडकन उत्तर दिलं की...\nसानिया-शोएब नव्या `पीच`वर थिरकणार...\nभारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक आता एका टेलिव्हिजन रिअॅलिटी शोच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. ‘नच बलिए – सीझन ५’मध्ये ही जोडी स्टेजवर एकत्र थिरकताना दिसणार आहे.\nलिएंडर पेस आणि सानिया मिर्झा या जोडीने धुवाधार खेळी करत क्वार्टर फाईनलमध्ये प्रवेश केला आहे.या जोडीच्या कामगिरीने भारताला टेनिसमध्ये पदक मिळण्यची दाट शक्यता आहे.\nसानिया मिर्झाच्या आईला ऑलिम्पिकचं तिकीट\nऑल इंडिया टेनिस असोसिएशननं अजून एक नवा वाद निर्माण केला आहे. सानिया मिर्झाच्या आईला टेनिस फेडेरेशननं ऑलिम्पिक टेनिस टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी केल्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.\nपेस विष्णुबरोबर ऑलिम्पिक खेळण्यास तयार\nऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस खेळणार की नाही याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, पेसनं लंडन ऑलिंपिकमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T05:54:02Z", "digest": "sha1:247YJS2DGVNQ72S3JJCVBR2MCSENVVNJ", "length": 1941, "nlines": 62, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "रस्ते – प्रसन्न", "raw_content": "\nकसेही कुठेही वळतात रस्ते\nपुन्हा माघारीच नेतात रस्ते\nउभा चौकात मी स्तब्ध आहे\nवेगात कुठे हे पळतात रस्ते (\nकाय साधले तुझ्या आंदोलनांनी (\nकी व्यर्थ उगाच हे जळतात रस्ते\nकुठले ध्येय आजवर तू गाठले (\nपुन्हा विचारून छळतात रस्ते\nजायचे दोन बाजूंस तुला नी मला\nतरी आपले इथे जुळतात रस्ते\nभाऊच ते दोघे, एकाच अाईचे\nतरी एकमेकांचे टाळतात रस्ते\nनावापुरताच उरलोय आता… →\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/boletin-informativo-marcha-mundial-numero-5/", "date_download": "2020-09-27T07:50:47Z", "digest": "sha1:MORXW4HA7QGEPPE47ANEJ3G2NV4P3LVY", "length": 14405, "nlines": 192, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - क्रमांक एक्सएनयूएमएक्स - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » वृत्तपत्रे » जागतिक मार्च वृत्तपत्र - ��क्सएनयूएमएक्स क्रमांक\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nया वृत्तपत्रात आम्ही एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसाच्या सुरुवातीस प्रवास करू.\nआम्ही स्पेनच्या माद्रिद, स्पेनमधील स्पेनमधील इतर ठिकाणी, युरोपमधील इतर ठिकाणी, दक्षिण कोरियामध्ये, दक्षिण कोरियामध्ये सुरू होणा .्या मार्चच्या मुख्य कार्यक्रमाचा दौरा करू.\nबेस टीमने आफ्रिकन भूमीवर पाऊल ठेवण्याआधी आम्ही मार्चच्या सुरूवातीस आफ्रिकेच्या वेशीवर थांबू.\nप्रथम शहरे स्पेनमध्ये भेट दिली.\nनंतर आम्ही अमेरिकेतून एक विशेष बुलेटिन समर्पित करू आणि आम्ही मार्चच्या “आफ्रिकेला झेप” घेण्याचे बुलेटिन पुढे चालू ठेवू.\n1 मार्चची सुरुवात, माद्रिदमध्ये\n2 इबेरियन द्वीपकल्पातील इतर ठिकाणी\n3 शेवटी, वर्ल्ड मार्च, मार्गावर\n4 युरोपमध्ये इतरत्र ...\n5 पूर्वेकडे, भिन्न कृत्ये\nजागतिक मार्च माद्रिदच्या पुर्ता डेल सोलच्या किमी एक्सएनएमएक्सपासून सुरू होईल जिथे तो ग्रह वाजविल्यानंतर परत येईल.\nसर्क्युलो डे बेलास आर्टेस डी माद्रिदच्या लाडक्या आणि ऐतिहासिक वातावरणात त्याचे प्रक्षेपण झाले.\nवर्ल्ड मार्चची सुरुवात केएमएक्सएनयूएमएक्सपासून होते\nएक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च लाँच\nइबेरियन द्वीपकल्पातील इतर ठिकाणी\nत्याच दिवशी, इबेरियन द्वीपकल्पातील वेगवेगळ्या ठिकाणी, ते प्रक्षेपणही झाले.\n“आंतरराष्ट्रीय अहिंसेचा दिवस”, ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स, बिलबाओमध्ये, “सौर” या पब्लिशिंग हाऊसने त्याच्या संपादकीयमधून “स्कूल बुलींग” वर एक्सएनयूएमएक्स पुस्तके दिली.\nला कोरुनियामध्ये, “सक्रिय अहिंसेच्या दिवशी”, “शांती आणि अहिंसा साठी एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च” ची नागरिकता घेण्यासाठी सकाळी टाऊन हॉल आणि स्टार्ट गाला येथे संस्थात्मक सादरीकरणासह सुरुवात झाली. नागरी केंद्र इगोरा मध्ये.\nआणि ग्वाडलजारा मधील एक सुखद शहर एल कॅसारमध्ये, एक्सएनयूएमएक्सच्या विद्यार्थ्यांनी आणि एक्सएनयूएमएक्स प्रौढांनी अहिंसेचे मानवी प्रतीक बनविले.\nबिलबाओ मधील कॉमिक बुकक्रॉसिंग ऑपरेशन\nअल कॅसारमधील अहिंसेचे मानवी प्रतीक\nमार्चची एक Coruña अधिकृत लाँचिंग\nशेवटी, वर्ल्ड मार्च, मार्गावर\nशेवटी, जागतिक मार्च त्याच्या मार्गाने सुरू होते. प्रथम स्पेनमध्ये, कॅडिजला भेट द्या, तो सेव्हिलेला भेटेल आ��ि मोरोक्कोला जात असताना खंड जंपच्या वेशीवर आहे.\nवर्ल्ड मार्च युरोपमधील सर्वात जुन्या शहरात दाखल झाला.\nजागतिक मार्च अँडलूसच्या राजधानीत विविध देशांच्या सदस्यांमधील विचारांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देते.\nआणि मोरोक्को आधीच एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहे\n8 च्या ऑक्टोबर 2019 रोजी, मोरोक्कोला शांती आणि अहिंसा साठी एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च प्राप्त होईल.\nवर्ल्ड मार्च कॅडिजला आला\nवर्ल्ड मार्च, सेव्हिलमध्ये देवाणघेवाण होते\nमोरोक्को जागतिक मार्च प्रतीक्षेत\nयुरोपच्या इतर भागांमध्ये, जागतिक मार्च स्वतःला नम्रता, सामर्थ्याने आणि आनंदाने व्यक्त करतो.\nआंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या निमित्ताने आणि पोर्तोमध्ये एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चला प्रोत्साहित करण्यासाठी, हा बोलचाल आयोजित करण्यात आला होता.\nनिःसंशयपणे, अहिंसाची शक्ती एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या सुरूवातीस इटलीमध्ये उपस्थित होती.\nपोर्टोमध्ये वर्ल्ड मार्चचा प्रचार करा\nइटली “शांतता आणि अहिंसा शक्ती”\nभारतात, ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स शाळांमध्ये आणि अभ्यास आणि प्रतिबिंब पार्क, मानवी चिन्हे आणि चिकटवून उत्सव साजरा केला गेला.\nआणि दक्षिण कोरियामध्ये, कला शांती आणि अहिंसा कशी आणू शकते अशा प्रकारे त्यांनी सोल, बेरेकेट अलेमेयोहो ते वर्ल्ड मार्च पर्यंत समर्थन दिले.\nभारतातील मानवी चिन्हे आणि प्रवेश\nसोल आणि वर्ल्ड मार्च मधील कला\n0 / 5\t(0 पुनरावलोकने)\nश्रेणी वृत्तपत्रे तिकीट नेव्हिगेशन\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स\nइक्वाडोर शांततेसाठी मार्गावर उपस्थित\n\"वर्ल्ड मार्चचे वृत्तपत्र - क्रमांक 1\" वर 5 टिप्पणी\nPingback: वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - नवीन वर्ष विशेष - वर्ल्ड मार्च\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T07:55:23Z", "digest": "sha1:NHRV2J3SN3RPSJLCX3EHZYAYJSRRG55A", "length": 9588, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "दिलासादायक; १५ तासापासून राज्यात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nदिलासादायक; १५ तासापासून राज्यात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही\nin main news, ठळक बातम्या, राज्य\nमुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोना विष्णूचे ३९ रुग्ण आढळून आले आहे. राज्यात गेल्या १५ तासापासून नवीन रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांची तब्बेत स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.\nयावेळी त्यांनी राज्यात कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी राज्यसरकारने काय उपाय योजना केली आहे त्याची माहिती दिली.\nआज राज्यमंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यता आली आहे. या बैठकीत कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. राज्य सरकारने ज्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली आहेत. त्या��ची कठोर अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशासनाला केलेल्या उपाययोजनांच्या कठोर अंमलबजावणीबाबत आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nउद्योगजगतातून कोरोना नियंत्रणासाठी काही मदत मिळू शकते का यावर काम सुरु आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांसोबत आज बैठक होत आहे. उद्योजकांना राज्य सरकारला मदत करण्याचं आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात कॉर्पोरेट ऑफिसमधील कामं कशी कमीतकमी ठेवता येतील यासाठी प्रयत्न करण्याबाबत विचारणा केली जाईल. अगदी काम बंद करण्याच्या पर्यायावर देखील विचार केला जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले.\nआता शासकीय कार्यालये बंद ठेवण्याची शक्यता; दुपारी मंत्रिमंडळ बैठक\nBREAKING: कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nBREAKING: कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती\ncorona effect: राज्यातील सर्व निवडणुका स्थगित \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/2020/09/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2020-09-27T07:54:59Z", "digest": "sha1:B5SHHCICRYXSBUKIVSRMTIPT342EU2MJ", "length": 7376, "nlines": 86, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "अमित शाह पुन्हा ‘एम्स’ रुग्णालयात दाखल – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\nअमित शाह पुन्हा ‘एम्स’ रुग्णालयात दाखल\nकाल रात्री ११ वाजता रुग्णालयात आणले गेले; तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शाह यांना आरोग्यविषयक समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सध्या अमित शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. शिवाय, त्यांची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहित��� मिळाली आहे. मागील दीड महिन्यात तीन वेळा शाह यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलेलं आहे.या अगोदर १८ ऑगस्ट रोजी शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना ३१ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसंच चाचणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी सांगितलं होतं.\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/siddhesh-lad-horoscope-2018.asp", "date_download": "2020-09-27T08:26:57Z", "digest": "sha1:YJKAZ4TD4GRNI64NT775XNJ4NSC3FJNN", "length": 16274, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "सिद्धेश लाड 2020 जन्मपत्रिका | सिद्धेश लाड 2020 जन्मपत्रिका Siddhesh Lad, Cricket", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » सिद्धेश लाड जन्मपत्रिका\nसिद्धेश लाड 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nसिद्धेश लाड प्रेम जन्मपत्रिका\nसिद्धेश लाड व्यवसाय जन्मपत्रिका\nसिद्धेश लाड जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nसिद्धेश लाड 2020 जन्मपत्रिका\nसिद्धेश लाड ज्योतिष अहवाल\nसिद्धेश लाड फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nसुरुवातीपासूनच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ आणि संपत्ती मिळे. सट्टा, लॉटरी किंवा शेअर्समधून हा फायदा होईल. तुमच्या सगळ्या व्यवहारांसाठी मित्र आणि शुभचिंतकांची मदत आणि सहकार्य मिळे. उद्योगात केलेल्या व्यवहारातून तुम्ही चांगला आर्थिक नफा कमवाल. तुम्हाला हुद्दा आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुम्हाला लोकांकडून आदर मिळेल आणि या काळात तुम्ही रुचकल जेवणाचा आस्वाद घ्याल.\nवरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती कराल. कारकीर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयीन कर्तव्याच्या/ प्रवासाच्या दरम्यान तुमची ज्या व्यक्तींशी भेट होईल, त्यांच्यातर्फे तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अगदी मौल्यवान हिऱ्यांसारखे असाल. तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात ती फार नाजूक असतील.\nजबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.\nया वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.\nया कालावधीत तुमच��� एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला.\nकामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि पत उंचावेल आणि त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार, वाढलेली संपत्ती, ज्ञानार्जन आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. या कालावधीत होणार प्रवास लाभदायी असेल. हा प्रवास तुम्हाला मानवता, तत्वज्ञान आणि सखोल दृष्टी शिकवेल. व्यावसायिक आणि घरच्या पातळीवरील जबाबदाऱ्या सफाईदारपणे पार पाडाल.\nस्वत:ला व्यक्त होण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतील. तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास कराल आणि हा प्रवास फायद्याचा ठरेल. या अनुकूल काळाचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल आणि आदरणीय धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात याल.\nतुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.\nघराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्तेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.\nआर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/team-indias-87-year-old-superfan-charulata-patel-passes-away/articleshow/73294250.cms", "date_download": "2020-09-27T08:34:48Z", "digest": "sha1:QMTBUMJEWQMCPMEUDNKRNGJ54AC4G66D", "length": 13349, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Team India Superfan Charulata Patel Death: टीम इंडियाच्या सुपर फॅन चारुलता यांचे निधन\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nटीम इंडियाच्या सुपर फॅन चारुलता यांचे निधन\nभारतीय क्रिकेट संघाची सर्वात मोठी चाहती चारूलता पटेल यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षाच्या होत्या. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच सामना पाहण्यासाठी त्या मैदानात आल्या होत्या.\nनवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाची सर्वात मोठी चाहती चारूलता पटेल यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षाच्या होत्या. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी त्या मैदानात आल्या होत्या.\nआयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान चारुलता यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत त्या गप्पा मारत होत्या. ८६व्या वर्षी देखील त्या स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. याबद्दल सर्व जण त्यांच्या उत्साहाला आणि क्रिकेट प्रेमाला दाद देत होते. चारुलता यांचा उत्साह पाहून विराट कोहली आणि रोहित शर्मा अचंबित झाले होते.\nवाचा- Asia Cup: भारताच्या नकारानंतर पाकचे यजमानपद काढून घेतले\nचारुलता यांच्या अधिकृत इन��स्टाग्रामवर त्यांच्या नातीने निधनाची बातमी दिली. माझ्या आजीचे १३ जानेवारी संध्याकाळी ५.३० वाजचा निधन झाले. ती आम्हाला सर्वात प्रिय होती, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.\nवाचा- भारताच्या दारुण पराभवानंतर गांगुली म्हणाला...\nभारतीय क्रिकेट संघाच्या या मोठ्या चाहतीच्या निधनावर बीसीसीआयने शोक व्यक्त केला. बीसीसीआयने सोशल मीडियावर चारुलता आणि विराट कोहली यांचा गेल्या वर्षी वर्ल्ड कप दरम्यान घेतलेला फोटो शेअर केला आहे. टीम इंडियाची सुपर फॅन चारुलता पटेल नेहमी आमच्या मनात असतील. क्रिकेटसाठी त्यांचे प्रेम आम्हाला नेहमी प्रोत्साहन देईल. त्यांच्या आत्मास शांती मिळो, असे बीसीसीआयने म्हटले आहे.\nवर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धचा साखळी सामना पाहण्यासाठी चारुलता आल्या होत्या. तेव्हा विराट कोहलीने त्यांना बांगलादेशविरुद्धच्या सामन्याचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. इतक नव्हे तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर विराट आणि रोहित यांनी चारुलता यांचे आशिर्वाद घेतले होते.\nहे देखील वाचा- 'हा' तर दुसरा धोनी; पाहा व्हायरल व्हिडिओ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मुंबईत नि...\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nभूस्खलनात भारताच्या दोन महिला क्रिकेटपटूंचा मृत्यू...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nAsia Cup: भारताच्या नकारानंतर पाकचे यजमानपद काढून घेतले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nमुंबई'शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बन���ण्याची मोठी भूक लागलीये'\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/cities/nandurbar/", "date_download": "2020-09-27T07:25:01Z", "digest": "sha1:MAFGMK5SRBNDF5KTVOX4VDVULYRY5EMK", "length": 15912, "nlines": 156, "source_domain": "livetrends.news", "title": "नंदुरबार Archives - Live Trends News", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई विद्यापीठातर्फे मोलगी वरिष्ठ विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरु\nजितेंद्र कोतवाल\t Aug 20, 2020\nदिलासादायक : नंदुरबार जिल्ह्यात ६६ पैकी ६३ जणांचे कोरोना अहवाल…\nनंदुरबारच्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा भुसावळशी संबंध\nउकाई धरणात बोट उलटून तीन पर्यटकांचा मृत्यू ; चार जण बेपत्ता\nयुवक महोत्सवात मु.जे. महाविद्यालय विजेता; प्रताप महाविद्यालय उपविजेता\nअमळनेर एरंडोल चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर धरणगाव\nनंदुरबारमध्ये शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत\n येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार टक्कर झाली असून आता शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असेल हे स्पष्ट झाले आहे. नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून, एकूण ५६…\nनंदुरबार जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू\nनंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछिल गावात गणेश विसर्जनासाठी तलावात उतरलेल्या ६ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछल येथील तरुण…\nदोडे गुजर समाजातील गुणवंतांचा होणार गौरव\nजळगाव (प्रतिनिधी) दोडे गुजर संस्थांन जळगावतर्फे समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यात समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी तसेच निवडलेल्या प्रतिभावंतांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने यशस्वी व गुणवंत…\nनंदुरबारात हवालदारास लाच घेताना रंगेहात अटक\nजळगाव (प्रतिनिधी) नंदुरबार येथील एका पोलीस हवालदारास आज (दि.२५) नंदुरबार येथील लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील नारायणपूरमधील…\nआदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : मोदी\nनंदुरबार (वृत्तसंस्था) जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणताही ‘पंजा’ तुम्हाला हात लावू शकणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून…\nLIVE : नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदींची सभा सुरु\nनंदुरबार (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व डॉ. हीना गावित यांच्यासाठी घेत असलेल्या प्रचारसभेला सुरुवात झाली आहे. शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ…\nमाणिकराव गावित यांच्या स्वीय्य सहायकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nनंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक भगवान रामचंद्र गिरासे यांनी शुक्रवार ५ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार…\nमुलभूत सुविधेसाठी लाखाणी पार्क परीसरातील रहिवाश्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर ( व्हिडीओ )\nजितेंद्र कोतवाल\t Mar 28, 2019 0\nनवापूर प्रतिनिधी - नवापूर शहरातील लाखाणी पार्क परिसरात पिण्याचे पाणी व घंटा गाडी आणि अन्य सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबतचे निवेदन आज मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांना लाखाणी पार्क परिसरातील नागरीकांनी दिले आहे. त्यांनी यावेळी लाखानी…\nनंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी दिलीप थोरे\nजितेंद्र कोतवाल\t Mar 8, 2019 0\n जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून दिलीप थोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे, गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शिक्षण विभागाचा प्रभारी पदभार डॉ.राहुल चौधरी यांच्याकडे होता. नंदुरबार जिल्हा…\nदहशतवादाचा पुतळा दहन करताना शहाद्यात तरुणाचा चेहरा भाजला\nनंदूरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शहादा येथे (सोमवार) सकाळी दहशवादाचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना एक तरुण भाजल्याची घटना घडली. राजी इलियास मेमन (वय-43) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, शहरातील मेमन कॉलनीत पुलवामा…\nचिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या\n नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आठ वषीय मुलीची बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्मयातील सोरापाडा तेथील आठ वषीय मुलीवर नराधमाने बलात्कार करून तिची गळा…\nनर्मदा नदीत बोट उलटून पाच ठार\n नर्मदा नदीतून प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून पाच जण ठार झाले असून ३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंटजवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. या बोटीमध्ये ५० पेक्षा जास्त…\nनंदुरबार येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवास प्रारंभ\n ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे येथील जुन्या पोलिस कवायत मैदानात सोमवारपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी विद्यालयातून…\nअंनिसतर्फे महिला पोलिसांचा सत्कार\n क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महिला पोलीसांचा सत्कार करण्यात आला. अंनिसतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या…\n१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सख���ल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/cities/parola/", "date_download": "2020-09-27T06:57:36Z", "digest": "sha1:OX2UC5RZEBXICK7INTWT7H7G6PTHQEEW", "length": 19879, "nlines": 191, "source_domain": "livetrends.news", "title": "पारोळा Archives - Live Trends News", "raw_content": "\nशिवछावा संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी निवेदन\nकोरोनाच्या प्रतिकारासाठी आदर्श शिक्षकातर्फे मदत\nनुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या- आ. चिमणराव पाटील\nजिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेती पिकांचे व घरांचे त्वरित…\nकेंद्र सरकारने त्वरित कांदा निर्यात बंदी उठवावी\nअमळनेर एरंडोल चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर धरणगाव\nपारोळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा\n तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्यांना एकेरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार अनिल गवांदे…\nआ. किशोर पाटलांची कोरोनावर मात; पुन्हा सक्रीय कामकाजास प्रारंभ\n पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून ते पुन्हा दैनंदिन कामकाजात व्यस्त झाले आहेत.\nकोरोनाच्या कठीण काळात होमगार्डची विनामुल्य उत्तम सेवा; प्रांताधिकाऱ्याकडून सन्मान\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\n येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होमगार्ड प्रभाकर पाटील यांनी कोरोनाचा भयावह आणि कठीण काळात कायदा व सूव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महिनाभर विशेष पोलीस अधिकारी म्हणून सावदा येथे विनामूल्य उत्तम सेवा बजावल्याने फैजपूर…\nकोरोना आज दमला; तरीही फणा उगारलेलाच\n जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज ७४२ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यात जळगाव शहरासह पारोळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. तर आढळून आलेल्या बाधितांच्या संख्येपेक्षा बरे…\nआदिवासीसह भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांचे एकलव्य संघटनेचे निवेदन\nजितेंद्र कोतवाल\t Sep 18, 2020\n येथील आदिवासी तसेच भिल्ल समाजाला रेशन कार्ड तसेच खावटी कर्ज मिळावे यासह विविध मागण्यांसाठी यासंदर्भा��� येथील भिल्ल आदिवासी समाज एकलव्य संघटनेने तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, गटविकास अधिकारी यांना…\nटिटवी येथील शेतातून मोटरसायकल चोरीला\nपारोळा प्रतिनिधी- तालुक्यातील टिटवी येथील शेतातून मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिटवी येथील रहिवासी आण्णा सोनार हे 14 सप्टेंबर रोजी आपली मोटारसायकल ने टिटवी…\nभोकरबारी येथील वृद्ध शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू\n तालुक्यातील भोकरबारी येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. प्रकाश रतन बडगुजर (वय 62) हे शेतकऱ्याचे नाव आहे. मृत प्रकाश बडगुजर हे 14…\nजुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; गुन्हा दाखल\n तालुक्यातील बहादरपूर येथील बोरी नदीपात्रातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (दि.१४) रोजी दुपारी अचानक छापा टाकत २ जणांना अटक केली. मात्र तीन जण फरार झाले असून पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लीलाधर…\nजळगाव जिल्हा संपर्कपदी डॉ. पृथ्वीराज पवार\n तालुक्यातील सिध्दीविनायक जनरल व त्वचारोग हाँस्पीटलचे संचालक व श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज श्रीराम पवार यांची राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा…\nपारोळा तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या\nपारोळा प्रतिनिधी- तालुक्यातील सप्टेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या 58 ग्रामपंचायतींवर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात एकूण 83 ग्रुप ग्रामपंचायती आहेत. त्या पैकी 58…\nजळगाव जिल्ह्यात आज ९६१ रूग्ण कोरोनामुक्त; तर ८३५ रूग्ण कोरोना बाधित\nजितेंद्र कोतवाल\t Sep 8, 2020\n जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात जिल्ह्यात ८३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरात १९९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत. तर अमळनेर, पारोळा आणि एरंडोल तालुक्यातही रूग्ण वाढ झाल्याचे दिसून…\nपारोळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nजितेंद्र कोतवाल\t Sep 6, 2020\n कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम साजरा करता येत नसल्याने पारोळ�� येथे दहावी तालुकास्तरीय बक्षिस समारंभाची २७ वर्षांची परंपरा खंडित होऊ न देता प्रातिनिधिक स्वरूपात सर्वाधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना…\nपारोळा येथील खदानीत दोन बहिणींचा बुडून मृत्यू\n शहरातील धरणगाव रस्त्यावर असणार्या पोपट तलावाच्या खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघा भगिनींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात आई व एका बहिणीचा जीव मात्र सुदैवाने वाचला आहे.\nराष्ट्रीय महामार्गाची चाळणी; खड्डे चुकवताना होणारे अपघात वाढले\nजितेंद्र कोतवाल\t Sep 5, 2020\n राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची अक्षरश: चाळणी झाली आहे. महामार्गावरील खड्डे चुकवताना होणारे वाहनाचे अपघात वाढले आहेत. काही चूक नसताना कित्येक निरपराध लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.अपघातांच्या या मालिका…\nजिल्ह्यात आज ७५३ कोरोना पॉझिटीव्ह; ५१३ रूग्ण झालेत बरे \n आज आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ७५३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून ५१३ रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. जळगाव, अमळनेर आणि चोपड्यात संसर्ग वाढलेलाच असल्याचे यातून दिसून आले आहे. जिल्हा माहिती…\nपारोळ्यात सीबीआयची धाड; बँक मॅनेजरसह एकाला अटक\n शहरात सीबीआयच्या पथकाने धाड टाकून कर्ज प्रकरणासाठी लाच मागणार्या बँक मॅनेजरला एका हस्तकासह अटक केल्याने खळबळ उडाली आहे.\nआ. चिमणराव पाटील यांच्या निधीतून एक हजार अँटीजेन टेस्ट किट\n आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून पारोळा व एरंडोल तालुक्यासाठी एकूण एक हजार अँटीजेन टेस्ट उपलब्ध करून दिले आहेत.\nकोतवाल यांना चतुर्थ श्रेणी व किमान वेतन मिळावे\n पारोळा तालुका कोतवाल संघटनेतर्फे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी लवकरात लवकर बहाल…\nडॉ. सतीश पाटील यांनी केली कोरोनावर मात\n माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी कोरोनावर मात केली असून नाशिक येथे उपचार केल्यानंतर ते घरी परतले आहेत.\nआमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कंकराज धरणाचे १०० % पुनर्भरण\n तालुक्यातील कंकराज ल.पा.तलाव.पुनर्भरण करण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी बोरी उजवा कालव्याने सोडण्यात आलेल्या पाण्याने आज द��. ३० ऑगस्ट रोजी कंकराज ल पा तलाव १००% पुर्ण भरलेला आहे. बोरी धरणातून १…\n१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/product-page/vaidyakiya-madat-kashi-milvavi", "date_download": "2020-09-27T06:43:01Z", "digest": "sha1:YVHYIE4GDWTPQOVR4ORPQ5XR55NA5UR5", "length": 3124, "nlines": 59, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "Vaidyakiya Madat Kashi Milvavi | kardalivan", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\nलेखक: प्रा. क्षितिज पाटूकले\nप्रत्येकाला आधुनिक वैद्यकीय उपचार करून घेता आले पाहिजेत. पैसे नाहीत म्हणून वैद्यकीय उपचार न करता आल्याने कुणाचाही मृत्यू होता कामा नये...\nवैद्यकीय मदत म्हणजे काय ती कोण देते तिथे कसा अर्ज करायचा अर्जाचे नमुने, मदत देणाऱ्या संस्थांचे पत्ते, मदत मिळविण्याची प्रक्रिया, वाढत्या वैद्यकीय खर्चाची कारणे, वैद्यकीय खर्च कसे कमी करावेत अर्जाचे नमुने, मदत देणाऱ्या संस्थांचे पत्ते, मदत मिळविण्याची प्रक्रिया, वाढत्या वैद्यकीय खर्चाची कारणे, वैद्यकीय खर्च कसे कमी करावेत ऑनलाईन-सोशल मिडियाद्वारे मदत कशी मिळवावी ऑनलाईन-सोशल मिडियाद्वारे मदत कशी मिळवावी मोफत वैद्यकीय उपचार कोठे मिळतात मोफत वैद्यकीय उपचार कोठे मिळतात रुग्णांचे हक्क - अधिकार आणि कर्तव्ये - जबाबदाऱ्या, जेनेरिक औषधे, मेडिकल सोशल वर्कर म्हणून सामाजिक क्षेत्रातील करियर संधी इ. सर्वकष माहिती सोप्या भाषेत सुलभ रीतीने पुस्तकामध्ये आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/cities/muktainagar/", "date_download": "2020-09-27T06:04:10Z", "digest": "sha1:G5HLH3MCZC4OAIBXDTES6M24H7ODF6KG", "length": 21153, "nlines": 191, "source_domain": "livetrends.news", "title": "मुक्ताईनगर Archives - Live Trends News", "raw_content": "\nआता मार्ग बदलणे हाच पर्याय ( राजकी�� भाष्य )\nमुक्ताईनगर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी\nविविध समस्या सोडविण्यासाठी रोहिणी खडसे यांचे जिल्हाधिकार्यांना…\nनाथाभाऊ म्हणतात…”मला काहीच माहित नाही \nराष्ट्रवादीच्या बैठकीत एकनाथराव खडसेंच्या प्रवेशाबाबत चर्चा\nअमळनेर एरंडोल चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर धरणगाव\nपोलीस पाटील गाव पातळीवर शासनाचे ‘कान व डोळे’ – रोहिणी खडसे खेवलकर\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\n पोलीस पाटलांना ग्राम पातळीवर शासनाचे ‘कान व डोळे’ म्हटल्यास वावगे ठरू नये असे मला वाटते असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी केले . कोरोना आपत्तीमध्ये ग्रामीण भागात…\nमुक्ताईनगरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू\n तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने आज झालेल्या बैठकीत २१ ते २३ असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमोदींजींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगतीची जलद गतीने\n पंतप्रधान मोदीं यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगतीची चाके जलद गतीने फिरत आहेत आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…\nआरोग्य पथकाला सहकार्य करा : नगराध्यक्षा तडवी यांचे आवाहन\n कोरोना विषाणूंचे रुग्ण तपासणीसाठी आता प्रत्येक घरातील कुटुंबा असलेल्या सदस्याची आरोग्य तपासणीस नगरपालिकेतर्फे प्रारंभ करण्यात आला. पालिकेचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन इन्फारेड थर्मामीटर तसेच पल्स…\nमुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची बऱ्हाणपूर कृषी मंडईत हमालकडून आर्थिक लूट\nजितेंद्र कोतवाल\t Sep 17, 2020\n महाराष्ट्र राज्यास लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील कृषी मंडईमध्ये हमालकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात घडत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…\nओबीसींसाठीची क्रिमिलेयर मर्यादा हटवावी : खा. रक्षाताई खडसे\n ओबीसी वर्गवारीसाठी असणारी क्रिमीलेअरची मर्यादा हटवावी अशी मागणी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत केली आहे.\nकोरोनापासून वाचण्यासाठी एस.एम.एस. त्रिसूत्रीचा अवलंब करा – रोहिणी खडसे-खेवलकर\nजितेंद्र कोतवाल\t Sep 15, 2020\n परंतु कोरोना चे हे ���ंकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. तरी आपल्याला अजुन आपली स्वतःची काळजी घेऊन आपली सेवा बजावयाची आहे. यामध्ये आपल्याला एस.एम.एस. म्हणजे सॅनिटाईजर, मास्क, सोशियल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीच्या…\n‘त्या’ व्हिडीओ क्लीप्स दाखविल्यास खळबळ उडेल : खडसेंचा सूचक इशारा\n आपल्याकडे काही व्हिडीओ क्लीप्स असून त्या दाखविल्यास खळबळ उडेल असा सूचक इशारा आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला. ते एबीपी-माझा या वाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.\nस्मशानभूमितून चक्क अस्थींचीच चोरी \n शहरातील स्मशानभूमितून मयत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या अस्थीची चोरी झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली असून यामुळे तिच्या आप्तांनी प्रशासनाच्या विरूध्द आक्रोश व्यक्त केला आहे.\nमी घरचे धुणे बाहेर धुत नाही : फडणविसांचे खडसेंना प्रत्युत्तर\n एकनाथ खडसे यांना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर एमआयडीसी जमीन प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता, असे स्पष्ट करत मी घरचे धुणे बाहेर धुत नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे.\n‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ पुस्तकाचे प्रकाशन\nजितेंद्र कोतवाल\t Sep 10, 2020\n येथे आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जीवनावर आधारीत जनसेवेचे मानबिंदू एकनाथराव खडसे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यात भाजपमधील मान्यवरांनी ऑनलाईन पध्दतीत पुस्तकाला शुभेच्छा देतांना नाथाभाऊंच्या योगदानाबद्दल…\nमुक्ताईनगरात एका खासगी प्रसूती रुग्णालयात चक्क मुदत संपलेली औषधे; तक्रारच गुलदस्त्यात\n शहरातील एका खासगी प्रसूती रुग्णालयात प्रसूत झालेल्या विवाहितेला चक्क एक्सपायरी डेट अर्थातच मुदत संपलेली औषधे दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा मंगळवारी सकाळी संपूर्ण तालुक्यात पसरली आहे. सन २०१७ ला संबधित…\nमोदी-शहांसमोर मला व्हिलन म्हणून सादर केले गेले – खडसे\n पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मला व्हिलन म्हणून सादर केले गेले असून हे नेमके कुणी केले याची आपल्याला माहिती असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे. आज दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा…\nकेळीवरील विषाणू व विम्याबाबत आ. पाटील यांची कृषीमंत्र्यांसोबत चर्चा\n केळी पीकावरील सीएमव्ही विषाणूचा झालेला प्रादूर्भा�� व विम्याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा करून याचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.\nजनजागृती मोहिमेला आमदार चंद्रकांत पाटील यांनी दाखवली हिरवी झेंडी\nमुक्ताईनगर - कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती केली जात आहे या मोहिमेतील चित्ररथाला शनिवारी सकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली…\nमुक्ताईनगर पंचायत समितीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nजितेंद्र कोतवाल\t Sep 5, 2020\n पंचायत समिती मुक्ताईनगर येथे शिक्षकदिनाचे औचित्य साधुन पंचायत समिती मुक्ताईनगर तर्फे दहावी ,बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, प स…\nमुक्ताईनगर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा; रोहीणी खडसे-खेवलकर यांची…\nजितेंद्र कोतवाल\t Sep 5, 2020\n संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन रोहिणी खडसे-खेवलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात…\nगुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम\nजितेंद्र कोतवाल\t Sep 5, 2020\n मुक्ताईनगर येथे गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी चित्ररथास खासदार रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवला. तीन चित्ररथांद्वारे जळगाव जिल्ह्यात जनजागृती सुरु करण्यात येत आहे. २०२० हे वर्ष कोरोनामुळे शेतकऱ्यांसाठी मोठे…\nमुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंदे सर्रासपणे सुरूच; भाजयुमोचे तहसीलदारांना निवेदन\nजितेंद्र कोतवाल\t Sep 4, 2020\n मुक्ताईनगर तालुक्यात बेकायदेशीर दारूच्या विक्रीसह अवैध धंदे सर्रासपणे जोरात सुरू असून याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला…\nखा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांमुळे मुक्ताईनगर कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध\n कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार केंद्रीय…\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nभुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी\nकैद्यांना रसद पुरवणारा चेतन भालेराव अटकेत\nपाचोऱ्यात विनापरवाना औषधी जप्त; अन्न व औषधी विभागाची कारवाई\nजिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/enriquecedor-taller-de-noviolencia-en-roma/", "date_download": "2020-09-27T07:20:45Z", "digest": "sha1:X2T3UBWJ6ZXCRX2VITQ5JIOTADSSTL7B", "length": 9741, "nlines": 160, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "रोममधील अहिंसेची समृद्धी कार्यशाळा - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » प्रेस नोट्स » रोममधील अहिंसेची कार्यशाळा समृद्ध करणे\nरोममधील अहिंसेची कार्यशाळा समृद्ध करणे\nर्इन्जिया प्रति मी दिरटी उमानी ओलोस असोसिएशनच्या वतीने आयोजित, रोममध्ये एक अहिंसा कार्यशाळा घेण्यात आली\nशनिवारी नोव्हेंबरचा एक्सएनयूएमएक्स आणि डिसेंबरचा रविवार एक्सएनयूएमएक्स हे दोन दिवस रोममधील अहिंसेसाठी समर्पित होते, सॅन लोरेन्झो जिल्ह्याच्या मध्यभागी, बहुतेक वेळा फक्त त्याच्या अधोगती आणि हिंसाचारासाठीच आठवले.\nच्या समर्थनार्थ बढावलेल्या विविध उपक्रमांपैकी 2ª वर्ल्ड मार्च शांती आणि अहिंसा साठी, संघटना ऊर्जा केवळ प्रति दिन उमानी सक्रिय अहिंसेच्या वापराद्वारे दररोजच्या संघर्षाच्या निराकरणासाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.\nअहिंसा शिक्षणाचे शनिवार व रविवार वाया दे लॅटिनी एक्सएनयूएमएक्स मुख्यालयात झाले, जे असोसिएशन समान मानवीय आणि अहिंसक वृत्ती, मानवतावादी सभा आणि ह्रदय असोसिएशनचे एकमात्र अधिकार सामायिक करणार्या इतर वास्तविकतेसह सामायिक करते .\nकार्यशाळेस एनर्जिआच्या अथक स्वयंसेवकांनी, बाओबाब एक्सपिरियन्स असोसिएशनच्या बलवान मुलं (https://www.facebook.com/BaobabExperience/) आणि अहिंसेच्या सराव आणि प्रसारासाठी स्वारस्य असलेले इतर ���ौल्यवान लोक उपस्थित होते (https: / /www.facebook.com/unponteper/; https://www.facebook.com/TheaAssocedia/).\nवेगवेगळ्या संस्कृतीतील लोकांमध्ये विपुल भिन्न कथांद्वारे देवाणघेवाण, प्रयोग आणि परस्पर समृद्धी मिळवण्याची ही एक अनमोल संधी होती, परंतु सर्व एकाच युनिव्हर्सल ह्युमन नेशन्सचा भाग होऊन एकत्रित झाली.\nथोडक्यात, उपस्थित असलेल्या लोकांच्या हृदयात नूतनीकरण करणारे दोन दिवस झाले आहेत आणि विविधता ही एक प्रचंड संपत्ती आहे आणि अहिंसक जग बनविण्याची आकांक्षा ही एक संभाव्य यूटोपिया आहे याची जाणीव आहे.\nमसुदा: फ्रान्सिस्का डी विटो\nछायाचित्रण: ऊर्जा स्वयंसेवक ...\n0 / 5\t(0 पुनरावलोकने)\nश्रेणी प्रेस नोट्स तिकीट नेव्हिगेशन\nएक्सएनयूएमएक्सª मायग्रंट मार्च मधील मार्च\nसॅन जोसे मधील शैक्षणिक संस्था\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87/", "date_download": "2020-09-27T06:22:41Z", "digest": "sha1:QS2GTD4SB2DN4YDH5UVZWBCPB36TWUUU", "length": 12768, "nlines": 125, "source_domain": "navprabha.com", "title": "गोमंतकीय चित्रपटांसाठी इफ्फीत विशेष विभाग | Navprabha", "raw_content": "\nगोमंतकीय चित्रपटांसाठी इफ्फीत विशेष विभाग\n>> ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती\nयंदाचे वर्ष इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यंदा इफ्फीत गोमंतकीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी एक विशेष विभाग स्थापन करण्याचे ठरले असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे (ईएसजी) उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्याने तशी मागणी केल्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इफ्फीत गोमंतकीय चित्रपटांसाठीचा विभाग स्थापन करण्याची सूचना चित्रपट महोत्सव संचालनालयाला केल्याचे फळदेसाई म्हणाले.\nइफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात एकाही गोमंतकीय चित्रपटाची निवड झाली नसल्याच्य��� पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर जी टीका केली जात आहे त्याबद्दल बोलताना फळदेसाई म्हणाले, की इफ्फीसाठीच्या विविध विभागांसाठी चित्रपटांची निवड करण्याची जबाबदारी ही ज्युरी मंडळावर असते. चित्रपटांचा दर्जा बघून ज्युरी मंडळ ही निवड करीत असते. त्यात गोवा मनोरंजन सोसायटी, चित्रपट महोत्सव संचालनालय किंवा सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.\nमात्र, हे इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आम्ही यंदाच्या इफ्फीत गोमंतकीय चित्रपटांसाठीचा एक विशेष विभाग स्थापन करण्यात यावा अशी मागणी केलेली असून ती मान्य झाली असल्याचे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. या विभागातून गोमंतकीयांनी तयार केलेल्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.\nसरकार ५० कोटी रु.\nदरवर्षी इफ्फीसाठी गोवा सरकार ४०-५० कोटी रु. खर्च करीत असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप हा खोटा असल्याचा खुलासाही यावेळी फळदेसाई यांनी केला. इफ्फीसाठी विविध वर्षी केलेल्या खर्चाची माहिती देताना ते म्हणाले, की २०१६ साली गोवा सरकारने इफ्फीवर २२.६२ कोटी रु. खर्च केले. २०१७ साली १७.०८ कोटी तर २०१८ साली १२.९४ कोटी रु. खर्च केले. यंदाचे वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यंदा सुमारे १८ कोटी रु. एवढा खर्च अपेक्षित असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.\nइफ्फीसाठी दरवर्षी सरकारला प्रायोजक मिळत असून त्याद्वारे काही कोटी रु. उभे केले जातात. यंदा प्रायोजकांकडून किमान ५ कोटी रु. मिळणार असल्याचे ते म्हणाले.\nयंदा इफ्फीच्या दरम्यान गोव्यातील लोकांसाठी खुल्या ठिकाणी चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. आल्तिनो येथील ‘जॉगर्स पार्क’ व मिरामार समुद्रकिनार्यावर चित्रपट दाखवण्याचे ठरले आहे. शिवाय मागणी असल्यास व आम्हाला शक्य झाल्यास आणखीही काही ठिकाणी अशा प्रकारे चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठे��ी न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/why-china-doesnt-play-cricket/", "date_download": "2020-09-27T06:37:13Z", "digest": "sha1:Z4EWHY4PF7QL2FSECQYZGKNQVSZ5DGIR", "length": 25442, "nlines": 140, "source_domain": "kheliyad.com", "title": "Why China doesn't play cricket? - kheliyad", "raw_content": "\nचीन क्रिकेटपासून लांब का\nचीन क्रिकेटपासून लांब का\nभारताचा क्रिकेटमध्ये प्रमुख शत्रू कोणी असेल तर तो पाकिस्तान. जेव्हा भारत-पाकिस्तान सामना होतो तेव्हा ते एक युद्ध सुरू असतं. बांगलादेशाविरुद्धचा सामनाही असाच असतो. शेजारी देशांमध्ये ही जी खुन्नस क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळते तेव्हा तो सामना कमालीचा रंगतदार होतो. Why China doesn’t play cricket\nमात्र, आपला अजून एक शेजारी देश आहे, ज्याच्याविरुद्ध क्रिकेटचा सामना पाहायला खूप मजा आली असती. तो म्हणज��� चीन. पण चीनला क्रिकेट खेळताच येत नाही थोडंफार येतं, पण ते आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसं अजिबात नाही.\n बॅडमिंटनमध्ये आपण त्यांना आता कुठे खुन्नस द्यायला लागलो. तशीही खेळात आपली चीनशी बरोबरी नाहीच. ऑलिम्पिकमध्ये या चीनने अमेरिका, रशियाला मागे सारले. पण काहीही असो, त्यांना क्रिकेट काही जमलं नाही.\nऑलिम्पिकमध्ये हुकूमत गाजवणारा हा बलाढ्य देश क्रिकेटमध्ये का आपली ताकद दाखवू शकला नाही विविध खेळांमध्ये कौशल्य सिद्ध करणाऱ्या चीनला क्रिकेटमध्ये कौशल्य साधता आलंही असतं. पण त्याने ते त्यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केलेलं नाही. त्यामागे महत्त्वाची कारणे आहेत. काय आहेत ही कारणे जाणून घेऊया… Why China doesn’t play cricket\nचीनने नेहमीच ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केलं आहे. एखाद्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा चिनी नागरिकांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यालाच महत्त्व दिलं आहे. जास्तीत जास्त मेडल जिंकण्याचेच चीनचे ध्येय असते. क्रिकेट हा ऑलिम्पिक खेळ नाही. त्यामुळे या खेळाकडे ते लक्ष देणार नाही. कारण त्यांना ऑलिम्पियनची प्रतिष्ठा टिकवायची आहे. त्यामुळे त्यांनी क्रिकेटला फारसं महत्त्व दिलेलं नाही.\nदुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, चीनवर ब्रिटिशांनी कधीही वसाहत निर्माण केली नाही. क्रिकेट ही ब्रिटिशांची देणगी आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी ज्या ज्या देशांवर वसाहत निर्माण केली तेथे क्रिकेटचीही छाप सोडली. ज्या देशांवर ब्रिटिशांची वसाहत होती, तेथे क्रिकेट आवडीने खेळला जातो. भारत, पाकिस्तानात म्हणूनच क्रिकेट लोकप्रिय आहे. चीनमध्ये मात्र ब्रिटिशांची वसाहत नसल्याने तेथे क्रिकेटचं महत्त्व नाही. चीनमध्ये इतर अनेक खेळ स्थानिक पातळीवर खेळले जातात, जे सोपे आणि सहज खेळता येतात. बास्केटबॉल, फुटबॉलबरोबरच ते स्थानिक खेळ अधिक आवडीने खेळतात. बॅडमिंटन, टेबल टेनिस चीनचे हुकमी खेळ आहेत. त्यामुळे चीनकडे अनेक खेळ आहेत, जे त्यांच्यासाठी क्रिकेटला पर्याय ठरत आहेत. जसा क्रिकेटप्रेमी इतर खेळाकडे वळत नाही, तसंच चीनही आपले स्वतःचे खेळ सोडून क्रिकेटकडे वळत नाही.\nभारतासह काही देशांमध्ये क्रिकेट कमालीचा लोकप्रिय आहे, यात शंकाच नाही. पण क्रिकेट हा जागतिक पातळीवर फारसा महत्त्वपूर्ण नाही. कारण जे जागतिक खेळ आहेत, त्यात क्रिकेटला स्थान नाही. व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर जगात क्रिकेटला दुय्यम खेळच मानले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी एखादा क्रिकेटपटू देव मानतीलही, पण तो जागतिक हिरो मानला जाणार नाही. मग अशा खेळात का वेळ घालवायचा, जो फक्त आठ-दहा देशांपुरताच मर्यादित आहे, ही चिनी मानसिकताही यामागे आहे.\nकोण म्हणतं, चीन क्रिकेट खेळत नाही\nचीन क्रिकेटपासून लांब का\nमग चीनच्या पोलादी भिंतीपल्याड क्रिकेट खेळतच नाही का, असा प्रश्न साहजिकच मनात येतो; पण तसं अजिबात नाही. चीनमध्ये १८ व्या शतकापासून क्रिकेट खेळला जातो.\n1858 ते 1948 या काळात शांघाय हा चीनमधील सर्वांत मोठा क्रिकेट क्लब अस्तित्वात होता. या क्लबने क्रिकेटचे अनेक दौरेही केले. असे असले तरी या क्लबच्या संघाला देशाचा अधिकृत संघ म्हणून मान्यता मिळू शकली नाही. चीनने अगदी अलीकडे म्हणजे 2004 मध्ये क्रिकेटमध्ये अधिकृत पाऊल ठेवलं आहे.\nसप्टेंबर 2005 मध्ये चिनी क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली होती. त्यात पंच प्रशिक्षण शिबिरांचाही समावेश होता. चीनमध्ये सध्या नऊ शहरांमध्ये क्रिकेट खेळला जातो. आता एवढ्या अवाढव्य देशात फक्त नऊ शहरांमध्येच क्रिकेट खेळला जात असेल, तर या देशात क्रिकेटचा जीव कितीसा असेल, याचा अंदाज आलाच असेल.\nहेही वाचा… करोना नसलेल्या देशातलं क्रिकेट\nया नऊ शहरांमध्ये बीजिंग, शांघाय, शेनयांग, दालियान, ग्वांगझू, शेंझेन, चाँकिंग, टियानजिन आणि जिनान यांचा समावेश आहे. या शहरांतील दीडशे शाळा क्रिकेट खेळतात. बारीक मिचीमिची डोळ्यांनी क्रिकेट खेळणारे चिनी मुलं क्रिकेट खेळताना भारीच वाटत असेल ना\n मुळात चिन्यांनी कधी क्रिकेटला आपलंसं केलंच नाही. त्यामुळे क्रिकेटने या देशात मूळ धरलंच नाही. मात्र, क्रिकेटच्या दिशेने पाऊल टाकलं हेही नसे थोडके\nआशियातील पूर्वेकडील देशांमध्ये क्रिकेटचं वातावरण होण्यासाठी आशिया क्रिकेट परिषदेने थायलंडमध्ये 2009 मध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत चीनने सहभाग घेतला होता. ही स्पर्धा होती एसीसी करंडक स्पर्धा. या नवख्या देशांच्या स्पर्धेतही चिन्यांचं क्रिकेट कौशल्य यथातथाच दिसून आलं. त्यांना गटातला एकही सामना जिंकता आला नाही.\nअगदी इराण, मालदीवसारख्या संघांनीही चीनची यथेच्छ धुलाई केली. इराणने 307, तर मालदीवने 315 धावांनी पराभूत केले. इतका सपाटून मार खाल्ल्यानंतर मग चिनी संघ जागा झाला आणि त्यांनी म्यान���ारला धो धो धुवत 118 धावांनी पराभूत केलं आणि सातव्या स्थानावर विराजमान झाला.\nआठ संघांमध्ये सातवे स्थान अगदीच वाईट नाही, नाही का या सात संघांमध्ये कोणते दिग्गज संघ होते माहीत आहे का या सात संघांमध्ये कोणते दिग्गज संघ होते माहीत आहे का भूतान, म्यानमार, ब्रुनेई, ओमान, इराण, थायलंड, मालदीव हे ते दिग्गज संघ भूतान, म्यानमार, ब्रुनेई, ओमान, इराण, थायलंड, मालदीव हे ते दिग्गज संघअर्थात, सपाटून मार खाल्ल्यानंतर चीनसाठी हे सगळे दिग्गजच म्हणावे लागतील.\nअर्थात, चिनी लाल सेना खचली नाही. यातून धडा घेत 2014 मध्ये एसीसी टी-20 करंडक स्पर्धेत पुन्हा उतरली. या वेळी ही स्पर्धा दुबईत होती. अफगाणिस्तान, भूतान, बहारिनसह एकूण बारा देशांचा यात समावेश होता. पहिलाच सामना अफगाणिस्तानशी. आता अफगाणिस्तान संघ कसा आहे, हे सांगण्याची गरज नाही. या संघासमोर चिन्यांची डाळ शिजली नाही.\nअफगाणिस्तानच्या सलामीच्या जोडीनेच चीनचं आव्हान मोडीत काढलं. चिनी संघाने नेहमीप्रमाणे गटातले सगळे सामने गमावले. दुबईकरांनी तर चीनची पिसं काढताना, 20 षटकांत 236 धावा बुकलून काढल्या. प्रत्युत्तरात चिनी सेना मग त्वेषाने मैदानावर उतरली आणि अवघ्या 27 धावांत तंबूत परतली. या 27 धावांमध्ये 15 तर अवांतर होत्या. म्हणजे संपूर्ण संघाने फक्त एक डझन धावा काढल्या. चिनी संघाने या बारा देशांच्या संघात अर्थातच शेवटून पहिला नंबर मिळवला\nचिनी सेना सपाटून मार खात होती आणि त्यांची संघटना नवनवे लक्ष्य चिनी सेनेसमोर ठेवत होती. 2006 मध्ये चीनने काही लक्ष्य बाळगले होते. वर्षनिहाय हे लक्ष्य नेमके काय होते ते पाहा… Why China doesn’t play cricket\n2009 : या वर्षात देशभरात 720 संघ तयार करायचे आणि त्यांना अधिकाधिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करायचं. चिन्यांसाठी हे लक्ष्य सोपंच होतं. 720 नव्हे, दुपटीने 1440 संघही चीन तयार करू शकेल. प्रश्न फक्त बॅट धरण्याचा होता. ते काही साध्य झालेलं दिसत नाही.\n2015 : वीस हजार खेळाडू आणि दोन हजार प्रशिक्षक तयार करणार. (हातात चिनी बनावटीची बॅट आणि डोक्यावर हेल्मेट घातले की झाला खेळाडू. असं नसतं हो… एवढे प्रशिक्षक तयार करण्यासाठी शाओलिन टेम्पलमधूनच कुंगफूचे मास्टर्स बोलवावे लागतील.)\n2019 : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पात्र होणे. (चिनी नागरिक एक वेळ दोन फूट स्वतःची उंची वाढवतील, पण हे आव्हान अतीच होतंय. पण घेतलं आव्हान. त्याचं काय झ���लं ते सर्वांनीच पाहिलंच आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये ही चिनी सेना कुठेही दिसली नाही, अगदी प्रेक्षकांमध्येही नाही. लक्ष्य मोठे बाळगले पाहिजे, असं माओ-त्से-तुंग म्हणून गेला असेल. हरकत नाही, वर्ल्डकप खेळा, टी-20 खेळा, पण आधी भूतान, मालदीवला तर हरवा.)\n2020 : कसोटी सामने वाढविणे. (यापेक्षा चिनी सेनेने पिचवर दोन मिनिटे कसा टिकाव धरता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. संपूर्ण 11 जणांचा संघ मोजून 12 धावा काढतो, तो संघ कसोटी कसा खेळू शकेल\nचीनच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर टाकू…\n(चीनने क्रिकेटमधील आपली कामगिरी देताना हुशारी केली आहे. म्हणजे स्पर्धेत आम्ही कितवा क्रमांक मिळवला एवढेच दिले आहे. पण किती संघांमध्ये हा क्रमांक मिळवला, हे हटकून लपवले. मात्र, आम्ही माहितीच्या खोलात जाऊन चीनची हुशारी उघड केली आणि क्रिकेटमध्ये चीन किती ढ आहे हे उघड केले. कंसातील विश्लेषण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.)\n2009 ः 7 व्या स्थानी\n(स्पर्धेतील एकूण संघही 7)\n2010 : 6 व्या स्थानी\n(एकूण संघ 8. ब्रुनेई या एकमेव संघाला पराभूत करण्याची किमया)\n2012: 6 व्या स्थानी\n2009 ः 12 व्या स्थानी\n2011, 2013, 2015 : स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही\n2010 ः उपउपांत्य फेरीपर्यंत मजल\n(बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्य फेरीपर्यंत मजल ही कामगिरी खूपच मोठी म्हणावी लागेल ही कामगिरी खूपच मोठी म्हणावी लागेल पण तसं काहीही नाही बरं. ही स्पर्धा चीनमध्येच होती. तीन संघांचा एक गट याप्रमाणे चार गट होते. चीनच्या गटात फक्त मलेशिया होता. तिसरा संघ नव्हता. गटात खेळणारा सामना उपउपांत्य फेरीच समजली जात होती. कारण गटविजेता थेट उपांत्य फेरीत दाखल होणार होता. म्हणून त्या अर्थाने चीन उपउपांत्य फेरीत दाखल झाल्याचं सांगितलं जातं. अगदी एखाद्या गल्लीतला संघ जरी स्पर्धेत उतरवला, तरी या स्पर्धेत सहभागी होताच तो उपउपांत्य फेरीत दाखल होईल.)\n2014 : गटपातळीपर्यंत मजल\n(म्हणजे फक्त ग्रुपमध्ये खेळणे)\n2015 ः चौथे स्थान\n(इथेही गंमत आहे. चौथे स्थान म्हंटले, की काही तरी मोठं प्रतिष्ठेचं यश वाटतं. तेच तुम्ही शेवट आलो असं म्हंटलं तर… हीच तर गंमत आहे. या स्पर्धेत इनमिन चार संघ होते. ते म्हणजे चीन, हाँगकाँग, जपान, कोरिया. आता तुम्हीच सांगा, यात चौथा क्रमांक किती प्रतिष्ठेचा आहे तो\n2016 : चौथा क्रमांक\n(या स्पर्धेत पाच संघां��� चीनचा चौथा क्रमांक आहे. त्यामुळे किमानअंशी बऱ्यापैकी स्थान म्हणावे लागेल. चीनने हाँगकाँग ड्रॅगन संघाचा पराभव करून हे चौथे स्थान मिळवले आहे.)\n2018 : तिसरे स्थान\n(एकूण चार संघांच्या स्पर्धेत चीनचे हे तिसरे स्थान. म्हणजे इथेही शेवटून दुसराच.)\nहे माहीत आहे का\nचीनने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच पदार्पण केले. त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना इराणविरुद्ध खेळला.\nचीन क्रिकेट संघटनेला 2004 मध्ये आयसीसीचे संलग्नत्व मिळाले, तर 2017 मध्ये सहसदस्यत्व बहाल करण्यात आले.\nचीनचा महिला क्रिकेट संघ बँकॉकंमध्ये जानेवारी 2019 मध्ये झालेल्या थायलंड टी-20 क्रिकेट सामन्यात अवघ्या 14 धावांत गारद झाला. ही क्रिकेटविश्वातील सर्वांत नीचांकी धावसंख्या आहे. संयुक्त अमिराती संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात चीनकडून हान लिलीने सर्वाधिक 4 धावा काढल्या. चीनची ही सर्वांत खराब कामगिरी मानली जात आहे. यापूर्वी हा विक्रम मेक्सिकोच्या नावावर होता. मेक्सिको 18 धावांत गारद झाला होता.\nचीन क्रिकेटपासून लांब का\nसर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/delhi-police-lawyer-dispute-sparks-controversy/", "date_download": "2020-09-27T05:54:01Z", "digest": "sha1:S57LJQKPSVKRWR6MEXDS5KEA2AI6QT5A", "length": 6302, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीतील पोलीस-वकील वाद शिगेला", "raw_content": "\nदिल्लीतील पोलीस-वकील वाद शिगेला\nनवी दिल्ली: शनिवारी दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात पार्किंग च्या झालेल्या हाणामारीचे प्रकरण आता चांगलेच चिघळले आहे. या प्रकरणानंतर सोमवारी वकिलांनी संप पुकारला होता. त्या नंतर आता पोलिसांनी देखील हातावर काळ्या फिती बांधत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच योग्य न्याय मिळावा यासाठी दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर पोलीस कर्मचारी आंदोलन करत आहेत.\nआमच्यासोबत अन्याय होत असल्याने आम्ही शांततेत या विरोधात निषेध करत आहेत. पोलिसांना देखील योग्य वागणूक मिळून समान शिक्षा देण्यात यावी असं पोलिसांनी सांगितले. त्याचसोबत आम्ही या संर्दभात आयुक्तांसोबत देखील चर्चा करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.\nउत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी काही पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण ऐवढे वाढले की पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक वकील जखमी झाल्याने वकिलांनी पोलिसांच्या गाडीला पेटवून दिले होते. या ठिकाणी झालेल्या हाणामारीत आणि गोळीबारात काही जण जखमीही झाले होते. तीस हजारी कोर्टाच्या लॉक अपमध्ये वकिलाला जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nकरोनासाठी 80 हजार कोटी केंद्राकडे आहेत का\n पुण्यात घटस्फोटासाठी गेल्या दोन वर्षांत ‘इतकी’ प्रकरणे दाखल\nआरक्षण रद्द करून मेरिटवर निवड करा\nदरड कोसळून दोन महिला क्रिकेटपटू ठार\n‘जम्बो’मधून बेपत्ता युवती सापडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/bombay-high-court-gives-permission-to-sell-seize-asset-of-hdil-in-pmc-scam/articleshow/73268704.cms", "date_download": "2020-09-27T08:22:00Z", "digest": "sha1:XZVMAOJ3LCA3SGCH2XIK6ZY72GFGRS3U", "length": 16842, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\nपंजाब अँड महाराष्ट्र को ऑप बँक घोटाळ्याप्रकरणी ( PMC बँक ) जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाने लिलाव प्रक्रियेला गती मिळणार असून PMC बँक घोटाळ्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. लिलावातून वसुली झाल्यास बँकेवरील निर्बंध दूर होण्याचा मार्ग मोकळा होईल. कोर्टाचा आजचा निर्णय खातेदारांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.\nमुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑप बँक घोटाळ्याप्रकरणी ( PMC बँक ) जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाने लिलाव प्रक्रियेला गती मिळणार असून PMC बँक घोटाळ्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रानुसार PMC बँकेची 'एचडीआयएल'कडे ४३५५ कोटीची वसुली बाकी आहे. या प्रकरणात ईडीने 'एचडीआयएल'च्या संचालकांची जवळपास ३८०० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ज्यात अलिबागमधील बंगला, दिल्लीतील हॉटेल्स , आलिशान मोटारी यांचा समावेश आहे. लिलावातून वसुली झाल्यास बँकेवरील निर्बंध दूर होण्याचा मार्ग मोकळा होईल. कोर्टाचा आजचा निर्णय खातेदारांसाठी मोठा द��लासा देणारा आहे.\n\"ठेवीदारांचे पैसे त्यांना लवकर परत मिळावे यादृष्टीने एचडीआयएल कंपनीची PMC बँकेकडे गहाण असलेली मालमत्ता आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या मालमत्ता यांचा लिलाव जलद गतीने करून ठेवीदारांना पैसे वाटप करण्याचे निर्देश द्यावेत\", अशा विनंतीची फौजदारी जनहित याचिका सरोश दमानिया यांनी ऍड. अजित रहाटे यांच्यामार्फत केली होती. त्याविषयी खंडपीठाने आज अंतिम निकाल दिला.\nवाचा: PMC बँक पुनरूज्जीवन ; पवारांची अनुराग ठाकुरांशी चर्चा\nजलद वसुलीच्या बाबतीत देखरेख करण्यासाठी तीन सदस्य समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी न्यायाधीश राधाकृष्णन या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीला सहकार्य करण्याकरिता सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश व सारंग वाधवान यांना त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवा, असेही निर्देश न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. दोघांना तुरुंगाच्या प्रत्येकी दोन पोलिसांच्या नजरकैदेत कायम ठेवा. तसेच मालमत्तांचा लिलाव आणि ठेवीदारांना पैसेवाटप यात कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी वाधवान पितापुत्राने घ्यावी, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार पीएमसी बँकेचे 'एचडीआयएल'कडे ४३५५ कोटीची वसुली बाकी आहे. या प्रकरणात ईडीने 'एचडीआयएल' संचालकांची जवळपास ३८०० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ज्यात अलिबागमधील बंगला, दिल्लीतील हॉटेल्स, आलिशान मोटारी यांचा समावेश आहे.\n'मेक इन इंडिया'साठी अॅमेझॉनचा 'हा' निर्णय \nगेल्या सप्टेंबरमध्ये पीएमसी बँकेत घोटाळा झाला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले. ज्यात खातेदारांना सुरुवातीला बँक खात्यातून केवळ १००० रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ही मर्यादा टप्याटप्यात वाढवण्यात आली. सध्या ५० हजारांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील HDILकंपनीच्या संचालकांनी बनावट खात्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून गेल्या महिन्यात ३२ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात HDILकंपनीच्या संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. राकेश वाधवा, सारंग वाधवा, माजी व्यवस्थपकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग, माजी संचालक सुरजीत सिंग अरोरा यांना आरोपी बनवण्यात आले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त...\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स...\nSensex Sharp Fall शेअर निर्देशांकांचा पुन्हा थरकाप ; बा...\nअॅमेझॉन करणार 'मेक इन इंडिया' उत्पादनांची निर्यात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महारा��्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://malijagat.com/malijagat-vadhu-var-list/malijagat-ghtaspotit-var.html", "date_download": "2020-09-27T07:27:35Z", "digest": "sha1:E2OAZ7OQPKG5MFJ77AL3RSPFQJ24OOFG", "length": 9256, "nlines": 248, "source_domain": "malijagat.com", "title": "घटस्फोटीत वर - Malijagat.Com", "raw_content": "\nसोमवार ते शुक्रवार स. १० ते सायं. ६ वा.\nMalijagat.Com मध्ये 49 नोंदणीकृत वधू वर प्रोफाईल आहेत\nवधू वर प्रोफाईल शोधा\nजन्म दिनांक व जन्म वेळ\nNo preference फुलमाळी जिरे माळी हळदी माळी काच माळी लिंगायत माळी कासे माळी\nNo preference शालेय शिक्षण अन्डर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर इंजिनिअर ग्रॅज्युएट इंजिनिअर पोस्टग्रॅज्युएट इंजिनिअर डिप्लोमा तांत्रिक शिक्षण\nNo preference अहमदनगर पुणे सोलापूर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधूदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगांव औरंगाबाद जालना बीड उस्मनाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड वाशिम बुलढाना अकोला अमरावती यवतमाळ वर्धा गडचिरोली भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर\nउंची ५ फुट ४ इंच\nउंची ६ फुट ५ इंच\nउंची ५ फुट ११ इंच\nउंची ५ फुट ८ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची ५ फुट ११ इंच\nउंची ५ फुट ४ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची ५ फुट २ इंच\nउंची ५ फुट ४ इंच\nउंची ५ फुट ९ इंच\nबी ए व बिल्डरशीप मॅनजमेंट\nउंची ५ फुट ४ इंच\nउंची ५ फुट ४ इंच\nउंची ५ फुट ३ इंच\nउंची ५ फुट ३ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची ५ फुट १० इंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/05/blog-post_94.html", "date_download": "2020-09-27T07:19:32Z", "digest": "sha1:KACGDAHYEW65OHRMGUZOTME64GUF6GHT", "length": 17606, "nlines": 200, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "कपिल सिब्बल यांची हदरवून टाकणारी पत्रकार परिषद | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nकपिल सिब्बल यांची हदरवून टाकणारी पत्रकार परिषद\nकाँग्��ेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नुकतीच दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात एक वार्तापरिषद घेतली. जिला एकाही वृत्तवाहिनीने प्रक्षेपित केले नाही. एनडीटीव्हीने प्रक्षेपित करायला सुरूवात केली पण लगेच बंद केली. या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासा करण्यात आलेला असून कोणत्याही सुज्ञ भारतीयाचे काळीज हेलावून टाकणारे आरोप कपील सिब्बल यांनी भाजपवर लावलेले आहेत.\nकपिल सिब्बल यांचे म्हणणे असे आहे की, नोटबंदीच्या अगोदर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने दोन हजार रूपयांच्या नोटा प्रचंड प्रमाणात विदेशात छापण्यात आल्या व त्या विमानाने एअरफोर्सच्या विमानतळावर आणल्या गेल्या व रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा खाजगी संस्थांना बदलून देण्यात आल्या. त्यातून फोर मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. याकामाकरिता रॉ आणि आरबीआयची काही विशिष्ट माणसे कामावर लावण्यात आली. एकूण 3 लाख कोटी रूपये बदलून देण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर शाखेच्या मदतीने हे सर्व व्यवहार पूर्ण झाले. कपिल सिब्बल यांनी इंडस बँक फोर्ट मुंबई, रबाळे नवी मुंबई येथील एमआयडीसीचे गोडावून याकामी वापरण्यात आले. यासंबंधीचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ व संभाषणाच्या ट्रान्सक्रीप्ट सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविल्या. त्या व्हिडीओमध्ये अमित शहा, जय शहा, बँकांचे अधिकारी, रॉ चे अधिकारी व गुजरातचे उपमुख्यमंत्री इत्यादींची नावे आहेत.\nहे सर्व आरोप यू ट्यूबवर आजही उपलब्ध आहेत. यासंबंधी केंद्र सरकारने किंवा भाजपने कपिल सिब्बलवर कुठलीच कार्यवाही केलेली नाही. त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केलेला नाही. यावरून शंका घेण्यास जागा आहे, अशी चर्चा जनतेमध्ये आहे. कपिल सिब्बल एक जबाबदार नेतेच नसून त्यांचे उभे आयुष्य सर्वोच्च न्यायालयात वकीली करण्यात गेलेले आहे. आजही ते प्रथम श्रेणीचे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत. तेव्हा आपण जे आरोप अनेक दिग्गजांच्या व सरकारी अधिकार्यांच्या विरूद्ध नावानिशी लावतोय ते किती गंभीर आहेत व ते चुकीचे असतील तर त्याचे किती गंभीर परिणाम होतील, याची जाणीव त्यांना असणारच. असे असतानांही त्यांनी हे आरोप लावले व त्यावर सरकार शांत आहे, याचे आश्चर्य वाटते. आत्तापर्यंत यू ट्यूबवर हा व्हिडीओ साडेपाच लाख���पेक्षा जास्त लोकांनी पाहिला.\nउर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुद्धा कपिल सिब्बल यांच्या आरोपांना बळ मिळते. सिब्बल यांनी लावलेले आरोप जर खरे असतील यापेक्षा मोठे लोकशाहीचे दुर्दैव ते काय.\nमक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मुहम्मदी विद्रोह\nअस्खलित कुरआने पठणाने ‘सफा’ने जिंकली मने\nइराणी तेल - कूटनैतिक आव्हान\nजकात : अनिवार्यत: अदा केले जाणारे कर्तव्यदान : प्र...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपाणीटंचाईला सामुहिकपणे सामोरे जावे\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\n9351 गरीब कुटुंबांना पोहोचविले महिनाभराचे राशन गरज...\n३१ मे ते ०६ जून २०१९\n‘विवाहाची घोषणा व्हावी आणि ती सर्वांसमोर व्हावी’\nत्यागाच्या जाणिवांची सर्वव्यापी सजग वाढो\nनिवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकरी दुर्लक्षित\nदेशात मद्यपींचे प्रमाण वाढले\n२४ मे ते ३० मे २०१९\nरमजानचे उपवास आत्मशुद्धीचे प्रशिक्षण\nरोजा आणि कुरआन ईमानधारकासाठी शिफारस आहे : प्रेषितव...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकुरआनास मजबूतीने धरल्यास भटकणार नाही : प्रेषितवाणी...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nबुरखा नवयुगाच्या प्रगतीस पोषक\n‘जकात समृद्धीदायक असते व अर्थवृद्धी करते’ (पवित्र ...\nजनहितार्थ मुद्दे आणि निवडणुका\nशिवरायांनी स्वराज्यात अठरा पगड जातीत आणि सर्व धर्म...\nबुरखाबंदी : अफवेवर आधारित बडबड\n१७ मे ते २३ मे २०१९\nसामाजिक सौहार्दाचे सुवर्णपर्व रमजान\nहिजाब : सुरक्षेस अडथळा आणि प्रगतीत विघ्न आणतो काय\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षप...\n‘दास’ होण्यापेक्षा समृद्ध, संपन्न जीवनाचे ‘पसायदान...\nजीवनधर्माच्या राजकीय व्यवस्थेतील बिघाड : प्रेषितवा...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n...आणि बिल्किसला न्याय मिळाला\nपत्नीशी व्यवहार : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nआत्मीक समाधानासाठी शरीफ भागवितात वाटसरूंची तहान\n१० मे ते १६ मे २०१९\nकपिल सिब्बल यांची हदरवून टाकणारी पत्रकार परिषद\nबोल के लब आज़ाद है तेरे\n‘रमजान’ची ही संधी सोडू नका\n०३ मे ते ०९ मे २०१९\nमानवी उत्पत्तीचा कालचक्र : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nइस्लामने महिलांना मस्जिदमध्ये नमाज पढण्यास मनाई के...\nकरूणेच्या, संवेदनेच्या बळावरच मानवता बहरेल\nविवाह : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nरमजान, कुरआन, ��ोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/todays-photo/virender-sehwag-top-ten-knocks/photoshow/49467141.cms", "date_download": "2020-09-27T08:36:09Z", "digest": "sha1:6P7P63HR5G4DLFPQU4E6HV3JLNVUHMA3", "length": 7373, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसेहवागच्या सर्वोत्तम १० खेळी\n'मुलतान के सुलतान', 'नजफगड के नवाब' अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागने आज क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय चाहत्यांना स्फोटक फलंदाजी म्हणजे काय असते हे सेहवागने दाखवून दिले. आज त्याचा ३७वा वाढदिवस साजरा होत असताना त्याने निवृत्तीची घोषणा केली. या निमित्ताने सेहवागच्या १० सर्वोत्तम खेळींवर एक न���र...\nपाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे २०११मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात सेहवागने ३०९ धावांची अफलातून खेळी केली. त्याचे कसोटीमधील हे पहिलेच त्रिशतक होय. या ३०९ धावांच्या खेळीनंतरच त्याची ओळख 'मुलतान के सुलतान' अशी झाली.\nवेस्ट इंडीजविरुद्ध इंदूर येथे झालेल्या वनडेमध्ये सेहवागने द्विशतक झळकावले. सचिन तेंडूलकरनंतर अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला. तसेच या खेळीने त्याने वनडेमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम स्वतःच्या नावावर केला.\n२००८मध्ये सेहवागने दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध कसोटीत ३१९ धावा केल्या. कसोटीतील त्याचे हे दुसरे त्रिशतक होय. अशी कामगिरी करणारा सेहवाग पहिलाच भारतीय फलंदाज आहे.\nकसोटीमध्ये सेहवागच्या नावावर आणखी एका त्रिशतकाची नोंद झाली असती. पण त्यासाठी केवळ सात धावा कमी पडल्या. २००९मध्ये श्रीलंकेविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात त्याने २९३ धावा केल्या होत्या.\n२००६मध्ये लाहोर येथे झालेल्या सामन्यात त्याने २५४ धावा केल्या होत्या. टेस्ट सामन्यातील पाकिस्तानविरुद्धची सेहवागची आणखी एक सर्वोत्तम खेळी होय.\nगॉल येथे २००८मध्ये झालेल्या कसोटीत सेहवागने २०१ धावांची खेळी केली होती.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध २००३मध्ये मेलबर्न कसोटीत त्याने १९५ धावांची खेळी केली होती.\nढाका येथील वनडेत त्याने बांगलादेशविरुद्ध १७५ धावांची तुफानी खेळी केली होती.\nस्फोटक खेळीसाठीच सेहवाग ओळखला जातो. २००९मध्ये राजकोट येथे त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेत १०२ चेंडूत १४६ धावांचा पाऊस पाडला\nपोटुशा अभिनेत्री बिकनीतपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/chakans-cattle-market-will-be-filled-sunday-346948", "date_download": "2020-09-27T06:45:50Z", "digest": "sha1:JXJ3RYY5Z67G7QBII26PA24ABNLYM2XK", "length": 12796, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "चाकणच्या जनावरांच्या बाजाराबाबत झाला मोठा निर्णय | eSakal", "raw_content": "\nचाकणच्या जनावरांच्या बाजाराबाबत झाला मोठा निर्णय\nखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजार आवारामध्ये, भरणारा जनावरांचा बाजार आणि कांदा बटाटा बाजार, शनिवार ऐवजी रविवारी भरवण��यात येणार आहे.\nराजगुरुनगर : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजार आवारामध्ये, भरणारा जनावरांचा बाजार आणि कांदा बटाटा बाजार, शनिवार ऐवजी रविवारी भरवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.\nखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने १८ व १९ रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तसेच चाकण, राजगुरूनगर आणि आळंदी याठिकाणी घरोघरी जाऊन कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.\nया तपासणीसाठी लोकांनी घरी थांबावे म्हणून, शुक्रवारी व शनिवारी राजगुरुनगर, चाकण आणि शेलपिंपळगाव या तीनही ठिकाणचे बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.\nआठवडा बाजारात खंड पडू नये म्हणून जनावरांचा बाजार, कांदा-बटाटा बाजार, तरकारी बाजार इत्यादी शनिवार ऐवजी रविवारी (२० सप्टेंबर ) भरवले जाणार आहेत, असे बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी कळविले आहे.\nबाजार समितीने केलेल्या बदलाची दखल शेतकरी, व्यापारी, आडते व तरकारी विक्रेत्यांनी घ्यावी, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलासादायक बातमी ; रत्नागिरीत आज कोरोना बाधितांची निचांकी नोंद\nरत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या महिन्याभरातील कोरोना रूग्णांची निचांकी नोंद शनिवारी झाली असून अवघे 44 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. एकूण...\nसातारा जिल्ह्यात 32 बाधितांचा मृत्यू; 915 नव्याने कोरोनाबाधित\nसातारा : जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 915 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त\nरत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाधित सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या...\nपिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 856 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 74 हजार 116 झाली आहे. आज 931 जणांना...\nCovid 19 : सातारा जिल्ह्यात मृतांची संख्या हजारांवर\nसातारा : सातारा जिल्ह्यात 915 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे....\nकचऱ्यापासून वीज अन् प्लॅस्टिकपासून इंधन\nपुणे - जिल्ह्यातील गावां-गावांत निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकांच्या धर्तीवर मोठ्या गावांमध्ये कचऱ्यापासून वीज अन्...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/tulsi-and-vihar-filled-rest-a661/", "date_download": "2020-09-27T08:09:16Z", "digest": "sha1:CKZ4MPDFBNWYKX262GM7IIUI3FO4HEPC", "length": 31319, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "तुळशी आणि विहार भरले; बाकीचे... - Marathi News | Tulsi and Vihar filled; The rest ... | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\nबापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ\nसमर्पित शिक्षणव्रती प्रा. राजाराम सबनीस\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार\n\"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते\", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा\nकॅलिफोर्निया नंतर मुंबईच्या रस्त्यांवरही झळकले #justiceforsushant चे बोर्ड\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nपश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात\nCorona virus : ऑक्सिमीटरचा वापर करताना काळजी घ्या संभ्रम आणि फसवणुकीची शक्यता\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनागपूर : कार चालकाचा पाठलाग करून अमरावती मार्गावरील चार ते पाच आरोपींनी कार चालकाची हत्या केली.\nGold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर\nहे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली\nभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण; कोणाला मिळालं कोणतं पद; कोणाला मिळालं कोणतं पद\nमुंबई - दीपिकाची आजची जवळपास साडेपाच चौकशी झाल्यानंतर घरच्या दिशेने ती झाली रवाना\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक ज��� कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनागपूर : कार चालकाचा पाठलाग करून अमरावती मार्गावरील चार ते पाच आरोपींनी कार चालकाची हत्या केली.\nGold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर\nहे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली\nभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण; कोणाला मिळालं कोणतं पद; कोणाला मिळालं कोणतं पद\nमुंबई - दीपिकाची आजची जवळपास साडेपाच चौकशी झाल्यानंतर घरच्या दिशेने ती झाली रवाना\nAll post in लाइव न्यूज़\nतुळशी आणि विहार भरले; बाकीचे...\nपाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार आहे.\nतुळशी आणि विहार भरले; बाकीचे...\nमुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणा-या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव भरले असून, अद्यापही ५ तलाव भरण्याचे शिल्लक आहेत. पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडत नाही तोवर मुंबईकरांना जलसंकट राहणार आहे.\nविहार तलाव ५ ऑगस्ट रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा ��ा तलाव गतवर्षी ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे.\nपावसाळ्यामध्ये जून व जुलै महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये फक्त सुमारे ३४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सदर जलसाठा जुलै २०१९ मध्ये ८५.६८ टक्के व जुलै २०१८ मध्ये ८३.३० टक्के होता. मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.\nतलाव कमाल किमान सध्या उपयुक्त (दशलक्ष लिटर्समध्ये)\nअप्पर वैतरणा ६०३.५१ ५९४.४४ ५९७.५७ ५०,१९८\nमोडक सागर १६३.१५ १४३.२६ १५४ ५९,६४८\nतानसा १२८.६३ ११८.८७ १२३.०२ ५१,१८६\nमध्य वैतरणा २८५ २२० २६३.५० ८०,७५३\nभातसा १४२.०७ १०४.९० १२५.३५ ३,२२,६२८\nविहार ८०.१२ ७३.९२ ८०.३८ २७,६९८\nतुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.४८ ८०४६\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMumbai Rain UpdateMumbaiRainMumbai Municipal Corporationमुंबई मान्सून अपडेटमुंबईपाऊसमुंबई महानगरपालिका\nकेम्प्स कॉर्नर : इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे काम करण्यासाठी काही काळ मार्ग बंद\nकेम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी\nशहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यात दम ‘धार’\nमीरारोडमध्ये पावसाचा पहिला बळी; वाहने गेली वाहून\nएवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा\n औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले\nसातव्या वेतन'साठी \" विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेतरांचे लेखणी बंद आंदोलन\nमास्क नसेल तर सरकारी सवलती काढून घ्या\nएमएमआरडीएला म���ळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज\nनेस्कोत आवाजाची चाचणी वेगात सुरू\nपश्चिम उपनगरातील या ५ वॉर्ड मध्ये वाढतो कोरोना\nराणेंच्या रुग्णालयात किती रुपयांत कोरोना टेस्ट केली जाते हे सांगावं, नाईकांचं थेट आव्हान\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nतेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...\nकळमन्यात लाखोच्या फळांची चोरी : नारे-निदर्शने\nKKR vs SRH Live Score: SRHचे दोन्ही सलामीवीर माघारी, KKRची उत्तम कामगिरी\nसीईटीचे वेळापत्रक जाहीर, कोरोनामुळे परीक्षा केंद्रांमध्ये वाढ\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\n हनीट्रॅपच्या मोहात डॉक्टर रमला; महिलांच्या टोळीने सावज हेरला\nUN प्रणालीत बदल होणे ही काळाची मागणी, UNGAमध्ये पंतप्रधान मोदींचं परखड मत\nफडणवीस-रा���त भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\nNCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक\nमुलगाच उठला बापाच्या जीवावर,शवविच्छेदनानंतर झाला हत्येचा खुलासा\nभाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/01/blog-post_80.html", "date_download": "2020-09-27T06:29:03Z", "digest": "sha1:JL5MSA7YWH3LUSNQPWXJ7IHW4VPR45EZ", "length": 9153, "nlines": 95, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण थांबविले | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण थांबविले\nपुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):\nछत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज पुणे येथे सारथी संस्थेच्या बचावासाठी उपोषण सुरू झाले होते. यावेळी राज्यभरातील विद्यार्थांची उपस्थिती होती. मात्र, संस्थेसंदर्भात असलेल्या विविध मागण्या सरकारच्यावतीने मान्य करण्यात आल्याचे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाल्यानंतर हे उपोषण थांबवण्यात आले. यानंतर माध्यमांना मंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देत, उपोषण मागे घेण्यात आले असल्याची तसेच, सारथी संस्थेची स्वायत्ता अबाधित राहणार असल्याची माहिती दिली.\nमाध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात सारथी संदर्भात उपोषण आंदोलन सुरू होतं. सारथी या संस्थेच्याबाबत जी स्वायतत्ता आहे, ती कायम राहिली पाहिजे, जे.पी.गुप्ता या अधिकाऱ्याने सारथी संस्थेत हस्तक्षेप करता कामा नये, संस्थेला कुठेही निधीमध्ये किंबहूना जे काही अधिकार स्वायत्ततेचे आहेत ते कायम राहिले पाहिजे, परिहार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला जाऊ नये अशाप्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.\nया संस्थेच्या माध्यमातून यूपीएससी सारखे अनेक जे काही अभ्यासक्रम आहेत, त्यामध्ये समाजाचे जे काही विद्यार्थी आहेत. या विद्यार्थांना जो फायदा होता आहे, त्या पासून कोणी वंचित राहणार नाही. यासाठी सरकार कटाक्षाने लक्ष ठेवेन ��ाचबरोबर अन्य देखील ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारने पूर्ण केलेल्या आहेत. म्हणूनच छत्रपती संभाजी राजेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-world-tourism-ajit-sangale-marathi-article-3409", "date_download": "2020-09-27T07:14:52Z", "digest": "sha1:ZOBB4MSOANIBHZ2C2XIYA2G4KTDIIQVJ", "length": 9680, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik World Tourism Ajit Sangale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 23 सप्टेंबर 2019\nशतकानुशतकांपासून आपण गणरायाला विघ्नहर्त्याच्या रूपात पूजत आलो आहोत. भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असलेला हा देव भारतवर्षाच्या सीमा ओलांडून अनेक देशांमध्ये पोचला आहे आणि तिथलाच होऊन गेला आहे. गणरायाची विविध रूपे बहरली, ती खास करून आग्नेय आशियायी देशांमध्ये. हे आग्नेय आशियायी देश नव्या पर्यटनसृष्टीची द्वारे पर्यटकांसाठी खुली करत आहेत. त्यातीलच एक ठिकाण आहे लाओस. ‘मा देर’ ‘मा देर’ असे म्हणत नितांतसुंदर निसर्गसंपदा आणि देखण्या वारसास्थळांनी नटलेले लाओस तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. स्थानिक लाओ भाषेत ‘मा देर’ म्हणजे ‘यावे, आपले स्वागत आहे\nतसे तर लाओस नीटपणे पाहण्यासाठी दहा बारा दिवसही कमीच पडतील. लाओस हा देश वैशिष्ट्यपूर्ण असूनही पर्यटनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षितच राहिला आहे. युरोप, अमेरिकेचा झगमगाट किंवा ट्रॉपिकल देशांसारखे समुद्रकिनारे अशी पर्यटनातील चलनी नाणी या देशाकडे नाहीत. तरीही लाओस टुरिझम ‘सिंप्ली ब्युटिफूल’ असे अधिकृत स्लोगन मिरवते. या देशाची सैर केल्यानंतर या सौंदर्याची भुरळ आपल्यालाही पडल्यावाचून राहत नाही. ‘साइट सीईंग’ हा कोणत्याही टूरचा भाग असतोच. परंतु, कोणतेही ठिकाण नुसते पाहण्यापेक्षा त्याचा परिपूर्ण अनुभव मिळाला, तर पर्यटनाचा हेतू सफल झाला असे म्हणता येते.\nलाओसमधील नाइट मार्केटची भटकंती झाल्यानंतर नदीकिनारी डिनरचा आस्वाद घेताना अवघ्या पाचशे मीटर्सवर झगमगत खुणावणारी थायलंडची सीमा पाहणे, हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. लाओसमधील हे नाइट मार्केटदेखील आवर्जून अनुभवण्यासारखे असते. या मार्केटमध्ये मनसोक्त खरेदी किंवा नुसतीच भटकंती दोन्हीचा आनंद पुरेपूर उपभोगता येतो. या टूरमध्ये राजधानी व्हीएनचान, लुआंग प्रबांग आणि वट फू ही जागतिक वारसास्थळे, मेकाँगच्या पात्रातले फ्लॉटिंग मार्केट, फोर थाउजंड आयलंड्स, पाक ओऊ केव्हज, वट झिएंग थोंग, फा थाट लुआंग किंवा द ग्रेट स्तूप ऑफ लाओस, वट फु किंवा वट फोउ हे माऊंट फु काओच्या पायथ्याशी असलेले प्राचीन ख्मेर हिंदू मंदिर अशी कित्येक ठिकाणे तर पर्यटकांना आकर्षित करतातच; पण ती पाहत असताना अनुभवायला मिळणारे बुद्धिस्ट कल्चर, वेगळी खाद्यसंस्कृती, ट्रायबल कल्चर, वन्यजीवन, क्रूझ राईड्ससारख्या ॲक्टिव्हिटीजमुळे हा देश थेट आपल्या मनात घर करतो.\nलाओस हा एक लँडलॉक्ड देश आहे. म्हणजे सर्व सीमा भूमीने वेढलेला देश. मग केवळ एका नदीपात्राने वेगळी केलेली थायलंडची सीमा असो, की अमेरिकन युद्धाचे चटके सोसलेली व्हिएतनाम सीमा असो.\nआग्नेय आशियाचे पर्यटन इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंगी आहे. यातला प्रत्येक रंग युनिक, झळाळता आणि तरीही सुंदर एकसंध अनुभव देणारा आहे.\nभारत पर्यटक लाओस सौंदर्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/kvs-panvel-bharti/", "date_download": "2020-09-27T08:17:44Z", "digest": "sha1:VS2EWZ2JAUATTGJWQVX3QVBX3BHUW2HO", "length": 16749, "nlines": 318, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "केंद्रीय विद्यालय, पनवेल KVS Panvel Bharti 2020 For Various Posts | MAHA JOBS", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nकेंद्रीय विद्यालय, पनवेल भरती २०२०.\nकेंद्रीय विद्यालय, पनवेल भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक, पदवीधर शिक्षक, संगणक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, डॉक्टर, नर्स, सल्लागार, क्रीडा शिक्षक, कला व क्राफ्ट कोच, संगीत व नृत्य तज्ञ, जर्मन भाषा शिक्षक, योग शिक्षक, डी.ई.ओ. कार्यालयीन लिपिक\n⇒ नोकरी ठिकाण: पनवेल\n⇒ आवेदन का तरीका: प्रत्यक्ष मुलाखत\n⇒ मुलाखत तारीख: १९ आणि २० फेब्रुवारी २०२०\n⇒ मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय ओएनजीसी, पनवेल नवी मुंबई – ४१०२२१.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती (District Wise Jobs)♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगा���व\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n♦शिक्षणानुसार जाहिराती (Education Wise Jobs)♦\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी बीबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मध्ये 14 जागांसाठी भरती २०२०.\nपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती २०२०.\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/654461", "date_download": "2020-09-27T07:44:16Z", "digest": "sha1:76WOR6NXPEKJNPF6VQQFFD56COHSMDTB", "length": 2134, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:३८, ८ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१६:३७, १३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:729)\n१९:३८, ८ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ur:729ء)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्य�� अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/supriya-sule-tweeted-about-hyderabad-encounter-case/", "date_download": "2020-09-27T06:23:49Z", "digest": "sha1:IWRD3RNX7U4FJYBUBII5HPYJZ7C5KC6D", "length": 5512, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश - सुप्रिया सुळे", "raw_content": "\n‘बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे\nमुंबई – तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींचा शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेनंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान, या आरोपींचे केलेले एन्काऊंटर हे आपल्या यंत्रणेचे अपयश असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.\nबलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालं ते खुप झालं…\nसुप्रिया यांनी ट्विट करत याबदद्ल प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालं ते खुप झालं अस त्या म्हणाल्या आहेत. हैदराबाद पोलिसांनी केलेली चकमक ही वादात सापडली आहे. अनेकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी चौकशी पथक पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशन\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/what-else-can-pakistan-do-without-a-trade-embargo-shiv-sena/", "date_download": "2020-09-27T06:40:44Z", "digest": "sha1:XZ52UGEY2ALF4CHA5QGO6KPLAZCE2LYT", "length": 9880, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पाकिस्तान व्यापारीबंदी शिवाय दुसरे काय करू शकते? शिवसेना | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार क���ला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nपाकिस्तान व्यापारीबंदी शिवाय दुसरे काय करू शकते\nin राज्य, ठळक बातम्या\nमुंबई: जम्मू काश्मीर मधून केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्याने या निर्णयाचे देशभरातून स्वागत झाले आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून, पाक ने भारतासोबतचा व्यापार बंद केला आहे. तसेच समजोता एक्स्प्रेस, भारतीय चित्रपटांवर पाक मध्ये बंदी असे निर्णय घेतले आहे. यावर शिवसेनेने निशाना साधला आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानशी असलेले व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान यापेक्षा दुसरे काय करू शकत होते त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अशीही धमकी दिली आहे की, कश्मीरातील 370 कलम हटवल्यामुळे पुलवामा सारख्या घटना पुन्हा घडू शकतात. इम्रान खानचे हे वक्तव्य गंभीरपणे घ्यायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.\nया निर्णयाबद्दल शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केले. तसेच आता काश्मीरमधील कलम ३७० हटवून पाकिस्तानचा कोथळाच बाहेर काढल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, पुलवामातील हिंदुस्थानी जवानांवरील हल्ल्यामागचे सूत्रधार पाकिस्तान होते. ४० जवानांच्या बलिदानातून जो अंगार देशात उफाळून आला त्यात ३७० कलमाची राख झाली.\n३७० कलमाचा खात्मा केल्यावर इस्लामाबादच्या रस्त्यांवर शिवसेनेची पोस्टर्स व बॅनर्स झळकले. याचा अर्थ असा की, पाकच्या हद्दीत शिवसेना घुसली आहे. लवकरच हिंदुस्थानी सेनाही घुसेल व तसे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे इम्रान खान आता जी आदळआपट करीत आहेत, त्यातून काय निष्पन्न होणार पाकिस्तान हिंदुस्थानशी संबंध तोडत आहे याचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसणार आहे,असेही शिवसेनेने म्हटले आहे.\nमुंबईकरांच्या मदतीला धावला जळगावचा दूध संघ\nमुंबईत संततधार ; 12 गाड्या विलंबाने\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nमुंबईत संततधार ; 12 गाड्या विलंबाने\nमंत्री महाजन संवेदनाहीन, त्यांनी राजीनामा द्यावा: धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/3.html", "date_download": "2020-09-27T07:33:14Z", "digest": "sha1:B7E5MELAUNHMGP5MQA5IQBN36X6F6FMR", "length": 7292, "nlines": 55, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पारनेर तालुक्यात ३ व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कोरोना बाधित ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / पारनेर तालुक्यात ३ व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कोरोना बाधित \nपारनेर तालुक्यात ३ व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कोरोना बाधित \nपारनेर तालुक्यात ३ कोरोना बाधित,तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कोरोना बाधित \nपारनेर शहरांतील वरखेड मळा येथील १ तरुण कोरोना बाधित \nतालुक्यातील २९ अहवाल निगिटिव\nपारनेर तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालात तीन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे\nयात पारनेर तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी यांचा समावेश आहे. पारनेर शहरातील २६ वर्षीय तरुणाचा व पिंपळगाव तुर्क येथील ३४ तरुणाचा पॉझिटिव्ह समावेश आहे.\nतहसिल कार्यालयातील अधिकारी पॉझिटीव्ह आल्यानंतर तहसील कार्यालयाची इमारत सेनीटायझर करण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी साठी स्राव घेण्यासाठी तहसील क��र्यालय एक दिवस बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत\nतर तालुक्यातील पारनेर १७ रायतळे ३ नांदूर पठार ३ वडझिरे २ कळस २ दैठणे गुंजाळ १ सांगवी सूर्य १ असे २९ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहेत.\nज्या ठिकाणी कोरोना बाधित व्यक्ती सापडले आहेत तो १०० मीटर परिसर १४ दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.\nपारनेर तालुक्यात ३ व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कोरोना बाधित \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/67018", "date_download": "2020-09-27T06:22:22Z", "digest": "sha1:U5QUSL5QBKJTNZSNOIG2JCXHZOTBIDSU", "length": 15542, "nlines": 89, "source_domain": "sataratoday.com", "title": "‘आरक्षण’ प्रश्नी केंद्राने गांर्भीयाने विचार करून मराठा समाजास दिलासा द्यावा", "raw_content": "\n‘आरक्षण’ प्रश्नी केंद्राने गांर्भीयाने विचार करून मराठा समाजास दिलासा द्यावा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची मागणी\nसातारा : मराठा आरक्षणास दिलेल्या स्थगिती मुळे समाजातील अनेक विद्यार्थी यांना शैक्षणिक व नोकरीविषयक पुढील काळात अडचणी येण्याची शक्यता आहे तरी आपण यात गांभीर्याने लक्ष देऊन महाराष्ट्र सरकार द्वारे बनवलेल्या मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे. पत्रात पुढे म्हणले आहे की, तत्कालीन राज्य सरकारने मराठा समाजासाठी नोकरी व शिक्षणासाठी १६ टक्के आरक्षण दिलेले होते. त्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य आरक्षण व सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कायद्यासाठी (एसईबीसी) कायद्याला आव्हान देणारी याचिका मंजूर केली. याचा फायदा ज्यांना झाला आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के मध्ये जास्त आरक्षणाचे औचित्य न दाखविता, राज्यांना त्यांच्या हद्दीची आठवण करून दिली. उल्लेखनीय आहे की केंद्राने घटनेत बदल करुन आर्थिक आधारावर १० टक्के आरक्षण दिले. यापूर्वी त्यांनी तामिळनाडूमध्ये सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणात ६९ टक्के आरक्षण दिले होते. जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा तमिळनाडू म्हणाले होते की राज्यातील ८७ टक्के लोकसंख्या मागासवर्गीय लोकांची आहे. हरियाणा विधानसभेत जाट व इतर नऊ समुदायांना १० टक्के आरक्षण देण्यात आले. यामुळे राज्यात एकूण आरक्षण ६७ टक्के झाले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करेपर्यंत महाराष्ट्र ६५ टक्के सह तिसर्या क्रमांकावर होता. तेलगाना, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये ६२, ५५ आणि ५४ टक्के आरक्षण आहे. अशाप्रकारे, आर्थिक आधारावर १० टक्के आरक्षण देण्यापूर्वी सात राज्यांमधील ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण आधीच अस्तित्वात आहे. त्याचवेळी १० राज्यात ३० ते ५० टक्के आरक्षण लागू होते. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून या समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात संपूर्ण मराठा समाजात संताप व असंतोष आहे आणि नजीकच्या काळात ते एक मोठे आंदोलन सुरू करू शकतात. जे देशाच्या आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून योग्य होणार नाही. म्हणूनच, मी आपणास आणि केंद्र सरकारला विनंती करतो की या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि घटना व इतर संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत. जेणेकरुन महाराष्ट्र शासनाने केलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इच्छित वर्गाच्या महाराष्ट्र राज्य आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य आरक्षणाचा फायदा आणि त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो अशी मागणी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.\nकेंद्राने कांदा वरील निर्यात बंदी उठवावी...\nकेंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारातील २० ते २५ रुपये किलो मिळणारा कांदा आता ४५ ते ५० रुपये किलो झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये आलेल्या पुराने व पाऊस मुळे नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. केलेल्या निर्यात बंदीमुळे बाजारात कांद्याची किंमत वाढून शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा न होता इतरांना होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशीही मागणी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभ���राविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nपाटबंधारे खात्याच्या आदेशाने बोगस धरणग्रस्तांचे धाबे दणाणले\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/04/0410201936/", "date_download": "2020-09-27T06:16:32Z", "digest": "sha1:ICVG7GNNG2LARUNYTOGDG4D2FYRFJFC3", "length": 10467, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हा नेता लढविणार निवडणूक ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा म���स्क; वाचा सविस्तर …\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणारः बाळासाहेब थोरात\nबिबट्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला… पहा कोठे घडली घटना\nनगर जिल्ह्याच्या ‘या’ कामाबदल मुख्यमंत्री झाले खुश\nHome/Maharashtra/मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हा नेता लढविणार निवडणूक \nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हा नेता लढविणार निवडणूक \nनागपूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रसेचे आशीष देशमुख लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची चौथी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.\nयामध्ये ही घोषणा करण्यात आली. या यादीत १९ उमेदवारांचा समावेश असून, काँग्रेसने आतापर्यंत १४० उमेदवार जाहीर केले आहेत. चौथी यादी जाहीर करतानाच काँग्रेसने सिल्लोड आणि नंदुरबारमधले उमेदवारदेखील बदललेले आहेत. वर्सोवा येथून बलदेव खोसा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.\nकाँग्रेसचे चौथ्या यादीतील उमेदवार पुढीलप्रमाणे : उदयसिंग पाडवी (नंदुरबार), डी. एस. अहिरे (साक्री), साजिद खान (अकोला पश्चिम), सुलभा खोडके (अमरावती), बलवंत वानखेडे (दर्यापूर), आशीष देशमुख (नागपूर दक्षिण पश्चिम), सुरेश भोयर (कामठी), उदयसिंग यादव (रामटेक), अमर वरदे (गोंदिया), महेश मेंढे (चंद्रपूर), माधवराव पवार (हदगाव), खैसार आझाद (सिल्लोड), विक्रांत चव्हाण (ओवळा माजिवाडा), हिरालाल भोईर (कोपरी पाचपाखाडी), बलदेव खोसा (वर्सोवा), आनंद शुक्ला (घाटकोपर पश्चिम), लहू कानडे (श्रीरामपूर), सुशील राणे (कणकवली), राजू आवळे (हातकणंगले)\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/26/former-mla-anil-rathod-blasts/", "date_download": "2020-09-27T07:39:36Z", "digest": "sha1:HYFWY5DJFIQCSKPID526LGQN5KHSDGQJ", "length": 10527, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजी आमदार अनिल राठोड यांना धक्का - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Ahmednagar City/माजी आमदार अनिल राठोड यांना धक्का\nमाजी आमदार अनिल राठोड यांना धक्का\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विनीत पाऊलबुद्धे व अनिल शिंदे मताधिक्याने विजयी झाले आहेत.\nजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व राष्ट्रवादी चे नगरसेवक विनीत पाउलबुद्धे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.\nया निकालावरून शिवसेनेच्या नगरसेवकां���ध्ये फूट पडल्याचे पहावयास मिळाले आहे. बाप्पा विजयी झाल्याने उपनेते राठोड यांनी धक्का दिल्याचे बोलले जात आहे.\nशिवसेनेत उमेदवारीवरुनच संघर्ष उफाळून आला. अनिल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्याच अमोल येवले यांनी उमेदवारी केली.\nतसेच सुवर्णा जाधव यांनाही पाउलबुधे यांच्या विरोधात उतरविण्यात आले. सेनेचे दोन उमेदवार समोरासमोर आल्याने शिवसेनेत फूट पडणार असल्याचे चित्र होते.\nनिवडणूक निकालात अमोल येवले व सुवर्णा जाधव यांना केवळ १०-१५ मते मिळाल्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले.\nतसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपनेही अनिल शिंदे यांना साथ देत शिवसेनेच्या राठोड गटाला धक्का दिला आहे.\nविनीत पाऊलबुद्धे यांना राष्ट्रवादीसह भाजप, इतर पक्ष तसेच शिवसेनेच्याही एका गटाने मदत केल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याने येवले यांना फटका बसला.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.holylandvietnamstudies.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T08:15:59Z", "digest": "sha1:ESUE3AOTB33ZYAM7BP2TNR3NMP6K3BKI", "length": 15336, "nlines": 130, "source_domain": "mr.holylandvietnamstudies.com", "title": "डावा साइडबार - व्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमी", "raw_content": "व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी\nव्हिएतनाम अभ्यासांकरिता गोष्टींचे इंटरनेट\n“आय फ्लाई द किट्स” - नुयएन मॅन हंग, असो. पीएचडीचे प्रा.\nवेब संकरित - ऑडिओ व्हिज्युअल\nव्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nहॅनोई प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nसैगॉन प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nव्यंगचित्र - लय टोएट, झे झे\nया पृष्ठास त्याचे लेआउट सेट केले आहे डावा साइडबार. विशिष्ट पृष्ठ / पोस्टसाठी विशिष्ट लेआउट निवडण्यासाठी, फक्त डॅशबोर्डमधील समान पृष्ठ / पोस्ट वर जा आणि आपल्याला लेआउट पर्याय बॉक्समधून इच्छित लेआउट निवडा.\nडोनट कॅरमेल लिंबू थेंब सॉफ्लॉ पेस्ट्री. बोनबॉन टॉफी पाई अनुप्रयोग तीळ स्नॅप. डॅनिश पाई डॅनिशियन टॉपिंग ओट केक हलवा वेफर. टॉफी गम्मीने मिष्टान्न कप केक. कँडी जेली बीन्स कॅरमेल चॉकलेट बार टार्ट मदिलिसिस साखर मनुका. टॉपिंग केक तीळ स्नॅप्स\nकँडी वेफर ड्रॅगे ब्राउन पुडिंग टॉफी जिंजरब्रेड चॉकलेट बार. Unerdwear.com जेली-ओ appleपल पाई गमी मकरून पेस्ट्री appleपल पाई. जेली-ओ आयसिंग पाई. तपकिरी रंगाचा लिंबू टारट टूट्स रोल रोल मार्शमॅलो ड्रॅगे टिरॅमिसू आयसिंग. तिरामीसू गममी चुपा चूप्स लॉलीपॉप सांजा. कँडी शुगर मनुका दारू. पुडिंग सॉफ्लि जेली. मार्शमैलो मिष्टान्न जेली-ओ पाई मार्झिपन बोनॉन. तीळ स्नॅम्प्स गमी बीयर पुडिंग अॅप्लिकेस आइस्क्रीम पावडर चॉकलेट केक pieपल पाई. Unerdwear.com अस्वल पंजा लॉलीपॉप.\nकॉटन कँडी appleपल पाई कँडी लॉलीपॉप कुकी गोड सांजा. चुपा चप्स कप केक लॉलीपॉप गमी ड्रॅगे जेली बिस्किट अॅप्लिकेशन कॅरेमेल्स. ब्राउन मफिन unerdwear.com जेली पावडर चुपा चूप्स डार्ट डोनट चीज़केक. सॉफली मिष्टान्न कॅरेमेल्स चूपा चूप्स कुकी गाजर केक. मफिन ओट केक जेली-ओ चुपा चूप्स कॅरमेल जुजुबेस पाई टॉफी जिंजरब्रेड. अस्वल पंख फळटकेक गम्मी बीय कॅरमेल ओट केक ड्रॅगे पेस्ट्री चॉकलेट बार हलवा.\n(भेट दिलेले 278 वेळा, आज 1 भेटी)\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nपुढील वेळी मी टिप्पणी देण्याकरिता या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nसप्टेंबर 10, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nसप्टेंबर 10, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nसप्टेंबर 10, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nसप्टेंबर 10, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 जातीय गटांचा सॅन चे समुदाय\nसप्टेंबर 15, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन चे कम्युनिटीवर\nजीआयए आयएनएच - कोचीनिचिना\nडिसेंबर 13, 2019 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद जीआयए आयएनएच वर - कोचीनिचिना\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांची जीआयए रायआय समुदाय\nजुलै 21, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या जीआयए आरआय समुदायावर\nस्प्रिंग स्क्रोल - विभाग २\nजानेवारी 27, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद स्पिनिंग स्क्रोलवर - कलम 1\nस्प्रिंग स्क्रोल - विभाग २\nजानेवारी 27, 2020 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद स्पिनिंग स्क्रोलवर - कलम 2\nमार्शल आर्ट्सचे टेम्पल - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nडिसेंबर 6, 2019 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद मार्शल आर्ट्सच्या टेम्पलवर - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nयुनिव्हर्सिटीमध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nनोव्हेंबर 6, 2019 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद विद्यापीठामध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nऑक्टोबर 2, 2019 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद परिचय वर - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्���ाध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nमार्च 24, 2015 बीटीटीएक्सएनयूएमएक्स टिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\nवाचक, विद्वान आणि तज्ञ - ईमेल पत्त्यावर त्यांच्या टिप्पण्यांचे योगदान देतात: Thanhdiavietnamhoc@gmail.com - व्यावसायिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान द्या, आणि फोटो प्रदान करा, कृपया BAN TU THU च्या ईमेल पत्त्यावर त्यांना पाठवा: bantuthu1965@gmail.com - योगदान देण्यासाठी वाढत्या आदरणीय व्हिएतनाम स्टडीज वेबसाइटच्या पवित्र भूमीची इमारत.\nसर्व हक्क @2019 आरक्षित. लेखाच्या माहितीच्या सर्व प्रती वाचकांनी व्हिएतनाम स्टडीजच्या पवित्र भूमीचा स्त्रोत - https://holylandvietnamstudies.com\nमनापासून धन्यवाद आणि विनम्र\nए, बी, सी द्वारा दस्तऐवज\nथान दि व्हिएत नाम हॅक\nकी थुआत् नुगुई अन नाम\nदई तू दीन व्हिएत नम\nदा तू तू दीन बाच खोआ तू इतका व्हिएतनाम आहे\nव्हिएतनाम तुंग लाय हॉक\nशेवटच्या 7 दिवस भेटी: 6,445\nकॉपीराइट © 2020 व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/health/corona-epidemic-begins-a647/?utm_source=Lokmat.com&utm_medium=videos_rhs_widget", "date_download": "2020-09-27T07:39:43Z", "digest": "sha1:VBG3T3UQM74WFTJ5PUCXKCDONAN4UGI6", "length": 19715, "nlines": 316, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात ! - Marathi News | Corona epidemic begins! | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १२ सप्टेंबर २०२०\nसापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा\nनिवृत्त नौदल अधिका-याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन\nमुंबई महानगरांतले मजूर सरकारी मदतीपासून वंचित\nफनेल झोन बाधित रहिवाशांच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार\nमुंबई मेट्रो : नऊ महिन्यानंतरही उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत\nअपूर्वा नेमळेकरच्या अदा, सोशल मीडियावरील फोटोवर रसिक फिदा\nअंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'\nमलायका अरोरानंतर सारा खानला झाली कोरोनाची लागण, इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती\nमॉडेल पाउलच्या आधी या महिलांनी केले होते साजिद खानवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर\n'बंटी और बबली २'च्या गाण्याच्या शूटिंगपूर्ण, सुरक्षितपणे शूटिंग करतेवेळी नियमांचेही होते कौत��क\nमॉडेल पाऊलाने लावले साजिदवर लैंगिग अत्याचाराचे आरोप\n\"कोरोनाची भीती वाटते, पण...\"\nठाकरे सरकारवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल\nCoronaVirus News: ऑक्सफोर्डनं थांबवली लसीची चाचणी अन् चीनमधून आली 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोनातून सुटका होणार\nCoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत\n स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा\n आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार\n\"कोरोनाची भीती वाटते, पण...\"\nCoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड\nअभिनेत्री कंगना राणौत उद्या दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार\nठाणे- मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी; तरीही मनसे करणार आंदोलन\nभिवंडीत 21 वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या\n7 Days To Go : IPL मधील महेंद्रसिंग धोनीचे हे 'सात' विक्रम तुम्हाला चक्रावून टाकतील\nभंडारा: महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईक धडकले तुमसर ठाण्यात; उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या उपजिल्हा रूग्णालयाच्या डाॅक्टरवर कारवाईची मागणी\nभिवंडीत गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जाळून खाक\nसुशांत सिंह राजूपत मृत्यू प्रकरणात एनसीबीकडून आणखी एकाला अटक; अंधेरी पश्चिमेतून अटकेची कारवाई\nबिहारमध्ये आज कोरोनाचे १४२१ नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या १६,६१० वर\n''MS Dhoni नव्हे वीरू होता CSKच्या कर्णधारपदासाठी पहिला दावेदार, परंतु...''\nCoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत\nगेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील ४८५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू\nनौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेली मारहाण म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\nCPL 2020चे जेतेपद पटकावून 'तो' IPL 2020 गाजवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालाय\nमुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ड्रग्जसंबंधी एनसीबीने अंधेरी येथून करमजीत नावाच्या व्यक्तीला घेतले ताब्यात\nCoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड\nअभिनेत्री कंगना राणौत उद्या दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार\nठाणे- मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी; तरीही मनसे करणार आंदोलन\nभिवंडीत 21 वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या\n7 Days To Go : IPL मधील महेंद्रसिंग धोनीचे हे 'सात' विक्रम तुम्हाला चक्रावून टाकतील\nभंडारा: महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईक धडकले तुमसर ठाण्यात; उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या उपजिल्हा रूग्णालयाच्या डाॅक्टरवर कारवाईची मागणी\nभिवंडीत गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जाळून खाक\nसुशांत सिंह राजूपत मृत्यू प्रकरणात एनसीबीकडून आणखी एकाला अटक; अंधेरी पश्चिमेतून अटकेची कारवाई\nबिहारमध्ये आज कोरोनाचे १४२१ नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या १६,६१० वर\n''MS Dhoni नव्हे वीरू होता CSKच्या कर्णधारपदासाठी पहिला दावेदार, परंतु...''\nCoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत\nगेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील ४८५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू\nनौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेली मारहाण म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\nCPL 2020चे जेतेपद पटकावून 'तो' IPL 2020 गाजवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालाय\nमुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ड्रग्जसंबंधी एनसीबीने अंधेरी येथून करमजीत नावाच्या व्यक्तीला घेतले ताब्यात\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमॉडेल पाऊलाने लावले साजिदवर लैंगिग अत्याचाराचे आरोप\nस्वप्नील जोशीला फॅन्सकडून सरप्राईज\nआशा भोसले यांनी कुटुंबासह साजरा केला ८७ वा वाढदिवस\nकॉन्ट्रवर्सी क्वीन राखी सावंतचे कंगनाला खडे बोल\nसचिन म्हणतो, 'रस्ता सुरक्षेबाबत आपण अधीर झालो आहोत'\nप्लॉस्टिकचा वापर टाळा, कुलदीप यादवचे आवाहन\nगोल्डन गर्ल; पॉवरलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आरतीला पाच सुवर्णपदकं\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\nIndia vs South Africa, 2nd T20: डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे सोपे वाटते, दीपक चहर\n'जर हा निर्णय आधीच घेतला असता तर जास्त आनंद झाला असता'\n\"कोरोनाची भीती वाटते, पण...\"\nदेशात दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढला\nगोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा उपचाराभावी मृत्यू\nअंबाजोगाईत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी वाटली खिरापत; ११ हेक्टर जमिनीवर केला बेकायदेशीर फेरफार\nसापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा\nपोलिसांनी गुन्ह्यात अडकवल्याने युवकाचा रंकाळ्यात आत्महत्येचा प्रयत्न\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज\nसापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा\nकोरोना व्हायरस : \"जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं\"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा\nभिवंडीत गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जाळून खाक\nCoronaVirus News: संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकावं; कोरोना रोखल्याबद्दल WHOकडून तोंडभरून कौतुक\nCoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत\nदया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/325-patients-corona-free-nanded-255-positive-death-nine-victims-nanded-news-347014", "date_download": "2020-09-27T06:14:16Z", "digest": "sha1:M4ICI2AT67J74WQELXEJKMY2OUHNJVNZ", "length": 17031, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेडला ३२५ रुग्ण कोरोनामुक्त, २५५ जण पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nनांदेडला ३२५ रुग्ण कोरोनामुक्त, २५५ जण पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू\nबुधवारी (ता. १६) ९१८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६१७ निगेटिव्ह आले तर २५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १२ हजार ४३७ वर जाऊन पोहचला आहे.\nनांदेड - जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून बुधवारी (ता. १६) प्राप्त झालेल्या अहवालात ३२५ रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले. नव्याने २५५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर, उपचारादरम्यान नऊ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.\nमंगळवारी (ता. १५) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालापैकी बुधवारी (ता. १६) ९१८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६१७ निगेटिव्ह आले तर २५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १२ हजार ४३७ वर जाऊन पोहचला आहे. गेल्या २४ तासात चिवळी (ता. मुखेड) पुरुष (वय ५०), बसवंतनगर महिला (वय २१), अर्जापूर (ता. बिलोली) महिला (वय ४०), सखोजीनगर नांदेड पुरुष (वय ५२), धानोरा (ता. धर्माबाद) महिला (वय ५५), राधिकानगर नांदेड पुरुष (वय ६०), वजिराबाद नांदेड पुरुष (वय ६०), धानोरा (ता.नायगाव) महिला (वय ७०), गोकुंदा किनवट महिला (वय ८०) अशा नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ३३० झाली आहे.\nहेही वाचा- धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून\nआठ हजार २३४ रुग्ण कोरोनावर मात\nबुधवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील नऊ, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालयात एक, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंनटाईनमधील १८२, किनवटला सहा, लोह्यात २८, धर्माबादला सात, माहूरला चार, मुखेडला २८, हदगावला एक, कंधारला २०, देगलूरात सहा, नायगावला आठ, बिलोलीत २३ व खासगी रुग्णालयातील दोन असे ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत आठ हजार २३४ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.\nहेही वाचले पाहिजे- ट्रॅफिक पोलिसांची अशीही संवेदनशीलता \nतीन हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरु\nबुधवारी ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळुन आले त्यात नांदेड महापालिका हद्दीतील १२०, नांदेड ग्रामीणचे १४, अर्धापूरचे दहा, हदगावचे २०, कंधारचे दहा, किनवटचे १५, धर्माबादचे आठ, बिलोलीतील पाच, मुखेडचे १८, उमरीचे दहा, भोकरचे तीन, देगलूरचा एक, नायगावचे पाच, लोह्यातील सहा, मुदखेडचे चार, माहूरचा एक, हिंगोलीतील दोन, लातूरचा एक, यवतमाळचा एक आणि परभणीतील एक असे २५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या १२ हजार ४३७ वर पोहचली आहे. सध्या तीन हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ४५ जणांची प्रकृती गंभीर आहे. एक हजार ५४ संशयितांचा अहवाल येणे बाकी आहे.\nएकुण पॉझिटिव्ह रुग्ण - १२ हजार ४३७\nबुधवारी पॉझिटिव्ह - २५५\nआत्तापर्यंत कोरोनामुक्त - आठ हजार २३४\nबुधवारी कोरोनामुक्त - ३२५\nएकूण मृत्यू - ३३०\nबुधवारी मृत्यू - नऊ\nसध्या उपचार सुरु - तीन हजार ८१०\nप्रकृती गंभीर असलेले रुग्ण - ४५\nअहवाल प्रलंबित - एक हजार ५४\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते\nनांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात आक्रमक झाला असतानाच नांदेड उत्तरमधील आरक्षण...\nकिनवटचे सहायक जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर...\nगोकुंदा ( जि.नांदेड ) : शनिवारी (ता. २६ ) सकाळी १० ची वेळ... ग्रामसेक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता...\nनांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक\nनांदेड : कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे...\nजिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा- डाॅ. विपीन\nनांदेड : नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाउन) मधून प्रत्येक रविवारी दुकाने- आस्थापना चालू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर...\nपर्यटनासाठी हवी नवीन 'कनेक्टिव्हिटी'\nऔरंगाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने विमानाची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे मार्गाची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. औरंगाबादेतून विमानसेवा आणि...\nमराठवाड्यातील २१ महसुली मंडळात अतिवृष्टी, नद्यांना आला पूर\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसाचा जोर कायम आहे. धो-धो कोसळणाऱ्या या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शुक्रवारी (ता.२५)...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/video-story-1000", "date_download": "2020-09-27T08:26:13Z", "digest": "sha1:XARAK2RMPF6BMXZ4UJ5ZTRJR5O3ZXV2D", "length": 5978, "nlines": 104, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Maharashtra to switch to January-December fiscal year ? | Saptahik Sakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर\nमहाराष्ट्रात आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर\nगुरुवार, 28 डिसेंबर 2017\nदेशातील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च या जुन्या पद्धतीऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्येही अर्थसंकल्प फेब्रुवारी-मार्चऐवजी नोव्हेंबर-डिसेंबरमध��ल हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली.\n
देशातील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च या जुन्या पद्धतीऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्येही अर्थसंकल्प फेब्रुवारी-मार्चऐवजी नोव्हेंबर-डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली.
\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/author/news-desk/", "date_download": "2020-09-27T06:08:48Z", "digest": "sha1:VNETSHZW6ZP5IKDJU7AOQGCMJD3DPL54", "length": 20214, "nlines": 178, "source_domain": "livetrends.news", "title": "vijay waghmare, Author at Live Trends News", "raw_content": "\nमाझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही, माझीही ती भावनाही नव्हती : संजय राऊत\nमुंबई (वृत्तसंस्था) काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझीही ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी म्हटले आहे.…\nमाझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क नाही, सध्या तरी दिल्या घरी खुश : वैभव पिचड\nअहमदनगर (वृत्तसंस्था) माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी सध्या तरी दिल्या घरी खुश आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली आहे. काही दिवसापासून इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या अनेक…\nनीट आणि जेईई परीक्षा परीक्षा वेळेतच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) नीट आणि जेईई परीक्षा परीक्षा वेळेतच होतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित असून…\nमॉल सुरू होतात, मग मंदिरं का सुरू होत नाहीत : राज ठाकरे\nमुंबई (वृत्तसंस्था) राज्यात मॉल सुरू झा���े आहेत. इतर गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. मग मंदिरं का उघडल्या जात नाही, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. त्र्यंबकेश्वरमधील १० पुजाऱ्यांनी आज राज ठाकरे यांची…\n‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन \nहैदराबाद (वृत्तसंस्था) 'डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे नुकतेच हैदराबाद येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती आणि त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्याची…\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; तीन जवान शहीद\nबारामुल्ला (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लातल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक अधिकारी आणि सीआरपीएफच्या दोन जवान शहीद झाले आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुला…\nभाजपबाबत नरमाईच्या आरोपावर फेसबुकचे स्पष्टीकरण \nन्यूयॉर्क (वृत्तसंस्था) आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो, असे स्पष्टीकरण भाजपबाबत नरमाईच्या आरोपबाबत फेसबुकने…\nशरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह : राजेश टोपे\nअहमदनगर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. राजेश टोपे पुढे म्हणाले की, शरद पवार हे…\nमुंबई सांभाळता येत नाही आणि देशाच्या वार्ता ; निलेश राणेंची राऊत यांच्यावर टीका\nमुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही एक तरी निवडणूक लढवून दाखवा. एक मुंबई शहर सांभाळता येत नाही आणि देशाच्या वार्ता करतायं, अशा शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी…\nगेल्या २४ तासांत देशात ५७ हजार ९८२ नवीन रुग्णांची नोंद \nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांत देशात ५७ हजार ९८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण मृतांची संख्या ५० हजार ९२१ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ६ लाख ७६ हजार…\nशरद पवार यांचे निवास्थान ‘सिल्व्हर ओक’वरील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण \nमुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक'वरील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह…\nपदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे ; छत्रपती क्रांती सेना व सहयोगी संघटनांतर्फे निवेदन\nधरणगाव (प्रतिनिधी) पदोन्नती आरक्षण हा कर्मचार्यांचा हक्क व अधिकार आहे. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी छत्रपती क्रांती सेना व सहयोगी संघटनांतर्फे निवेदन तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले. …\nसंसदेची माहिती-तंत्रज्ञान समिती फेसबुककडे मागणार स्पष्टीकरण\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपनेत्याच्या द्वेषमूलक मजकुराकडे ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे वृत्त अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ वृत्तपत्राने प्रसिद्ध झाल्यानंतर देशाच्या राजकारणात प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेसचे खासदार…\nजगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या ; शिवसेनेचा भाजपवर निशाना\nमुंबई (वृत्तसंस्था) कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना…\nघरात घुसून विवाहितेवर बलात्कार ; तिघांना अटक\nनालासोपारा (वृत्तसंस्था) मुंबईजवळील नालासोपारा शहरात एका विवाहित महिलेवर घरात घुसून तीन नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. तिचा…\nराजकारणात पैसे आणि जात लागते, राजसाहेब मला माफ करा ; मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या\nनांदेड (वृत्तसंस्था) राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केले जाते आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत, असा मजकूर चिट्ठी लिहून मनसे शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील इरावार असे मयताचे नाव आहे.…\nफेसबुक, व्हाट्सअॅप भाजपा-आरएसएसच्या नियंत्रणाखाली, खोट्या बातम्या आणि द्वेष पस���वला : राहुल…\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात फेसबुक व व्हॉट्स अॅप भाजपा व आरएसएसच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे. शेवटी अमेरिकन माध्यमाने…\nसुशांत आत्महत्या प्रकरणात संजय राऊत अडथळे आणताय ; नारायण राणेंचा आरोप\nमुंबई (वृत्तसंस्था) सुशांत आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेता संजय राऊत अडथळे आणत आहेत. ते असे का करत आहेत ते असे वागत असल्याने मला संशय येत आहे की, त्यांचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे, म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण…\nलवून नमस्कार करण्यास नकार ; उत्तर प्रदेशात दलित सरपंचाची हत्या\nलखनऊ (वृत्तसंस्था) ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास नकार दिल्याच्या रागातून उत्तर प्रदेशात एका दलित सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढमधील बांसगावमध्ये ठाकूर समाजातील व्यक्तींना…\nपार्थने लोकसभा निवडणूक लढवलीय, तो परिपक्वच आहे : नारायण राणे\nमुंबई (वृत्तसंस्था) पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवलीय. त्यामुळे तो परिपक्वच आहे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. नारायण राणे यांनी पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाले की, पार्थ पवार १८ वर्षाचा असून तो…\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nभुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी\nकैद्यांना रसद पुरवणारा चेतन भालेराव अटकेत\nपाचोऱ्यात विनापरवाना औषधी जप्त; अन्न व औषधी विभागाची कारवाई\nजिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-foundation-of-patriotism-was-inserted-in-my-fourth-grade-dharmendra/", "date_download": "2020-09-27T06:23:07Z", "digest": "sha1:GVR7ZHSCO4SWXWNGEFGS7V2GRP2PEFDZ", "length": 6321, "nlines": 64, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "The foundation of patriotism was inserted in my fourth grade: Dharmendra", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरक��रमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nआमची विचारधारा एकच, राज्यात काहीही होऊ शकत ; प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य\n देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट\n‘माल’ म्हणजे ‘अंमली पदार्थ’ नाही हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल : ऍड. उज्वल निकम\nदेशभक्तीचा पाया माझ्या चौथी इयत्तेतचं घातला गेला : धर्मेंद्र\nटीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. यातच आता प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र हे निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मथुरा लोकसभेच्या जागेवर निवडणुक लढवत असलेल्या आपली पत्नी हेमा मालिनी यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात लोकांना मतदानाचे आवाहन केले. तसेच यावेळी त्यांनी स्वत: शेतकर्याचा मुलगा असल्याचे सांगितले.\nप्रचारावेळी सर्वसामान्यांशी संवाद साधताना धर्मेंद्र त्यांनी सांगितले की, मीही तुमच्यातलाच एक आहे. जेंव्हा मी चार वर्षाचा होतो तेंव्हा देशात इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी माझे वडील शेती करत होते तसेच ते शाळेत शिक्षकही होते. त्यावेळी माझी आई माझ्या हातात तिरंगा द्यायची आणि म्हणायची की, स्वातंत्राच्या युध्दात तू पण जा. तेंव्हा मी रस्त्यावर धावत इंकलाब जिंदाबादच्या घोषणा द्यायचो असे सांगितले. तेंव्हा वडील म्हणायचे तुझ्यामुळे माझी नोकरी जाईल. त्यावर आई म्हणायची की नोकरी गेली तरी चालेले मात्र मी माझ्या मुलाला देशभक्त बनवणारचं. त्यामुळे देशभक्तीचा पाया माझ्या चौथी इयत्तेतच घातला गेला.\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/terror-camps-near-gurudwara-darbar-sahib-in-pak-intelligence-report/", "date_download": "2020-09-27T06:47:06Z", "digest": "sha1:BZ6HFESB2HRLBJ2HTXERZAFOMTF6KA6H", "length": 9244, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्तारपूर कोरीडोरच्या जवळ दहशतवाद्यांचे तळ; घातपाताची शक्यता", "raw_content": "\nकर्तारपूर कोरीडोरच्या जवळ दहशतवाद्यांचे तळ; घातपाताची शक्यता\nनवी दिल्ली : कर्तारपूर कोरिडोरच्या उद्घाटनाला काही दिवस राहीले असतानाच पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरूद्वारा दरबार साहीबजवळ दहशतवाद्यांचे तळ कार्यरत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. हे तळ जागतिक दहशतवादी हफिझ महंमद सईद संस्थापक असणाऱ्या जमात- उल- दवा आणि लष्कर- ए- तोयबा या संघटनांमार्फत चालवण्यात येत आहेत.\nगुरूद्वारापसून 100 एकर क्षेत्र गुरू नानक देव यांच्या नावे आहे. तेथील अतिक्रमणे अथवा ताबे दूर करावेत, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. मात्र, पाकिस्तानकडून त्याला निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. या भागात दहशतवाद्यांचे तळ आढळून आले आहेत, असे एका वरीष्ठ भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा जिल्ह्यातील मुरीदके येथील दहशतवाद्यांच्या हालचाली बाबत गुप्तचर खात्याने गृहमंत्रालयाला सर्तकतेचा आदेश दिला असून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची सतर्कता सूचना दिली आहे.\nया घटनांवरीन पाकिस्तानने त्यांचा के 2 कट पुन्हा रचला असल्याचे दिसत आहे, त्यात खलिस्तान आणि काश्मिरचा समावेश आहे.पाकिस्तानी गुप्तचर खाते आयएसआय भारतात पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी अतिरेकी घुसवण्याच्या प्रयत्नात आहे, असे सूत्रांनी सांगितले. हे तळ जागतिक दहशतवादी हफिझ महंमद सईद संस्थापक असणाऱ्या जमात- उल- दवा आणि लष्कर- ए- तोयबा या संघटनांमार्फत चालवण्यात येत आहेत. या तळांवर वकाही महिलांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nसीमा सुरक्षा दलाचे महासंचालक विवेक कुमार जोहिरी यांना याबाबत सावध करण्यात आले असून सीमे पलिकसडील हालचालींची माहिती देण्यात येत आहे. सीमा तसेच कर्तारपूर टर्मिनल आणि कोरीडोरच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.\nकर्तारपूर कोरीडोरचे उद्घाटन शनिवारी (दि. 9) होणार आहे. भारतातील पंजाबमधील डेराबाबा नानक ते पाकिस्तानातील दरबार साहीब गुरूद्वारापर्यंत प��िक्रमा व्हिसाशिवाय जरता येणार आहे. पाकिस्तान खलिस्तान लिबरेशन फोर्स, बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान कमांडो फोर्स आणि इंटरनॅशनल शिख युथ फेडरेशन या भारतात बंदी घातलेल्या संघटनांना पुनरूज्जिवित करण्याचे प्रयत्न पाकिस्तान करत आहे. त्यांना आर्थिक आणि शस्त्रांची रसद पुरवत असल्यावे भारताच्या निदर्शणास आले आहे. त्याकडे भारताने पाकिस्तानचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे.\nयापुर्वी कुख्यात दहशतवादी हफिज सईदचा जवळचा साथिदार गोपालसिंग चावला यांची कर्तारपूर कोरीडोरच्या 10 सदस्एीेय व्यवस्थापन समितीवर वर्णीलावल्यावबद्दल आक्षेप घेत चिंता व्यक्त केली होती. बिशनसिंग, कुलजितसिंग, मनिंदरसिंग आणि अन्य भारतविरोधी शक्तींना कोरीडोरशी संबंधीत ठेवल्याबाबतही चिंता व्यक्त केली होती.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/video-story-1001", "date_download": "2020-09-27T07:11:28Z", "digest": "sha1:VQHA2KFQGZZX4GDL7O3BG466MVAZL2N5", "length": 5445, "nlines": 104, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Saam TV GST collections in November drops to Rs 80808 crores | Saptahik Sakal", "raw_content": "\n'जीएसटी'तून मिळणाऱ्या उत्पन्नात घट\n'जीएसटी'तून मिळणाऱ्या उत्पन्नात घट\nगुरुवार, 28 डिसेंबर 2017\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जीएसटी' कायद्याच्या अंमलबजावणीनंतर नोव्हेंबरमधील उत्पन्नात घट झाल्याचे आकडे समोर आले आहेत. 'जीएसटी'मधून नोव्हेंबरमध्ये 80,808 कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळाले. या पार्श्वभूमीवर 18 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत या घसरणीवर गांभीर्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जीएसटी' कायद्याच्या अंमलबजावणीनंतर नोव्हेंबरमधील उत्पन्नात घट झाल्याचे आकडे समोर आले आहेत. 'जीएसटी'मधून नोव्हेंबरमध्ये 80,808 कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळाले. या पार्श्वभूमीवर 18 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत या घसरणीवर गांभीर्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.
\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅश���ल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/football/news/1-5-lakh-prize-for-footballers/articleshow/73071394.cms", "date_download": "2020-09-27T08:36:00Z", "digest": "sha1:QBOFM7PJFRFS6CBIVN4XGNZNEOYUN4DI", "length": 12866, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफूटबॉलपटूंसाठी २.६४ लाखांची बक्षिसे\nम टा क्रीडा प्रतिनिधी, नागपूरखासदार क्रीडा महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वात खेळाडूंवर अधिक बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे...\nम. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nखासदार क्रीडा महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वात खेळाडूंवर अधिक बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे. याच अंतर्गत १३ ते १८ जानेवारीदरम्यान मोतीबाग येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मैदानावर होणाऱ्या फूटबॉल स्पर्धेकरता यंदा २. ६४ लाख रुपयांची बक्षिसे खेळाडूंना मिळवता येणार आहे. नागपूर जिल्हा फूटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली नॉक आऊट पद्धतीने खेळवण्यात येतील.\nया स्पर्धेत एलिट डिव्हिजन स्पर्धेतील १० संघ खेळणार असून, यातील पहिल्या चार संघांना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. यात यंग मुस्लिम फूटबॉल क्लब, राहुल सांस्कृतायन स्पोर्टिंग क्लब, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि रब्बानी क्लब कामठी या संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तर उपविजेत्या संघाला ७५ हजारांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. अंतिम सामन्याप्रमाणेच तिसऱ्या स्थानासाठीही लढत खेळवण्यात येईल. यातील विजेत्या संघाला ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेतील अव्वल तीन संघांना आकर्षक चषकही प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिकही पटकावण्याची संधी मिळणार आहे. यात स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला ११ हजार रुपये रोख, उत्कृष्ट गोलरक्षकाला ५ हजार रुपये रोख, अंतिम फेरीतील पराभूत संघातील उत्कृष्ट खेळाडूला २ हजार ५००, स्पर्धेतील उत्कृष्ट बचाव करणाऱ्या खेळाडूला २ हजार ५००,तर उत्तम फॉरवर्ड खेळाडूला २ हजार ५०० ��णि मिडफिल्डर खेळाडूला २ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूलाही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nयाशिवाय महिलांची फूटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात सहा महिला संघ सहभागी होतील. यात नागपूर जिमखाना, अम्मा फूटबॉल क्लब, नागसेन , एव्हीएस, डीडीवायएस आणि सेंट क्लॅरेट या संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला २१ हजार रुपये रोख, तर उपविजेत्या संघाला ११ हजार रुपये आणि तिसऱ्या ७ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचार मिनिटे आणि सत्तावीस सेकंद... कोल्हापूरच्या पठ्ठ्यान...\nभारतीयांसाठी खास दिवस; पाहा न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वे...\nसामना सुरू असताना तो मैदानात कोसळला आणि... महत्तवाचा लेख\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nआयपीएलमिस्टर IPL परत ये; सोशल मीडियावर मोहीम, चेन्नई संघाने दिले हे अपडेट\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nमुंबईहे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल; राउत- फडणवीसांच्या भेटीनंतर चंद्रकात पाटलांचं विधान\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताह���त दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/50039", "date_download": "2020-09-27T07:23:08Z", "digest": "sha1:BPGVKQGRD2ZBTI6CJTFCTTTD2VHXMN3M", "length": 11175, "nlines": 90, "source_domain": "sataratoday.com", "title": "सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे दिल्लीत उपचारादरम्यान निधन", "raw_content": "\nसामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे दिल्लीत उपचारादरम्यान निधन\nसामाजिक कार्यकर्ते आणि आर्य समाजाचे प्रसिद्ध नेते स्वामी अग्निवेश यांचे आज निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.\nनवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते आणि आर्य समाजाचे प्रसिद्ध नेते स्वामी अग्निवेश यांचे आज निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वामी अग्निवेश यांना सोमवारी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अॅण्ड बायलरी सायन्सेसमध्ये (ILBS) दाखल करण्यात आले होते. स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही. त्यांनी संध्याकाळी ६.३० वाजता अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती ILBS ने दिली आहे.\nयकृताच्या कर्करोगाने ग्रस्त झालेल्या स्वामी अग्निवेश यांच्या अनेक अवयवांनी काम करणे थांबवले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकले नाही.\n२१ सप्टेंबर १९३९ ला जन्मलेले स्वामी अग्निवेश सामाजिक मुद्दयांवर आपले मत निर्भिडपणे मांडण्यात प्रसिद्ध होते. त्यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. सन १९७७ मध्ये ते हरयाणा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते हरयाणाचे शिक्षणमंत्री झाले. सन १९८१ मध्ये त्यांनी बंध���आ मुक्ती मोर्चा नावाची संघटना स्थापन केली.\nस्वामी अग्निवेश यांनी सन २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वातील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. मात्र, नंतर मतभेद झाल्यामुळे ते आंदोलनापासून दूर झाले. स्वामी अग्निवेश यांनी रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये देखील भाग घेतला. ते ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात देखील राहिले.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोन�� बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nअखेर अन्नदात्याला स्वातंत्र्य मिळालं\nगोंधळातच राज्यसभेत मंजूर झाली कृषि विषयक विधेयके\nराष्ट्रीय तपास यंत्रणेनं 9 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या\nआयडिया केली पण अंगलट आली...\nतर एअर इंडियाला टाळं लागणार\nचंबळ नदीत बोट उलटून मोठा अपघात\nकोरोना विरोधातील लढाईत भारतच जगाचा तारणहार\nजपानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार शेतकर्याचा पुत्र\nभीषण आगीत 8 जणांचा मृत्यू तर 5 लाख लोक बेघर\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमनपदी परेश रावल यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/the-deprived-march-in-solapur/articleshow/71028208.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-27T08:12:40Z", "digest": "sha1:Z6R26CYAQN3AKU7VOCWZ3CKTN35Q4QCQ", "length": 10489, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहारयत अॅग्रो इंडिया इस्लामपूर, या नावाने कंपनी स्थापन करून कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करार करून कराराप्रमाणे फायदा न देता शेतकऱ्यांची ...\nमहारयत अॅग्रो इंडिया इस्लामपूर, या नावाने कंपनी स्थापन करून कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करार करून कराराप्रमाणे फायदा न देता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीचे संस्थापक सुधीर शंकर मोहिते यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करण्यात आली. तसेच त्यांना पाठिशी घालणारे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरातील बाळे परिसरातील फसवणूक झालेला तरुण शेतकरी रवी गावडे यांच्यासह काही शेतकरी या वेळी उपस्थित होते.\nसोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व तरुणांनी दहा कोटींच्या आसपास रक्कम गुंतवली आहे. त्यासाठी विविध योजनांची आमिषे संचालकांकडून दाखविण्यात आली. फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसात धाव घेतल्यानंतर ��्रकार उघडकीस आला. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संचालक आणि कंपनी व्यवस्थापकांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपुणे पाऊस महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/salman-khan-to-launch-his-own-music-label/videoshow/56444155.cms", "date_download": "2020-09-27T07:57:53Z", "digest": "sha1:OUVKNU3TZK6V7FBV4FZ5ZRTV4XDTQWWV", "length": 8692, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " - सलमान खान सुरु करणार स्वतःची म्यूझिक लॅब\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसलमान खान सुरु करणार स्वतःची म्यूझिक लॅब\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nन्यूजपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nक्रीडाकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\nन्यूजदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nन्यूजगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nन्यूजबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nन्यूज२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nन्यूजघरच्या घरी करोना रुग्णाची काळजी कशी घ्याल\nन्यूजवर्क फ्रॉम होम: टीव्ही मुलाखतीत नको दिसायला हवे तेच दिसले\nब्युटीमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nन्यूजमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nन्यूजयुक्रेनमध्ये विमानाला अपघात; २२ जवान ठार\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीप���का पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T07:47:18Z", "digest": "sha1:M7ILJ2DNDJLMCVM2EOGPJMIUC4IBTOC4", "length": 8162, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "यूनिक फीचर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\n‘PhonePe’ नं लॉन्च केली ATM सुविधा, आता दुकानदाराकडून घेऊ शकणार ‘कॅश’\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nकुटुंबासह साजरा केला करीना कपूर खाननं तिचा बथर्ड,…\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्यातील चित्रीकरणावर टांगती…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अॅसिड, ‘या’ 9…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय सुटी सिगारेट आणि बिडीच्या…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून…\nSBI चा नवा Restructuring Plan, लाखो ग्राहकांना फायदा, जाणून घ्या\nशिरूर पोलीस स्टेशनचा प्रश्न अखेर मार्गी इमारत बांधकामासाठी 1 कोटी…\nपिंजर्यातील बंद पक्ष्यांना सोडून द्या, सुधारेल तुमचा…\nPM मोदींपेक्षा ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांना मिळतो जास्त…\nDrugs Case : पावना फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीबाबत काय म्हणाली श्रद्धा कपूर \nमहिला आणि मुलींना मोदी सरकार देतंय ‘सूट’ आणि ‘लाभ’, जाणून घ्या सरकारी योजनांबाबत सर्वकाही\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/man-suffocate/", "date_download": "2020-09-27T07:14:54Z", "digest": "sha1:GVXN6MRKZLW2PZ26ILN72N7GSPZUFDKD", "length": 8349, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "man suffocate Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nउच्चभ्रू सोसायटीत गणपती मिटींगमध्ये एकाला बेदम मारहाण\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनवाकड, काळेवाडी फाटा येथे उच्चभ्रू राहत असलेल्या पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये गणपती उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित मिटिंगमध्ये एका सभासदास काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार २० ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमाराला…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nJhunjhunu : 31 लाखाच्या कर्जाचे दिले 62 लाख अन् 22 वर्षीय…\nअंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने होतात ‘हे’ 4…\nप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन\nतुमच्या स्मार्टफोनमध्ये बोगस अॅप तर नाहीत ना \nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \n‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं,…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील…\nप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुर��� होणार…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अॅसिड, ‘या’ 9…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा…\nकेवळ दूधच नव्हे, गरम पाण्यासोबत देखील हळदी पोहचवते आरोग्यास फायदा,…\nसारा तेंडुलकरनं शेअर केली शुभमन गिलच्या फील्डिंगची क्लिप, चालू…\nजबरदस्त गुणांनी युक्त आहे ‘किवी’, कमी कॅलरीजमध्ये शरीराला…\nJhunjhunu : 31 लाखाच्या कर्जाचे दिले 62 लाख अन् 22 वर्षीय युवकानं दिला…\n‘या’ महिन्यात पूर्णपणे Unlock होऊ शकते मुंबई \nFact Check : ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यास मोदी सरकारच्या ‘या’ 2 योजनांचा लाभ मिळणार नाही \nमधुमेहाच्या रुग्णांसाठी अमृतसारखे आहे दूध, ‘या’ वेळी करा सेवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mangalsutra/", "date_download": "2020-09-27T07:59:00Z", "digest": "sha1:MUFHQRDIKJI2PCBSFTBGVLZA5KDV37PC", "length": 13925, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "mangalsutra Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\nPune : मैत्रिणीसोबत चालत जाणार्या महिलेचे 60 हजाराचे मंगळसूत्र हिसकावले\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन - मैत्रिणीसोबत चालत निघालेल्या एका महिलेचा पाठलाग करुन सोन साखळी चोरट्यांनी गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना कोथरुड परिसरात घडली.याप्रकरणी सुवर्णा रामदास सुरवसे (वय ३५, सुतारदरा,…\nPune : महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दूध घेऊन घराकडे निघालेल्या एका पादचारी महिलेचे मंगळसूत्र सोन साखळी चोरट्यांनी हिसकावल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली. पाठलाग करुन या चोरट्याने ३३ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले आहे.याप्रकरणी संध्या…\nPune : सिंहगड रोड परिसरातील महिलेचे मंगळसूत्र हिसकावले\nPune – सिंहगड रोड : महिलेचे मंगळसूत्र हिसकावले\nमंगळसूत्र ‘गहाण’ ठेवून खरेदी केला TV, कारण जाणून कराल आईला ‘सलाम’\nइंदापूर : रेड्यात दोन कुटुंबात रस्त्यावरून राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल\nइंदापूर : रेडा (ता.इंदापूर) येथे जुण्या रस्त्याच्या वादावरून दोन कुटुंबात मारहाण व शिवीगाळ घटना घडली असुन दोघांनीही इंदापूर पोलीसात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असुन एका कुंटुबातील चार व्यक्तीवर अट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला…\nCoronavirus : मंगळसूत्रापेक्षाही मौल्यवान आहे ‘मास्क’, प्रचंड ‘व्हायरल’…\nरायपूर : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन मुळे ज्यांचे लग्न ठरले आहे अशा जोडप्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. कोणी आपले लग्न पुढे ढकलले तर कोणी लॉकडाऊन मध्येच आपले छोटे खाणी विवाह आटोपले. असाच लॉकडाऊन मध्ये नुकताच १ विवाह…\n ‘कोरोना’च्या संकटात देखील घरोघरी महिलांच्या गळयात…\nपोलीसनामा ऑनलाइन - राज्यभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच सांगलीमध्ये घरोघरी महिलांच्या गळ्यात हळकुंड घालून अंधश्रद्धेचा बाजार मांडण्यात आला आहे. देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र वाढून 22 मोती गळाले असून आता 22 हजार महिलांचे कुंकूही पुसले जाणार…\nमहिलेनं मंगळसूत्र हिसकावणार्याचा अंगठ्याचा दातांनी चक्क तुकडाच पाडला, जीव वाचवून पळाला चोरटा\n‘अप्सरा’नं गुपचूप लग्न केलं \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिचा फोटो आणि याच फोटोवर एका कमेंटला तिनं दिलेलं उत्तर. सोनालीच्या कुलकर्णीच्या या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोनाली या…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nदीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्जच्या जाळ्यात आणखी एक मोठी…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजु देवगडे यांचे निधन\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nग��जेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा मृत्यू \nगावस्करने कॉमेंट्रीमधून अनुष्काला पुन्हा दिले उत्तर –…\nड्रग केसमध्ये नाव आलेली अन् NCB च्या रडारवर असलेली सिमोन खंबाटा आहे…\nवैवाहिक जीवन कसे बनवावे आनंदी उपयोगी पडतील ‘हे’ 5 रिलेशनशिप एक्सपर्टचे सल्ले\nBenelli आपल्या बाईक Imperiale 400 वर देतंय विशेष ऑफर, दरमहा 4,999 रुपये देऊन आणू शकता घरी\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/video-story-1003", "date_download": "2020-09-27T07:48:56Z", "digest": "sha1:47H5HY2CM5TCULRPXJORA6PVR2BW2O3L", "length": 5074, "nlines": 104, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Saam TV Saragkheda Chetak Festival | Saptahik Sakal", "raw_content": "\nअप्सरेला लाजवेल असे नृत्य..\nअप्सरेला लाजवेल असे नृत्य..\nशुक्रवार, 29 डिसेंबर 2017\nअप्सरेला लाजवेल असं अश्व नृत्य.. सारंगखेड्यातील चेतक फेस्टिवल मधून\nVideo of अप्सरेला लाजवेल असं अश्व नृत्य.. सारंगखेड्यातील चेतक फेस्टिवल मधून\nएखाद्या अप्सरेला लाजवेल असे नृत्य करणारे अश्व सारंगखेड्याच्या 'चेतक महोत्सवा'मध्ये पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले.\nएखाद्या अप्सरेला लाजवेल असे नृत्य करणारे अश्व सारंगखेड्याच्या 'चेतक महोत्सवा'मध्ये पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले.
\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहा��\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/delhi-polls-arvind-kejriwal-tops-list-of-making-false-promises-says-amit-shah/videoshow/73560415.cms", "date_download": "2020-09-27T08:39:17Z", "digest": "sha1:ZP6Z63ALBSVB3SUGGFVJQZAMSB3FXZHX", "length": 9534, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमित शहांची केजरीवालांवर टीका\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nक्रीडाकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\nन्यूजदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nन्यूजगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nन्यूजबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nन्यूज२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nन्यूजघरच्या घरी करोना रुग्णाची काळजी कशी घ्याल\nन्यूजवर्क फ्रॉम होम: टीव्ही मुलाखत��त नको दिसायला हवे तेच दिसले\nब्युटीमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nन्यूजमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nन्यूजयुक्रेनमध्ये विमानाला अपघात; २२ जवान ठार\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/402700", "date_download": "2020-09-27T08:22:36Z", "digest": "sha1:ADHTJ6QJEKEJRRGRTDWMN46XPE67GGRJ", "length": 2472, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:२३, ४ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०५:०९, १३ जून २००९ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: he:וייטנאם איירליינס)\n१४:२३, ४ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/evento/torneo-futbol-2-marcha-mundial-paz-y-noviolencia-a-coruna/", "date_download": "2020-09-27T06:47:32Z", "digest": "sha1:PPBDFWEQR5HL5HAWPIZPUL5FBDGSX6VC", "length": 6638, "nlines": 140, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "एक्सएनयूएमएक्स फुटबॉल टूर्नामेंट जागतिक शांतता आणि नोव्हिलीन्स मार्च - एक कोरियाना - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आगामी कार्यक्रम » एक्सएनयूएमएक्स फुटबॉल टूर्नामेंट जागतिक शांतता आणि नोव्हिलीन्स मार्च - एक कोरियाना\nहा कार्यक्रम उत्तीर्ण झाला आहे.\nएक्सएनयूएमएक्स फुटबॉल टूर्नामेंट जागतिक शांतता आणि नोव्हिलीन्स मार्च - एक कोरियाना\n« \"पाझमध्ये राहण्याचा मानवी हक्क\", कॉर्डोबा, अर्जेटिना मधील संभाषण\n“क्��ब तोरे” चे संघ प्रत्येक गटात ए कोरुए-संघातील एकत्रित खेळाडूंचा सामना करतील.\nएक्सएनयूएमएक्स ते एक्सएनयूएमएक्स पर्यंतची मुले एक्सएनयूएमएक्स वर्गाच्या वर्षांमध्ये भाग घेतात: दीक्षा, प्रीबेन्जामिन, बेंजामाइन्स आणि अलेव्हिनेस.\nदिवसासुद्धा “एएसईआर” (असो. दुर्मिळ आजार मदत) संस्थेला देणगी देण्यासाठी “एकता प्लॅस्टिक प्लग” गोळा केले जातील.\nसंघटनाः “क्लब तोरे” क्रीडा संस्था\n+ माहितीः माहिती व ओपन नोंदणी (एक्सएनयूएमएक्स ते एक्सएनयूएमएक्स वर्षांपर्यंतची मुले) मेलवर: क्लबटोरएक्सएनयूएमएक्स @ gmail.com\n+ Google कॅलेंडर+ आयकल निर्यात\nप्रमोटर टीम अ कोरुना\nअरुण, अरुण स्पेन + Google Map\n« \"पाझमध्ये राहण्याचा मानवी हक्क\", कॉर्डोबा, अर्जेटिना मधील संभाषण\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/07/world-first-gold-plated-hotel-in-vietnam-dolce-hanoi-golden-lake/", "date_download": "2020-09-27T06:50:11Z", "digest": "sha1:TTX4HMV47J4MTS67JAN37M4SPXF7S3MR", "length": 6152, "nlines": 46, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "OMG ! येथे आहे जगातील पहिले वहिले सोन्याचे हॉटेल - Majha Paper", "raw_content": "\n येथे आहे जगातील पहिले वहिले सोन्याचे हॉटेल\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे / व्हिएतनाम, सोने, हॉटेल / July 7, 2020 July 7, 2020\nजगात असे अनेक हॉटेल्स आहेत जे आपल्या विचित्र बनावटीसाठी ओळखले जातात. एका अशाच हॉटेलचे व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये उद्घाटन झाले आहे. येथील प्रत्येक वस्तूवर सोन्याचा मुलामा चढवण्यात आलेला आहे. या हॉटेलमधील दरवाजे, खिडक्या, फर्निचर, नळ, वॉशरूमसह प्रत्येक गोष्टीत सोने वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमधील जेवणाची भांडी देखील सोन्याची आहेत.\nव्हिएतनामची राजधानी हनोई येथील या हॉटेलचे नाव डोल्से हनोई गोल्डन लेक आहे. 25 मजली या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 400 खोल्या आहेत. या हॉटेलच्या बाहेरील भिंतीवर देखील 54000 वर्ग फूटात गोल्ड प्लेटेड टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत. हॉटेलच्या लॉबीमधील फर्नीचर आणि सजावटींच्या वस्तूंवर सोन्याने नकाक्षी करण्यात आलेली आहे.\nसोन्याने बनलेल्या या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड देखील लाल आणि सोनेरी आहे. वॉशरूममधील बाथटब, सिंक, शॉवरसह सर्वच वस्तू सोन्याच्या बनलेल्या आहेत.\nया हॉटेलच्या छतावर एक इन्फिनिटी पूल देखील बनविण्यात आलेला आहे. या पूलाच्या बाहेरील भिंतीवर ल���वण्यात आलेल्या विटांना सोन्याचा मुलामा चढवण्यात आलेला आहे. या हॉटेलची निर्मिती 2009 साली सुरू झाली होती. या हॉटेलचे सुरूवाती भाडे जवळपास 20 हजार रुपये आहे. तर डबल बेडरूम सुइटमध्ये एका रात्रीसाठी 75 हजार रुपये खर्च येतो. या हॉटेलमध्ये एकूण 6 प्रकारचे रूम्स आणि सुइट आहेत. प्रेसिडेंशियल सुइटच्या एका रात्रीचे भाडे 4.85 लाख रुपये आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=sunflower", "date_download": "2020-09-27T06:29:16Z", "digest": "sha1:OQHAEFEPPISODR2NGBI2QQ6GTYR6ARED", "length": 4450, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "sunflower", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरब्बी हंगामासाठी बियाणे निवड\nकोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पिकांची आंतरमशागत\nरब्बी पिकांतील पाणी व्यवस्थापन\nसूर्यफुलाच्या अधिक उत्पन्नासाठी ‘हा’ काळ आहे भारी; वाचा\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/krushna/", "date_download": "2020-09-27T07:42:16Z", "digest": "sha1:XNWZDVTE33SZBJGZPTOE3JSQJL3OPA67", "length": 15440, "nlines": 156, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कृष्ण…. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nMarch 11, 2020 विनोद सुर्वे अध्यात्मिक / धार्मिक, ललित लेखन, शैक्षणिक, साहित्य/ललित\nनावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव.. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण, पण एकदा समजला जी जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा.\nजीवन म्हणजे काय, हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा. दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण. सातवा अवतार प्रभू राम. राम ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ, मर्यादेत.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nम्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही. तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले, त्याच्यावर टीका केली. मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या.\nकरा काय करायचं ते जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा. कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये. कृष्ण म्हणजे “श्रीमदभगवद्गीता, जीवनाचं सार.”\nप्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला, तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला. जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं. गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला. म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण ८ वर्षाचा होई पर्यंत. जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात, त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा ८ वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी \nइतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं. किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ, निस्सीम, निर्मळ होतं, की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं, “कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम \nअसं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम, किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण. कृष्णाला १६ हजार १०८ बायका… त्याचाही इतिहास, ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या, आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला.\nअन नुसता स्वीकारच नाही केला, त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता. आज काही महाभाग म्हणतात, कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे अरे त्याने आग लागलेली ५० गावे गिळून टाकली होती… तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की.. अरे त्याने आग लागलेली ५० गावे गिळून टाकली होती… तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की.. आधी मग कृष्णाची बरोबरी कर. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा. त्यासाठी गीता समजून घेणं महत्वाचं…\nगीते मध्ये काय नाही\nतर गीतेत सर्व आहे. जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं. यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं.\nअर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला, जो या नाशवंत देहासह स्वर्गात ५ वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं, या देहासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो ५ वर्षे तिथे राहिला. म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं. त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह, माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली.\nगीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे ९ अध्याय पाहिलं, त्याची तयारी करून घेतली, मग पुढे खरा गूढार्थ सांगितला.\nविश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला आधी दिव्य दृष्टी दिली. त्याची तयारी करून घेतली, मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे… तू फक्त निमित्तमात्र आहेस…\nत्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको.. तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो, जास्त आवडतो, त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच. त्याचं तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार… ते समजून घेतलं की जीवन समजलं, जीवन सफल झालं, म��ुष्य जीवनमुक्त झाला. अशा या कृष्णाला वंदन…\nश्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,\nहे नाथ नारायण वासुदेव,\nमुकुंद विष्णू भगवन नमस्ते\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.holylandvietnamstudies.com/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/2/", "date_download": "2020-09-27T07:17:49Z", "digest": "sha1:7KIIAHWZCEMJVVTPQ7IFBXJ2YO6PPIVD", "length": 37659, "nlines": 320, "source_domain": "mr.holylandvietnamstudies.com", "title": "व्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमी - पृष्ठ 2 पैकी 23 - व्हिएतनाम अभ्यासांकरिता इंटरनेटच्या गोष्टी", "raw_content": "व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी\nव्हिएतनाम अभ्यासांकरिता गोष्टींचे इंटरनेट\n“आय फ्लाई द किट्स” - नुयएन मॅन हंग, असो. पीएचडीचे प्रा.\nवेब संकरित - ऑडिओ व्हिज्युअल\nव्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nहॅनोई प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nसैगॉन प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nव्यंगचित्र - लय टोएट, झे झे\nसंपूर्ण जगातील वाचकांनी हॉलँडलवीटनामस्ट्यूडीआयएस डॉट कॉमवर प्रवेश केला\nटिप्पण्या बंद संपूर्ण जगातील रेडर्सवर, हॉलँडलवीएटएनएएमएसटीयूडीआयएस डॉट कॉमवर प्रवेश करा\nव्हिएतनाम नाम अभ्यासाची पवित्र भूमि - पवित्र जमीन\nटिप्पण्या बंद व्हिएतनाम नाम अभ्यासाच्या पवित्र भूमीवर - पवित्र जमीन\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या XINH MUN समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांच्या THO समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन डीआययू समुदायावर\nभाषेच्या जागतिक आवृत्तीची 104 आवृत्ती - व्ही-व्हर्सीगो मूळ आवृत्ती आणि एन-व्हर्सीगो प्रारंभ आवृत्ती\n104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nभाषेच्या जागतिक आवृत्तीची 104 आवृत्ती - व्ही-व्हर्सीगो मूळ आवृत्ती आणि एन-व्हर्सीगो प्रारंभ आवृत्ती 104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nसंपूर्ण जगातील वाचकांनी हॉलँडलवीटनामस्ट्यूडीआयएस डॉट कॉमवर प्रवेश केला\nटिप्पण्या बंद संपूर्ण जगातील रेडर्सवर, हॉलँडलवीएटएनएएमएसटीयूडीआयएस डॉट कॉमवर प्रवेश करा\nजगभरातील सर्व वाचकांना सेवा देण्याच्या 6 महिन्यांनंतर, होलीलँडविटाँमस्ट्युडीज.कॉम या वेबसाइटवर 10,100 देशांमधून 106 हून अधिक दृश्ये आहेत.\nव्हिएतनाम नाम अभ्यासाची पवित्र भूमि - पवित्र जमीन\nटिप्पण्या बंद व्हिएतनाम नाम अभ्यासाच्या पवित्र भूमीवर - पवित्र जमीन\nअॅनामेस पीपलचे तंत्र - कागदपत्रांचा संच सादर करीत आहे - भाग २\nटिप्पण्या बंद अॅनामेस पीपलच्या तंत्रज्ञानावर - कागदपत्रांचा संच सादर करीत आहे - भाग २\nहे हेन्री ओगर बाय Anनामी लोकांचे तंत्र ”या नावाचे संशोधन कार्य आहे, ज्यामध्ये 1908-1909 या वर्षात उत्तर व्हिएतनामच्या मिडलँडमध्ये, विशेषत: हनोई येथे जमलेल्या कागदपत्रांचा समावेश आहे.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nCHỮ NỮM किंवा व्हिएतनामी साहित्यातील माजी स्क्रिप्ट आणि त्याचे भूतकाळातील योगदान - कलम 1\nटिप्पण्या बंद CHỮ NỮM किंवा व्हिएतनामी साहित्यात पूर्वीचे व्हिएतनामी स्क्रिप्ट आणि त्यातील पूर्वीचे योगदान - विभाग 1 वर\nVIETNAMESE मार्टिकल आर्ट्सचा अभ्यास, शारीरिक क्रियाकलापांचा एक प्रकार\nमार्शल आर्ट्सचे टेम्पल - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nमार्शल आर्ट्सचे टेम्पल - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nफीडल डायग्नस्टीजद्वारे मार्शल आर्ट्स स्कूलचे प्रकार\nVIETNAMESE मार्टिकल आर्ट्सचा अभ्यास, शारीरिक क्रियाकलापांचा एक प्रकार मार्शल आर्ट्सचे टेम्पल - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स मार्शल आर्ट्सचे टेम्पल - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स फीडल डायग्नस्टीजद्वारे मार्शल आर्ट्स स्कूलचे प्रकार सैनिक आणि गन\nटीईटी वेळेत कवी टीएन डीएचा एक अनोखा उर्वरित पायस्ट्रे घालणारा प्लॅन\nटिप्पण्या बंद टीईटी वेळी अद्वितीय उर्वरित पायस्ट्रेसह घालवण्यासाठी कवी टॅन डीएच्या योजनेवर\nम्हणून जेव्हा टेट जवळ येत होते तेव्हा आमच्या कवीला काही टक्के शिल्लक नव्हते आणि तो एक महान “मद्यपी” असल्यामुळे तो वाईनच्या अभावामुळे अडचणीत सापडला होता. न्यूजमन डायप व्हॅन की यांना त्याच्या सहयोगीची अडचण समजली, म्हणून त्याने त्याला एक्सएनयूएमएक्स पायस्ट्रेसची \"अतिरिक्त वर्षाच्या नवीन वर्षाची भेट\" दिली.\nमार्शल आर्ट्सचे टेम्पल - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nटिप्पण्या बंद मार्शल आर्ट्सच्या टेम्पलवर - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nहे ज्ञात आहे की चीनच्या मार्शल आर्टच्या मंदिरात, टोन वो तू, डिएन नुहोंग थू, क्वान ट्रोंग, लि टिन्ह अशा पदव्यास पात्र असे चार लोक होते.\nमार्शल आर्ट्सचे टेम्पल - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nटिप्पण्या बंद मार्शल आर्ट्सच्या टेम्पलवर - मार्शल आर्ट्सच्या जीओडीएससाठी एक भयानक जागा - भाग एक्सएनयूएमएक्स\nLY TOET आणि XA XE या दोन भ्रामक व्यक्तींच्या सर्वसाधारण अभिलेखांच्या शोधात\nटिप्पण्या बंद LY TOET आणि XA XE या दोन भ्रामक व्यक्तींच्या सर्वसाधारण अभिलेखांच्या शोधात\nसंस्कृती व्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nटिप्पण्या बंद व्हिएतनामी टीईटी सीए वर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nएचआरई, ज्याला चाम रे, चॉम, क्रे आणि मोई लुई असेही म्हणतात, त्यांची लोकसंख्या १२०,२120,251१ आहे आणि प्रामुख्याने क्वांग नगाई आणि ब्ल्न्ह दिन्ह प्रांताच्या पश्चिम भागात राहतात.\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nहाँगॉंग स्वयंपूर्ण तागाच्या कपड्यांम��ून त्यांचे पारंपारिक कपडे बनवतात.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nPopulation ०० लोकसंख्या असलेले पीयू पीईओ हा चीन-व्हिएतनाम सीमा भागात डोंग व्हॅन, येन मिन्ह आणि हा गियांग प्रांताच्या मेओ व्हॅक जिल्ह्यात लक्ष केंद्रित करतात.\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांची आरए ग्लै समुदाय\nआरए ग्लॅईची लोकसंख्या 108,442 पेक्षा जास्त रहिवासी आहे, जे मुख्यत्वे दक्षिण खान होआ प्रांत आणि निन्ह थुआन प्रांतात राहतात.\nप्रस्तावना एनआर. २: भारतीय पोष्टकार्डच्या संकलनाचा परिचय\nप्रस्तावना एनआर. 1: प्राचीन वेळ मध्ये व्हिएतनाम - परिचय\n69 दृश्य असो. प्रा. हंग एनजीयुएन माण पीएचडी.\nहिट: 43 हंग एनजीयुएन मॅन 1 एक्स एक्स शतकाच्या सुरूवातीस, इतिहासातील फिलोसॉफीचे डॉक्टर्स, औद्योगिक आणि तांत्रिक विज्ञान\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा PHU ला समुदाय\nपीएचयू एलए स्वतंत्र गावात राहतात, हांगांग, दाव आणि ताय यांच्याशी जुळवून घेतात.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांची एनजीएआय समुदाय\nएनजीएआयची लोकसंख्या ,,7,386 रहिवासी आहे ज्यांनी क्वांग निन्ह १, बाक गियांग २, लँग सोन,, काओ बँग,, थाई एनगुयेन and आणि हो ची मिन्ह सिटी येथे स्थायिक केले.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील पीए तेन समुदाय\nपीए ते मुख्यत: स्लॅश आणि बम लागवडीवर राहत होते. तांदूळ आणि कॉम हे त्यांचे मुख्य अन्न आहे.\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा ओ डीयू समुदाय\nसध्या, ओ डीयू क्रमांक 370 व्यक्तींपेक्षा जास्त आहे. पूर्वी, ते बहुतेक किम होआ आणि झॉप पॉट (किम दा कॉम्यून) च्या गावात वसलेले होते आणि नखे एन प्रांताच्या तुंग दुंग जिल्हा शेजारच्या कम्युनिसमध्ये विखुरलेले होते.\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nसहयोगी प्राध्यापक हंग एनजीयूएन मॅन, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहोली लँड ऑफ व्हिएतनाम स्टुडीज - होलीलँडविटाँमस्ट्युडीज.कॉम - आम्ही एन-व्हर्सीगो म्हणतो - ही वेबसाइट पीएचडीने स्थापन केली. इतिहास आणि व्हिएतनामच्या संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणा world्या जगातील वाचकांना देण्यासाठी 2019 वर्षांपूर्वी त्यांनी आपले सर्व संशोधन लेख सप्टेंबर 40 मध्ये लावले होते.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या XINH MUN समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nटि��्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांच्या THO समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन डीआययू समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या थाई समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा टीए ओआय समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या टीए ओआय समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\n104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nरेसलिंग - व्हिएतनामच्या पारंपारिक ओलिंपिकचा एक प्रकार\nमला “व्हीओसीओ” चे टोमणे मारणारे मास्टर\nमाझा “व्हीओ सीओसी” शोधत आहे\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा ब्रू-व्हॅन केआयईयू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या बीआरयू-व्हॅन केआयईय��� समुदायावर\nटिप्पण्या बंद एनएएम डेमोटिक स्क्रिप्टवर\nमुदत “टीट” चे स्वाक्षरी\nटिप्पण्या बंद टर्म “टीटीटी” च्या स्वाक्षर्यावर\nहॅनोई - पोस्टकार्ड - संमिश्र हेरिटेज - गोपनीय शब्द\nटिप्पण्या बंद हनोई वर - पोस्टकार्ड्स - संपुष्टात येणारी हेरिटेज - गोपनीय शब्द\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा बीए एनए समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या बीए एनए समुदायावर\nगोजियान: प्राचीन चीनी तलवार ज्याने वेळ गमावली (383)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (280)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (277)\nला कॉंचिन किंवा नाम की (265)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (243)\nसैनिक आणि गन (225)\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी… (219)\nआमच्याशी संपर्क साधा (217)\nअॅनामेस लोकांचे तंत्र - सादर करीत आहे… (187)\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nव्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमी - लेखांचे डायरेक्टरी\nटीयू-टीयूसीसीची कथा - आनंदची भूमी - विभाग 2\nटिप्पण्या बंद टीयू-टीयूसीसीची कथा - आनंदची भूमी - कलम 2\nबीएसी एलआयईयू - कोचीनचीना\nटिप्पण्या बंद बीएसी एलआयईयू वर - कोचीनिचिना\nव्हिएतनाममधील कलम 54 मधील 1 एथनिक ग्रुपची समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील कलम 54 मधील 1 एथनिक ग्रुपच्या समुदायावर\nहे सत्य आहे की या शतकाच्या सुरूवातीस हे VIETNAMESE समाजातील पॅनोरामा आहे\nटिप्पण्या बंद वर हे सत्य आहे की या शतकाच्या सुरूवातीस हा VIETNAMESE सोसायटीचा पॅनोरामा आहे\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या थाई समुदायावर\nयुनिव्हर्सिटीमध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nटिप्पण्या बंद विद्यापीठामध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nटिप्पण्या बंद परिचय वर - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\nवाचक, विद्वान आणि तज्ञ - ईमेल पत्त्यावर त्यांच्या टिप्पण्यांचे योगदान देतात: Thanhdiavietnamhoc@gmail.com - व्यावसायिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान द्या, आणि फोटो प्रदान करा, कृपया BAN TU THU च्या ईमेल पत्त्यावर त्यांना पाठवा: bantuthu1965@gmail.com - योगदान देण्यासाठी वाढत्या आदरणीय व्हिएतनाम स्टडीज वेबसाइटच्या पवित्र भूमीची इमारत.\nसर्व हक्क @2019 आरक्षित. लेखाच्या माहितीच्या सर्व प्रती वाचकांनी व्हिएतनाम स्टडीजच्या पवित्र भूमीचा स्त्रोत - https://holylandvietnamstudies.com\nमनापासून धन्यवाद आणि विनम्र\nए, बी, सी द्वारा दस्तऐवज\nथान दि व्हिएत नाम हॅक\nकी थुआत् नुगुई अन नाम\nदई तू दीन व्हिएत नम\nदा तू तू दीन बाच खोआ तू इतका व्हिएतनाम आहे\nव्हिएतनाम तुंग लाय हॉक\nशेवटच्या 7 दिवस भेटी: 6,077\nकॉपीराइट © 2020 व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?page=3&order=title&sort=asc", "date_download": "2020-09-27T07:18:23Z", "digest": "sha1:WUCB6ZYWSJKEFAVB5E62CALEFS2QPQNP", "length": 8973, "nlines": 102, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 4 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११४ गब्बर सिंग 104 बुधवार, 15/06/2016 - 21:18\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११५ गब्बर सिंग 106 बुधवार, 22/06/2016 - 15:50\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११६ गब्बर सिंग 115 शनिवार, 09/07/2016 - 07:35\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११७ अनु राव 101 शुक्रवार, 08/07/2016 - 10:39\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११८ चिंतातुर जंतू 135 सोमवार, 25/07/2016 - 05:24\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११९ मिलिन्द् पद्की 171 बुधवार, 03/08/2016 - 20:57\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १२१ ३_१४ विक्षिप्त अदिती 112 गुरुवार, 18/08/2016 - 22:21\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १२२ गब्बर सिंग 114 सोमवार, 29/08/2016 - 10:17\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४२ गब्बर सिंग 97 मंगळ���ार, 04/04/2017 - 21:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४३ चिंतातुर जंतू 107 सोमवार, 17/04/2017 - 16:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४४ गब्बर सिंग 110 शनिवार, 06/05/2017 - 09:22\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४५ गब्बर सिंग 110 मंगळवार, 09/05/2017 - 22:49\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४६ गब्बर सिंग 106 गुरुवार, 25/05/2017 - 11:30\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४७ गब्बर सिंग 105 मंगळवार, 06/06/2017 - 09:44\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४८ गब्बर सिंग 98 सोमवार, 19/06/2017 - 10:42\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४९ गब्बर सिंग 106 शनिवार, 24/06/2017 - 02:16\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५० गब्बर सिंग 105 रविवार, 09/07/2017 - 08:50\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५१ गब्बर सिंग 104 गुरुवार, 20/07/2017 - 16:13\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५३ गब्बर सिंग 98 शनिवार, 05/08/2017 - 10:23\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५४ विवेकसिन्धु 100 शुक्रवार, 11/08/2017 - 08:48\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८८ ऐसीअक्षरे 103 शुक्रवार, 30/11/2018 - 00:41\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८९ ३_१४ विक्षिप्त अदिती 102 मंगळवार, 15/01/2019 - 13:50\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९० ऐसीअक्षरे सोमवार, 14/01/2019 - 21:15\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandatobanda.com/2020/08/13/will-parth-pawar-take-a-big-decision/", "date_download": "2020-09-27T06:03:19Z", "digest": "sha1:5FGIQ2RJHHSTBKO6TMG5JCD7FUJHNQUH", "length": 24334, "nlines": 85, "source_domain": "www.chandatobanda.com", "title": "पार्थ पवार मोठा निर्णय घेणार ? ‘ऑपरेशन लोटस’ ला पवार घराण्यातून सुरवात होणार ? - Chanda To Banda News", "raw_content": "\nmaharashtra / Marathi news / अजित पवार / ताज्या बातम्या / मराठी बातम्या / राजकीय\nपार्थ पवार मोठा निर्णय घेणार ‘ऑपरेशन लोटस’ ला पवार घराण्यातून सुरवात होणार \nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात मोठा पेच निर्माण झाला आहे. पवार कुटुंबियांत अजूनही ‘ऑल इज वेल’ नाही आहे. अशा चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nपार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल अनेक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.\nपदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता. पण त्यालादेखील शरद पवार यांनी विरोध केला. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, ही भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यावरुन वाद निर्माण झाला, त्यामुळे आता पार्थ पवार हे मोठा निर्णय घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.\nमहाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ हे पवार यांच्याच घरातून सुरू होमणार काय अशी चर्चा रंगली असून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्याने शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही मोठे नेत�� समोरासमोर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केल्याने महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय झाले काय अशी चर्चा रंगली असून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्याने शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही मोठे नेते समोरासमोर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केल्याने महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय झाले काय अशी चर्चा रंगु लागली आहे.\nसुप्रिया सुळे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. १० मिनिटं अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे मंत्रालयातून बाहेर पडल्या. मतदारसंघातील कामासाठी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली होती. पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत आणि त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवार आणि पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\n भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.\nकृषि विधेयकाला शिवसेनेच लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध, शिवसेना खासदार आणि संजय राऊत यांच्यात मतभेद \nPrevious Article विराट कोहलीच्या संघात खेळणार ‘विदर्भाचा पोट्टा’ आदित्य ठाकरे\nNext Article एशिया पोस्ट तर्फे आ. सुधीर मुनगंटीवार यांची देशातील प्रेरक विधायक म्हणून निवड\n भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.\nकृषि विधेयकाला शिवसेनेच लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध, शिवसेना खासदार आणि संजय राऊत यांच्यात मतभेद \nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतची ‘ ती ‘ बातमी पूर्णपणे खोटी.\nसंपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यु होणार लागू\n चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.\nमुख्यमंत्री उद्��व ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\n नवीन वर्षात मिळणार तब्बल ३ महीने सुट्या.\nराज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत \n उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.\nPrashant k. Mandawgade - जिल्ह्यातील युवावर्गाने २३ जुलै रोजी घ्यावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ.\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nथोङ्याच लोकांना खुप मोठा पगार देण्यापेक्षा योग्य पगारात जास्त लोकांना नोकरीस ठेवण्याचे नियोजन करानिम्हणजे जास्त लोकांना रोजगार नोकरीची संधी मिळेल…\namol minche - चीनशी युद्ध झाल्यास भारताला अमेरिकन सैन्याचा पाठिंबा, व्हाईट हाऊसची मोठी घोषणा.\nसकाळची पहिली माहिती न्युज वाचायची म्हटले तर....चांदा टू बांधा...च....\namol minche - सेल्फी काढणे बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू.\nपिकनिकला जाणाऱ्यांनी काळजी घेत नाही अश्या घटना पावसाळ्यात जास्त घङतात...आणी मृत्यु क्षमा करत नाही...कुटुंबिय घरी वाट बघत असतात...\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nचांदा ते बांधा वेब पोर्टल कायम उपयुक्त माहिती बातमी सांगते धन्यवाद\n‘चांदा टू बांदा’ हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी संकेतस्थळ आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ कटाक्ष आहे.\nCategories Select Category anil deshmukh Anupam kher Bjp Bollywood breaking news career Corona effect corona updates CRICKET dhananjay munde e-satbara Education exam fair and lovely hotels HSC result India Indian Primier League IPL JEE NEET jobs update Latur Lockdown Lockdown effect mahajobs maharashtra Marathi news mpsc Nagpur naredra modi pubji gaming pune Raj Thakarey Rajura राजुरा ram mandir RSS Sharad Pawar SSC result Techanology technical udayanraje Uncategorized Upsc Vidarbha wardha weather update अजित पवार अमित देशमुख अशोक चव्हाण आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयक आसाम उध्दव ��ाकरे करियर कर्जमाफी कोरपना कोरोना अपडेट क्रीडा गडचांदुर गडचिरोली Gadchiroli गणेशोत्सव गुंतवणूक गोंदिया gondiya चंद्रपुर चंद्रपूर जरा हटके जागतिक ताज्या बातम्या ताडोबा दिल्ली देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नवीन माहिती नांदेड नितिन गडकरी नितिन गडकरी. msme नोकरी अपडेट्स पोलिस भरती police bharti बाळासाहेब पाटील बोगस बियाणे ब्रेकिंग न्यूज भाजपा मनसे मराठी तरुण मराठी बातम्या मराठी लेख महाजॉब्स महाराष्ट्र महाविकास आघाडी मान्सून मुख्य बातम्या यवतमाळ रक्तदान blood donation राज ठाकरे राजकीय राजुरा विधानसभा राज्यसभा रोजगार लॉकडाऊन वर्धा विदर्भ व्यक्तिविशेष व्यवसाय शिवसेना शेती विषयक शैक्षणिक सामाजिक सिनेसृष्टी सोनू सूद स्पर्धा परीक्षा हीच ती वेळ हेडलाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/Jobs/work-in-world-for-listening", "date_download": "2020-09-27T06:28:12Z", "digest": "sha1:G7FAP46B53RBQOYLICG2FZBLPRB7RMKI", "length": 9983, "nlines": 247, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Jobs for Listening jobs", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nकोणत्याही नोकर्या आढळल्या नाहीत\nकरिअर बद्दल मजा तथ्ये listening व्यावसायिकांना\nजॉब संधी बद्दल - एकूण 95234 नोकरीच्या संधींपैकी LISTENING साठी पोस्ट केलेल्या एकूण 0 (0%) नोकर्या आहेत. LISTENING मध्ये साठी उघडकीस असलेल्या या 0 कंपनी पहा आणि त्यांचे अनुसरण करा.\nस्पर्धा नोकरी साधक बद्दल - हे 21722 (0.43%) सदस्य एकूण 5023641 बाहेर युवक 4 काम 95234. नोंदणी करा आणि आपल्या युवकांचे निर्माण करा 4 पुढे जाण्यासाठी कार्य करा, लक्षात घ्या आणि आपल्या कौशल्यांसाठी ज्ञात व्हा.\nसंभाव्य 21722 संभाव्य जुळणारे नोकरी नोकरी प्रति साधक LISTENING साठी. सर्वोत्तम नोकर्या मिळविण्यासाठी जलद खाली लागू करा\nहे बाजारपेठेचा अभ्यास आहे, जे उपलब्ध रोजगारांच्या तुलनेत नोकरी शोधत असलेल्या लोकांची संख्या तुलना करते. ईयोब प्रति उमेदवार विश्लेषण सरासरी सुमारे आहेत की मिळतो 21722 प्रत्येक LISTENING रोजगार संभाव्य नोकरी साधक .\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nपुरवठ्यादरम्यानची एक प्रमुख अंतर आहे कारण उपलब्ध प्रतिष्ठीत मागणी listening मागणी उदा. एकूण नोकरीच्या संधी उपलब्ध\nआहेत 0 (0%) LISTENING 21722 (0%) युवा एकूण 5023641 तरुणांना नोंदणीकृत बाहेर प्रतिभा येत तुलनेत सूचीबद्ध एकूण 95234 नोकरीच्या संधी बाहेर रोजगार प्लॅटफॉर्म\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nlistening साठी जॉब साधकांची सरासरी संख्या उपलब्ध सरासरी रोजगारापेक्षा जास्त संख्या आहे म्हणून आपल्याकडे एक कडक स्पर्धा आहे.\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nworld प्रोफेशनलला listening घेणार्या कंपन्या\nया कंपन्यांचे अनुसरण करा, अद्ययावत रहा आणि अॅलर्ट मिळवा येथे सर्व कंपन्या शोधा Check out more companies looking to hire skilled candidates like you\nनोंदणी विनामूल्य असलेल्या कंपन्यांना आपल्या प्रोफाइलचे शोकेस करा . युवा 4 काम हे सोपे नियोक्ते नोकरी साधक आणि हे व्यासपीठ त्यांच्या संबंधित प्रतिभा क्रमांकावर कोण freelancers भरती करणे सोपे करते.\nListening नोकरीसाठी World वेतन काय आहे\nListening Jobs नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\nListening नोकर्या साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nListening नोकरी साठी कोणती सर्वोत्तम कंपन्या कार्यरत आहेत\nListening नोकर्या साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dr-ravindra-temgires-medical-services-for-peoples-in-shikrapur/", "date_download": "2020-09-27T06:29:22Z", "digest": "sha1:TNTWAUG6XPJEA4T6TLZ6AWF2B7J5MQXF", "length": 8916, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रतिकूलतेवर मात करीत 'धन्वंतरी'ची सेवा", "raw_content": "\nप्रतिकूलतेवर मात करीत ‘धन्वंतरी’ची सेवा\nडॉ. रवींद्र टेमगिरे यांची रुग्णसेवेशी बांधीलकी\nशिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सर्व सुविधांनी युक्त असलेले सूर्या हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र टेमगिरे हे घरची परिस्थिती नाजूक असताना देखील शेतकरी कुटुंबातून उच्च शिक्षण घेत डॉक्टर बनले आहेत. जिद्द ठेवल्यास परिस्थिती नसताना देखील माणूस काहीही करू शकतो, हे डॉ. टेमगिरे यांनी दाखवून दिले आहे.\nबुरुंजवाडी गावामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात रवींद्र टेमगिरे यांचा जन्म झाला. रवींद्र यांनी बुरुंजवाडीतून शिक्षणाला सुरूवात केली. पुढील काळात शिक्षणासाठी अडचणी आल्या. परंतु आपण शिकून काहीतरी करायचेच, हे त्यांनी ठरवले. त्यावेळी चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळे व त्यांचे चुलते किसान संघाचे अध्यक्ष मधुकरआण्णा टेमगिरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचे ठरवल आणि धुळे येथील इंजिनिअरिंग विद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचा नंबर मुंबई येथील तेरणा मेडिकल कॉलेजला लागला.\nअवाढव्य फी त्यावेळी होती, त्यामुळे वडील शिक्षण नको म्हणाले, तेव्हा काही नातेवाइकांनी मदत केली. वडिलांनी कर्ज काढून शिक्षणासाठी पैसे दिले. त्यामुळे त्यांनी मुंबईत शिक्षण सुरू केले. आपला लहान भाऊ डॉक्टर होणार आहे, यासाठी मोठा भाऊ विजय यांनी शिक्रापूर येथील पतसंस्थेत काम करून पंधराशे रुपये लहान भाऊ रवींद्र यांच्या शिक्षणासाठी देऊ लागला. त्यानंतर 2003 मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर शिक्रापूरात भाडेतत्त्वावर जागा घेऊन सूर्या हॉस्पिटल सुरू केले. त्याच कालावधीत त्यांचा विवाह झाला. त्यांच्या आरोग्य सेवेत पत्नी डॉ. स्मिता यांचीही साथ मिळाली आहे.\nसूर्या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध\nसूर्या हॉस्पिटलमधील सुविधांमुळे हॉस्पिटल अल्पावधीत नावारूपाला आले आहे. डॉ. रवींद्र टेमगिरे व डॉ. स्मिता टेमगिरे यांनी परिश्रमातून स्वतःची जागा घेत हॉस्पिटलची इमारत उभारली आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या हेतूने सध्या त्यांनी स्वतःचे मंगल मेडिकल फाउंडेशन सुरू करीत त्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यांसह विविध उपक्रम राबवित आहेत.\nग्रामीण भागातील गरीब जनतेला सिटी स्कॅन, एक्स-रे, विविध तपासण्यासाठी पुणे येथे जावे लागायचे म्हणून शिक्रापूर येथे सुविधा उपलब्ध केल्या. शिरूर तालुक्यामध्ये प्रथमच गरीब जनतेसाठी पन्नास टक्के रकमेमध्ये त्यांनी सुविधा सुरू केल्या आहे. सध्या शिक्रापूर येथे 50 खाटांचे व पंधरा ते वीस डॉक्टर्स व कामगारांचे, असे टेमगिरे यांचे सूर्या हॉस्पिटल आहे. भविष्यात मोठी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून जनतेची सेवा करण्याचा डॉ. रवींद्र टेमगिरे व डॉ. स्मिता टेमगिरे यांचा मानस आले.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशन\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/complete-lockdown-in-naygaon-koliwada-of-vasai-virar-amid-corona/", "date_download": "2020-09-27T07:50:42Z", "digest": "sha1:MO26MKIWPY5SYZVLWXNQ7RGC2U3HZTOR", "length": 10350, "nlines": 186, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "वसईत ‘या’ भा���ात 14 दिवसांचा कडकडीत बंद – Lokshahi", "raw_content": "\nवसईत ‘या’ भागात 14 दिवसांचा कडकडीत बंद\nवसईत ‘या’ भागात 14 दिवसांचा कडकडीत बंद\nसंदीप गायकवाड | वसई-विरार शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, महापालिकेने आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद लागू करण्याचा निर्णय घेतला.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितलं. त्यामुळे महापालिकेच्या या बंदमुळे तरी वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nगेल्या काही दिवसांपासून नायगाव कोळीवाड्यात 22 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातच या आठवड्याच्या सोमवारी याचा परिसरात एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. विशेष हा परिसर अत्यंत दाटिवाटीचा आहे.इतक्या घटना घडूनसुद्धा नागरिकांकडून सामाजिक अंतराचे उल्लंघन केले जात होते. त्यामुळेच नायगाव कोळीवाडा परिसरातील बेसिन कॅथलिक बँक ते नायगाव स्टेशन परिसराकडील कोळीवाड्याची हद्द महापालिकेने पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला.या बंदमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सवलत असणार आहे.\nवसई विरार मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 2348 पर्यंत पोहोचला आहे. यामद्ये मंगळवारी 39 कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. तर उपचारा दरम्यान 4 रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे शहरात एकूण मृत्यूची संख्या 93 वर पोहोचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे काल 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1370 वर आहे. तर उपचार घेत असलेले रुग्णांची संख्या 885 आहे.\nप्रवीण दरेकर वसई दौऱ्यावर\nवसई-विरार महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. या परिसरातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनासंदर्भातली पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आज वसई विरार दौऱ्यावर येणार आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर हे आयुक्तांची भेट घेऊन या सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.\nPrevious article Video; संतापजनक… कर्जासाठी शेतकरी महिलेला केलं विवस्त्र\nNext article अबब…35 किलोचा जिताडा मासा लागला जाळ्यात\n वांद्रे स्थानकाबाहेर पुन्हा प्रवासी मजुरांची गर्दी\nLockdown: ३ | देशात १७ मेपर्यंत ”लॉकडा��नच”\n12 सप्टेंबरपासून 80 विशेष ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाची माहिती\nबॉलिवूडमधल्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान काळाच्या पडद्याआड\n…अन् कंटेनमेंट भागात प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच दारु पार्टी\n देशात मागील 24 तासात 6 हजार 566 नवे कोरोना रुग्ण\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nCorona Virus | कोरोनामुळे जग 25 वर्षं मागे गेलं ; बिल गेट्स फाउंडेशनचा अहवाल\n मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू\nCoronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू\nचिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा\nतीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nVideo; संतापजनक… कर्जासाठी शेतकरी महिलेला केलं विवस्त्र\nअबब…35 किलोचा जिताडा मासा लागला जाळ्यात\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40494", "date_download": "2020-09-27T08:45:33Z", "digest": "sha1:WXCYR444PUQG434PS2TAFJNDJY5ZQXWB", "length": 13095, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रीरंगा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्रीरंगा\nरात पा-याची, वा-याचा दंगा\nगंध श्वासाशी घालतो पिंगा\nवाट पाहते ये ना श्रीरंगा\nनीज लोचनी दाटली छद्मी\nकुठे उरले आता माझी मी\nवाट पाहते ये ना श्रीरंगा\nराधा-मन हे सारखे गावे\nशाममय हे तनही व्हावे\nवाट पाहते ये ना श्रीरंगा\nजीयो समीर... अलग मूड बना\nजीयो समीर... अलग मूड बना दिया.\nसुंदर कविता. (रात पा-याची..\n(रात पा-याची.. निसटून जाणारी या अर्थाने मी घेतलं.)\nअनिल आपण अचूक अर्थ घेतलात.\nसुंदरच.. रात पार्याची -\nरात पार्याची - निसटून जाणारी\nरात पार्याची - रुपेरी, चंदेरी\nछान कविता. \"शाममय हे तनही\n\"शाममय हे तनही व्हावे\nशाम-चांदणे एकदा प्यावे\" >>> हे विशेष.\n\"कुठे उरली आता माझी मी\"\nया ओळीत उरले असे असावयास हवे असे वाटले.\nनीज लोचनी दाटली छद्मी आत\nनीज लोचनी दाटली छद्मी\nकुठे उरली आता माझी मी\nवाट पाहते ये ना श्रीरंगा\n>> अहाहा समीर, एक अद्भुत वातावरण निर्मिती केलीस...\nअगदी दिवसा ही कविता वाचली आहे जरी, तरी आपले अर्धोन्मिलीत नैन गवा़क्षाकडे लावून वाट पाहणारं राधा मन डोळ्यांसमोर आलंच\nवाट पाहण्यातली हवीहवीशी हूरहूर आणि जीवलगाच्या दर्शनाची अधीरता ह्या संगमातून होणारी सूक्ष्म यातना... \"वाट पाहते ये ना श्रीरंगा\" वाक्यातून जाणवली ...सारं पोहोचतंय\"सुंदर\" इतकाच शब्द ह्या गीताला..\nशाममय हे तनही व्हावे>> व्वा\nपहिली दोन कडवी... मस्तच...\nपहिली दोन कडवी... मस्तच...\nआतूरता शब्दा शब्दातून व्यक्त होतेय.\nमनापासून धन्यवाद. ही दहाक्षरी\nही दहाक्षरी दहाएक वर्षांपूर्वीची आहे.\nआपण म्हणताय ते पटतेय.\nअत्यंत सुंदर कविता वाचल्याचा\nअत्यंत सुंदर कविता वाचल्याचा अनुभव, तो तेवढा 'छद्मी' शब्द खटकला..\nमाझे नाव (तखल्लूस) दोन्दा\nमाझे नाव (तखल्लूस) दोन्दा आल्याने दोन्दा आवडलेली आहे.\nतो तेवढा 'छद्मी' शब्द खटकला\nमूळ रचनेत छद्मी ऐवजी जुल्मी हा शब्द योजला होता.\nजुल्मीचा वापर रिवायती वाटल्याने टाळावासा वाटला.\nछद्मी चा रूढ अर्थ कपटी हा असला तरी एक अप्रचलित अर्थ खोडकर/मतलबी एक चांगली छटा घेऊन येते असे वाटले.\nआपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभार.\nमूळ रचनेत अजून एक बदल केलाय. सख्या शेवटी ऐवजी कडेशेवट घेतलाय.\nकडेशेवट म्हणजे काही नाही म्हटले तरी किंवा सरतेशेवटी.\nभारती, आणि मला छद्मीच\nभारती, आणि मला छद्मीच आवडला..\nम्हणजे त्या शब्दामुळेच गीत जास्त आवडलं असं म्हणतेय...\nआपली मतं वैयक्तीक आहेत अर्थातच, पण मत मांडावसं वाटलं\nप्राण डोळ्यांशी येऊन श्रीरंगाची वाट पहाणार्या राधेला नेमक्या तेव्हाच, अगदी कट केल्यासारखं नीजेने गाठणं, हा छद्मीपणाच ना.. अधीरतेमुळे, प्रत्येक भासाला सखाच असावा ह्या आशेने चौफेर धुंडाळणार्या राधेला जणू आशेवर तग धरण्याचे श्रम पडलेत, त्या श्रमाने आलेली ग्लानी, सखा दिसायचाय, डोळा नकोय आत्ताच लागायला असे आतून वाटत असताही, नीजेने चालवलेली छद्मी कुरघोडी\nमस्त कविता . नादमय आणि शाममय\nश्री, नोमॅड, बागेश्री, राजीवः\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/08/blog-post_3.html", "date_download": "2020-09-27T07:31:48Z", "digest": "sha1:IT5D7X36RKIXPAKVJURIZDAYFUAOPBRL", "length": 17824, "nlines": 108, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nआरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०४, २०१९\nवाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर \nञ्यंबकेश्वर::-तालुक्यातील वाढोली येथील आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने गळक्या छतातून जलधारा येत असल्याने उपकेंद्रात पाणी साचले आहे, यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन ही उपकेंद्राला दुरूस्ती निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.\nवाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने त्यावेळी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत असून उपकेंद्र सोय नसुन खोळंबा झाला आहे.त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रूग्नांना उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी,खोकला,ताप यांचे रूग्ण आहेत. त्यांना खाजगी दवाखान्याचा उपचार घ्यावा लागत असल्याने लाखो रुपयांचे उपकेंद्र बिनकामाची वास्तू होऊ पाहते आहे. उपकेंद्र दुरुस्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी यांच्याकडून वारंवार करण्यात आली याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.\nदुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत धुळ खात पडुन \nगत चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ञ्यंबकेश्वर तालुक्यातील दुरूस्ती योग्य आरोग्य उपकेद्राचा अहवाल सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांना पंचायत समितीमध्ये बसुन मागवून घेतला त्यात वाढोली येथील उपकेंद्राची दुरूस्ती करण्याचा अहवाल सादर केला असतांना कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होऊ न शकल्याने गावातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे.\n-एका आरोग्य कर्मचाऱ्याची प्र��िक्रीया \nआरोग्य उपकेंद्र दुरुस्ती साठी अहवाल पाठवा आहे. उपकेंद्रात पत्रे तुटले असल्याने पाणी आत येते त्यामुळे रूग्णांना उपचार देतांना अडचणी होत आहेत.लवकरात लवकर पत्रे बदलणे आवश्यक आहे.\nपावसाचे पाणी उपकेंद्रात आल्याने आरोग्य सेविका पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर रूगणांकडे लक्ष कशा देतील हा प्रश्र्न उपस्थित होत आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/12/20/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T07:09:30Z", "digest": "sha1:F5OBTXW4NMUZGPQM3BHWCP7G6QRPBDC7", "length": 4764, "nlines": 53, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "महेश शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत – Manoranjancafe", "raw_content": "\nमहेश शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत\nसुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत, वजिर सिंह निर्मित आणि जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये भूषण नानासाहेब पाटील महत्त्वाची भूमिका साकारणार असून भूषणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या या चित्रपटातील लूकची झलक सोशल मिडीयावर दाखवण्यात आली होती.\nचित्रपटाचा नायक जितक्या ताकदीचा आणि महत्त्वाचा असतो तितकाच ताकदीचा खलनायक जर असेल तर चित्रपटाविषयीची उत्सुकता नेहमीच वाढते. हल्ली, खलनायकाची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकतात. ‘कोल्हापूर डायरीझ’ मध्ये भूषणच्या समोर कोणता खलनायक असणार याचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.\nछोट्या पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा महेश शेट्टी ‘कोल्हापूर डायरीझ’ मध्ये ‘अण्णा’ हे खलनायकाचं पात्रं साकारत आहे. छोट्या पडद्यावर दरारा निर्माण केल्यावर महेश शेट्टी अण्णाच्या रुपातून लवकरच निर्माण करणार मोठ्या पडद���यावर त्याचा दरारा. मुळात, नायक आणि खलनायक या दोन्ही पात्रांचा लूक प्रदर्शित झाल्यावर प्रत्येकाला या चित्रपटाची निदान एक तरी झलक लवकरात लवकर मिळावी अशी उत्सुकता नक्कीच असणार.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nकोल्हापूर डायरीज, खलनायक भूमिका, महेश शेट्टी\n‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\n‘ती &ती’ चे पहिले पोस्टर रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2016/06/elephanta-caves.html", "date_download": "2020-09-27T07:18:53Z", "digest": "sha1:I2METD2PEDVDCSHN3ZB33BV2A6SYCLAF", "length": 11318, "nlines": 151, "source_domain": "www.bhovra.com", "title": "घारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या लेण्या बघण्याचा.…….\nघारापुरीच्या लेण्या म्हणजेच एलिफंटा गुंफा..इथे जायचे लहानपणापासून मनात होते. पण एवढी वर्षे मुंबईत राहून सुद्धा तिथे जाण्याचा योग आला नाही. आणि काही दिवसापूर्वी अचानक ठरलेल्या प्लान मुळे जायचा योग आला.\nघारापुरीच्या लेण्या बद्दल इथे काही माहिती लिहिणार नाही आहे. ती विकीपेडिया वर सहज उपलब्ध आहे.\nइथे फक्त मोबाईल मधून काढलेले फोटो लावणार आहे. DSLR कॅमेरा घेऊन गेलो नव्हतो म्हणून सगळे फोटो मोबाईल मधून काढलेले आहेत त्यामुळे DSLR ची क्वालिटी ह्या फोटोंना नाही.\nघारापुरी लेण्यांना /एलिफंटा गुंफाला जायचे कसे \nलोकल ट्रेनने किंवा बसने सीएसटी स्टेशन/ चर्चगेट स्टेशन वर पोहोचावे. तिथून बस किंवा टॅक्सी करून अपोलो बंदर इथे पोहोचावे. टॅक्सीवाल्याला अपोलो बंदर नाही समजले तर गेटवे ऑफ इंडिया सांगावे. तिथे पोलिस चौकी समोरच तिकीट बुकिंग चे ऑफिस आहे.\nतिथे बोटीतून जाण्या येण्याचे एकच तिकीट मिळते आणि एलिफंटा किंवा घारापुरीच्या लेणी पाहण्याचे तिकीटही मिळते. ते इथेच घेतले तर परत पुढे लाईन लावायची गरज नाही पडत.\nतिकिटाचा दर १८.०५. २०१६ रोजी बोटीच्या प्रवासाचा रुपये १८० आणि लेण्या पाहण्याचा दर रुपये ३० प्रत्येकी आहे.\nपुरातत्व विभागाने सगळ्या लेण्या आपल्या अख्यतारित ठेवले असल्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छता आहे. योग्य त्या ठिकाणी ��ाकडाची चौकोनी फ्रेम बनवून पर्यटकांना मूर्तीला हात लावण्यापासून रोकण्यात आले अहे.\nलहानपणापासून हि मूर्ती अभ्यासाच्या पुस्तकात, वर्तमान पत्रात, विविध सरकारी मुखपत्रात, चित्रपटात, वेबसाईट वर, फोटोग्राफ मध्ये बघितली होती. आज एवढ्या वर्षांनी ह्या त्रिमुर्तीला बघण्याचा योग आला. हि त्रिमूर्ती मुंबईची एक प्रकारे ओळखचिन्ह बनून गेली आहे.\nसुंदर कलेची परकीय आक्रमणांनी केलेली (पोर्तुगीजांनी मुखत्वे) केलेली वाताहत बघवत नाही.\nह्या कातळ खाली पाण्याचे छोटेखानी तलाव आहे.\nभयंकर गर्मीमुळे आणि सहाच्या आत बोटीने परतण्यासाठी सगळ्या लेण्या पूर्णपणे बघत आल्या नाहित.\nपण पावसाळ्यात ह्या लेण्या, त्यांच्यावर चढलेल्या हिरव्या गालीच्या मुळे आणि पाण्याच्या धबधब्यामुळे नक्कीच प्रेक्षणीय असतील.\nपावसाळ्यात सहसा फेरी बोटी चालू असतात. फक्त पावसामुळे आणि वाऱ्याच्या जोरामुळे पोहोचायला एका ऐवजी दोन तास लागतात आणि बोटींची संख्या नेहमी पेक्षा कमी असते.\nआपल्यासारखे महामूर्ख पर्यटक ह्या जगाच्या पाठीवर कुठे नाहीत. ह्या हिरोने आधीचा फोटो मूर्ती वर पाय काढला होता. अरे तुम्ही देव मानत नसाल पण निदान त्या कलेची कदर करून तरी त्या कलाकाराच्या निर्मितीवर पाय ठेवू नका.\nकाही बायका आणि मुली तर शंकराच्या पिंडी वर पाय टेकवून फोटो काढत होत्या. सिक्युरिटी गार्ड ओरडल्या नंतर उलट त्या गार्डलाच बडबड करत बाजूला झाल्या .\nह्या लेण्या सोमवारी बंद असतात.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...\nलेना होगा जनम तुम कई कई बार.....\nलेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/satara-dogs-terrified-undale-village-347149", "date_download": "2020-09-27T08:00:22Z", "digest": "sha1:RHP3L3AY6EHNAANJ6LEZWEY6Z73PWT6H", "length": 12534, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "उंडाळ्यात मोकाट कुत्र्यांची दहशत | eSakal", "raw_content": "\nउंडाळ्यात मोकाट कुत्र्यांची दहशत\nउंडाळे स्टॅण्ड परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. सकाळी व्यायामाला जाणाऱ्यांसह पादचारी व प्रवाशांना या कुत्र्यांचा सामना करतच पुढे जावे लागत आहे.\nउंडाळे ः सध्या सकाळी मॉर्निंग वॉक, मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्यांना उंडाळे स्टॅण्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे.\nसध्या सर्व बाजारपेठ सुरू झाली आहे. भाजी मार्केट सुरू आहे. त्यामुळे कऱ्हाडला मोटरसायकलवरून जाणारे प्रवासी असतात. पण, उंडाळे स्टॅण्ड परिसरात गाडी आली की त्या गाडीचा मोकाट कुत्री पाठलाग करायला सुरवात करतात. त्यामुळे मोटारसायकल चालकाच्या भीतीतून अपघात होण्याचा धोका आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणारे युवक, ग्रामस्थांनाही या कुत्र्यांचा सामना करत पुढे जावे लागते. त्यामुळे घरातून निघताना हातात काठी घेऊन ते स्टॅण्ड परिसरात येतात. कुत्र्यांच्या भांडणामुळे पायी चालणेही मुश्किल झाले आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.\nसंपादन ः संजय साळुंखे\nसाताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलवर शुक्लकाष्ठ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुकाबला काेराेनाशी : मृत्यूदर राेखण्यासाठी साता-यात पडताहेत सुविधा अपु-या\nसातारा : कोरोना विषाणूने जिल्ह्यात 35 हजारांचा टप्पा गाठलेला आहे. संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनास यश आलेले नाही. परंतु,...\nनेपाळ पर्यटनाचे आकर्षण पशुपतिनाथ आणि लुम्बिनी भेट\nसोलापूरः सुंदर देखणे काठमांडू, पशुपतीनाथांचे मंदिर व लुंबिनी येथील तथागत गौतम बुध्दांचे जन्मस्थान या प्रकारच्या स्थळांना भेट देऊन नेपाळ पर्यटनाचा...\n‘हा डीन आहे की डॉन...’ खुर्चीवर ताबा मिळवत टेबलावर पसरले पाय\nजळगाव : जिल्हा कोविड रुग्णालयात शरीरक्रीया शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी सलग चौथ्यांदा ‘डीन’च्या खुर्चीवर ताबा मिळविला. आता...\nऔरंगाबाद : कोरोना रुग्णाची घाटीच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ४२ वर्षीय कोविड रुग्णाने आत्महत्या केली. ही गंभीर आणि खळबळजनक...\nकोल्हापुरात एका क्लिकवर मिळणार केअर सेंटरचे अपडेट\nकोल्हापूर : जिल्ह्यात कोविड बेडची सोय असलेले कोरोना केअर सेंटर व खासगी दवाखाने यांच्यासह इतर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी...\n'गुटखा अन् मटका विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही' - IGP प्रताप दिघावकर\nनाशिक : (मालेगाव) युवा पिढी देशाचे बलस्थान आहे. काही तरुण व्यसन व नशेच्या आहारी गेले आहेत. ही खेदजनक बाब आहे. गुटख्याचे व्यसनही घातक तसेच विविध...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1990/12/2449/", "date_download": "2020-09-27T06:58:16Z", "digest": "sha1:R6DVODAQNMS55P3BSY6BCACSHNWM5WKX", "length": 50116, "nlines": 79, "source_domain": "www.sudharak.in", "title": "वा.म.जोशी यांची नीतिमीमांसा | आजचा सुधारक", "raw_content": "\nवा.म.जोशी ह्यांचा नीतिशास्त्रप्रवेश हा ग्रन्थ १९१९ साली प्रसिद्ध झाला. ह्यात नीतिशास्त्राच्या त्यावेळी चर्चिल्या जाणार्या सर्व प्रश्नांचे सांगोपांग विवेचन आले आहे. हे विवेचन करताना भारतीय आणि पाश्चात्य प्रमुख नीतिमीमांसकांची मते तर त्यांनी विचारात घेतलीच, पण त्यांची तौलनिक चिकित्साही स्वतंत्र बुद्धीने केली. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याला आज सत्तर वर्षे होऊन गेली आहेत. परंतु अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेली एकदोन पुस्तके सोडली तर नीतिशास्त्रप्रवेशाच्या तोडीचे किंवा त्याच्या जवळपासही जाऊ शकेल असे पुस्तक मराठीत झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.\nया लेखात या संपूर्ण ग्रंथाचा परामर्श घेण्याचा विचार नाही. ते शक्य न���ही, आणि तसे करणे आवश्यकही नाही; कारण नीतिशास्त्राच्या वाचकांना त्याचा परिचय असणारच. या लेखात मी या ग्रंथातील एकदोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जोश्यांची नीतिशास्त्रीय भूमिका आणि मीमांसा-पद्धती आपल्या लक्षात येऊ शकते, आणि एकदा भूमिका आणि पद्धती लक्षात आली की इतर नैतिक प्रश्नांकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून आणि कसे पाहत असतील याचीही कल्पना करता येऊ शकते.\nनीतिशास्त्र-प्रवेश या ग्रंथातील, माझ्या मते, जे अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते असे: (१) धर्मनिष्ठा आणि नीतिनिष्ठा (पृ. १९ -५४ आणि १.४७७-५२०) आणि (२) कार्याकार्य-व्यवस्था (पृ. १२१-२१४ आणि पृ. ४६७-४७७). त्यांत शिरण्यापूर्वी एक-दोन गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक ठरावे.\nजोश्यांच्या मते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधत असताना प्रथम त्या प्रश्नाची मांडणी शुद्ध अवयास हवी आणि त्या प्रश्नातील शब्दांचे अर्थ सुनिश्चित असावयास हवेत. ते म्हणतात: ‘कोणत्याही बाबतीत काय, उत्तर असंदिग्ध आणि सरळ हवे असल्यास प्रथम प्रश्न अगदी असंदिग्ध आणि सरळ केला पाहिजे. प्रश्नामध्ये गोंधळ किंवा संदिग्धता राहिली म्हणजे उत्तरामध्येही हे गुण येणे साहजिक आहे’. (पृ.३२) तसेच नीति आणि धर्म विषयी चर्चा करताना जोशी म्हणतात: ‘इतका वेळ आपण “नीति” आणि “धर्म” या दोन शब्दांचा अर्थ आपणास साधारण कळला आहे व या दोन शब्दांनी दविलेल्या गोष्टी भिन्न आहेत असे गृहीत धरून चाललो होतो. आपले गृहीतकृत्य जितके बाईन सा दिसले तितके ते नाही. त्याच्या पोटात किती तरी कठिण प्रश्न दडून राहिलेले आहेत. उदाहरणार्थ,”धर्म””धर्म” म्हणून आपण जे म्हणतो, त्यामध्ये आणि नीतीमध्ये अक्षरांशिवाय खरोखर काय फरक आहे एक मनुष्य नीतिदृष्ट्या अगदी निर्दोष आहे, असे आपण समजू या. तो धर्माविषयी उदासीन असला तर त्याच्या आत्मविकसनात कोणता उणेपणा राहील एक मनुष्य नीतिदृष्ट्या अगदी निर्दोष आहे, असे आपण समजू या. तो धर्माविषयी उदासीन असला तर त्याच्या आत्मविकसनात कोणता उणेपणा राहील “धर्मशून्यता” असे नुसते म्हणून भागावयाचे नाही. “धर्मशून्यता म्हणजे तरी काय “धर्मशून्यता” असे नुसते म्हणून भागावयाचे नाही. “धर्मशून्यता म्हणजे तरी काय” [प्र. २३] ‘चांगले’ या पदाविषयी बोलतानाही जोशी म्हणतात: “अमुक मनुष्य चांगला आहे”, “हा सज्जन”, “याने हे सद्बुद्धीने केले”, “हा सदाचार” इत्यादि प्रकारच्या वाक्यांतील “सत्” किंवा “चांगले” या शब्दांचा अर्थ निश्चित व सुस्पष्ट करणे आणि हे “सत्त्व” कसे ठरविले जाते याचा खुलासा करणे, हे नीतिशास्त्राचे एक प्रमुख कर्तव्य आहे. हा मनुष्य “चांगला” आहे, आणि त्या मनुष्याचे अक्षर “चांगले” आहे, या दोन विधानांतील चांगलेपणाची कल्पना एकाच प्रकारची नाही. चांगले चित्र, अक्षर, घर इत्यादि शब्दसमुच्चयात चांगुलपणा म्हणजे सुबकपणा किंवा सौंदर्य. अमक्याचा हेतु “चांगला”, ह्याचा आचार “चांगला”, त्याची बुद्धी, सद्भुट्ठी, इत्यादिकांत “चांगुलपणा” किंवा “सत्व” याचा अर्थ सौंदर्याहून भिन्न आहे. शब्दाला शब्द द्यावयाचाच असला व “घोडा म्हणजे अश्व” अशा प्रकारचे अर्थविवरण करण्याचा दोष पत्करावयाची असला, तर “चांगला” मनुष्य, “चांगला” हेतू इत्यादि शब्दसमुच्चयांतील चांगलेपणा म्हणजे “साधुत्व” असे म्हणावे. [पृ. ७४] थोडक्यात, जोश्यांच्या मते,“शब्दाला ३८ वयाचाच असला”, आणि “घोडा म्हणजे अश्व” अशा प्रकारचे,”अर्थविवरण करण्याची दोष पत्करावयाचा असला”, तर चांगलेपणा म्हणजे “साधुत्व” असे म्हणावे. म्हणजेच हे जर टाळायचे असेल, शब्दाला शब्द द्यावयाचा नसेल आणि शब्दाला शब्द देऊन अर्थविवरण करण्याचा दोष पत्करावयाचा नसेल तर, “चांगलेपणा” म्हणजे नेमके काय है अापल्याला सांगता येणार नाही असेच जोशी यांचे मत आहे.\nप्रस्तुत ग्रंथात आढळणाच्या आणखी एका मुद्द्याचा उल्लेख करतो. नीतिशास्त्राचे स्वरूप विशद करताना वामन मल्हार म्हणतात :\n‘[ज्योति:शास्त्राप्रमाणे] नीतिशास्त्रातही वर्णनात्मक, वर्गीकरणात्मक व तत्त्वविवरणात्मक अशी तीन अंगे आहेत. [पृ.१६] जोश्यांच्या भतानुसार वर्णनात्मक अंगात [१] मनुष्य कोणत्या प्रेरणांनी कार्याला प्रवृत्त होतो याचे वर्णन, [२] भिन्न भिन्न प्रसंगी एकाच मनुष्याचे निंदा-प्रशंसात्मक नीतिनिर्णय जे असतात त्यांचे वर्णन, [३] भिन्न वयाच्या किंवा भिन्न देशांत अथवा परिस्थितींत वाढलेल्या माणसांचे जे नीतिनिर्णय असतात त्यांचे वर्णन, आणि [४] मनुष्यामध्ये कोणते मनोविकार असतात, त्याला कोणते मोह असतात, इत्यादिकांचे वर्णन, यांचा अंतर्भाव व्हावयास पाहिजे. वर्गीकरणात्मक अंगात [१] मनुष्य जे कर्म करतो ते सहज-स्फूर्तीने [इन्स्टिंक्ट] करतो किंवा सवयीमुळे करतो किंवा विचारपूर्वक करतो, [२] भावना, ज्ञान व कर्मप्रवृत्ती-अशी मनुष्याच्या आत्म्याची तीन अंगे आहेत, [३] मनुष्याच्या कधी स्वसुखेच्छा, कथी परसुखेच्छा, कधी स्वहितेच्छा, कधी परहितेच्छा, कधी आत्म्याच्या प्रसन्नतेची इच्छा, तर कधी दुसरी काही इच्छा, या आणि अशा गोष्टींचे, त्यांच्या अंगांचे आणि उपांगांचे वर्णन करणे, त्यातील हरत-हेचे साधर्म्य, वैधर्म्य, गुण व दोष, इत्यादिकांचा ऊहापोह करणे आणि त्याला अनुसरून नीतिविषयक गोष्टीचे वर्गीकरण करून त्यांची सुव्यवस्थित रचना अथवा मांडणी करणे याचा अंतर्भाव होतो. हे नीतिशास्त्राचे वर्गीकरणात्मक कार्य आहे असे जोशी म्हणतात, ‘पण’, जोशी लगेच म्हणतात, आणि हे महत्वाचे आहे,‘एवढे कार्य केल्याने नीतिशास्त्र कृतार्थ होत नाही.’ त्यांच्या मतानुसार, ‘नीतिशास्त्राने आपल्या विषयाची शिस्तवार व सांगोपांग मांडणी तर केली पाहिजेच, पण मांडणी केल्यानंतर त्यातील आद्यतत्त्वे कोणती, त्यांचा परस्परसंबंध काय, भिन्न दिसणाच्या तत्त्वांची एकवाक्यता कशी करायची… इत्यादि गोष्टींचे नीतिशास्त्राने विवेचन केले पाहिजे’.[पृष्ठ १७, तिरका टाइप माझा.]\n‘नीतिशास्त्राची वर्णनात्मक, वर्गीकरणात्मक व अर्थविवरणात्मक अशी तीन अंगे सांगितली. यांपैकी तिसरे अंग अर्थात् सर्वात अधिक महत्त्वाचे आहे, व त्याचेच बर्याच अंशाने या पुस्तकात विवेचन केले आहे. [पृ. १९, तिरका टाइप माझा].\nही पाश्र्वभूमी ध्यानात ठेवून आपण मूळ मुद्दयांकडे वळू. धर्म आणि नीती किंवा धर्मनिष्ठा आणि नीतिनिष्ठा, अथवा ज्यांना अनुक्रमे “धार्मिक वृत्ती” आणि “नीतिपरायणता” असे जोशी म्हणतात [पृ. २९ तळटीप], त्यांच्या स्वरूपाविषयी आणि परस्पर-संबंधांविषयी विचारवंतांत एकमत आढळत नाही याची दखल घेऊन त्याविषयीचे विविध दृष्टिकोन जोशी असे मांडतात:\n१] नीती आणि धर्म यांचा काहीही संबंध नाही. ते परस्परस्वतंत्र आहेत.\n२] नीती आणि धर्म यांचा संबंध आहे. परंतु त्यासंबंधाचे स्वरूप स्पष्ट नाही. धर्मात नीतीचा अंतर्भाव होतो, परंतु नीतीमध्ये धर्माचा अंतर्भाव होत नाही.\n३] नीती आणि धर्म यांचा इतका घनिष्ठ संबंध आहे की एक दुसर्यापासून अलग करणे अशक्य आहे.\n४] नीती आणि धर्म एकच असून त्यांत काहीही भेद नाही.\nया दृष्टिकोनापैकी कोणता दृष्टिकोन जोशी स्वीकारतात हे समजून घेणे उद्बोधक ठरावे. स्वत:चे मत स���पष्ट करण्यापूर्वी जोशी ‘नीति’ आणि ‘धर्म’ या संकल्पनांचे विश्लेषण करतात. जोश्यांच्या मतानुसार धर्माची मुख्य दोन अंगे आहेत : [१] सद्बुद्धी आणि [२] सदाचार. ते म्हणतात की सद्भुद्धीचे दोन प्रकार आहेत: [अ] ईश्वरश्रद्धा, कर्तव्यप्रेम, इत्यादि गुणांचे अस्तित्व आणि दंभ, सोंग, लोकेषणा वगैरे दोषांचा अभाव, व [आ] धार्मिक तत्त्वांचे – वेदांताचे वगैरे – आनुभविक ज्ञान, अर्थात प्रत्येक धार्मिक व्यक्ती या दोन्ही अंगांनी संपन्न असते असे मात्र नाही. काही लोकांची बुद्धी ईश्वरश्रद्धादि गुणांनी संपन्न असते, परंतु धर्मविषयक तत्त्वज्ञानाची – थिऑलजीची त्यांना फारशी ओळख नसते. ज्याला जोशी ‘सदाचार’ म्हणतात त्या धर्माच्या अंगात यज्ञादि धर्मविधी, विवाह, मौंजीबंधन इत्यादींचा अंतर्भाव होतो. विशिष्ट आचार, संस्कार, विधी व बंधने विशिष्ट धर्माशी इतकी संलग्न झालेली असतात की, त्यावरूनच व्यवहारात तरी त्या धर्माचे लक्षण ठरविण्यात येते. हे आचार जो श्रद्धापूर्वक पाळतो तो धार्मिक वृत्तीचा आहे व पाळत नाही तो धार्मिक वृत्तीचा नाही, असे साधारणपणे समजण्यात येते. परंतु या आवारातील कोणते प्रधान व आवश्यक आणि कोणते गौर व वैकल्पिक, तसेच त्यांचा नीतीशी संबंध काय आहे हे ठरविणे, जोशी म्हणतात, कठीण आहे. परंतु त्यांच्या मते एवढे म्हणता येईल की, एखादा आचार तद्धर्मीय साधारण जनसमूहाला अनीतीचा वाटू लागला म्हणजे तो त्या धर्माचे आवश्यक अंग म्हणून राहत नाही. त्याचप्रमाणे जो आचार पूर्वी धर्माविरुद्ध मानला जात होता त्यात नीतिदृष्ट्या विशेष निंदनीय असे काही नाही असे साधारण जनसमूहाला वाटू लागले म्हणजे त्याचे धर्मबाह्यत्व नष्ट होत जाते. असे व्यवहारात म्हणता आले तरी हे तात्त्विकदृष्ट्या समाधानकारक ठरत नाही. साधारण जनसमूहाला एखादा आचार नीतीचा किंवा अनीतीची वाटतो एवढेच म्हणून भागणार नाही. तो त्याला तसा का वाटतो, कोणत्या तत्त्वानुसार, निकषानुसार वाटतो याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक ठरते. परंतु असे स्पष्टीकरण दिल्यानंतरही नीती आणि धर्म – नैतिक आचारण आणि धार्मिक आचरण – यांमधील भेद स्पष्ट होत नाही असे जोशी म्हणतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास,‘धार्मिकता काय किंवा नीतिमत्ता काय, व्यवहारात बाह्य आचरणावरूनच ती बहुधा ठरवावी लागेल, तथापि त्यांचे तत्त्व आंतर म्हणजे हृदयस्�� आहे हे विसरून चालावयाचे नाही’ [पृ. २४]. असे “हृदयस्थ” तत्त्व म्हणजे अनुक्रमे ‘धार्मिक वृत्ती’ आणि ‘नीतिपरायणता’ आहे असे जोशी यांचे मत आहे. म्हणजेच बाह्य आचरण कितीही तथाकथित धार्मिक अथवा नैतिक असो, जोपर्यंत कर्त्यांच्या मनात, “हृदयात”, ते करण्यामागील ‘वृत्ती’ नसेल तोपर्यंत तो खर्या अर्थाने ‘धार्मिक’ अथवा ‘नितिमान’ होणार नाही. परंतु धार्मिक वृत्ती म्हणजे काय हा प्रश्न उपस्थित करून त्याच्या चर्चेच्या ओघात जोशी म्हणतात: ‘प्रामाणिकपणा, सरळपणा, स्वदेशप्रीती, निरभिमानिता, अमात्सर्य इत्यादि नैतिक गुण मनुष्याच्या ठायी एकवटले तरी त्याच्यामध्ये [धार्मिक वृत्तीचा अभाव असल्यास] व्यंग आहेच असे म्हणणे पुष्कळ धाडसाचे आहे. “धर्मपरायणता” शब्द ठीक आहे, पण धर्मपरायणता झाली म्हणून ती त्याला आणखी काय करावयास लावणार आहे हा प्रश्न उपस्थित करून त्याच्या चर्चेच्या ओघात जोशी म्हणतात: ‘प्रामाणिकपणा, सरळपणा, स्वदेशप्रीती, निरभिमानिता, अमात्सर्य इत्यादि नैतिक गुण मनुष्याच्या ठायी एकवटले तरी त्याच्यामध्ये [धार्मिक वृत्तीचा अभाव असल्यास] व्यंग आहेच असे म्हणणे पुष्कळ धाडसाचे आहे. “धर्मपरायणता” शब्द ठीक आहे, पण धर्मपरायणता झाली म्हणून ती त्याला आणखी काय करावयास लावणार आहे धर्म तरी लोकांना हेच सांगणार ना, की खरे बोला, चोरी करू नका, देशाभिमान बाळगा, रंजल्यागांजल्यांना “आपले” म्हणा व त्यांच्या आपत्ती यथाशक्ति दूर करण्याचा प्रयत्न करा, इत्यादि इत्यादि; धर्म … काय करण्यास सांगेल धर्म तरी लोकांना हेच सांगणार ना, की खरे बोला, चोरी करू नका, देशाभिमान बाळगा, रंजल्यागांजल्यांना “आपले” म्हणा व त्यांच्या आपत्ती यथाशक्ति दूर करण्याचा प्रयत्न करा, इत्यादि इत्यादि; धर्म … काय करण्यास सांगेल या सर्व गोष्टी उपचार म्हणून, जनलज्जेस्तव किंवा लकिषोने करू नका, मनापासून करा, असे धर्म सांगेल, पण नीतिदेखील हेच सांगते, तेव्हा धर्माचे त्यात काही वैशिष्ट्य आहे असे नाही, मग धर्माचे वैशिष्ट्य कशात आहे या सर्व गोष्टी उपचार म्हणून, जनलज्जेस्तव किंवा लकिषोने करू नका, मनापासून करा, असे धर्म सांगेल, पण नीतिदेखील हेच सांगते, तेव्हा धर्माचे त्यात काही वैशिष्ट्य आहे असे नाही, मग धर्माचे वैशिष्ट्य कशात आहे’ [पृ. २८] धर्माचे वैशिष्ट्ये हे धार्मिक आचारात नाही किंवा धर्मवि��यक ज्ञानातही नाही अशी जोश्यांची भूमिका असल्याने आचार किंवा ज्ञान धार्मिकतेला ‘पोषक असते. .. तरी ते आवश्यक आहे असे मुळीच नाही असे जोशी म्हणतात [पृ. ३०]. असे असले तरी जोशी यांच्या मते ‘धार्मिकता नीतिएियदेह भिन्न, व्यापक व उच्च दर्जाची आहे. ती उच्चदाबी’ कशी आहे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जोशी नंतर वळतात.\n‘समजा’, जोशी म्हणतात,‘की सर्व सद्भुणांनी संपन्न असा एखादा पुरुष धर्मीिल नाही. म्हणजे त्याच्या वृत्ती “धार्मिक” नाहीत. या उणीवेमुळे अशा मनुष्याच्या चारित्र्यामध्य किंवा शीलामध्ये किंवा वृत्तीमध्ये अशा कोणत्या बन्यावाईट गोष्टी दिसून येतील की ज्या धार्मिक वृत्तीच्या माणसात दिसून येणार नाहीत या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या शब्दांत असे: “या लेखकाच्या मताने अशा ज्या गोष्टी प्रामुख्याने दिसून येतील त्या म्हटल्या म्हणजे, दृढश्रद्धेचा अभाव, कृतनिश्चयतेचा अभाव व अर्थात उच्चतम आनंदाचाही अभाव” [पृ. ३५. तिर्थक्करण माझे] पुढे जाऊन ते म्हणतात,”धार्मिक वृत्तीच्या मनुष्याला (ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे] या विषयासंबंधाने जो आत्मप्रत्यय, जो उत्साह वाटतो तो सन्मार्गाने चालणार्या [ज्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही] सर्व लोकांच्या वाट्याला येतोच असे नाही. सरलता, कोमलता, सुसंस्कृती, परहित-तत्परता इत्यादि गुणांनी युक्त असलेल्या काही लोकांना नीती अर्थात प्रिय असते, पण वरील प्रकारची दृढश्रद्धा किंवा संशयातीत ज्ञान त्यांना नसल्यामुळे त्यांची नीतिमत्ता जितकी उत्साहयुक्त, आनंदप्रचुर व स्फूर्तिदायक असावी तशी नसते… नीतिनिष्ठ मनुष्यामध्ये पावित्र्याचे तेज असतेच, पण त्या मनुष्याच्या मनाला पूर्ण समाधान प्राप्त झालेले नसते. त्याला संसाराचे गूढ उलगडलेले नसते… या सर्व गोष्टी चालू ठेवण्यात ईश्वराचा काहीतरी हेतू असेल अशा प्रकारचा युक्तिवाद त्याला समजतो, पण तो पूर्णपणे पटत नाही… धार्मिक श्रद्धेचा किंवा ब्रह्मज्ञानाचा आधार नसलेल्या परंतु नीतितत्पर असलेल्या मनुष्याच्या मनात असल्या का त्याने कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मधूनमधून येणारच…. प्रगल्भ धार्मिक वृत्तीचे जे लोक असतात त्यांना ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल संशयच राहत नाही.”[पृ.३५-३८ तिर्यकारण माझे] अशा धार्मिक मनुष्याला कर्तव्य हे जाचक वाटत नाही, तो ‘कर्तव्यातीत’ होतो असे जोशी म्हणतात. म्हणजे त्याला कर्तव्य उरत नाही असे नाही तर, कर्तव्य हेच त्याला अत्यंत प्रिय असल्यामुळे प्रिय गोष्ट करताना जसा आपणाला आनंद होत असतो तसा आनंद त्याला कर्तव्य करताना होत असतो. आपल्या आलंकारिक भाषेत जोशी म्हणतात,’सरोवरातील हंसाला जसे पाण्याचे बंधन वाटत नाही, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ हा सद्विचार, अदाकांक्षा, सत्स्फूर्ती इत्यादिकांनी भरलेल्या मानस सरोवरात पोहत असल्यामुळे त्याला “कर्तव्याचे” बंधन वाटत नाही.’ या दृष्टीने पाहता “नैतिक वृत्ती” अाणि “धार्मिक वृत्ती” यांना अनुक्रमे ‘कर्तव्यबंधनात्मक वृत्ती’ व ‘कर्तव्यातीत वृत्ती’ असे म्हणावयास हरक नाही.[पृ. ३९].\nवरील स्पष्टीकरणावरून जो एक निष्कर्ष निघतो तो असा की जोशी यांच्या मते धर्म [अध्यात्म] हा नीतीचा पाया आहे, धर्माच्या [अध्यात्माच्या] अधिष्ठानाशिवाय नीती, सदाचरण शक्य नाही. किंबहुना काही लोकांना ते शक्य जरी होत असले तरी जे “आत्मिक समाधान” धार्मिक व्यक्तींना लाभते ते “केवळ”,”शुद्ध” नैतिक आचरण करणार्यांना लाभत नाही, लाभणार नाही, असे अत्यंत विवाद्य मत जोशी प्रतिपादन करताना आढळतात. आणि हीच त्यांची भूमिका “नीतिशास्त्र-प्रवेशा”चे मुख्य सूत्र आहे असे म्हणता येईल.\nहेच सूत्र त्यांच्या ‘कार्याकार्यव्यवस्था’ या मुद्द्याच्या चर्चेतही कसे आढळते ते आता आपण पाहू.\nलोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाविषयी चर्चा करताना जोशी म्हणतात: ‘लोकमान्य टिळक यांचे गीतारहस्य प्रसिद्ध झाल्यापासून गीता में एक कार्याकार्यव्यवस्थेचे मोठे गहन शास्त्र आहे असे कित्येकांचे मत झाले आहे. तथापि दोन कर्तव्यांत लढा पडला असता कोणते कर्तव्य उच्चतर, अधिक आदरणीय किंवा श्रेयस्कर हे कसे ठरवावे, म्हणजे कोणत्या कसोटीला लावून ठरवावे, याचे गीतेत यथासांग व समर्पक उत्तर नाही, असे जे या लेखकाचे पूर्वीचे मत होते ते लोकमान्य टिळकांचे “रहस्य” वाचूनही बदललेले नाही. [पृ. ४६७ तिर्थक्करण माझे]. शिष्यांपेक्षा किंवा बंधुधर्मापेक्षा क्षात्रधर्म श्रेष्ठ का, याचे गीतेत समाधानकारक उत्तर नाही. ‘स्वभाबनियत’ कर्म करावे,‘सहज’ कर्म करावे,‘स्वधर्म आचरावा, किंवा ‘प्रवाहपतित’ कर्तव्य करीत राहावे, पण बुद्धी मात्र सम व निष्काम ठेवावी, म्हणजे त्या कर्मामुळे होणारे दोष कत्र्याला लागत नाहीत, – ‘हे’, जोशी म्हणत��त,“बोलणे सर्व ठीक आहे, पण “स्वभावनियत” कर्म कोणते “सहज कर्म” कसे ओळखावे “सहज कर्म” कसे ओळखावे इत्यादि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे गीतेत नाहीत. या प्रश्नांची उत्तरे जोशी यांच्या मतानुसार “जनहितवादा”त [युटिलिटेरिअॅनिझममध्ये] आहेत. तसेच कार्याकार्यनिर्णयाची कसोटी म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्याची शांत व स्थिर असलेली साम्यबुद्धी होय हे त्दै खेर उसले तरी ते व्यवहारदृष्ट्या विशेष उपयुक्त नाही असेही जोशी म्हणतात. कारण ज्याला हा प्रश्न पडतो तो स्थितप्रज्ञ नसतो इत्यादि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे गीतेत नाहीत. या प्रश्नांची उत्तरे जोशी यांच्या मतानुसार “जनहितवादा”त [युटिलिटेरिअॅनिझममध्ये] आहेत. तसेच कार्याकार्यनिर्णयाची कसोटी म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्याची शांत व स्थिर असलेली साम्यबुद्धी होय हे त्दै खेर उसले तरी ते व्यवहारदृष्ट्या विशेष उपयुक्त नाही असेही जोशी म्हणतात. कारण ज्याला हा प्रश्न पडतो तो स्थितप्रज्ञ नसतो तो कोणत्या प्रकारचा मनुष्य असतो या प्रश्नाचा विचार करताना जोशी माणसांचे चार वर्ग खालीलप्रमाणे सांगतात.\n१] पूर्ण ज्ञान झालेले, म्हणजे मुक्त.\n२] पूर्ण ज्ञान नाही, पण दुसन्यावर नि:सीम श्रद्धा असलेले लोक म्हणजे पूर्णश्रद्ध मुमुक्षु.\n३] पूर्ण ज्ञान नाही, नि:सीम श्रद्धाही नाही, पण धर्मजिज्ञासा शिल्लक असलेले अश्रद्ध मुमुक्ष.\n४] पापात पूर्ण निर्दावलेले व पापपुण्याची क्षिती न बाळगणारे असे पशुतुल्य लोक.[पृ. ४७१]\nयापैकी कार्याकार्यव्यवस्थेविषयीचा प्रश्न हा तिसर्या वर्गातील लोकांना भेडसावीत असतो असे जोशी रास्तपणे म्हणतात. परंतु “अश्रद्ध” म्हणजे “कशावरही श्रद्धा नसलेले” असा अर्थ जोशी करीत नाहीत. तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर, स्मृतीवर किंवा धर्मग्रंथावर अचल के नि:सीम श्रद्धा नसलेले असा करतात, आणि अशा लोकांना गीतेत मार्गदर्शन होत नाही हे गीतेतील व्यंग आहे असे जोशी म्हणतात. परंतु या व्यंगाचे कारण शोधत असताना ते असेही म्हणतात: ‘गीतेमध्ये हा कर्तव्याच्या कसोटीचा प्रश्न प्राधान्येवरून पुढे आला नाही म्हणून हे व्यंग राहिले असावे अशी माझी समजूत आहे.’ [पृ. ४७२]\nगीतेत स्वधर्म ठरविण्याची जी दोन प्रकारची साधने सुचविलेली आहेत त्यांपैकी पहिले शास्त्रावरून आपले कर्तव्य ठरविणे हे होय आणि दुसरे स्वभावनियत किंवा सहज कर्म कोणते याचा विचार करून आपले कर्तव्य ठरविणे हे होय. यापैकी पहिला मार्ग निरुपयोगी आहे, तर दुसरा मार्ग पोकळ आहे अशी त्यावर जोशी टीका करतात, आणि म्हणतात,”शास्त्र” किंवा “स्वभावनियत कर्म” किंवा “सहजकर्म” इत्यादि कार्याकार्यनिकष अपुरे ठरतात व गीतेतील “सर्वभूतहिततत्व” किंवा मिलचे “पुष्कळांचे पुष्कळ हित” यांसारख्या एखाद्या तत्त्वाचीच कास धरावी लागते’..[पृ. ४७३]\nस्वधर्म ओळखण्याची जी कसोटी जोशी सुचवितात ती अशी: प्रत्येक मनुष्याने “स्व” म्हणजे काय हे आपल्या मनाशी ठरवावे. “स्व” म्हणजे माझा देह, माझे कपडे, माझे गृह, माझी भार्या, माझी मुलेबाळे असा जो मनुष्य अर्थ करील नो,“माझ्या देहाला, माझ्या बायनल, वेमुलाबाळांना अधिक सुखकारक/हितकारक ते अधिक श्रेयस्कर, तोच माझा बम” असा निर्णय घेईल. ज्याची “स्व” ची कल्पना अधिक व्यापक व उदार असेल — उदा. “स्व” म्हणजे माझा देश —- तो आपल्या देशाकरिता स्वत:ची, बायकोमुलांची आहुतीही देईल अर्थात देशहित कशात आहे याचाही त्याला निर्णय करावा लागेल. आणि हा निर्णय अर्थातच तो आपल्या जन्मसिद्ध गुणांकडे, स्वभावाकडे, प्रवृत्तीकडे व प्रकृतीकडे पाहूनच करील हे उघडच आहे. [पृ. ४७६]\nअशी स्वधर्म ओळखण्याची कसोटी जरी जोशी सांगतात तरी त्यांचा कल हा “सर्वभूतहित” अथवा “जनहित” या कसोटीकडेच आहे. परंतु याही बाबतीत व्यावहारिक दृष्टीने ते समाधानकारक वाटले तरी तत्त्वतः ते समाधानकारक नाही अशीच जोश्यांची भूमिका दिसते. कारण त्यांच्या मते नीतिमत्ता कर्याच्या बुद्धीवर अवलंबून असते, त्याच्या वृत्तीवर, नीतिपरायणतेवर अवलंबून असते, त्याच्या बाह्य परिणामांबर नाही. म्हणून आपल्या आध्यात्मिक भूमिकेकडे वळून ते म्हणतात: “जगाचे कल्याण, देशहित, जनसेवा, परोपकार, ज्ञानबर्धन, सदभिरुचीचे पोषण, इत्यादि इष्ट तत्त्वे ज्या कर्मामध्ये गर्भित आहेत, अशा कर्मामध्ये आपल्या खप्या आत्म्याचे — परमात्म्याचे स्वरूप व्यक्त पावत असते.” [पृ. १९२] पुढे ते म्हणतात: “आपल्या हृदयातील खरा आत्मा —- परमात्मा — आपले स्वत:चे श्रेय साध्यण्यासत आपणास सांगतो आणि या श्रेयाच्या अविरोधाने आपले स्वरूप जितके रम्य व प्रेममय होईल तितके त्याला पाहिजे असते. खरे प्रेम दुसन्याला सुख द्या असे सांगत नाही, तर त्यालाही आपल्याप्रमाणेच आत्मा आहे, तेव्हा या आत्म्याचे श्रेष्ठ स्वरूप सर्वांगाने व्यक्त होईल याबद्दल तुला जेवढे साहाय्य देता येईल तेवढे दे, असे सांगते… आत्महिताची जी उच्च कल्पना आहे तिला अनुसरून अशीच परहिताची कल्पना असली पाहिजे. परहित साधणे आपले कर्तव्य आहे, पण याचा अर्थ दुसरा मागेल ते त्याला द्यावे असा नाही, तर आपल्याप्रमाणेच त्याच्या हृदयातही वास करणार्या आत्म्याचे सर्वांगाने विकसन होईल व आत्मप्रसादाचा त्याला लाभ होईल अशा उद्देशाने त्याला जेवढे म्हणून आपल्या हातून साहाय्य देववेल तेवढे द्यावे, असा त्याचा अर्थ आहे.” [पृष्ठ १९४]\nयाप्रमाणे जोशी यांची अध्यात्मनिष्ठ नीतिशास्त्रीय भूमिका आणि विवेकनिष्ठ विश्लेषणपद्धती त्यांच्या नीतिशास्त्र – प्रवेश या ग्रंथात पदोपदी जाणवते. अर्थातच सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या भूमिकेविषयी विचारवंतांत मतभेद राहू शकतो, ती विवाद्य राहू शकते. परंतु ज्या पद्धतीचा उपयोग जोशी यांनी केला आहे तिचे महत्त्व आणि तिची उपयुक्तता मात्र वैचारिक क्षेत्रात निर्विवाद आहे असे म्हणता येईल. आणि हेच प्रस्तुत ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे\nPrevious Postपत्रव्यवहारNext Postसमतावाद्यांचे ध्येय\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2014/12/16/", "date_download": "2020-09-27T06:54:52Z", "digest": "sha1:GXAQE5RVSRHYNS2FPQXVNUN44VXLWOOO", "length": 26939, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सृष्टिक्रम | आजचा सुधारक", "raw_content": "\nडिसेंबर, 2014 दिवाकर मोहनी\nजातिसंस्थेच्या उपपत्तीविषयी मी जी मांडणी केली आहे, ती अपुरी आहे असे माझ्या वाचकांशिवाय मलाही वाटत होते. माझ्या मित्रांचा माझ्या लिखाणावर आणखी एक आक्षेप आहे; तो आक्षेप असा की मी ब्राह्मणांना झुकते माप दिले आहे. त्यांनी जो अन्य जातींवर पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे त्याची जबाबदारी त्यांच्यावर न टाकता मी सृष्टिक्रमावर किंवा कालचक्रावर टाकीत आहे. त्यामुळे आता ब्राह्मणांना कुठलेही प्रायश्चित्त घेण्याची गरज उरली नाही व हे माझे करणे योग्य नाही.\nभारतात उच्चवर्णीयांनी अन्य जातींवर अन्याय केला, हे खरेच आहे. ते मी मुळीच नाकारत नाही. ब्राह्मणांनी जसा दुसऱ्या जातींना आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लेखून त्यांचे शोषण केले तसेच त्यांनी आपल्या स्वत:च्या जातीतील स्त्रियांवरही (ज्या ब्राह्मण होत्या) अनन्वित अत्याचार केले आहेत. त्यांच्या बायकांना त्यांनी एका परीने गुलामगिरीतच ठेवले. घरातल्या कुठल्याही संकटासाठी त्यांनी बायकांना जबाबदार धरले आहे. ‘ही पांढऱ्या पायाची, आपल्या नवऱ्याला खाऊ न बसली’ ‘ही अपशकुनी, हिचे दर्शन नको’, ही वांझोटी, – हिला मुलीच होतात आणि ह्यांसारखे अनेक आरोप तिच्यावर केले व तिला जगणे नकोसे केले आहे. विधवांना सती जायला भाग पाडले आहे. एखाद्या विधवेचे तिच्या तारुण्यसुलभ भावनांमुळे ‘वाकडे पाऊल’ पडले तर तिला जीव नकोसा केला आहे. अजून ह्या 21व्या शतकात त्यांना त्यांचा नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. तो दुसऱ्या जातीचा असला तरी त्यांचे प्राण संकटात असतात. अन्यायपरंपरा अखंड चालू आहे.\nभारतात ब्राह्मणांनी जसे अन्याय केले तसेच गोऱ्यांनी काळ्यांवर केले आहेत. गुलामगिरीची प्रथा किती शतकांपूर्वी सुरू झाली ह्याचा अंदाज नाही. प्राचीन काळी काही देशांमध्ये राजपुरुषांच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकांना व दासदासींना त्याच्याबरोबर मारून पुरून टाकीत असत. वेठबिगारीची पद्धत अजून पुष्कळ ठिकाणी चालूच आहे. आपला धर्म श्रेष्ठ समजून तो तलवारीच्या बळावर इतरांवर लादला आहे. त्यासाठी घनघोर युद्धे, ती सुद्धा शतकानुशतके केली आहेत. आमचीच जमात श्रेष्ठ आहे, तीच राज्य करण्यास योग्य आहे, असे म्हणून इतर जातींनी आपली पायरी ओळखून वागावे अशा अपेक्षा केवळ भारतातच नव्हे तर इतर खंडांतही ठेवल्याचे आढळते. दक्षिण आफ्रिकेचा गेल्या 300 वर्षांचा इतिहास मी म्हणतो त्याची साक्ष देणारा आहे.\nआदिवासींची लूट करणारे, त्यांचे भयानक शोषण करणारे, केवळ ब्राह्मणच नव्हते. सावकारांनी आपल्या ऋणकोंकडून वसुली करण्यासाठी कोणते अन्याय केले त्यांची गणती नाही. इंग्रजांचे राज्य येथे येण्यापूर्वी जितके राजे होऊ न गेले त्यांत काही अपवाद सोडले तर बाकीच्यांनी प्रजेचे भयंकर शोषण केले. नागपूरकर भोसल्यांनी बंगालपर्यंत स्वाऱ्या केल्या त्यात त्यांनी केवळ लूटमार केली असा लोकप्रवाद आहे. अजून तिथे लहानमुलांना बागुलबुवाची जशी भीती दाखवतात तशी ‘मराठा बारगीरांची’ दाखवली जाते.\nएका जातीने दुसऱ्या जातीच्या लोकांना, एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांना कमी लेखणे हा प्रकार जसा परशुरामाने 21 वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी केली त्यात आढळतो तसाच तो हिटलरने केलेल्या ज्यूंच्या शिरकाणातही दिसून येतो.\nहे जे सगळे इतिहासात घडले ते त्या त्या व्यक्तींनी किंवा समाजगटांनी जाणीवपूर्वक किंवा हेतुपूर्वक केले असे मला वाटत नाही. अशा घटनांमध्ये कालचक्राचा सृष्टिक्रमाचासुद्धा काही प्रभाव होता असे मला वाटते. आज आम्हाला भेडसावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या बाबी ह्या श्रद्धेमुळे निर्माण झाल्या आहेत. मुस्लिमधर्मीयांनी इतरांना कालबाह्य वाटणाऱ्या ‘शरीयातील’ नियमांचा आग्रह धरणे, शीखांनी कृपाण धारण करण्याचा आग्रह धरणे, व तसे करण्याने ते ज्या प्रदेशांत राहतात तेथील प्रचलित कायद्यांचा भंग करणे ह्यांसारख्या न सुटणाऱ्या समस्या निर्माण होतात. येथे काही उदाहरणे देतो. एका चौदा वर्षाच्या मुस्लिम मुलीने इंग्लंडमध्ये लग्नाला नकार दिला तेव्हा बर्मिंगहॅम येथील सेंट्रल जामिया मशिदीचा इमाम मो. शाहीद अख्तर ह्याने ती ‘शरीया’प्रमाणे विवाहयोग्य आहे असे सांगून तिला लग्न करावेच लागेल असा निर्णय दिला. तेथील कायद्याप्रमाणे लग्नाचे वय मुलींसाठी 16 वर्षे असे आहे. आता इमामाच्या फतव्याला बेकायदा म्हणून फेटाळून लावता येईल काय हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. आपल्या देशात देखील जात पंचायतीचे ‘खाप’ पंचायतीचे निर्णय हे बहुधा स्त्रियांनाच अत्यंत जाचक असे असतात. स्त्रियांना, तसेच शूद्र मानल्या गेलेल्या जातींना, कोणत्या अन्यायाला तोंड द्यावे लागते त्यांच्या कथा न संपणाऱ्या आहेत. पण मला येथे पुन्हा सांगायचे आहे की हा अन्याय बुद्धिपुरस्सर जाणून-बुजून केला जातो की मनुप्रभावामुळे होतो ह्याबद्दल मी साशंक आहे.\nमाझ्या आतापर्यन्तच्या प्रतिपादनावरून असे वाटण्याचा संभव आहे की माणसे त्या सृष्टिक्रमाच्या हातातील बाहुले आहेत. पण ते तसे नाही. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याला सारासारविवेक करता येतो. योग्य काय अयोग्य काय हे त्याला समजते किंवा त्याने प्रयत्न केल्यास त्याला समजू शकते असे म्हणणे जास्त उचित होईल. तक्रार अशी आहे की तो त्याची विवेकबुद्धी वापरत नाही. त्याचा ‘महाजनो येन गत: स पन्था:’ ह्या वचनावर दृढ विश्वास आहे. त्याच्या पूर्वजांनी जी वाट चोखाळली त्या वाटेवरून जाताना त्याला कसे सुरक्षित वाटते आणि त्या सुरक्षिततेच्या मोहापायी की काय, तो त्याच्या हातून होणारे अन्याय चालू ठेवतो. किंवा असे म्हणू या की त्याला आपल्या हातून काही अन्याय घडत आहे ह्याची जाणीवच होत नाही. आणि सर्वच समाज तसा अन्यास करीत असल्यामुळे, ज्या एक दोघांच्या मनात ह्या अन्यायाची जाणीव असते त्यांना त्याची टोचणी पुरेशी लागत नाही. सासवा सुनांना सासुरवास करतात. त्या सगळ्या दुष्ट किंवा क्रूर नसतात. सगळे सावकार, गुलामांचे मालक हे संवेदनशून्य नसतात पण जे समाजमान्य आहे त्याच्या विरोधात जाण्याचे धैर्य त्यांच्यात नसते. आणि एक दोघे गेले तरी त्याचा फारसा फरक समाजावर पडत नाही. न्या.मू. महादेव गोविंद रानडे ह्यांना त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर एखाद्या विधवेशी विवाह करावा अशी तीव्र इच्छा होती. पण ते तसे करू शकले नाहीत. ह्या घटनेमागे त्यांच्या वडिलांचा आग्रह कारणीभूत असला तरी एकूण समाजाची वृत्ती ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं न करणीयं नाचरणीयम् ‘ अशी असते. सृष्टिक्रमामुळे ज्या समजुती मनामध्ये निर्माण झालेल्या असतात, त्यांना नष्ट करणे, त्यांचे निर्मूलन करणे अशक्यप्राय असते. ह्या अश्या समजुतींमध्ये देवावरचा विश्वास, आपलाच धर्म श्रेष्ठ ह्याचा विश्वास जसा असतो तसाच तो खाजगी मालकीविषयीही असतो. ‘हे माझे, हे तुझे’ ही भावना फार जुनी नसावी. मानवजातीचा इतिहास पाहता. काही जनावरांना माणसाळवता येते ही भावनासुद्धा सार्वत्रिक नाही. आजच्या आदिवासी समाजात गाय, बैल, घोडे, गाढवे ह्यांचा आपले श्रम कमी करण्यासाठी वापर झालेला आढळत नाही ह्याचे कारण ती मंडळी अजून निराळ्या मनूमध्ये आहेत, असे असले पाहिजे.\nज्या विश्वासाच्या मागे तर्कशुद्ध विचार नाही त्याला श्रद्धा म्हणतात. आणि ह्या श्रद्धा अत्यंत बळकट असतात. ज्यांना थोडे पलीकडचे दिसते, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही श्रद्धांना झळ पोहोचत नाही. आणि त्या श्रद्धांमुळेच की काय, एकमेकांविषयी संशय निर्माण होतो. हिंदूना मुसलमानांविषयीं, मुसलमानांना हिंदूविषयी विश्वास वाटत नाही. कितीही खटपट केली तरी तो विश्वास निर्माण होत नाही. हा अविश्वास फक्त भिन्न धर्मीयांमध्येच असतो असे नाही. तो वेगवेगळ्या जातींमध्ये असतो. सासूसुनांमध्ये असतो, नणदाभावजयांमध्ये असतो, नवराबायकोमध्ये किंवा बाप आणि मुलांमध्ये असतो, एका धंद्यातील भागीदारंमध्येही असतो. पुष्कळदा तो संशय निष्कारण असतो पण तो श्रद्धासदृश असल्याने त्याचे निराकरण करणे अशक्य असते.\nश्रद्धा म्हणजे न ढळणारा विश्वास. अश्रद्धा म्हणजे श्रद्धेचा अभाव. ह्या अभावामुळे मन पुष्कळ मोकळे असते. कुठल्याही विधानाची दुसरी बाजू समजून घेण्याची येथे तयारी असते; जी श्रद्धेमध्ये नसते. ‘तुम्ही काहीही म्हटले तरी मला तुमचं म्हणणं पटत नाही, पटू शकणार नाही. देव आहे म्हणजे आहे’. अश्या श्रद्धेमध्ये वृत्ती असते तेथे मनाचे दरवाजे बंद असतात. ह्यापेक्षा आणखी निराळा एक वर्ग असतो किंवा घडू शकतो. तो नि:श्रद्धांचा. हे श्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडलेले असता. पहिल्याने सश्रद्ध पण मागाहून ते अश्रद्ध बनलेले असतात. त्यांच्या मनातील श्रद्धांचा निरास झालेला असतो. ही अत्यंत अवघड वाटचाल आहे ती त्यांच्या मनाने केलेली असते. ह्यालाच विवेक करणे असे म्हणतात. असे होणे कष्टसाध्य आहे असाध्य नाही.\nमाझ्या पहिल्या लेखावर जी टीका झाली तिच्यात मी जो मनुप्रभावाचा मुद्दा मांडला आहे त्याचे खंडन कुणी केलेले नाही. मी केलेल्या मांडणीमुळे उच्चवर्णीयांना झुकते माप दिले गेले व त्यांच्या अपराधांवर दुर्लक्ष केले गेले असे म्हटले आहे. मला एवढेच सांगायचे आहे की असे अपराध जगभरात सर्वत्र घडले आहेत आणि घडत आहेत. जे घडून चुकले आहेत त्याबद्दल आता ते कितीही दण्ड असले तरी कोणालाही शिक्षा करता येत नाही. कारण ते घडवणारे आता हयात नाहीत. आज जे हयात आहेत त्यांनी अपराध केल्यास, त्यां���ा अवश्य दण्ड करावा. पण तो सौम्य असावा – कारण अपराधामागे मनुप्रभाव असू शकतो.\nमला वाटते त्यासाठी आजचे कायदे पर्याप्त आहेत. पण सतत इतिहास मनात बाळगून पूर्वजांच्या पापांचे प्रायश्चित्त कोणाला भोगावे लागू नये. कारण पूर्वजांची पापे आपण शोधायला गेलो तर त्यातून कोणत्याच वर्णाचे लोक सुटणार नाहीत. आपल्यापेक्षा दुबळे आहेत त्यांना बरोबरीने न वागवण्याचा व त्यांचे शोषण करण्याचा अपराध सगळ्याच काळात व सगळ्यांकडूनच घडत आलेला आहे. त्याचा एकाधिकार कोणत्याही एका वर्णाकडे किंवा जातीकडे नाही. आज मानवजातीत जगामध्ये जितक्या काही समस्या आहेत, (ज्यामुळे दु:ख (misery) निर्माण झाले आहे) त्या सगळ्या मानवनिर्मित आहेत. त्या मानवांच्या गटातील अहंकारामुळे किंवा अज्ञानामुळे म्हणजे ह्या समस्येचे सम्यक आकलन न झाल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. किंवा असे म्हणता येईल की त्या मनुप्रभावामुळे किंवा सृष्टिक्रमामुळे निर्माण झाल्या आहेत; विवेकाभावामुळे निर्माण झाल्या आहेत. माणसाच्या प्रवाहाबरोबर वाहत जाण्याच्या स्वभावामुळे त्या समस्या सोडविण्यासाठी आम्हा साऱ्यांना विवेकाची साथ धरावी लागणार आहे म्हणजेच इतिहासाकडे आणि वर्तमानाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोण बदलावा लागणार आहे. आमच्या विचारविश्वाच्या मर्यादा ओलांडाव्या लागणार आहेत हे वेगळ्या तऱ्हेने पाहणे म्हणजेच मनाला decondition करणे हे अवघड आहे पण ते केलेच पाहिजे कारण हाच खरा पुरूषार्थ आहे असे मला वाटते.\nPrevious Postपत्रचर्चाNext Postकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्��िती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/nationalist-congress-party-demonstrations-in-kalyan", "date_download": "2020-09-27T07:05:03Z", "digest": "sha1:OFJ5UOH44ZIBGVFOJHBXT6BV545XBOJQ", "length": 12251, "nlines": 184, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कल्याणातही राष्ट्रवादीची निदर्शने - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतरांच्या विरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी पवारांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.\nयावेळी कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालयापर्यंत मानवी साखळी बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव पारसनाथ तिवारी, कल्याण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष ऍड. प्रल्हाद भिलारे, संदीप देसाई, उमेश बोरगावकर, समीर वानखेडे, जिल्हाध्यक्ष रमेश ��नुमंते, माजी नगरसेवक जावेद डॉन, हमीद शेख, रेखा सोनवणे, सुरय्या पटेल, संगीता मोरे, सुनिता देशमुख आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना कारवाई रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.\nउपस्थितांना संबोधित करताना पारसनाथ तिवारी यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पवारांची धास्ती घेत सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगत ही कारवाई रद्द केली नाही तर, आमरण उपोषण, जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.\nआता नव्या पिढीला चकवणे अशक्य आहे - प्रा. प्रविण दवणे\nकल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना, मनसे, वंचितचे उमेदवार जाहीर\nराष्ट्रवादीकडून कल्याण पूर्वेतून आप्पा शिंदे तर पश्चिमेत...\nकल्याणमध्ये नोकरी महोत्सवात तीन हजार युवकांना जॉब कार्ड...\nकेडीएमसी राबविणार ‘कोविड योद्धया’ची संकल्पना\nलॉकडाऊनमध्ये आमदारांचा वाढदिवस असा झाला साजरा...\nनगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या वतीने गरजूंना अन्नधान्य...\nस्वच्छता हाच केंद्रबिंदू ठेवल्यास ठाणे शहराचा कायापालट...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nमनसे नगरसेविकेने बाजारपेठेत उभारला निर्जतुकीकरण कक्ष\nपर्यावरण विभाग आता पर्यावरण व वातावरणीय विभाग\nठाण्यात रंगला दिव्यांग कला महोत्सव\nशाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू; शाळांच्या सुरक्षिततेचा...\nपाच एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक...\nकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नगरसेवक पती-पत्नीने दिला...\nसौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास महावितरण मोफत बदलून देणार\nसिंधुदुर्गच्या कृषी विज्ञान केंद्राला उत्तम सादरीकरणाचे...\n२ सप्टेंबरपासून खासगी बस वाहतूक बंद करण्याचा इशारा\nकल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nमी शिवसैनिक पुरस्कृत उमेदवार - धनजंय बोडारे\nमहाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य...\nकल्याण येथे जागरूक नागरिक संघटनेचे मानवी साखळी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/pmpml-bharti/", "date_download": "2020-09-27T07:44:36Z", "digest": "sha1:6ONK6J5AXLVHCA5JJAMYUXY6OHQXJHKG", "length": 16585, "nlines": 322, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड PMPML Bharti 2020 For 14 Posts | MAHA JOBS", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मध्ये 14 जागांसाठी भरती २०२०.\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: सहाय्यक व्यवस्थापक, फील्ड अधिकारी, आयटी विश्लेषक / सिस्टम ऑपरेटर.\n⇒ रिक्त पदे: 14 पदे\n⇒ नोकरी ठिकाण: पुणे\n⇒ मुलाखत तारीख: 18 फेब्रुवारी 2020\n⇒ मुलाखतीचा पत्ता: मुख्य प्रशासकीय कार्यालय, पीएमटी बिल्डींग, शंकरपेठ रोड, स्वारगेट, पुणे 411037.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nमुख्य प्रशासकीय कार्यालय, पीएमटी बिल्डींग, शंकरपेठ रोड, स्वारगेट, पुणे 411037\n♦जिल्हा नुसार जाहिराती (District Wise Jobs)♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n♦शिक्षणानुसार जाहिराती (Education Wise Jobs)♦\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी बीबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई ए��.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nजिल्हा निवड समिती, जालना मध्ये 37 जागांसाठी भरती २०२०.\nकेंद्रीय विद्यालय, पनवेल भरती २०२०.\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2015/02/online-test-16-feb-2015.html", "date_download": "2020-09-27T06:14:31Z", "digest": "sha1:6FQMAPDWXJCYA6E4SVLFYEFAOLUZWZ4I", "length": 20637, "nlines": 328, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: Online Test 16 feb 2015", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n1. 'मन वेधणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय \n2. वेगळा शब्द ओळखा \n3. 'वधु' या शब्दाचे अनेकवचन काय .\n4. वर्तन या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा \n5. पक्ष्यांच्या भाडंणाला ----------------------- \n8. ३६ हजारात अर्धा डझन गाई विकत आणल्या तर एक गाय किती रुपयाची असेल \n9.साडे सहा हजार आणि -------------मिळून एक दशसहस्त्र होतील \nसव्वा तीन हजार .\nपावणे तीन हजार .\nसाडे तीन हजार .\n10. ६० दशकात २० पुस्तके येतात तर दीड डझन पुस्तके घेण्यासाठी किती रुपये लागतात. \n11. २९३४९ या संख्येतील ९ या अंकाच्या स्थानिक किंमतीचा फरक किती असेल \n12. स्वराज्याची पहिली राजधानी --------------------- \n13. आम्ही शिवाजी महाराजांची माणसे हे उद्गार कोणाचे \n14.३६ मी परिमिती असणा-या त्रिकोणाएवढीच परिमिती असणा-या चौरसाची बाजू किती असेल \n15. २३ एप्रिल पासून १६ मे पर्यंत दररोज दीड लिटर दुध घेतले २० रुपये लिटर दुध असल्यास दुधाचे पैसे किती झाले \n16.माझ्या चुलतभावाच्या चुलत्याचा मुलगा माझा कोण असेल \n17. सूर्यास्त पाहून डावीकडे वळल्यास समोरून येताना तुमचा मित्र तुम्हाला दिसला तर मित्राच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल \n18. रविवार नंतर तीन दिवस थाबुन मी गावी जावून दोन दिवस राहून परत येणार आहे तर परत कोणत्या वारी येईन \n19.पैठण हे शहर --------------------नदीच्या काठावर वसले ले आहे . \n20. सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कशाचा वापर करतात \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps ���ाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले ���रत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhunga.blogspot.com/2008/12/blog-post_16.html", "date_download": "2020-09-27T08:09:54Z", "digest": "sha1:YXNE5BM4UDJO345CVTKVAJESR6CB7IX6", "length": 8723, "nlines": 40, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भटकंती: कोराईगड [कोरीगड]", "raw_content": "\nगेल्या शनिवारी कोराईगड [कोरीगड] गेलो होतो.. प्लान तसा ट्रेकिंगचा होता.... भैरवगड अथवा गोरखगड फायनल होता होता.. लोणावळ्याजवळचा कोराईगड फिक्स झाला..... तसा हा गड ट्रेकिंगसाठी नाहीच मुळी... अर्थात तुम्ही जर पाय-यावरुन मस्त चालत जाणार असाल तर... नाहीतर पाठीमागच्या बाजुने ट्रेकिंग करण्यासारखा एक रस्ता आहे [कदाचित अंबावणे गावातुन असावा] .. गडावर दोन मोठाली म्हणता येतील अशी तळी आहेत.. एक शिव मंदिर, एक हनुमान - गणेश मंदिर आणि मुख्य 'कोराई देवी' चे मंदिर... शिव आणि हनुमान मंदिरे चांगल्या स्थितित आहेत मात्र कोराई देवीचे मंदिर ओसाड पडले आहे... वरील छप्पर कधीच उडुन गेले आहे.. देवीची सुंदर मुर्ती ऊन - पावसात उभी आहे.... स��ोर एक दिपमाळ आणि भग्नावस्थेत एक-दोन मुर्त्या.... त्या दिपमाळेवर फडकणारा भगवा वा-यामुळे काठीभोवती अडकुन बसला होता.... व्यवस्थित मोकळा करुन पुन्हा उभा केला.... तोही अभिमानाने फडकण्यास सज्ज..\n.... कोराई देवी कधी काळी अलंकारानी भरलेली असायाची.... इंग्रजांच्या लढाईनंतरच्या काळात या देवीचे सारे दाग-दागिने लुटुन नेण्यात आले ... आजच्या घडीला हे दागिने मुंबईच्या 'मुंबादेवी' च्या अंगावर आहेत - प्र. के. घाणेकर - साद सह्याद्रिची\nगडा वरील सारा परिसर एक- दीड तासात फिरुन होतो... डाव्या बाजु / बुरुजावरुन 'ऍम्बे वॅली' चा एरीयल व्ह्युव्ह मस्त दिसतो.. रात्री पांढ-या हॅलोजनच्या प्रकाशात गडाचे दर्शन काही औरच असते...\nखाली उतरुन मस्त जेवण केले आणि परतीच्या वाटेवर - पवना धरणाकडे आगेकुच सुरु केली... धरणाच्या ठीकाणी एस. एन. डी. टी. च्या महिला आल्या असल्यामुळे त्यांचे डुंबुन आणि बोटींग होईपर्यत आम्हीही थोडे फ्रेश होण्यासाठी थोडे पलिकडे असलेला किनारी गेलो... एखादी डुबकी मारण्याची ईच्छा झाली आणि पाण्यात उतरलोही.. बाहेर पाह्तो तो एक पाणसाप आमच्या कडे जसे रागाने पहातच होता... त्याच्यापाठीमागे दुसरा... त्यांचा पुरी फॅमिली यायच्या आत पटापट कपडे घालुन बोटिंग करायला पळालो... बोटिंग केले... मस्त चहा पिलो आणि परतीच्या वाटेला लागलो...\nतुम्ही जर पवना धरणाला जाणार असाल तर - पाण्यात उतरु नका अथवा पाणसापांपासुन सावधानगी बाळगा...\nबाकी, नेहमी प्रमाणे काही फोटो येथे आहेतच..\nजागतिक पुस्तक दिन - वाचते व्हा\nतुम्ही पुस्तकं वाचता का जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही\n२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.\nतर थोडक्यात सांगायचं तर या \"जागतिक पुस्तक दिनाचं\" निम्मित्त साधुन महाजालावर उपलब्ध असणारी काही ई-पुस्तकांचे दुवे खाली देतोय, ज्यावरुन आपणांस हजारो ई-पुस्तकं डाऊनलोड करता येतील. वेळ मिळाला तर नक्की पहा आणि बुकमार्क करुन ठेवा.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळस्र्किब्ड वरील श्री. विश्वास भिडे यांचे ई-बुक्सबुकगंगावरील मोफत ई-बुक्ससलील चौधरींचे नेटभेट - वरील ई-बुक्सविद्या प्रसारक मंडळ, ठाणेस्र्किब्ड वरील श्री. एस. बी. देव यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ई-बुक्सप्रबोधनकार समग्र-साहित्यचंप्र लेखनश्री तुकोबारायांचे अभंगरसिक वरील काही पुस्तकविनायक पाचलग चलीत नमस्कार नेटवर्क वरील ई-बुक्स\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/", "date_download": "2020-09-27T08:03:15Z", "digest": "sha1:R3XJLWHB5NYC2IHTE3W3K2TLDF4D2WUZ", "length": 10702, "nlines": 94, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "मराठी कविता संग्रह | कविता मला आवडलेल्या …..", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\nPosted on एप्रिल 2, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in ना. धो. महानोर\t• Tagged ना. धो. महानोर\t• १ प्रतिक्रिया\nझाकड पडली, थांबू नकोस\nओझं होईस्तोवर कवळाचा भारा बांधू नकोस\nआधीच तर तू सकवार फ़ार\nचिटपाखराच्याही नजरेत भरशील अशी\nया जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस\nमोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आणि या पांदीत\nतुला लुबाडावं . अगदी तुझ्या सर्वस्वासकट.\nबघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,\nतुला या काळोखात कवळून घ्यायला\n– ना. धों. महानोर\nPosted on सप्टेंबर 10, 2020 by सुजित बालवडकर\t• Posted in दासू वैद्य\t• Tagged तूर्तास, दासू वैद्य\t• यावर आपले मत नोंदवा\nअसेन मी, नसेन मी\nते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे\nआकाशी झेप घे रे, पाखरा\nसख्या रे, घायाळ मी हरिणी\nअनामिक अनिल अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कुसुमाग्रज गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर छंदोमयी जगदीश खेबुडकर तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नामंजूर नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रसन्न शेंबेकर प्राक्तनाचे संदर्भ बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वसंत बापट विंदा करंदीकर विशाखा वैभव जोशी शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संत कान्होपात्रा संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-yavatmal-home-gaurd-recruitment-2019-11449/", "date_download": "2020-09-27T06:16:45Z", "digest": "sha1:JA6AZWAIPFJP7VSI6UNYOOEVDGAHXFW7", "length": 6761, "nlines": 93, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - यवतमाळ जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण ३५१ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nयवतमाळ जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण ३५१ जागा\nयवतमाळ जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण ३५१ जागा\nयवतमाळ जिल्हा होमगार्ड विभागातील पथक कार्यालयातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांची प्रत्यक्ष नोंदणी आयोजित करण्यात येत आहे.\nहोमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या ३५१ जागा\nपुसद पथक ७८ जागा, पांढरकवडा पथक ४० जागा, दारव्हा पथक ८० जागा, वणी पथक ५७ जागा आणि यवतमाळ पथक ९६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.\nशाररिक पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची किमान १६२ सेंमी असावी, छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ८१ सेंमी) असावी, १६०० मीटर धावणे आणि ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक असून महिला उमेदवारांसाठी उंची १५० सेंमी, ८०० मीटर धावणे आणि ४ किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ५० वर्ष दरम्यान असावे.\nनोकरीचे ठिकाण – यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित ठिकाण.\nनोंदणीचे स्थळ – पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, यवतमाळ.\nनोंदणी तारीख/ वेळ – १४ मार्च २०१९ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअर्जाचा नमुना डाऊनलोड करा\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या एकूण १९३४ जागा\nभारत संचार निगम (मॅनेजमेंट ट्रेनी) भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/maharashtra-came-to-power-at-the-right-time/", "date_download": "2020-09-27T06:51:29Z", "digest": "sha1:SG6VEKZPDO7EISVW2SCF77DSTP2WBZ3V", "length": 8007, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्राची सत्ता योग्य वेळी हाती आली", "raw_content": "\nमहाराष्ट्राची सत्ता योग्य वेळी हाती आली\nउद्धव ठाकरे ः मुख्यमंत्र्यांकडून पवार कुटुंबीयांचे कौतुक\nबारामती-बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने शेती संदर्भातील कृतिशील प्रयोगाद्वारे अभिमान वाटावा असे काम केले आहे. राजकीय मतभेद वेगळे असतील मात्र चांगले काम नाकारणे म्हणजे करंटेपणाचे होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवार कुटुंबीयांचे कौतुक केले. महाराष्ट्राची सत्ता योग्य वेळी हाती आली असे सांगण्यास मुख्यमंत्री विसरले नाहीत.\nऍग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘कृषिक-2020’ प्रत्याक्षिकयुक्त कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री म्हणाले, मी अनेक शेतीशी निगडीत प्रदर्शने पाहिली, मात्र प्रात्यक्षिकासह शेती काय असते, याचे तत्वज्ञान सांगणारे भारतातील एकमेव प्रदर्शन म्हणजे कृषिक 2020 आहे. हवीहवीशी वाटणारी शेती हवेतच झाली तर किती आनंद होईल, असा आनंद बारामतीच्या कृषी प्रदर्शनात प्रत्यक्ष हवेतील शेती पाहून अनुभवयास मिळाला.\nशेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे सरकारचे काम आहे. ते आम्ही राज्यकर्ते म्हणून एकदिलाने करत राहणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या योजना देशासाठी मार्गदर्शन ठरतील अशा पद्धतीने राबवू, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आंतराष्ट्रीय धोरणकर्ते (इस्त्राईल सल्लागार दूत) डॅन अलुफ यांचेही मनोगत झाले. यावेळी प्रास्ताविकामध्ये राजेंद्र पवार यांनी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषिविज्ञान केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला.\nचंद्रपूरच्या एका शेतकऱ्याने भाताच्या पिकावर प्रयोग करत एचएमटी वाणाची निर्मिती केली. एचएमटी हे नाव शेतकऱ्याला कसे सुचले, हे सांगताना त्यांनी त्या शेतकऱ्याच्या हातात असलेल्या घड्याळाचा दाखला दिला. घड्याळ चिन्ह आमचे असल्याचे शरद पवार तसेच अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुचित केले. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. हाच धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले सुप्रिया सुळे यांनी मला तुमचे घड्याळाचे दुकान आहे काय अशी विचारणा केली; पण मी त्यांना सांगितले माझे कसलेही घड्याळाचे दुकान नाही तर “घड्याळवालेच’ माझे पार्टनर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा पिकला.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog/kolhapur-support-corona-fighters-345277", "date_download": "2020-09-27T06:07:50Z", "digest": "sha1:BW7USCLBE3JUEF2JXA4O3PKQXFDXEGZA", "length": 16582, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "होय, हीच ती वेळ! चला कोरोना योद्ध्यांना बळ देऊया! | eSakal", "raw_content": "\nहोय, हीच ती वेळ चला कोरोना योद्ध्यांना बळ देऊया\nहोय, हीच ती वेळ चला कोरोना योद्ध्यांना बळ देऊया\nजिल्ह्यातील शेकडो हातांनी कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. गेले साडेपाच महिने रात्रंदिवस कशाचीही तमा न बाळगता या योद्ध्यांनी अक्षरशः झोकून दिले आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. रोज बाधितांची संख्या वाढती आहे. मृत्युदरही चिंता वाढविणारा आहे. केंद्र सरकारने तर हा जिल्हा \"हॉटस्पॉट'च्या यादीत टाकला आहे. कुणाच्या संपर्कामुळे कोरोना झाला, हा विषय आता बाजूला पडल्यात जमा आहे. अपुरी बेडसंख्या, ऑक्सिजनचा पुरवठा, उपचारासाठी करावी लागणारी धावाधाव, खासगी रुग्णालयांचे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारे दर असे एक ना विविध प्रश्न \"आ' वासून समोर उभे ठाकले आहेत. कोरोनाशिवाय आजारी व्यक्तींना उपचार मिळणेही अवघड झाले आहे. त्या उपचारांबाबतचे आर्थिक गणितही छाती दडपून टाकणारे आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.\nअशा परिस्थितीतही जिल्ह्यातील शेकडो हातांनी कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. गेले साडेपाच महिने रात्रंदिवस कशाचीही तमा न बाळगता या योद्ध्यांनी अक्षरशः झोकून दिले आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व त्यांचे सर्व कर्मचारी, सर्व शासकीय रुग्णालये, त्यातील डॉक्टर, परिचर-परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, रुग्णवाहिकांचे चालक, लिपिकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सारे काही झटत आहेत. लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने या लढ्यात योगदान दिले आहे. पोलिसांचे योगदानही मोठे आहे. कायदा-सुव्यवस्था सांभाळताना हा लढा त्यांनी अगदी पहिल्यापासून अंगावर घेतला आहे. आशा वर्कर्स यांनी विशेषतः ग्रामीण भागात दिलेला लढा कौतुकास्पद आहे. आलेली अनेक संकटे झेलून, प्रसंगी अवहेलना सोसून त्यांनी तुटपुंज्या मानधनावर कार्य सुरूच ठेवले आहे. सामाजिक संघटना, विविध संस्था, तालीम मंडळे असे शेकडो हात आपल्या परीने लढा उभारत आहेत. या लढ्यातील अनेक जण कोरोनाबाधित झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी लढ्याकडे पाठ फिरविली नाही, तर पुन्हा नव्या दमाने सहभाग घेतला. या शेकडो हातांना या साडेपाच महिन्यांत काय मानसिक यातना झाल्या असतील, त्याची मोजदाद करणेही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तरीही ही सारी मंडळी पाय रोवून खंबीरपणे उभी आहेत. य�� शेकडो हातांनी समाजावर केलेले हे अनंत उपकारच आहेत. त्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येणार नाही.\nकाय अपेक्षा आहे या साऱ्या मंडळींना त्यांचे लक्ष्य फक्त एकच आहे, कोरोनामुक्तीचा तो सुदिन लवकरच यावा. मग तुम्ही आम्ही या लढ्यात काय योगदान देऊ शकतो त्यांचे लक्ष्य फक्त एकच आहे, कोरोनामुक्तीचा तो सुदिन लवकरच यावा. मग तुम्ही आम्ही या लढ्यात काय योगदान देऊ शकतो आपल्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपल्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत फक्त एकच अपेक्षा आहे, कोरोनाचे नियम काटेकोर पाळा फक्त एकच अपेक्षा आहे, कोरोनाचे नियम काटेकोर पाळा लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करा आणि संसर्गाची साखळी तोडा. गर्दी होऊ देऊ नका. परिसरात खरेदी करा. उठला आणि घराबाहेर पडला, असे दिसणारे सर्वसाधारण चित्र बदलण्याची आता टोकाची वेळ आली आहे. कोरोनावर जिल्ह्यात खूप मोठा निधी खर्च होतोय. हा सारा पैसा आपल्या विकासकामांचा आहे. सार्वजनिक जीवनाबरोबर त्याचा मोठा आघात आपल्या वैयक्तिक जीवनावरही होणार आहे. या गोष्टी आपण वेळीच लक्षात घेतल्या नाहीत तर उद्याची परिस्थिती खूपच भयावह असणार आहे. कल्पनेपलीकडचे भेसूर चित्र होण्यापूर्वीच कृतीला लागू यात लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करा आणि संसर्गाची साखळी तोडा. गर्दी होऊ देऊ नका. परिसरात खरेदी करा. उठला आणि घराबाहेर पडला, असे दिसणारे सर्वसाधारण चित्र बदलण्याची आता टोकाची वेळ आली आहे. कोरोनावर जिल्ह्यात खूप मोठा निधी खर्च होतोय. हा सारा पैसा आपल्या विकासकामांचा आहे. सार्वजनिक जीवनाबरोबर त्याचा मोठा आघात आपल्या वैयक्तिक जीवनावरही होणार आहे. या गोष्टी आपण वेळीच लक्षात घेतल्या नाहीत तर उद्याची परिस्थिती खूपच भयावह असणार आहे. कल्पनेपलीकडचे भेसूर चित्र होण्यापूर्वीच कृतीला लागू यात त्यासाठी कोविड योद्ध्यांनी केलेले आवाहन आपण \"आव्हान' म्हणून स्वीकारूया\nसंपादन - धनाजी सुर्वे\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्पर्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nभाष्य : भारत आणि आखातातील नवे आयाम\nगदा कामगारांच्या सुरक्षा कवचावर\nगरज ‘भारतीय आरोग्य सेवे’ची\nझळा संकटाच्या अन् विषमतेच्या\nजिंकलेले रण आणि धुमसते बर्फ\nभाष्य : तुर्कस्तानची तिरकी चाल\nकोरोना पोहोचला गावात: पण डॅाक्टर कुठे आहेत\nदिल्ली वार्तापत्र : बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार\nअध्यादेशांना विरोध शेतकऱ्यांच्या हिताला मारक\nसर्वसामान्यांना दूरदृष्टी देणारी पत्रकारिता\nराष्ट्रहिताच्या नजरेतून : शंकाखोर राष्ट्र\nनाममुद्रा : साहाय्यक ते सूत्रधार\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://samvada.org/2014/news-digest/hindi-satatement-1/", "date_download": "2020-09-27T08:30:43Z", "digest": "sha1:FRX7VXIH3DXLCIBSDTNLKFHBU3GPMKWJ", "length": 13296, "nlines": 136, "source_domain": "samvada.org", "title": "रा.स्व संघ के मा सरकार्यवाह भय्याजी जोशी द्वारा प्रसारित वक्तव्य-1 |", "raw_content": "\nरा.स्व संघ के मा सरकार्यवाह भय्याजी जोशी द्वारा प्रसारित वक्तव्य-1\nरा.स्व संघ के मा सरकार्यवाह भय्याजी जोशी द्वारा प्रसारित वक्तव्य-1\nरा.स्वसंघकेमा.सरकार्यवाह भय्याजी जोशी द्वारा प्रसारित वक्तव्य\nरा.स्व.संघ के मा.सरकार्यवाह भय्याजी जोशी द्वारा प्रसारित वक्तव्य\nश्रद्धेय साध्वी माता अमृतानंदमयी को बदनाम करने का षड़यंत्र\nमाता अमृतानंदमयी एक विश्व विख्यात हिन्दू संत है जिनके अनुयायी सभी भौगोलिक क्षेत्रों, वर्गों एवं पंथों व सम्प्रदायों में लक्षावधि संख्या में है और वे उन्हें अम्मा इस नाम से सम्बोधित करते हैउन्होंने लाखों की संख्या में पीड़ित मानवता के जीवन को अपने प्रेम तथा ममता से भरे दुक्खनिवारक स्पर्श से अनुगृहीत किया है\nदुक्खनिवारण के अपने अविरत प्रयासों के लिए प्रेमसे गले लगाने वाली ये संत अंतर्राष्ट्रीय स्तर पर यूनाइटेड नेशंस तथा अन्यान्य देशों द्वारा सम्मानित की जा चुकी है | दिव्य प्रेम कि प्रति मूर्ति ‘अम्मा’ दुनिया के सुदूर कोने -२में अविरत भ्रमण , अहर्निश प्रवचन, भक्तों के हजारों शंकाओं का शांति से समाधान तथा हजारों पत्र व इ-मेल का उत्तर देने जैसे कार्यों में निरंतर व्यस्त रहती है\nवे गरीब तथा जररूरतमन्द लोगों के लिए असंख्य सामाजिक सेवा के प्रकल्पों के सञ्चालन व प्रबंधन का काम करती है अपने अविरत परिश्रम के कारण से उन्होंने एक विश्व व्यापी परोपकारी अभियान को प्रेरित किया है\nसन्देहास्पद चरित्र के कुछ पश्चिमी कुटिल गुटों द्वारा ऐसे पवित्र व्यक्ति को दुर्भाव तथा विद्वेष का शिकार बनाना क्षोभित करने वाली बात है ‘होली हेल ‘ नाम क यह पुस्तक, सनातन धर्म के बढ़ते प्रभाव को खतरे के रूप से देखने वाले मानवताविरोधी, पश्चिमी कट्टरपंथी तथा रूढ़िवादी पंथिक उन्मादी तत्वों द्वारा सनातन धर्म तथा धार्मिक आंदोलन को बदनाम करने का घृणित प्रयास है\nपुस्तक प्रकाशन का समय, अम्मा के आंदोलन पर पुस्तक में किये गए नितांत गलत व अप्रमाणित आरोप तथा इन विद्वेषपूर्ण व अपमानजनक आरोपों को हिन्दू विरोधी मीडिया व बुद्धिजीवियों द्वारा दिया त्वरित समर्थन किसी कुटिल अंतर्राष्ट्रीय षड्यंत्र को इंगित करता हैइसके पूर्व में भी कई हिन्दू संतों को इसी प्रकार विद्वेष का शिकार बनाया गया था\nअम्मा जैसी श्रद्धेय संत को बदनाम करने के प्रयासों कि हम कड़ी भर्त्सना करते है एवं समस्त हिन्दू समाज व विश्व के सुविचारी लोगों को आवाहन करते है कि ऐसे तत्वों को मानवता के शत्रु मानकर उनकी भर्त्सना करे\nरा.स्व.संघ की और से मै पूज्य अम्मा तथा उनके कार्य के प्रति अपनी अगाध श्रद्धा को दोहराते हुए अम्मा तथा अन्य हिन्दू संतों एवं संस्थाओं के विरोध में रचे जा रहे सभी दुष्ट षड्यंत्रों को चुनौती देनेवाले सभी प्रयासों को सहयोग का आश्वासन देता हूँ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=13006", "date_download": "2020-09-27T07:07:20Z", "digest": "sha1:GKSVKV3UX72WOROLKWJFWA3ULI655PFO", "length": 10073, "nlines": 175, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nइलाई राजा यांचे पूर्ण नाव डॅनिअल राजैय्या. तीन दशकांच्या आपल्या संगीतप्रवासात इलाई राजा यांनी ९५० हून अधिक सिनेमांना संगीत दिले आहे. 'सदमा', 'अप्पूराजा', 'हे राम', 'शिवा', 'अंजली' या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. चौकटीबाहेरचे स���गीत हे इलाई राजा यांची खासियत आहे. दाक्षिणात्य सिनेमासृष्टीप्रमाणेच हिदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले आहे. तसेच गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो जयहिंद’ या मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. भारतीय संगीताला पाश्चिमात्य देशात महत्त्व मिळवून देणाऱ्या संगीतकारांमध्ये इलाई राजा यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जाते. भारतीय संगीतात पाश्चिमात्य वाद्य वापरण्याचा ट्रेंड त्यांनी रुजू केला. तेलगू, कन्नड, मल्याळम यांसारख्या दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना सुमधूर संगीत देऊन इलाई राजा त्यांच्या नावाप्रमाणेच 'दाक्षिणात्य संगीताचा राजा'' झाला. 'अन्निकली' या तामिळ चित्रपटापासून सिनेजगतात इलाई राजा यांनी पहिल्यांदा संगीत दिले. त्यानंतर चित्रपटातील त्यांची गाणी ही त्या चित्रपटाची जमेची बाजू म्हणून ओळखली जाऊ लागली. चित्रपटसृष्टीत नव्याने येणा-या संगीतकारांसाठी इलाई राजा आदर्श मानतात. इलाई राजा यांच्या प्रतिभेची पोचपावती म्हणून भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार देऊन गौरविले. तसेच आतापर्यंत त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनमधील ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक या जगद्विख्यात संगीत महाविद्यालयाने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविले आहे.\n- संजीव वेलणकर, पुणे\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpcb.gov.in/mr/node/1574", "date_download": "2020-09-27T06:46:04Z", "digest": "sha1:R6VDYBM523WQY3BC7NMMRJ2TCND5MI67", "length": 7097, "nlines": 128, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "औरंगाबाद | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हात���ळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३१/१२/२०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nमहाराष्ट्रातील नदी प्रदूषित पट्टे\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2019 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-covid19-risk-increases-as-corona-patient-found-in-powai-slums-after-worli-koliwada-dharavi-worli-police-camp-lalbaug-202500.html", "date_download": "2020-09-27T07:04:46Z", "digest": "sha1:BLFXTTAG63EKONE65SFZBOIPSRHO24OL", "length": 20225, "nlines": 214, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mumbai Covid19 risk increases as Corona Patient found in Powai Slums after Worli Koliwada Dharavi Worli Police Camp Lalbaug | मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत 'कोरोना' रुग्ण", "raw_content": "\nसुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा; सारा आणि श्रद्धाची कबुली\nKshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक\nDrugs Case LIVE | धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसादला अटक, दीपिकाची 5 तासांपासून चौकशी\nमुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण\nमुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत 'कोरोना' रुग्ण\nपवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या 'कोरोना' चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (Corona Patient in Powai Slums)\nआनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वरळी कोळीवाडा आणि धारावीनंतर आता पवई झोपडपट्टीतही ‘कोरोना’न�� शिरकाव केला आहे. ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्यानंतर पवई झोपडपट्टीतील संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे. (Corona Patient in Powai Slums)\nपवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संपूर्ण झोपडपट्टीच सील करण्यात आली आहे. इथे संचार करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. पंचशीलनगरमध्ये क्वारंटाईन झोन करण्यात आला आहे.\nमुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा काल ‘कोरोना’मुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.\nवरळी आणि धारावी- ‘कोरोना’चा फटका\nवरळीतील कोळीवाड्याच्या नेत्याचं ‘कोरोना’वरील उपचारादरम्यान निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगाही ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. या वृत्तामुळे वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.\nवरळी कोळीवाडा परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Corona Patient in Powai Slums)\nPHOTO | ‘कोरोना’विषयी जनजागृतीसाठी मुंबईतील रस्त्यावर अनोखा संदेश\nमुंबईच्या धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण मिळाला. 35 वर्षीय डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णापासून डॉक्टरला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.\nडॉक्टरच्या कुटुंबालाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तो राहत असलेली इमारतही मुंबई महापालिकेने सील केली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध सुरु आहे.\nहेही वाचा : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव, लालबागमध्ये कोरोनाचा रुग्ण\nवरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे.\nराज्यात काल दिवसभरात 88 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 54 रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 235 झाली आहे.\nVIDEO | मुंबईतील पवईच्या झोपडपट्टीत कोरोनाचा नवा रुग्ण, संचारबंदी अधिक कडक https://t.co/h1l8GfwD0w\nराज्यात आतापर्यंत 24 जणांच�� कोरोनामुळे बळी गेले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहेत. मुंबईत काल दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे.\nकोळीवाड्यानंतर आता वरळी पोलीस कॅम्पात कोरोनाचा शिरकाव\nधारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी\nचेंबूरमध्ये 3 दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण, डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट, पतीचा आरोप\nवरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं\nमुंबईत 65 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू, मालवणी परिसर बीएमसी-पोलिसांकडून सील\nमुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण, खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील\nमराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, नोकरही बाधित\nवरळीत कोरोनाचे 5 संशयित रुग्ण, कोळीवाडा सील, कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव\n‘कोरोना’च्या धोक्यामुळे दादा-वहिनी घरीच थांबा, आक्षेप घेतल्याने मुंबईत भावाचीच हत्या\nआरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nआरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाग्रस्त घुसल्याने तारांबळ, रुग्णालयात दाखल न केल्याचा…\nकोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा\nकोरोनामुळे दीक्षाभूमीवरील धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द, स्मारक समितीचा…\nएकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन\nIPL Final च्या दिवशीच ठरणार बिहारचा बाहुबली कोण\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nव्हॉट्सअॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nएकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nसूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन\nशिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nBihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी…\nDeepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ…\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nसुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा; सारा आणि श्रद्धाची कबुली\nKshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक\nDrugs Case LIVE | धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसादला अटक, दीपिकाची 5 तासांपासून चौकशी\n‘माल’ म्हणजे ‘ड्रग्ज’ नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल: उज्ज्वल निकम\nPHOTO : दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर NCB कार्यालयात, प्रश्नांची सरबत्ती\nसुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा; सारा आणि श्रद्धाची कबुली\nKshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक\nDrugs Case LIVE | धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसादला अटक, दीपिकाची 5 तासांपासून चौकशी\n‘माल’ म्हणजे ‘ड्रग्ज’ नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल: उज्ज्वल निकम\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/blog-by-harshal-alpe-on-bollywood-industry-182015/", "date_download": "2020-09-27T07:15:03Z", "digest": "sha1:DX6A3CMU27BV7MEBL34ATNQM7VPLSGIR", "length": 11642, "nlines": 80, "source_domain": "mpcnews.in", "title": "Blog by Harshal Alpe : कुठे जातोयस, हिंदी चित्रपटसृष्टीत? नको जाऊस, फार वाईट आणि चरसी लोक असतात तिथे... - MPCNEWS", "raw_content": "\nBlog by Harshal Alpe : कुठे जातोयस, हिंदी चित्रपटसृष्टीत नको जाऊस, फार वाईट आणि चरसी लोक असतात तिथे…\nBlog by Harshal Alpe : कुठे जातोयस, हिंदी चित्रपटसृष्टीत नको जाऊस, फार वाईट आणि चरसी लोक असतात तिथे…\nएमपीसी न्यूज : आपल्याकडे बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटांचे इतके रसिक प्रेक्षक असतानाही सध्या सगळेच जण बॉलीवूडबाबत नाराजी व्यक्त करत आहेत, त्यासाठी तितकीच ठोस कारणंही आहेतच… त्यामुळे सध्याचं बॉलीवूडमध्ये झालेलं दूषित वातावरण लवकरच दूर व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, याच विषयावरील हर्षल अल्पे यांचा ब्लॉग आम्ही सादर करीत आहोत.\nसकाळी सकाळी एका काकांचा मला दिलेला अनाहूत सल्ला सकाळी सकाळी मला येऊन टोचला नंतर त्या काकांनी मला कंगना रनाउट (त्यांचा उच्चार, माझा नाही) यांचे ट्विट केलेले विचार वाचायला दिले, 99% चित्रपटसृष्टी ही ड्रगिस्ट आहे हे वाचल्यावर मागे एकदा माझ्या भावाने विवेकानंद यांचे पुस्तक वाचून जे मत व्यक्त केले होते की, “मग मी का राहतोय या वासनेच्या दुनियेत आणि अहमपणाच्या जंजाळात हे जीवन मिथ्या आहे” हे मत व्यक्त झाल्यावर माझ्या काकुने लगेच ते पुस्तक त्याला सापडणार नाही अश्या पद्धतीने कपाटात लपवून ठेवले होते… अहो हे काय वय आहे का हे काय वय आहे का 18/19 व्या वर्षी शिक्षण वैगेरे सगळं सोडून संन्यास घ्यायला लागलं होत पोरगं, अवघड होत हो\nतसेच मला ही या देवी कंगना यांचे ते पवित्र विचार वाचून झालं होत. वास्तविक आजवर हा देह हिंदी चित्रपटांवरच पोसलेला यातील प्रत्येक मोठ्या कलाकारावर केलेलं विलक्षण प्रेम आठवत होत तिसर्या वर्षीपासून ते आता 34 व्या वर्षापर्यंतचा सगळा चित्रप्रवास खाडकन डोळ्यासमोर तरळला आणि सगळे ड्रगिस्ट आहेत या वास्तवाने डोळ्यासमोर काजवेच चमकले… की, शी, किती हे खोट जग आम्ही याला खर्याची दुनिया समजायचो, ही तर खोटयांची जागा निघाली, अस वाटलं की एका नयनरम्य स्वप्नातून खाडकन जागा झालो आणि समोर भिंतीवर एक भेग दिसली …\nखरं तर कंगना राणावत काही खोट बोलत असेल अस ही नाही तिला तो अनुभव आला ही असेल, पण आमच्यासारख्या राजकारण विरहित, कशाची ही तमा न बाळगता हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रेम करणार्यांचे काय आमच्यासारख्या राजकारण विरहित, कशाची ही तमा न बाळगता हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रेम करणार्यांचे काय वास्तवाचा हा पडदा हा असा येईल हे अपेक्षितच नव्हतं हो वास्तवाचा हा पडदा हा असा येईल हे अपेक्षितच नव्हतं हो आता कळते आहे की, अनेक आम्ही डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांमध्ये सुद्धा देशविरोधी अस काही होत… एक तर सध्या चित्रपटसृष्टीच चालू नाहीये, या कोरोनाच्या संकटामुळे म्हणजे चित्रीकरण होत असतील, ओ.टी .पी वर प्रदर्शित ही होत असतील तरी, पण मोठ्या पडद्यावर शिट्ट्या मारत चित्रपट बघायची मजा काही ���रच….\nअश्यातच हे अस काही जर टिव्हीवर सतत चालू असेल तर टिव्ही बघण्याचा नाद करवत नाही, त्यात भर lockdown मध्ये आमचा लाडका कलाकार सुशांतसिंग राजपूत गेला हो, फार दुःख झालं हो धोनी चित्रपटानंतर आम्ही धोनीलाच सुशांत समजायला लागलो होतो आणि सुशांतलाच धोनी, हे त्याच महात्म्य होत… छिचोरे मधले त्याचे जगण्याचे इतिकर्तव्य सांगणारे वक्तव्य तर काळजाला भिडलं हो धोनी चित्रपटानंतर आम्ही धोनीलाच सुशांत समजायला लागलो होतो आणि सुशांतलाच धोनी, हे त्याच महात्म्य होत… छिचोरे मधले त्याचे जगण्याचे इतिकर्तव्य सांगणारे वक्तव्य तर काळजाला भिडलं हो दिल बेचारा चित्रपट मोबाईलवर पाहताना मजा नाही आली कारण, एकतर ती सवय नाही आणि सुशांत ही नाही, आज ही कल्पनाच सहन होत नाही.\nत्यात त्याच्या मृत्यूच्या तपासांच्या बातम्यांचा आणि विश्लेषणांचा झालेला खेळखंडोबा तो आरडा-ओरडा, आई गं म्हणजे या सगळ्यात त्याचं सुद्धा चारित्र्यहनन होतंय हे भानच नाही. शेवटी माझ्या सारख्यांना असं वाटत की, जे काही तपासकाम करायचे असेल ते न ओरडता करा, फक्त न्याय मिळवून द्या बाबा आम्हाला आणि त्याला सुद्धा….\nशेवटी इतकंच, काहीही करा, कोरोनाचं ते घालवा, त्या बच्चन, क्रिश आणि असंख्य सुपरहिरोजला सांगा आता या आणि काय ती फाइट करा आणि घालवा आणि ते चुलबुल पांडे वैगेरे सारख्या सुपरकौपनी लवकरात लवकर तपास लावा सुशांत प्रकरणाचा.. आणि न्याय द्या बाबा … आणि ती थिएटर चालू करा बाबा, भले त्या फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करून आम्ही तयार आहोत, नवीन चित्रपटाची मी आणि माझी शिट्टी वाट बघत आहे… जमलं तर करा विचार….\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nNagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह\nAlandi Crime : वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या मुलाला भावाकडून मारहाण\nBhosari Crime : पिंपरी-चिंचवड शहरात मोबईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ\nChinchwad News : वाढदिवसाचा खर्च टाळून केली कोरोनाबाबत जनजागृती\nPune News : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अपेक्षित पावले उचलली नाही : विनायक मेटे\nPune News : मास्क निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण\nPimpri Crime : नेहरूनगर येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले; रविवारी सकाळी प्रकार उघडकीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/manisha-giri/", "date_download": "2020-09-27T08:30:31Z", "digest": "sha1:2YM3YKIGXL2JBQQ4MK5MWCPA4NJWXI34", "length": 8763, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Manisha Giri Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे अधिकारी , मोबाईल फोन जप्त\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\n महिला पोलीस उपनिरीक्षकाचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न\nउस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला आहे. गंभीर जखमी…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nसुशांतचा गळा दाबल्याची गोष्ट सिध्द झाल्याचा वकिलाचा दावा,…\nबंदी घातलेल्या चायनीज अॅप्सची नव्यानं भारतात…\nड्रग्स केस : NCB ची कडक अॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं,…\nआजच मुलीच्या नावाने उघडा ‘हे’ अकाऊंट, 21 व्या…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते…\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर…\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या कारण\nDATA STORY : भारताच्या उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत 51 लाख खटले\n’या’ 5 पदार्थांच्या सेवनानं ‘फुफ्फुसं’ राहतील आजारांपासून…\nडॉक्टर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनं मुलीसह दिला जीव, वॉटर टँकमधून…\nWalnuts For Diabetes : मधुमेह ‘नियंत्रित’ करण्यासाठी…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम पांडे’नं उघडली रहस्ये, म्हणाली – ‘माझे व्हिडिओ…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे\n ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे अति सेवन, होतात हे 5 दुष्परिणाम, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/13/southern-superstar-allu-arjun-at-tipeshwar-sanctuary.html", "date_download": "2020-09-27T07:43:54Z", "digest": "sha1:A2WOM7LIA4CRFK3UD7KJD6S33CGXYHAZ", "length": 2451, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन टिपेश्वर अभयारण्यात - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन टिपेश्वर अभयारण्यात\nतामिळ आणि तेलगू चित्रपटातील स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन याने रविवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी टिपेश्वर अभयारण्यात जंगल सफारी करून अभयारण्याचे सौंदर्य न्याहळले.\nअल्लू अर्जुन याने अनेक दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटांत काम केले असून तो वन्यजीव प्रेमी असल्याने त्यालाही टिपेश्वरच्या सौंदर्याने भुरळ घातली. टिपेश्वर अभयारण्यात व्याघ‘दर्शन सहज होत असल्याने अनेकांचा लोढा या अभयारण्याकडे वाढत आहे. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास त्याने सुन्ना प्रवेशद्वारातून प्रवेश घेऊन 4 तास जंगलात निसर्गाचा आनंद लुटला. परंतु त्यास व्याघ‘ दर्शन झाले नाही. सकाळी अल्लू अर्जुन अभयारण्यात आल्याची वार्ता पसरताच त्यास पाहण्यासाठी प्रवेशद्वारावर युवकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानेसुद्धा चाहत्यांना निराश केले नाही. टिपेश्वर अभयारण्यात चित्रपटातील मोठा कलावंत येण्याची ही पहिलीच वेळ होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-3264", "date_download": "2020-09-27T07:40:23Z", "digest": "sha1:AKYKL64BPYYMYTHCY7KAHB6RBUVQZL4L", "length": 15312, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 19 ऑगस्ट 2019\nगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भाग वगळता इतर सर्वत्र पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. काही दिवसांपासून त्याचा जोर काहीसा ओसरला असला, तरी अधूनमधून मोठमोठ्या सरी येतच आहेत. मोठमोठ्या धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस नसलेल्या भागांतील धरणेही भरत आहेत व त्या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशी तरी कमी झाली, असे म्हणता येऊ शकते. केवळ पुण्याचाच विचार केला तर टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणसाखळीतून आतापर्यंत किमान एक वर्षाचा विसर्ग करण्यात आला आहे. यावरून पावसाचे प्रमाण लक्षात यावे. नाशिक परिसरात तर गोदेला दोन वेळा पूर आला.\nधरणांची पातळी जेव्हा पाणी गाठते, तेव्हा त्यातील पाण्याचा विसर्ग करण्याशिवाय पर्याय राहात नाही. पुण्यात किंवा अन्यत्र तसा विसर्ग यावेळी अनेकवेळा करावा लागला. अजूनही काही ठिकाणी हा विसर्ग सुरूच आहे. अशावेळी हे पाणी वाहून जाण्यासाठी मोकळी वाट हवी. यावेळी काय किंवा जेव्हा जोरदार पाऊस होतो तेव्हा काय; पाणी वाहायला नेहमी अडथळा येत असल्याचे आपण पाहतो आहोत. यावर्षी या प्रकाराचा अतिरेक झाला. पाणी वाहून जाण्याला वाटच मिळेना. साहजिकच कोल्हापूर, सांगली परिसरात महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. शिरोळसारखी गावे तर पाण्याने वेढली गेली. त्यांना बाहेर येता येईन, बाहेरच्या लोकांना तिथे जाईना अशी अभूतपूर्व, चिंताजनक परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारच्या मदतीसाठी न थांबता स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले होते. पण ते अर्थातच पुरेसे नव्हते. दरम्यान सरकारने भारतीय लष्कर, एनडीआरएफ सहित विविध यंत्रणा मदतीसाठी बोलावली आणि लोकांची हळूहळू का असेना सुटका होऊ लागली. जनावरांचे मात्र प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी आपली जनावरे सोडून यायला लोक तयार नव्हते. पण त्यांना कसेबसे तयार करून त्यांची सुटका करण्यात लष्करी जवानांना यश आले. हे जवान किती तास पाण्यात होते, लोकांना सोडवण्यासाठी छोट्या छोट्या बोटींतून त्यांनी किती फेऱ्या मारल्या असतील तेच जाणे. पण न कंटाळता, त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले. यासाठी अभिनंदनास आणि कौतुकास नक्कीच पात्र आहेत. दरम्यान राज्यांतील कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला. ज्याला जसे सुचेल तशी मदत जो तो करू लागला. पण त्यात सुसूत्रता येण्याची आवश्यकता होती. त्यानुसार अनेक ग्रुप्सनी नेमकी काय मदत द्यावी याची यादी केली आणि ती समाजमाध्यमांवर सादर केली. समाजमाध��यमांचा उपयोग नक्कीच मोठा म्हणायला हवा. मात्र त्याच वेळी या माध्यमांवर अनेक अफवा पसरत होता. परस्परांची बदनामी करण्यासाठीही हे माध्यम वापरले गेले. माध्यम चुकीचे नसते. आपण ते कसे वापरतो, यावर सगळे अवलंबून असते.\nअशा प्रतिकूल, कसोटीच्या प्रसंगांत लोकांनी दाखवलेले धैर्य, एकोपा, माणुसकी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. मात्र ही परिस्थिती निर्माणच कशी झाली, यावरही विचार व्हायला हवा. ‘सकाळ साप्ताहिक’च्या या अंकात ‘अक्षम्य बेपर्वाईची शिक्षा’ हा डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याची मानवनिर्मित कारणे सांगण्यात आली आहेत. त्यातून मार्ग कसा काढता येईल, हेही सुचविले आहे.\nहे अस्मानी संकट खरेच; पण खरेच इतकी भीषण परिस्थिती व्हावी इतके हे मोठे संकट होते, की माणसामुळे ही परिस्थिती ओढवली\nसामान्यपणे पूररेषेत होणारी वाढ काही सेंमी इतकीच असते. त्यादृष्टीने पाहता यावर्षीचे संकट मोठेच होते यात शंका नाही. पण त्याची तीव्रता इतर अनेक मानवनिर्मित गोष्टींमुळे वाढली हेही तितकेच खरे आहे. अतिवृष्टी हे या पुरामागचे मुख्य कारण असले तरी अनेक तज्ज्ञांच्या मते इतका मोठा प्रलय हा इतर अनेक घटनांचा परिपाक आहे . अतिवृष्टी, अतिशय चुकीचे व्यवस्थापन, अनियोजित व अनिर्बंध शहरीकरण, गाफील प्रशासन अशा अनेक गोष्टी या आपत्तीनंतर प्रकाशात आल्या आहेत. कोयना, राधानगरी आणि वारणा ही धरणे ५ ऑगस्टलाच जवळपास शंभर टक्के भरली होती. तरीही आणि मोठा पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने पुरेसा आधी देऊनही धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढविण्याचे प्रयत्न वेळेत झाले नाहीत हेही एक कारण आहेच.\nतसेच पंचगंगा आणि कृष्णा कोयना नदीच्या खोऱ्यातील या आपत्तीच्या तीव्रतेत भर पडली त्यात नदीपर्यावरणात झालेला अनिर्बंध मानवी हस्तक्षेप महत्त्वाचा आहेच. अशा तऱ्हेच्या समस्यांचे खरे तर तेच मूळ कारण आहे. या प्रदेशांच्या उपग्रह प्रतिमांवरून असे लक्षात येते, की नद्यांच्या खोऱ्यातील मोठ्या प्रदेशावर माणसाचे अतिक्रमण झाले आहे. डोंगरउतारावर चुकीच्या ठिकाणी घरबांधणी, नदीखोऱ्याच्या वरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड या सर्व कारणांमुळे गाळाने भरून गेलेल्या नदीनाल्यांची पाणी वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता हे पर्यावरणातील हस्तक��षेपाचे परिणाम इथेही आहेतच.\nअशा सर्व कारणांचा परिपाक म्हणजे निर्माण झालेली पूरस्थिती होय. या अनुभवांतून आपण काही शिकणार, की अशाच चुका करत राहणार हे येता काळच सांगेल. पण प्रत्येकाने या अनुभवातून शिकावे. क्षणिक फायद्यासाठी आपल्यालाच वेठीस धरू नये. कारण आज पूर कोल्हापूर, मिरज, सांगलीत आला; उद्या तुमच्या-आमच्या गावातही येऊ शकतो. वेळीच शहाणे झालेले चांगले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/08/news-811/", "date_download": "2020-09-27T07:55:41Z", "digest": "sha1:H372IK2QV7ZDR36KM5F75DE3Z52BZN5R", "length": 9776, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "उड्डाणपूलाच्या भूमीपुजनास नेत्यांसह नागरिकांनी फिरविली पाठ ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Breaking/उड्डाणपूलाच्या भूमीपुजनास नेत्यांसह नागरिकांनी फिरविली पाठ \nउड्डाणपूलाच्या भूमीपुजनास नेत्यांसह नागरिकांनी फिरविली पाठ \nअहमदनगर :- कार्यारंभ आदेश नसलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आज भूमिपूजन झाले.\nयावेळी खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते.\nया कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे,खा. सदाशिव लोखंडे,जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे,आ संग्राम जगताप,आ.अरुणकाका जगताप,व जिल्ह्यातील इतर सर्वच आमदार अनुपस्थित होते.\nविशेष म्हणजे जिल्हाभरातील वृत्तपत्रात आणि सोशल मिडीयावरही जाहिरातबाजी करूनही राजकीय नेते आणि भाजपच्या कार्यकर्त्यानीही ह्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने हा चर्चेचा विषय ठरला.\nजिल्ह्यातील भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. कार्यक्रम ठिकाणांच्या अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.\nआगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर फक्त राजकीय श्रेय लाटण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गांधी यांनी सदर कामाचे भूमिपूजनाचा घाट घातला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/10/namdeo-raut-karjat-news/", "date_download": "2020-09-27T07:31:48Z", "digest": "sha1:TGKN3JCMLYPHIUG7WRAVXJKAPFRFEYFG", "length": 13576, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच ... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरात���ंसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Breaking/मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच …\nमेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच …\nकर्जत -जामखेड तालुक्यातील महासंग्राम युवा मंचने घेतलेल्या संकल्प मेळाव्यात तालुक्यातील युवकांच्या मागे उभे राहण्याचा संकल्प जाहीर करताना कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही, हे मात्र गुलदस्त्याच ठेवले.\nकर्जत -जामखेड मतदारसंघातील भाजपातील बडे प्रस्थ समजले जाणारे कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज महासंग्राम युवा मंचच्या वतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.\nजोरदार शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी पालकमंत्री शिंदे व भाजपवरील दबाव वाढविला. राऊत म्हणाले, मी साधे पानाचे दुकान चालवत होतो. माझ्यावर प्रेम करणार्यांनी मला मोठे केले.\nपायासाठी दगड जे झाले त्यांचे काय, यासाठीच हा मेळावा आहे. पालकमंत्री शिंदे यांना देखील सांगितले आहे की, 2009 साली जे आपल्यासाठी झटले त्यांचा वार्यावर सोडू नका. गेली 25 वर्षे कर्जत-जामखेडमध्ये आमदार कोण, हे ठरविण्याचेे काम केले.\nआता किंगमेकर नव्हे, तर स्वतःच निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भाजपकडे उमेदवारी मागितली असून, यात गैर काही नाही. त्यांना आठ दिवसांची मुदत देत आहे. विचार झाला नाही तर सर्व पर्याय खुले आहेत. 21 नोव्हेबरला माझा आंतीम निर्णय जाहीर करेल.\nकर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून महाजनादेश यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच त्यांना पुढील मंत्रिमंडळात चांगले खाते देण्याचे सुतो��ाच केले.\nअसे असताना मतदारसंघातील प्रभावी भाजप नेते राऊत यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली. त्यासाठी मुलाखत दिली. तसेच सोमवारी कर्जतला मेळावा घेऊन मुठी आवळल्या.\nजोरदार शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी पालकमंत्री शिंदे व भाजपवरील दबाव वाढविला. राऊत म्हणाले, मी साधे पानाचे दुकान चालवत होतो. माझ्यावर प्रेम करणार्यांनी मला मोठे केले.\nयेथील अक्काबाई मंदिरापासून प्रथम भव्य रेली काढण्यात आली. यामध्ये मोठया संख्येने युवकांसह नागरिक सहभागी झाले होते. संपत बावडकर यांनी प्रास्ताविक केले.\nया वेळी नगरसेविका मनीषा सोनमाळी, काकासाहेब धांडे, शिवकुमार सायकर, भाऊसाहेब जंजीरे, डॉ.नेटके, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा भैलुमे, प्रदीप टापरे, डॉ. मयूर नेटके, एकनाथ जगताप, समीर पाटील, तात्या माने, मनीषा सोनमाळी, सारंग घोडेस्वार, किरण पावणे, ॲड. महारुद्र नागरगोजे, सावता हजारे, नागेश गवळी यांची भाषणे झाली.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्य���’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/25/ahmednagar-breaking-corona-finds-fugitive-accused-in-rape-for-7-years/", "date_download": "2020-09-27T07:59:05Z", "digest": "sha1:ODSCJBUHTV3AQOWEZKBXHIR4RLJXXTEF", "length": 10856, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे बलात्कारातील 7 वर्षे फरार आरोपी सापडला !", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे बलात्कारातील 7 वर्षे फरार आरोपी सापडला \nअहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे बलात्कारातील 7 वर्षे फरार आरोपी सापडला \nअहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- गावातील एका महिलेवर बलात्कार करून फरार झालेला व पोलिसांना तब्बल सात वर्षे गुंगारा देणारा एक आरोपी अखेर करोनाच्या साथीमुळं पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.\nकोरोनाच्या साथीच्या भीतीने तो मूळ गावी परतला आणि पकडला गेला. पांडुरंग यशवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून तो संगमनेर तालुक्यातील आहे.\n२०१३ मध्ये गावातील महिलेवर बलात्कार करून शहरात पळून गेला होता. आरोपी शेंगाळच्या विरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.\nतेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. ओळख लपवून राहत असल्यानं त्याला पकडण्यात नगरच्या पोलिसांना अद्याप यश आलं नव्हतं. करोनाची साथ आल्यानंतर पुण्या-मुंबईतील नागरिक गावाकडे परतत आहेत.\nसाथीच्या आजाराला घाबरून शेंगाळही गावी परतला होता. संगमनेर तालुक्यातील शेंगा��वाडी परिसरातील डोंगराळ भागात तो राहत होता. इथंही तो खरं नाव आणि ओळख लपवून राहत होता.\nमात्र, तो गावी परतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं डोंगराळ भागात जाऊन त्याला पकडले.\nग्रामस्थांच्या मदतीनं त्याची ओळख पटविण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सात वर्षे तो कोणत्या शहरात लपून बसला होता याचाही तपास करण्यात येत आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/raigad-police-and-disaster-management-cell-rescued-23-of-around-75-people-who-were-stranded-in-sonyachi-wadi-village-due-to-flooding-in-the-area-160089.html", "date_download": "2020-09-27T07:13:08Z", "digest": "sha1:4BDNAPU6RWRGP6O3AM2GJZCAKM3LSMQY", "length": 30859, "nlines": 239, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "रायगड: सोन्याची वाडी येथे पुरात अडकलेल्या 75 पैकी 23 नागरिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलिसांच्या सहाय्याने सुखरुप बाहेर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nहिमाचल ���्रदेश मध्ये 12 नवे कोरोना बाधित रुग्ण; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nहिमाचल प्रदेश मध्ये 12 नवे कोरोना बाधित रुग्ण; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nहिमाचल प्रदेश मध्ये 12 नवे कोरोना बाधित रुग्ण; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\nIPL 2020: हैदराबादविरुद्ध KKRच्या विजयानंतर शाहरुख खानने टीमसाठी दिलेला संदेश तुमचेही जिंकेल मन (See Tweet)\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nShahid Afridi Praises IPL: शाहिद आफ्रिदी याच्याकडून आयपीएलचे कौतुक, म्हणाला- 'पाकिस्तानी खेळाडूंना खेळायला न मिळणे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य'\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nअभिनेत्री Rakul Preet Singh ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; NCB अहवाल सादर करेपर्यंत, माध्यमांना आपल्या बातम्या प्रसारित न करण्याच्या सूचना देण्याची केली विनंती\nCriminal Case Against Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत विरोधात कर्नाटकमध्ये फौजदारी खटला दाखल; शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरो��\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Daughters Day 2020 Wishes in Marathi: राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन लाडक्या मुलीसोबत साजरा करा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nरायगड: सोन्याची वाडी येथे पुरात अडकलेल्या 75 पैकी 23 नागरिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलिसांच्या सहाय्याने सुखरुप बाहेर\nराज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नद्यांच्या पातळीत वाढ होऊन काही ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. याच दरम्यान आता रायगड मधील सोन्याची वाडी गावात पुरात अकडलेल्या 75 पैकी 23 नागरिकांना सुखरुप बाहेर कढण्यात आले आहे. ही कामगिरी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांच्या सहाय्याने पार पडली आहे. तसे��� अद्याप उर्वरित नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती रायगड पोलीस पीआरओ यांनी दिली आहे.\nपुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचसोबत मुंबई- गोवा माणगाव येथील कळमजे ब्रीजच्या कमानीच्या वरती पाणी आल्याने तो बंद करण्यात आल्याची माहिती सुद्धा रायगड पोलिसांनी दिली आहे.(Mumbai Goa Highway Traffic Updates: कोकणातील मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; वाहतूककोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल)\nदरम्यान, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र येथे आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कच्छ येथे 5 आणि 6 ऑगस्टला ही अतिवृष्टीची शक्यता IMD यांनी व्यक्त केली आहे. त्याचसोबत मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रालगत घाट परिसरात ही उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. परंतु त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो असे ही आयएमडी यांनी म्हटले आहे.\nMaharashtra Monsoon Monsoon 2020 Monsoon updates आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र मान्सून अपडेट्स मान्सून 2020 रायगड रायगड पुर सोन्याची वाडी\nअयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्यात राम लीलाची परवानगी नाकारली; 26 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Monsoon Forecast: मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; मुंबई ढगाळ वातावरण\nपुण्यात आज 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर 3,628 नवे कोरोना रुग्ण ; 25 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMonsoon Updates 2020: 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता- IMD\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेमार्गावर आजपासून 68 गाड्या वाढवल्या; 24 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMumbai Thane Rain Update: मुंंबई, ठाणे, नवी मुंंबई मध्ये आज पावसाची विश्रांंती, संध्याकाळी बरसतील हलक्या सरी- IMD\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे सह कोकणात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nहिमाचल प्रदेश मध्ये 12 नवे कोरोना बाधित रुग्ण; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nहिमाचल प्रदेश मध्ये 12 नवे कोरोना बाधित रुग्ण; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/05/blog-post_18.html", "date_download": "2020-09-27T07:34:50Z", "digest": "sha1:VPYLI52XPTKNPLYASSWNQK335ORE5YTT", "length": 11873, "nlines": 161, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला-३५ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nदि. १८ मे २०२० वार- सोमवार\nशाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३५)\nघरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.\nआपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक लिंक देत आहोत. या लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे कोरोना योद्धा पुस्तक\nत्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व 5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.\nसध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.\nमिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका\nखालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.\nआजच्या पुस्तकाचे नाव : लोकरीचा गुंडा\nपॉवर पॉईंट ऍप्लिकेशनची वैशिष्ट्ये\nथाट - थाटाची व्याख्या आणि नियम\nविषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १\nपाठ - प्रकाशाचे अपवर्तन\nघटक - प्रकाशाचे अपस्करण\nइयत्ता - ५ वी\nघटक - शेकडेवारी भाग २\nइयत्ता - ८ वी\nघटक - 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज करणे\nराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे\nअभ्यासमाला १ ते ३५ भागाचा अभ्यास करण्यासाठी पुढील लिंक वापरा.\nजालना जिल्ह्यातील या १८ शाळेतील मुख्याध्यापक/शिक्षक/विद्यार्थी/पालक हे अभ्यासमालेचा कसा प्रभावी करत आहेत,पहा त्यांच्या यशोगाथा पुढील लिंकवर.\nतुमच्या वर्गाची/शाळेची अभ्यासमाला वापराबाबतची यशोगाथा विद्यार्थी सहभागाच्या चार फोटोसह पुढील मेलवर पाठवा. DIET जालना च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.\nशिक्षक/विद्यार्थी/पालक ग्रुपमध्ये ही अभ्यासमाला पाठवा.\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/health-tips-marathi-health-benefits-eating-corn-rainy-season-a648/", "date_download": "2020-09-27T06:46:45Z", "digest": "sha1:UVPZC2TCCAWXFJXRY7XTHTO7BGGWFFLV", "length": 32412, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Health Tips In marathi : Health benefits of eating corn in rainy season | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २५ सप्टेंबर २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी एप्रिल २०२३ ची मुदत\n IAS अधिकाऱ्याकडून लोकल गर्दीचा व्हिडिओ शेअर\n'सुशांत सिंगची आत्महत्या की हत्या, अद्याप अस्पष्ट ',एम्सच्या डॉक्टरांनी दिले स्पष्टीकरण\nएमएमआरडीएची ५४ कोटींची ‘सल्ला’ मसलात\n 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या\nNCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय\nते शब्द जिव्हारी लागले अन् बालसुब्रमण्यम झाड��खाली बसून ढसाढसा रडले...\nमी ड्रग्ज टेस्ट केली, तुम्हीही करा... ‘हॉण्टेड 3 डी’ची अभिनेत्री टिया बाजपेयीने शेअर केला रिपोर्ट\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका\nअस्थमा रूग्णांना कोरोना झाल्यास 'ही' घ्या काळजी | Asthma and COVID-19 | Lokmat Oxygen\n पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा\nयवतमाळ : बोगस बियाणे आणि बनावट रासायनिक खते विकणाºया यवतमाळातील तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द\nयवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 76 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.\nएपीएमसीचे कायदे बदलायला हवेत, असं मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना म्हटलं होतं- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nअमरावती : शहानूर धरणात बुडून दोघांचा मृत्यू, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील घटना\nअकोला : दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह, १९१ कोरोनामुक्त\nकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ८०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nकृषी विधेयकांना काँग्रेसचा असलेला विरोध म्हणजे केवळ दुटप्पीपणा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nचिनी कंपनी भारतात 1 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या तयारीत; मोदी सरकार देणार का मंजुरी\nकंगना राणौत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला दिलासा कायम; पालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत मुदत\nIPL 2020 : विराट कोहलीनं सामना ��र गमावलाच शिवाय 12 लाखांचा दंडही भरावा लागला, जाणून घ्या कारण\nउंच आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ; धमक्यांचे फोन आल्यानं वाय प्लस दर्जाची सुरक्षा\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nभाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल\nयवतमाळ : बोगस बियाणे आणि बनावट रासायनिक खते विकणाºया यवतमाळातील तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द\nयवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 76 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.\nएपीएमसीचे कायदे बदलायला हवेत, असं मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना म्हटलं होतं- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nअमरावती : शहानूर धरणात बुडून दोघांचा मृत्यू, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील घटना\nअकोला : दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह, १९१ कोरोनामुक्त\nकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ८०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nकृषी विधेयकांना काँग्रेसचा असलेला विरोध म्हणजे केवळ दुटप्पीपणा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nचिनी कंपनी भारतात 1 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या तयारीत; मोदी सरकार देणार का मंजुरी\nकंगना राणौत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला दिलासा कायम; पालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत मुदत\nIPL 2020 : विराट कोहलीनं सामना तर गमावलाच शिवाय 12 लाखांचा दंडही भरावा लागला, जाणून घ्या कारण\nउंच आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ; धमक्यांचे फोन आल्यानं वाय प्लस दर्जाची सुरक्षा\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nभाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल\nAll post in लाइव न्यूज़\nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nरोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मक्याचे सेवन करू शकता. मक्याच्या सेवाने शरीराला पुरेश्या प्रमाणत व्हिटामीन्स मिळतात.\nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nपावसाळा सुरू झाला बाजारात मके दिसायला सुरूवात होते. कधीतरी आवड म्हणून मका खाल्ला जातो. काहीजणांना भाजून लिंबू पिळून तर काही जणांना मक्याचे दाणे उकळून खायला फार आवडतं. आरोग्याच्या दृष्टीने मक्याचे अनेक फायदे आहेत. मक्याची भाजी, मक्याचे पॅटिस, भजी किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही मक्याच्या उकळलेल्या दाण्यांचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला मक्याच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. इतकंच नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मक्याचे सेवन करू शकता. मक्याच्या सेवाने शरीराला पुरेश्या प्रमाणत व्हिटामीन्स मिळतात.\nमका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात. मक्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.\nमक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि उत्साह टिकून राहतो.\nरक्ताची कमतरता दूर होते\nमक्याचे कणीस खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन तसेच रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय मक्याचे कणीस खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते.\nमका खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते. मक्यामधील आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरसचे प्रमाण असते. त्यामुळे वाढत्या वयात उद्भवत असलेल्या हाडांच्या आजारांपासून आराम मिळतो.\n कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा\n कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा\nCoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusHealth TipsHealthकोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्य\nनगर जिल्ह्यात २४ तासात ५५९ कोरोनाच्या रुग्णांची नोंद; ३६८ रुग्णांना डिस्चार्ज\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nCoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; ३३ रुग्ण वाढले; ४१ जण बरे झाले\nआता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण करणार सोनू सूद, APEC सोबत केला करार\nलय भारी; कोरोनाची लस मिळणार अवघ्या २२५ रुपयांत सिरम'इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत\nचक्का जामच; ४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ‘मीटर डाऊन’\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका\nCoronaVirus News : रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध\nरक्तप्रवाह सुरळीत राहण्यासह पोटाच्या विकारांवर फायदेशीर ठरतं मनुके खाणं, वाचा इतर फायदे\nआता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nअस्थमा रूग्णांना कोरोना झाल्यास 'ही' घ्या काळजी | Asthma and COVID-19 | Lokmat Oxygen\nअजित पवारांनी पहाटे पावणेसहाला केली पुणे मेट्रोची पाहणी | Ajit Pawar | Pune Metro | Pune News\nएकदा कोरोना झाला, पुन्हा होऊ शकतो \nक्वारंटाईन सेंटरमध्ये अजून किती महिलांवर अत्याचार होणार \n कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्��र कमाई\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nदसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू\nमौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nNCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....\nमी ड्रग्ज टेस्ट केली, तुम्हीही करा... ‘हॉण्टेड 3 डी’ची अभिनेत्री टिया बाजपेयीने शेअर केला रिपोर्ट\n पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी एप्रिल २०२३ ची मुदत\nCSK vs DC Live Score: MS Dhoni आज कितव्या क्रमांकावर येणार DC चा विजयरथ कसा रोखणार\nएस.पी. बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ, म्हणाले होते - २ दिवसात परत येईल....\nमराठा आरक्षणासाठी मनोऱ्यावर चढून आंदोलन\nबारागाव पिंप्री महाविद्यालयात माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र मावर मार्गदर्शन\nचिनी कंपनी भारतात 1 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या तयारीत; मोदी सरकार देणार का मंजुरी\nउपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा; राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी नाही\n'सुशांत सिंगची आत्महत्या की हत्या, अद्याप अस्पष्ट ',एम्सच्या डॉक्टरांनी दिले स्पष्टीकरण\n IAS अधिकाऱ्याकडून लोकल गर्दीचा व्हिडिओ शेअर\nशेतकरी विधेयकांवरुन 'बादल' गरजले, आमच्या एका अणुबॉम्बने मोदी हादरले\nरुग्णवाहिका अन् दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-on-railway-and-flight-travel", "date_download": "2020-09-27T06:36:57Z", "digest": "sha1:UYXDMDKMH2HQMCQYPMJZJYHRATL4DT44", "length": 8446, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Special Report | रेल्वेनंतर 25 मे पासून विमान वाहतूकही सुरु होणार", "raw_content": "\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nSpecial Report | रेल्वेनंतर 25 मे पासून विमान वाहतूकही सुरु होणार\nSpecial Report | रेल्वेनंतर 25 मे पासून विमान वाहतूकही सुरु होणार\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T08:39:39Z", "digest": "sha1:NAYSQ4ZI3EKIO6NT47CZAVWDMOWIXZXD", "length": 3480, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जैववैद्यकीय अभियांत्रिकी - विकिपीडिया", "raw_content": "\n\"जैववैद्यकीय अभियांत्रिकी\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ��९ जानेवारी २०१८ रोजी १७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/decission-of-reduction-of-import-duty-on-gold-will-be-taken-after-march-p-chidambaram-355818/", "date_download": "2020-09-27T07:13:52Z", "digest": "sha1:D2OCNKHXW6EVRVWQHLZE6VTQ4M67WIYD", "length": 15505, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आता बे‘बनाव’सोने आयात शुल्कावरून | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआता बे‘बनाव’सोने आयात शुल्कावरून\nआता बे‘बनाव’सोने आयात शुल्कावरून\nसरकारच्या तिजोरीवर भार ठरलेल्या सोने-हव्यासाला पायबंद म्हणून गेल्या वर्षभरात आयात शुल्कात केलेली वाढ माघारी घेण्यावरून आघाडी\nसरकारच्या तिजोरीवर भार ठरलेल्या सोने-हव्यासाला पायबंद म्हणून गेल्या वर्षभरात आयात शुल्कात केलेली वाढ माघारी घेण्यावरून आघाडी सरकारमध्येच बेबनाव असल्याचे चित्र गुरुवारी पुन्हा समोर आले. राजधानीत व्यापाऱ्यांची बाजू घेत शुल्क कपात आवश्यक असल्याचे मत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत मग्न केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मात्र याबाबतचा निर्णय मार्चनंतरच घेतला जाईल, असा पवित्रा घेतला.\nमौल्यवान धातूच्या वाढती मागणी आणि आयातीमुळे चिंताजनक बनलेल्या चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण म्हणून सोन्यावरील आयात शुल्क १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासह, आयातदारांवर ८० टक्के निर्यातीचे बंधन घालण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. तथापि सोन्यावरील दुहेरी आकडय़ातील आयात शुल्क मागे घेण्याच्या सोनियांच्या मागणीला केंद्रीय व्यापार व वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनीही सहमती दर्शवीत पी. चिदम्बरम यांना एक प्रकारे विरोधच प्रदर्शित केला आहे.\nसोन्यावरील सीमाशुल्क पूर्वीप्र��ाणे दोन टक्के करावे व ८० टक्के निर्यातीची अट काढून टाकावी, अशी मागणी सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अखिल भारतीय रत्न व दागिने व्यापार मंचा’ने सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रातील मागणीबाबत योग्य कृती होणे आवश्यक आहे, असा शेरा लिहून गांधी यांनी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांना सूचित केले. एक प्रकारे सोने आयातशुल्क कपातीला चिदम्बरम वगळता हा सरकारचा हिरवा कंदीलच मानला गेला आहे.\nयाबाबतचा निर्णय चालू खात्यातील तूट पाहूनच घेतला जाईल, असे जागतिक आर्थिक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी चिदम्बरम यांनी दावोस येथे स्पष्ट करत मार्चपर्यंत तरी कपात होणार नाही, असे लगोलग संकेत दिले. एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे यंदा अर्थसंकल्प सादर केला जाणार नसून केवळ अंतरिम अर्थसंकल्पच संसदेत येईल. याचा अर्थ चालू आर्थिक वर्षांतील चालू खात्यावरील तुटीचे आकडे त्यानंतर म्हणजे उशिराच जाहीर होतील.\nदरम्यान, दावोस येथेच असलेल्या शर्मा यांनी सोने आयात शुल्क मागे अथवा कमी करण्याबाबत कोणतेही वक्तव्य न करता सोने निर्यातीबाबत रिझव्र्ह बँकेने टाकलेली ८०:२० टक्के मर्यादा सध्या योग्य रीतीने कार्यरत असल्याचे सांगितले.\nसोने आयात शुल्क वाढविल्यापासून देशात मौल्यवान धातूची तस्करी वाढल्याचा दावा व्यापार संघटनेने केला आहे. सरकारचे धोरण खुल्या तस्करीला पोषक व उद्योगाला भ्रष्टाचाराचे कुरण देणारे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.\nगेल्या आर्थिक वर्षांत विक्रमी ८८.२ अब्ज डॉलरवर पोहोचलेली चालू खात्यावरील तूट एप्रिल ते सप्टेंबर २०१३ मध्ये २९.९ अब्ज डॉलपर्यंत खाली आली आहे. नोव्हेंबरमधील सोने आयातही १९.३ टन अशी किमान राहिली आहे.\n* दागिने समभाग उंचावले\nसोने आयात शुल्क कमी होण्याच्या आश्वासक चित्रानंतर भांडवली बाजारात दागिने क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्य चांगलेच वधारले. व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर शुल्क दोन टक्क्यांवर येण्याच्या शक्यतेने दागिने निर्मात्या कंपन्यांचे समभाग व्यवहारात नऊ टक्क्यांपर्यंत उंचावले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘नोटाबंदी���ी किंमत म्हणून रिझर्व्ह बँकेने सरकारला आणखी ५० हजार कोटी द्यावेत’\n‘ती’ चूक उघडकीला येण्यापूर्वीच पानगढियांना शहाणपण सूचले-चिदंबरम\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली का\nपेट्रोल २५ रूपयांनी स्वस्त होऊ शकते, पी. चिदंबरम यांचा दावा\nमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमला जामीन मंजूर\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 २१,४०९ ‘सेन्सेक्स’चा नवा उच्चांक\n2 यापुढे भर ग्राहकोपयोगी उत्पादनांवर\n3 डेटा ते सोशल मीडिया‘नासकॉम’च्या वार्षिक अधिवेशनाच्या केंद्रस्थानी\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-playing-dangerous-games-with-democracy-says-pm-modi-1808859/", "date_download": "2020-09-27T08:09:18Z", "digest": "sha1:QGLHNNZPOPHGD7CIHWFWEZTAMCGC2DQ6", "length": 11986, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress Playing “Dangerous Games” With Democracy, Says PM Modi | काँग्रेसने लष्कर, कॅग आणि सुप्रीम कोर्टचा अपमान केला – मोदी | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nकाँग्रेसने लष्कर, कॅग आणि सुप्रीम कोर्टचा अपमान केला – मोदी\nकाँग्रेसने लष्कर, कॅग आणि सुप्रीम कोर्टचा अपमान केला – मोदी\nलोकशाही अधिक बळकट करूनच काँग्रेसला जशास तसं उत्तर दिलं जाऊ शकतं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवार ‘नमो’ अॅपच्या साह्याने तामिळनाडू आणि पाँडिचेरीम��ील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेसने कॅग आणि सुप्रीम कोर्टलाही सोडले नाही. काँग्रेसने लष्कर, कॅग आणि सुप्रीम कोर्टचा अपमान केला आहे. जे लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण त्यांना कोर्टाचा निर्णय अमान्य होता. असे म्हणत राफेल कराराचे नाव न घेता काँग्रेसच्या विरोधाला मोदी यांनी उत्तर दिले. तसेच काँग्रेसने सरन्यायाधीशांविरोधात (चीफ जस्टिस ऑफ इंडिया) महाभियोग आणण्याचा प्रयत्न केला.\nपुढे बोलताना मोदी म्हणाले की, निवडणुकीत पराभव झाला की काँग्रेस आपल्या पराभवाचे खापर EVM वर फोडते, मात्र जिंकल्यानंतर आलेला निर्णय मान्य करते. काँग्रेसचा डीएनएमध्ये आणखी तसाच आहे. निवडणुकीआधी ‘ईव्हीएम’विरोधात शंख करायचा. निवडणुकीनंतर निकाल आपल्या बाजूने लागले तर काहीच बोलायचं नाही आणि निकाल विरोधात गेले तर मात्र ईव्हीएम सदोष आहे, असा कांगावा करायचा, असे काँग्रेसचे सोयीचे धोरण आहे. काँग्रेस लोकांमध्ये फक्त EVM बाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर EVMचे रडगाणे गातात आणि जिंकल्यानंतर मात्र ईव्हीएम सदोष आहे.\nकाँग्रेसकडून जे धोकादायक खेळ खेळले जात आहेत, त्याबाबत जनजागृती करत राहण्याची गरज आहे. लोकशाही अधिक बळकट करूनच काँग्रेसला जशास तसं उत्तर दिलं जाऊ शकतं, असेही मोदी म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 छत्तीसगड, मध्य प्रदेशनंतर राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी\n2 मोदी सरकार म्हणतेय, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नाही\n3 गुजरात-आसामच्या मुख्यमंत्र्याना जागं केलं, पंतप्रधान अजून झोपलेत: राहुल गांधी\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/ballot-papers-are-history-evms-can-not-be-tampered-chief-election-commissioner-zws-70-1974471/", "date_download": "2020-09-27T07:47:25Z", "digest": "sha1:2LCVAMMA7QKMBN4YR3JGPI2YM3PQIWTY", "length": 15453, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ballot papers are history EVMs can not be tampered Chief Election Commissioner zws 70 | मतपत्रिका इतिहासजमा, निवडणुका मतदानयंत्रांवरच | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमतपत्रिका इतिहासजमा, निवडणुका मतदानयंत्रांवरच\nमतपत्रिका इतिहासजमा, निवडणुका मतदानयंत्रांवरच\nदिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या जातील\nमुख्य निवडणूक आयुक्तांची ठाम भूमिका; निवडणूक तारखा दिल्लीत जाहीर करणार\nमुंबई : मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत, आगामी विधानसभा निवडणुका मतदानयंत्रांवरच (ईव्हीएमवर) घेतल्या जातील, अशी ठाम भूमिका मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मांडली. कोणत्याही परिस्थितीत मतदानयंत्रांमध्ये फेरफार करत येत नाही, असा दावा करीत, मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची विरोधी पक्षांची मागणी त्यांनी सपशेल फेटाळून लावली.\nदिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या जातील, असे सांगून त्यांनी निवडणुका कधी जाहीर होणार, याबाबतची उत्सुकता कायम ठेवली. दिवाळीचा सण, शाळांच्या सुट्टय़ा, परीक्षा तसेच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोलीस दल स्थलांतरित करणे, या सर्व गोष्टीचा विचार करून निवडणुकीच्या तारखा जाह��र केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.\nमुख्य निवडणूक आयुक्त अरोरा, तसेच आयुक्त अशोक लवासा, सुशीलचंद्र यांच्याबरोबरच निवडणूक आयोगाचे इतर वरिष्ठ अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस मुंबईत तळ ठोकून आहेत. सह्य़ाद्री अतिथिगृहावर बुधवारी सकाळपासून विविध राजकीय पक्ष, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्याचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि शेवटी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याबरोबर बैठका झाल्याचे अरोरा यांनी सांगितले. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या संदर्भात केलेल्या मागण्या, निवडणूक यंत्रणेची तयारी याबाबतची माहिती देण्यात आली. या वेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसांगली, कोल्हापूर, सातारा व अन्य काही जिल्ह्य़ांमध्ये पुरामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. राज्य यंत्रणेमार्फत पूरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू आहे, आचारसंहितेची त्याला बाधा येणार नाही. मात्र खास अशी काही मदत करायची असेल, तर त्याची किती गरज आहे, ते तपासून त्याबाबत विचार केला जाईल, असे अरोरा यांनी सांगितले.\nबोगस मतदारांबाबत चौकशी : राजकीय पक्षांनी काही सूचना केल्या. दिवाळीनंतर मतदानाची मागणी काही पक्षांनी केली.ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत, अशी मागणी केली. त्याची आयोगाने दखल घेतली असून, ५,३०० मतदान केंद्रे तळमजल्यावर हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नोंद असल्याची तक्रार केली. मतदार नोंदणी ही कायम चालणारी प्रक्रिया आहे, बोगस मतदारांबाबतच्या तक्रारीची चौकशी केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.\nखर्चाची मर्यादा २८ लाख रुपयेच : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी केली होती. मात्र कोणत्याही पक्षाचे नाव न घेता, त्यांनी ती मागणी फेटाळून लावली. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराकरिता २८ लाख रुपये ही खर्चाची मर्यादा आहे, ती कायम राहील, त्यात बदल केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. क��ँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी केली. त्याचा संदर्भ देत मतपत्रिका हा आता इतिहास झाला, निवडणुका मतदानयंत्रांवरच होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 सरकारी कागदपत्रांतून दलित शब्द हद्दपार\n2 मेट्रो-३ कारशेड कांजूरमार्ग येथे का नाही\n3 वीर सावरकर यांच्याबाबत केलेलं ट्विट राहुल गांधींना अडचणीत आणणार\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-marg-yashacha-12-1243615/", "date_download": "2020-09-27T07:17:49Z", "digest": "sha1:NKAGI7Y3NCL53HYAUCK33RJABYCPPUU4", "length": 26457, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उत्तम करिअरसाठी ‘मार्ग यशाचा’ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nउत्तम करिअरसाठी ‘मार्ग यशाचा’\nउत्तम करिअरसाठी ‘मार्ग यशाचा’\nवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावी लागणार ही आता काळ्या दगडावरची रेघ झाली आहे.\nमुंबई आणि ठाण्यातील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता महामुंबईतील विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविण्यासाठी लोकसत्तातर्फे येत्या ३ आणि ४ जून रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचबरोबर कार्यक्रमात पुढील वर्षी वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करणार करणार आहेत.\nवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावी लागणार ही आता काळ्या दगडावरची रेघ झाली आहे. त्यामुळे या परीक्षेवरून सुरू झालेला सामायिक गोंधळ संपला असली तरी या परीक्षेच्या नेमक्या स्वरूपाची माहिती अद्याप विद्यार्थ्यांना अवगत झालेली नाही. त्यामुळे या ‘नीट’ परीक्षेत नेमके काय दडले आहे याची गुपिते ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच उलगडली जाणार आहेत. या ‘नीट’ सामायिक परीक्षेच्या इत्थंभूत माहितीसह ताणमुक्त व्यक्तिमत्त्व विकासापासून ते विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींपर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठीचा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसमोर खुला होणार आहे. याचबरोबर दहावी आणि बारावीनंतर विविध करिअरच्या पर्यायांची माहितीही या कार्यक्रमांतून विविध वक्ते करून देणार आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे प्रशासकीय सेवेतील संधी त्यांच्या अनुभवातून उलगडणार असून तणावमुक्त व्यक्तिमत्त्व घडविताना नेमकी काय काळजी घ्यायची याबाबत डॉ. आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे.\n‘अॅमिटी युनिव्र्हसिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून ‘दिलकॅप महाविद्यालय’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. याचबरोबर या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रविवार, २९ मेपासून विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी आणि विद्यालंकार क्लासेस, शिव पार्वती शॉपिंग कॉम्प्लेक्स, नेरुळ रेल्वे स्थानकाच्या समोर, सेक्टर २१, नेरुळ (पूर्व) या ठिकाणी सकाळी १० ते संध्याकाळी ६ यावेळात उपलब्ध होतील. याचबरोबर प्रवेशिका https://in.bookmyshow.com/mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहिती संपर्क – ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९.\nइतर विषय आणि मार्गदर्शक\n१ कला क्षेत्रातील वळणवाटा – दीपाली दिवेकर, करिअर समुपदेश, आयव्हीजीएस\n२ वाणिज्यमधील करिअर व्यवहार – अमिर अन्सारी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस\n३ ललित कलांतील ‘संधी’राग’ – जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस\n४ विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक\nविद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविण्यासाठी\nदै. ‘लोकसत्ता’ने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईप्रमाणेच ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दहावी, बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे, क्षेत्र निवडल्यानंतर त्याचा अभ्यास कसा करावा, त्या क्षेत्रातील संधी आदींबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञ समुपदेशकांनी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्यातील काही समुपदेशकांच्या प्रतिक्रिया..\nकला क्षेत्रात उत्तम संधी\nभाषा हे भांडवल विद्यार्थ्यांकडे असेल तर कला क्षेत्रात उत्तमातल्या उत्तम संधी आहेत. भाषा हे समाधान व पैसा मिळवून देणारे माध्यम असून कला शाखेत भारतीय व परदेशी भाषेचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भाषेचे उत्तम ज्ञान व त्यावर पकड असणे, शब्दांशी खेळायला आवडणे आणि माणसांशी बोलायला आवडणे असे गुण अंगी असतील तर कला शाखेचा पर्याय निवडा. शब्दांच्या जोरावर आपण प्रगती करुन चांगले करिअर घडवू शकतो. यासाठी आपले व्यक्तीमत्त्व आधी ओळखा आणि या शाखेचा विचार करा. मित्रांचा प्रभाव या वयात मुलांवर असतो, परंतू तुम्हाला काय करायचे आहे हेच पक्के ठरवून त्याची निवड करा. कला शाखेतील विविध अभ्यासक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी एक नवा पर्याय म्हणून एकदा तरी छोटा किंवा मोठा व्यवसाय केला पाहिजे. त्यामुळे क्षमतेची जाणीव व ओळख होते.\nकष्टाची तयारी असेल तर वाणिज्य निवडा\nमेहनत व कष्ट करण्याची तयारी असेल तर वाणिज्य क्षेत्र बिनध���स्त निवडा. आकडेमोड, अंकासोबत खेळणे, अर्थविवेचन हे गुण तुमच्यात असतील तर त्याचा वापर या क्षेत्रात काम करण्यासाठी होतो. येथे जनरल कॉमर्स व बायोफोकल कॉमर्स अशा विषयात विविध संधी आहेत. उद्योग क्षेत्रात उत्तम करिअर करायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. तेथे तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन माहिती सविस्तर दिली जाते. या माहितीचा उद्योग सुरू करण्यासाठी फायदा करून घेता येईल. याशिवाय शासनाचे एक दोन वर्षांचे काही अभ्यासक्रम उपलब्ध असून तुम्हाला त्वरीत शिक्षण पूर्ण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.\nकलेशी मैत्री जगणे शिकवते\nपोटापाण्याचा उद्योग तुम्हाला फक्त जगवेल, परंतु कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाते. उद्योग व्यवसायाला कलेशी उत्तम साथ मिळाली आणि दिनरात्र कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तर यश तुमचा पाठलाग सोडणार नाही. ललित कला क्षेत्रात येण्यासाठी काही प्रवेश परिक्षा असून त्या दिल्यावर तुम्हाला महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. सध्या असलेली प्रचंड स्पर्धा, अपुरे मार्गदर्शन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मंद आर्थिक विकास, समाजाच्या वाढत्या अपेक्षा, उद्योगातील चढउतार, अनियमीतता ही या क्षेत्रापुढील आव्हाने असून त्यांना तोंड देण्याची क्षमता ठेवा. ललित कला क्षेत्रात येण्याआधी दहावीपूर्वी प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा सराव केला तर त्याचा फायदा होतो. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढा पैसा या क्षेत्रात आहे.\nक्षेत्रातील संधी पाहून विद्यार्थी आपले करिअर निश्चित करतात. मात्र कशाला वाव आहे हे पहाण्यापेक्षा आपल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे हे विद्यार्थ्यांनी पहावे. विज्ञान क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असल्या तरी त्याला प्रयत्नांची आणि मेहनतीची जोड हवी, त्याशिवाय यश संपादन करता येत नाही. अभियांत्रिकीमध्ये भरपूर अभ्यासक्रम असून त्यांची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावी. करिअर निवडीची, अभ्यासक्रम जाणून घेण्याची किंवा कशाचीही माहिती हवी असली की मुले पहिले वेबसाईट शोधतात. परंतू वेबसाईट हे माहिती मिळविण्याचे ठिकाण नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन चार लोकांशी बोलून माहिती काढा. अभियांत्रिकी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिग्री करु कि डिप्लोमा हा प्रश्न असतो त्याचे फायदे तोटे जाणून घेऊन तुम्हाला त्यातही पुढे काय करायचे आहे हे पहा आणि निर्णय घ्या. आपला निर्णय हा आपल्यालाच घ्यायचा असून प्रवेश परिक्षा दिल्याशिवाय पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे स्वतचा अभ्यास आणि पॅ्रक्टीस करण्याची तयारी ठेवून पूर्ण विचार करुनच विज्ञान क्षेत्र निवडा. यासोबतच विज्ञान क्षेत्रातील विविध संधींची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना वेलणकर यांनी दिली.\n‘नीट’च्या दृष्टीकोनातून अकरावीचा अभ्यास करा\nनीट परीक्षेच्या अभ्यासक्रमात अकरावीच्या अभ्यासक्रमाचा काही भाग आहे. प्रश्नपत्रिकेत एक तृतीयांश महत्त्व या अभ्यासक्रमाला आहे. विद्यार्थ्यांनी अकरावीचा अभ्यास नीट परीक्षेच्या दृष्टिकोनातून केला तर निश्चितच फायदा होईल. सीईटी परीक्षेत एका प्रश्नासाठी ५४ सेकंद मिळतात. मात्र नीट परीक्षेत एक प्रश्न सोडवण्यासाठी एक मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. याचा उपयोग विदयार्थ्यांना होईल. केवळ नीट परीक्षेत निगेटीव्ह गुणांकाचा धोका आहे. विद्यार्थ्यांना उत्तर अचूक असल्याची खात्री असेल तरच प्रश्न सोडवावेत. अन्यथा नकारात्मक गुणांकामुळे गुण कमी होण्याची भीती असते. सीईटी आणि नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमात फारसा बदल नाही. पुढील वर्षांपासून नीट परीक्षा निश्चित होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘नीट’चा संभ्रम मिटवण्याचा ‘मार्ग’\n‘नीट’चा संभ्रम मिटवण्याचा ‘मार्ग’\nस्वतला ओळखून आनंददायी करिअर निवडा\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 फॅशनबाजार : मनगटावरची सुबक, देखणी टिकटिक..\n2 खाऊखुशाल : बर्फाच्या गोळ्याचा बादशाही थाट\n3 मंगळ आणि शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pro-kabaddi-league-news/bengaluru-bulls-in-the-next-round-1808342/", "date_download": "2020-09-27T06:44:09Z", "digest": "sha1:IPEUCJFH4WRU3MRH4X2GPT7BR52UIALQ", "length": 9548, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bengaluru Bulls in the next round |Pro Kabaddi Season 6 : बेंगळूरु बुल्स बाद फेरीत | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nPro Kabaddi Season 6 : बेंगळूरु बुल्स बाद फेरीत\nPro Kabaddi Season 6 : बेंगळूरु बुल्स बाद फेरीत\nप्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत बेंगळूरु बुल्सने बाद फेरी गाठली.\nप्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत बेंगळूरु बुल्सने बाद फेरी गाठली, तर जयपूर पिंक पँथर्सनेदेखील महत्त्वपूर्ण विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीतील आव्हान टिकवून ठेवले. पहिल्या सामन्यात बेंगळूरुने तेलुगू टायटन्सला ४४-२८ अशी आरामत धूळ चारून ‘ब’ गटातून आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. १९ सामन्यांतील १२ विजय मिळवणाऱ्या बेंगळूरुसाठी पवन शेरावतने सर्वाधिक १३ चढायांचे गुण मिळवले. रोहित कुमारनेदेखील सात गुण मिळवले. दुसऱ्या सामन्यात जयपूरने दीपक हुडाच्या चढायांच्या १२ गुणांच्या बळावर हरयाणा स्टीलर्सवर ३९-३० अशी सरशी साधली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईचा प्रो-कबड्डीत डंका, चढाईत सर्वात जलद २०० गुण मिळवणारा खेळाडू\n2 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या खेळाडूंचा दबदबा, सिद्धार्थ देसाई-फजल अत्राचली गुणांमध्ये अव्वल\n3 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा अष्टपैलू खेळ, दबंग दिल्लीचा धुव्वा\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Selection-of-Phaltan-Engineering-College-students-for-internship-in-various-companies.html", "date_download": "2020-09-27T06:00:43Z", "digest": "sha1:OQFIJ5YG2SLJ7HWEULIRP5F4Y2MGEP7C", "length": 12352, "nlines": 72, "source_domain": "www.sthairya.com", "title": "फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड", "raw_content": "\nफलटण अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड\nस्थैर्य, फलटण : फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य विकास करण्यासाठी कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी महाविद्यालयाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी दिली.\n'केंद्रीय जल व उर्जा संशोधन केंद्र,पुणे' या संस्थेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागांमधील ३२ विद्यार्थ्यांची, तर कम्प्युटर इंजिनीअरिंग विभागातील ३३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या संस्थेचे डॉ. एम.सेल्वा बालन यांच्या मार्गदर्शनाखाली, या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. पुरामुळे होणारी जिवीत व वित्त हाणी बाबतीत वेळीच उपाययोजना करुन, प्रगत तंत्रज्ञान वापरून कमी करू शकतो. पुरासह पाण्याच्या प्रवाहाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अभ���यास करण्यासाठी ही भारत सरकार द्वारा संचलित संस्था काम करते.\n'फोर्ब्ज मार्शल' कंपनीमध्ये 'मेकॅनिकल' व 'इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन' विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. स्टिम इंजिनिअरिंग व इंस्ट्रुमेंटेशन व ऑटोमेशन इंजिनिअरिंग मध्ये काम करणाऱ्या या कंपनीने सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले आहे.\nआँनलाईन प्रशिक्षण व सर्टीफिकेशन करणारी 'सिंपली लर्न' या संस्थेमध्ये तृतीय वर्ष डिग्री इंजिनिअरिंग मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 'कमिन्स' कंपनी च्या माध्यमातून हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये 'इंडस्ट्री रेडीनेस' वाढण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.\n'स्पोकन ट्युटोरिअल,' 'आय.आय.टी बाम्बे' यांच्या माध्यमातून विविध साफ्टवेअर कोर्सेस, द्वितीय वर्ष डिग्री इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.\n'इलेक्ट्रॉनिक्स सहकारी सोसायटी, पुणे' चेअरमन तथा 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे' चे विश्वस्त 'श्री. अशोक सराफ' यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये हॉस्पिटल बांधकाम करण्यास लागणारे नियोजन, डिझाईन, उपकरणे याबाबत ची इंटर्नशिप मिळाली आहे. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना कन्सलटंट म्हणुन काम करनारे 'श्री. अशोक सराफ' यांच्या ज्ञानकौशल्यांचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.\nअभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्य विकसित करुन कंपन्या मध्ये काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व कंपनी व महाविद्यालयीन अभ्यासक्रम यातील समतोल राखण्यासाठी अशा प्रकारच्या इंटर्नशिप अत्यंत उपयोगी ठरणात, किंबहुना आज ती काळाची गरज बनली आहे. ही गोष्ट ओळखुन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांपासूनच अशा संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जेणेकरून जागतिक स्तरावरचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना या माध्यमातून अभ्यासता येईल.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ता��्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/07/blog-post_36.html", "date_download": "2020-09-27T06:55:02Z", "digest": "sha1:JUA6HCBIIMQPQ5W6CWQH5OZG4QTYKMHD", "length": 9481, "nlines": 97, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "देशात नेमबाजी खेळलेला मानसोपचार तज्ज्ञ नाही:राही सरनोबत | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nदेशात नेमबाजी खेळलेला मानसोपचार तज्ज्ञ नाही:राही सरनोबत\nपुणे(टाईम न्युजलाईन नेटवर्क):ऑलिंपिक स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला मोठ्या प्रमाणावर तणावाला सामोरे जावे लागत आहे. अशा तणावातून खेळाडूला बाहेर पडण्यासाठी प्रत्यक्ष खेळ खेळलेल्या व मानसोपचार तज्ज्ञ अशा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची आज गरज आहे. मात्र, आप���्या देशात नेमबाजी खेळलेला मानसोपचार तज्ज्ञ नाही, अशी खंत नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केली.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने राही सरनोबतशी वार्तालाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ती बोलत होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थित होते.\nयावेळी राही म्हणाली की, ऑलिंपिकमध्ये जाणे वेगळाच अनुभव असतो. सध्या मी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सराव करत आहे. यंदा या स्पर्धेत निश्चित यश मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. तसेच टोकिओ ऑलिंपिक स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यासाठी मी १५ नोव्हेंबर २०१७ पासून तयारीला सुरूवात केली आहे. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या मी जर्मनीच्या मुंखाबायर दुर्जसरेन यांच्याकडून नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असल्याचे तिने सांगितले.\nतसेच, परदेशी प्रशिक्षक घेण्याचे कारण म्हणजे यंदा मी २५ मीटर नेमबाजी प्रकारात ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. या प्रकारात सहभागी होणारी मी भारतातील पहिली महिला असून या प्रकाराची माहिती असलेला आपल्याकडे एकही प्रशिक्षक नाही. त्यामुळेच आम्हाला परदेशी प्रशिक्षकाशिवाय पर्याय नाही. मात्र, आता आम्ही त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन खेळाडूंना प्रशिक्षण देऊ शकतो किंवा आम्हालादेखील बाहेरून प्रशिक्षणासाठी बोलावतील. सध्या आपल्या देशात सोयी-सुविधा भरपूर आहेत. परंतु या सुविधा वापरणार्यांचा वानवा असल्याचे तिने सांगितले\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: ���ावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.holylandvietnamstudies.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2/", "date_download": "2020-09-27T08:26:48Z", "digest": "sha1:42LN547IJBAYIFWI7OCJUWYIANOZLKDV", "length": 28935, "nlines": 233, "source_domain": "mr.holylandvietnamstudies.com", "title": "व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - विभाग 2 - व्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमि", "raw_content": "व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी\nव्हिएतनाम अभ्यासांकरिता गोष्टींचे इंटरनेट\n“आय फ्लाई द किट्स” - नुयएन मॅन हंग, असो. पीएचडीचे प्रा.\nवेब संकरित - ऑडिओ व्हिज्युअल\nव्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nहॅनोई प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nसैगॉन प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nव्यंगचित्र - लय टोएट, झे झे\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - कलम 2\n… कलम 1 साठी सुरू ठेवा:\nआहेत 29 अक्षरे मध्ये व्हिएतनामी वर्णमाला प्रणाली ज्याचा समावेश 12 स्वर आणि 17 व्यंजन. खाली यादी पहा:\nव्हिएतनामी वर्णमाला (स्त्रोत: लाख व्हिएत कंप्यूटिंग कॉर्पोरेशन)\nव्हिएतनामी स्वर (स्त्रोत: आयआरडी न्यू टेक)\nवर नमूद केल्याप्रमाणे, आहेत 12 स्वर व्हिएतनामी वर्णमाला प्रणालीत ते समाविष्ट आहेत:\nया स्वरांचे सर्वनाम कसे वापरावे ते खालीलप्रमाणे आहेः\nव्हिएतनामी स्वर उच्चार (स्रोत: लाक व्हिएत कंप्यूटिंग कॉर्पोरेशन)\nसमोर, मध्यवर्ती आणि कमी स्वर (i, ê, e, ư, â, ơ, ă, a) अतुलनीय आहेत, तर परत स्वर (u, ô, o) गोलाकार आहेत. द स्वर â [ə] आणि ă [अ] इतर स्वरांपेक्षा खूपच लहान, कमी उच्चारली जातात. अशा प्रका���े, ơ आणि â मुळात ते वगळता एकच उच्चारले जातात ơ [əː] खूप लांब आहे â [ə] लहान आहे - समान कमी लांबीच्या स्वरांना लागू होते a [aː] आणि लहान ă [अ].\nव्यतिरिक्त एकच स्वर (किंवा मोनोफॉथोंग), व्हिएतनामी आहे डिप्थॉन्ग आणि त्रैमासिक. अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डिप्थॉन्ग मुख्य स्वर घटकासह अर्धवट लहान ऑफिग्लाइड त्यानंतर उच्च फ्रंट पोझिशनपर्यंत [ɪ], उच्च परत स्थिती [ʊ] किंवा मध्यवर्ती स्थिती [ə]. खालील सारणी पहा:\nव्हिएतनामी डिप्थॉन्ग्स, ट्रायफथॉँग्स (स्त्रोत: लाख व्हिएत कंप्यूटिंग कॉर्पोरेशन)\nमध्यभागी डिप्थॉन्ग फक्त तीन उच्च स्वरांनी बनलेली असतात (i, ư, u) मुख्य स्वर म्हणून. ते सहसा असे लिहिले जातात ia, .a, ua जेव्हा ते शब्द समाप्त करतात आणि शब्दलेखन करतात iê, ươ, uôअनुक्रमे, जेव्हा त्यांच्या मागे एक व्यंजन येते. उच्च ऑफग्लाइड्सवरही निर्बंध आहेत: फ्रंट स्फॉलनंतर उच्च फ्रंट ऑफग्लाइड येऊ शकत नाही (i, ê, e) मध्यवर्ती भाग आणि उच्च बॅक ऑफग्लाइड बॅक स्वरानंतर उद्भवू शकत नाही (u, ô, o) नाभिक\nऑर्थोग्राफी आणि उच्चारण यांच्यातील पत्रव्यवहार जटिल आहे. उदाहरणार्थ, ऑफग्लाइड [ɪ] सहसा मी म्हणून लिहिले जाते तथापि, हे देखील प्रतिनिधित्व केले जाऊ शकते y. याव्यतिरिक्त, मध्ये डिप्थॉन्ग [aɪ] आणि [aːɪ] पत्रे y आणि i मुख्य स्वरांचे उच्चारण देखील सूचित करतात: ay = ă + [ɪ], ai = a + [ɪ]. अशा प्रकारे, रे / “हात” हा आहे [टा] करताना ताई / “कान” आहे [टा]. त्याचप्रमाणे u आणि o मुख्य स्वरांचे भिन्न उच्चारण दर्शवा: au = ă + [ʊ], ao = a + [ʊ].\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना चार त्रैमासिक मध्ये फ्रंट आणि बॅक ऑफग्लाइड्स जोडून तयार केले आहेत मध्यभागी डीफथॉन्ग. त्याचप्रमाणे गुंतविलेल्या निर्बंधांबद्दल डिप्थॉन्गएक त्रैमासिक फ्रंट न्यूक्लियससह फ्रंट ऑफग्लाइड असू शकत नाही (मध्यभागी सरकल्यानंतर) आणि ए त्रैमासिक बॅक न्यूक्लियससह बॅक ऑफग्लाइड असू शकत नाही.\nसमोर आणि मागच्या बाजूने ऑफग्लाइड्स [ɪ, ʊ], बरेच ध्वन्यात्मक वर्णन व्यंजन म्हणून विश्लेषित करतात सरकते /j, w/. अशा प्रकारे, एक शब्द u “कुठे” [ɗəʊ] होईल /आम्ही/.\nहे ध्वनी सर्वनाम करणे कठीण आहे:\nव्हिएतनामी स्वर सरकले (स्त्रोत: आयआरडी न्यू टेक)\n… विभाग 3 मध्ये सुरू ठेवा…\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - परिचय - विभाग 1\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हि��तनामी व्यंजन - कलम 3\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी टोन - कलम 4\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी संवाद: ग्रीटिंग - कलम 5\nEr शीर्षलेख प्रतिमा - स्रोत: विद्यार्थी व्हिएतनाम एक्सचेंज\nBan अनुक्रमणिका, ठळक मजकूर, ब्रॅकेट मधील तिर्यक मजकूर आणि सेपिया प्रतिमे बन तू थू यांनी सेट केली आहे - Thanhdiavietnamhoc.com\n(भेट दिलेले 277 वेळा, आज 1 भेटी)\n← व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - परिचय - विभाग 1\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी व्यंजन - कलम 3 →\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nसहयोगी प्राध्यापक हंग एनजीयूएन मॅन, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहोली लँड ऑफ व्हिएतनाम स्टुडीज - होलीलँडविटाँमस्ट्युडीज.कॉम - आम्ही एन-व्हर्सीगो म्हणतो - ही वेबसाइट पीएचडीने स्थापन केली. इतिहास आणि व्हिएतनामच्या संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणा world्या जगातील वाचकांना देण्यासाठी 2019 वर्षांपूर्वी त्यांनी आपले सर्व संशोधन लेख सप्टेंबर 40 मध्ये लावले होते.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या XINH MUN समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांच्या THO समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन डीआययू समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या थाई समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा टीए ओआय समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या टीए ओआय समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\n104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nरेसलिंग - व्हिएतनामच्या पारंपारिक ओलिंपिकचा एक प्रकार\nमला “व्हीओसीओ” चे टोमणे मारणारे मास्टर\nमाझा “व्हीओ सीओसी” शोधत आहे\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nव्हिएतनाममधील कलम 54 मधील 1 एथनिक ग्रुपची समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील कलम 54 मधील 1 एथनिक ग्रुपच्या समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nपृथ्वी स्पर्श करण्यापूर्वी - विभाग २\nटिप्पण्या बंद पृथ्वीवर स्पर्श करण्यापूर्वी - विभाग २\nप्रस्तावना एनआर. २: भारतीय पोष्टकार्डच्या संकलनाचा परिचय\nटिप्पण्या बंद प्रस्तावना वर २: भारतीय पोष्टकार्डच्या संकलनाचा परिचय\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nटिप्पण्या बंद वेब हायब्रीड वर - ऑडिओ व्हिज्युअल\nगोजियान: प्राचीन चीनी तलवार ज्याने वेळ गमावली (385)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (282)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (277)\nला कॉंचिन किंवा नाम की (265)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (243)\nसैनिक आणि गन (225)\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी… (219)\nआमच्याशी संपर्क साधा (217)\nअॅनामेस लोकांचे तंत्र - सादर करीत आहे… (187)\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम ��्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nरक्तरंजित पाण्यापेक्षा पातळ आहे - भावाची भक्ती\nटिप्पण्या बंद रक्तरंजित पाणी पेक्षा एक विचार आहे - एक भाऊ च्या भक्ती\nप्रोव्हिडंट पीपल्सची चिंता - ग्रॅटिट्यूडच्या टायर्ससाठी कन्सर्न्स\nटिप्पण्या बंद प्रवीण लोकांच्या चिंतेवर - GRATITUDE च्या TIES साठी CONCERNS\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा ओ डीयू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या ओ डीयू समुदायावर\nत्या काळातील संस्कृती आणि कला - 15 वे शतक\nटिप्पण्या बंद त्या काळातील संस्कृती आणि कला यावर - 15 वे शतक\nNÔM स्क्रिप्टची काही उदाहरणे\nटिप्पण्या बंद NÔM स्क्रिप्टच्या काही उदाहरणांवर\nव्हिएतनाम, नागरीकरण आणि संस्कृती - परिचय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाम, नागरीकरण आणि संस्कृती - परिचय\nयुनिव्हर्सिटीमध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nटिप्पण्या बंद विद्यापीठामध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nटिप्पण्या बंद परिचय वर - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\nवाचक, विद्वान आणि तज्ञ - ईमेल पत्त्यावर त्यांच्या टिप्पण्यांचे योगदान देतात: Thanhdiavietnamhoc@gmail.com - व्यावसायिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान द्या, आणि फोटो प्रदान करा, कृपया BAN TU THU च्या ईमेल पत्त्यावर त्यांना पाठवा: bantuthu1965@gmail.com - योगदान देण्यासाठी वाढत्या आदरणीय व्हिएतनाम स्टडीज वेबसाइटच्या पवित्र भूमीची इमारत.\nसर्व हक्क @2019 आरक्षित. लेखाच्या माहितीच्या सर्व प्रती वाचकांनी व्हिएतनाम स्टडीजच्या पवित्र भूमीचा स्त्रोत - https://holylandvietnamstudies.com\nमनापासून धन्यवाद आणि विनम्र\nए, बी, सी द्वारा दस्तऐवज\nथान दि व्हिएत नाम हॅक\nकी थुआत् नुगुई अन नाम\nदई तू दीन व्हिएत नम\nदा तू तू दीन बाच खोआ तू इतका व्हिएतनाम आहे\nव्हिएतनाम तुंग लाय हॉक\nशेवटच्या 7 दिवस भेटी: 6,509\nकॉपीराइट © 2020 व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/geography-preparation-for-tet-exam-1046447/", "date_download": "2020-09-27T08:18:13Z", "digest": "sha1:6YAVK22ZNTU5QEB3JSGKFINCGAP36FSG", "length": 16502, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "परिसर अभ्यास व भूगोल उजळणी | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nके.जी. टू कॉलेज »\nपरिसर अभ्यास व भूगोल उजळणी\nपरिसर अभ्यास व भूगोल उजळणी\nप्राथमिक वर्गासाठीचा परिसर अभ्यास ही भूगोलाच्या अभ्यासाची पहिली पायरी म्हणता येईल. भूगोल आणि परिसर अभ्यास हे एकमेकाला पूरक विषय आहेत.\nप्राथमिक वर्गासाठीचा परिसर अभ्यास ही भूगोलाच्या अभ्यासाची पहिली पायरी म्हणता येईल. भूगोल आणि परिसर अभ्यास हे एकमेकाला पूरक विषय आहेत. परीक्षेच्या दोन्ही भागांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या दोन्ही विषयांचा एकत्रित अभ्यास करणे योग्य ठरते.\nपरिसर अभ्यास म्हणजे काय\nपरिसर व मानव यांच्यातील आंतरक्रियांचा विविधांगी अभ्यास म्हणजेच ‘परिसर अभ्यास’ होय. या अभ्यासात आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा अभ्यास करून, त्यांच्याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करणे अपेक्षित आहे.\nपृथ्वीवर घडणाऱ्या नैसर्गिक व भौतिक घडामोडींचा मानवाच्या संदर्भात र्सवकष विचार करणारे शास्त्र म्हणजे ‘भूगोल’ होय. भूगोलाच्या अभ्यासातून बालकाच्या बौद्धिक, भावात्मक, क्रियात्मक अशा तिन्ही अंगांच्या विकासाला प्राधान्य दिले गेले आहे. भूगोलातून जीवनाभिमुखता, समाजाभिमुखता प्राप्त होते.\n-भारतातील प्रमुख पर्वतरांगा अथवा पर्वतप्रणालींची संख्या ७ आहे.\n-आकारमानाचा विचार करता जगात सातव्या स्थानावर असलेला भारत लोकसंख्येचा विचार करता जगातील दुसरा देश आहे.\n-तांदळाचे सर्वाधिक उत्पा���न देणारे भारतातील राज्य पश्चिम बंगाल.\n-भारतातील आसाम या राज्याची सीमा जास्तीत जास्त म्हणजे सात राज्यांना भिडलेली आहे.\n-भारतीय द्वीपकल्पापासून सुमारे ७०० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात असलेल्या अंदमान-निकोबार या बेट समूहावरील ‘इंदिरा गांधी पॉईंट’ हे भारतीय संघराज्याचे अतिदक्षिणेकडील टोक होय.\n-भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण गंगानगर (राजस्थान)\n-आकारमानाचा विचार करता ‘राजस्थान’ हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे.\n-गंगा-ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन म्हणून ओळखले जाते.\n-१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.\n-१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.\n-‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर अहमदनगर व नाशिक या जिल्ह्य़ांच्या सीमेवर आहे.\n-बांबूच्या वनांचे सान्निध्य लाभलेल्या ‘देसाईगंज’ या गडचिरोली जिल्ह्य़ातील ठिकाणी बाबूंच्या लगद्यापासून कागद बनविण्याचा कारखाना उभारला गेला आहे.\n-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी व इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था पुणे येथे आहेत.\n-क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा होय.\n-‘रोशा’ जातीचे गवत राज्यात धुळे, नंदूरबार व जळगाव या जिल्ह्य़ामध्ये मोठय़ा प्रमामावर आढळते.\n-बिडय़ा तयार करण्यासाठी तेंदूची पाने वापरतात. तेंदूची झाडे नागपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्य़ातील जंगलांमध्ये विपुल प्रमाणावर आढळतात.\n-प्रवरा नदीवरील भंडारदरा हे धरण ‘विल्सन बंधारा’ म्हणूनही ओळखले जाते.\n-पुण्यातील खडकी येथे अॅम्युनिशन फॅक्टरी (दारुगोळा कारखाना) आहे.\n-महाराष्ट्रात अप्पर वर्धा येथे केंद्र शासनाच्या मदतीने मत्स्यबीज केंद्र कार्यरत आहे.\n-पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते.\n-फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात पुणे येथे आहे.\n-महाराष्ट्रातून निर्यात होणारे अशुद्ध लोखंड मुख्यत्वे रेडी बंदरातून निर्यात होते. रेडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आहे.\n-रायगड जिल्ह्य़ात कर्जत येथे भात संशोधन केंद्र आहे.\n-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर येथे आहे.\n-गोंदिया जिल्ह्य़ातील ‘बोदलकसा’ येथे व्याघ्र प्रकल्प आहे.\n-वातावरणातील ओझोन वायूची जाडी मोजण्यासाठी डॉबसॉन हे एकक वापरतात.\n-काळ्या मृदेस रेगूर मृदा म्हणतात.\n-हिमालयातील लडाख रांग ही शीत वाळवंट म्हणून ओळखली जाते.\n-भागीरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो.\n-महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.\n-पैठण येथील ‘मंदिल’, ‘तुक्की’ आणि ‘दसली’ तसेच गुजराती फेटे प्रसिद्ध आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटीईटीची ‘प्रश्नपत्रिका क्रमांक १’ची फेरपरीक्षा\nहजारो शिक्षकांना नोकरी कशी मिळणार\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n2 अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अधिवेशनात\n3 ‘एमबीबीएस’च्या तिसऱ्या वर्षांचा पेपर फुटला\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/father-did-unnatural-sex-with-sons-fir-file-against-him-in-osmanabad-dhoki-1835858/", "date_download": "2020-09-27T08:21:42Z", "digest": "sha1:P6QDFVDE44XBMPOWZJBT7JJIYFSRKWC2", "length": 10390, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "father did unnatural sex with sons fir file against him in osmanabad dhoki | बापाच्या नात्याला काळिमा; मुलांवर जन्मदात्याकडून अनैसर्गिक कृत्य | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसां���ंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nबापाच्या नात्याला काळिमा; मुलांवर जन्मदात्याकडून अनैसर्गिक कृत्य\nबापाच्या नात्याला काळिमा; मुलांवर जन्मदात्याकडून अनैसर्गिक कृत्य\nबापाने वारंवार केलेल्या अतिप्रसंगाला कंटाळून दोन्ही मुलांनी पोलीस ठाणे गाठले\nजन्मदात्या बापाने मागील सहा महिन्यांपासून पोटच्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. बापाने वारंवार केलेल्या अतिप्रसंगाला कंटाळून दोन्ही मुलांनी पोलीस ठाणे गाठले आणि मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेला किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला ढोकी (जि. उस्मानाबाद) पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nढोकी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका गावात आरोपीने अत्याचार केल्याची तक्रार मुलांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. यापूर्वीही या मुलांवर अत्याचार होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अत्याचाराला कंटाळून एक मुलगा घरातून पळून गेला. असा प्रकार तीन वेळा घडला. तीनही वेळा मुलाला पोलिसांकडून वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मागील सहा महिन्यांपासून वडिलांकडून होत असलेल्या अतिप्रसंगाची कहाणी त्याने विशद केली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांद��डमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 दुष्काळग्रस्तांसाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता वितरित\n2 मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी, अण्णा हजारेंचे उपोषण अखेर मागे\n3 ‘नाणार’विरोधात शिवसेना आक्रमक, समितीचं कामकाज बंद पाडलं\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dhol-tasha-groups-demand-high-during-the-dahi-handi-festivals-1530830/", "date_download": "2020-09-27T07:05:54Z", "digest": "sha1:LC7YXRMN5APM4TMGMG7FQXGOLEUBSO4N", "length": 12160, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dhol tasha groups demand high during the dahi handi festivals | बॅण्ड-बँजोचा कल्ला | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nदहीहंडी उत्सवात निर्माण झालेली शांतता मंगळवारी बॅण्ड व बँजोच्या दणदणाटाने मोडून काढली.\nडीजे’च्या तालावर नाचणारे गोविंदा यंदा मात्र ‘बँजो’च्या सुरावटीवर थिरकत होते\nडीजे नसल्याने ढोलपथकांना मागणी\nध्वनिक्षेपकाची सुविधा पुरविणाऱ्या व्यावसायिकांच्या मूकदिनामुळे दहीहंडी उत्सवात निर्माण झालेली शांतता मंगळवारी बॅण्ड व बँजोच्या दणदणाटाने मोडून काढली. डीजे उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी ढोलपथकांनाही ‘सुपारी’ देण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच या वाद्यपथकांनी दहीहंडीत रग्गड कमाई केली.\nदादर, परळ, वरळीसह मुंबईतील बहुतांश दहीहंडी आयोजकांनी यंदाच्या उत्सवासाठी बँजोपथकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे दहीहंडी फोडल्यानंतर ‘डीजे’च्या तालावर नाचणारे गोविंदा यंदा मात्र ‘बँजो’च्या सुरावटीवर थिरकत होते. आवाजाबाबत न्यायालयाने घातलेली ७२ डेसिबलपर्यंतची मर्यादा शिथिल करावी तसेच पोलिसांनी कारवाई करू नये, अशा मागण्यांवरून डीजे व्यावसायिकांच्या ‘पाला’ या संघटनेने मंगळवारी मूकदिन जाहीर केला होता. या संघटनेचे सात हजार सभासद त्यामुळे यंदा उत्सवात उतरलेच नाहीत. त्यामुळे दहीहंडीचा थरार विनाआवाजी राहील, अशी भीती होती. परंतु, ती कसर ढोल तसेच बँजोपथकांनी भरून काढली.\nप्रमुख दहीहंडी आयोजक सोडल्यास सगळ्याच आयोजकांनी बँजोपथकांना बोलावल्यामुळे त्यांचा भाव वधारला होता. एरवीपेक्षा आयोजकांकडून अधिक पैसे घेत बँजोपथकातील मंडळी वादन करीत होती. ‘उत्सव काळात तीन तास वाजवण्यासाठी आम्ही साधारण पंधरा हजार घेतो. मात्र यंदा मागणी वाढल्याने आम्ही दहीहंडी आयोजकांकडून २० ते २२ हजार रुपये घेतले,’ अशी माहिती साईराम बँजोपथकाचे चंदन कोळी यांनी दिली.\nदादर येथील सगळ्याच राजकीय पक्षांच्या दहीहंडीत बँजोपथक दिसत होते. दादर फूल मार्केट येथे मनसेतर्फे आयोजित केलेल्या दहीहंडीत गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी बँजोपथकाला बोलविण्यात आले होते. एकही डीजेवाला उपलब्ध न झाल्याने आणि पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी यावर्षी बँजोपथकाला बोलावण्यात आल्याचे मनसेचे शाखाध्यक्ष आणि आयोजक अभिषेक गुप्ता यांनी सांगितले\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 रेल्वे स्थानकांवर अडीच हजार सीसीटीव्ही\n2 चेंबूरमध्ये महिला पथकांची सर्वाधिक सलामी\n3 पश्चिम उपनगरांत कोंडी\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/industries-to-give-handsome-amount-to-lands-bjp-1113228/", "date_download": "2020-09-27T08:16:43Z", "digest": "sha1:2XVYLMUY3DUVAZRH4P5AXIF2D26J6GJ5", "length": 13848, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्योगांनी शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी अधिक पैसे मोजावेत | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nउद्योगांनी शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी अधिक पैसे मोजावेत\nउद्योगांनी शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी अधिक पैसे मोजावेत\nशेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय दराने मिळण्याची मानसिकता न ठेवता उद्योगांनी त्यासाठी अधिक पैसे मोजावेत, असे प्रतिपादन करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारकडून सवलती\nशेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय दराने मिळण्याची मानसिकता न ठेवता उद्योगांनी त्यासाठी अधिक पैसे मोजावेत, असे प्रतिपादन करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारकडून सवलती व अनुदाने मिळविण्याच्या फंदात पडू नये. त्यात वेळ घालविण्यापेक्षा शासनाशी कमीतकमी संबंध ठेवून स्वबळावर उद्योग विकसित केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल, असा ‘मार्मिक’ सल्ला गडकरी यांनी उद्योगपतींना दिला.\nमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना गडकरी यांनी भूमीअधिग्रहण कायद्यासह सरकार करीत असलेल्या नवनवीन संकल्पनांबाबत विवेचन केले. देशात बहुतांश भूमीअधिग्रहण हे धरणे आणि सिंचनासाठी होते. जर त्यासाठी जमीन मिळविताना ८० टक्के शेतकऱ्यांच्या सहमतीची आणि सामाजिक परिणाम अभ्यासण्याची अट ठेवल्यास धरणे होणारच नाहीत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. गरीबी दूर करण्यासाठी रोजगारनिर्मिती आवश्यक असून त्यासाठी उद्योग हवेतच, मात्र उद्योगांनीही शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांना चांगला मोबदला दिला पाहिजे. सरकार आणि प्रशासनाशी शक्य तितका कमी संबंध येईल, हे पाहून स्वबळावर उद्योग सुरु केल्यास ते अधिक फायद्याचे होईल, असा सल्ला गडकरी यांनी दिला.\nमुंबईत कापड गिरण्यांची आवश्यकताच काय, असा सवाल करीत जिथे कापूस पिकतो त्या विदर्भ व मराठवाडय़ात या गिरण्या सुरु करण्यासाठी आम्ही पावले टाकली आहेत. या गिरण्या महाराष्ट्राबाहेर नेत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. एसटी,बेस्टने बॅटरी आणि जैवइंधनावर चालणाऱ्या बसगाडय़ा वापरल्यास इंधन खर्च १० हजार कोटी रुपयांनी कमी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. देशांतर्गत जलवाहतूक क्षेत्रात उद्योगांना प्रचंड वाव असून अतिशय स्वस्त वाहतूक पर्याय असूनही अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे त्याचे प्रमाण खूप कमी आहे.\nयावेळी वालचंद स्मृतीव्याख्यानात बोलताना ‘लोकसत्ता’ चे संपादक गिरीश कुबेर यांनी उर्जाधळेपणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचे प्रतिपादन केले. आपण इंधनाच्या गरजेच्या सुमारे ८३ टक्के तेलाची आयात करतो. उर्जेबाबत परावलंबी असणे धोक्याचे असते गरजेइतकी इंधननिर्मिती देशातच व्हावी, यासाठी अमेरिकेने पावले टाकली असून ते साध्य झाल्यावर जागतिक राजकारणातील अनेक समीकरणे बदलतील. भारताचा तेलाचा किंवा उर्जेचा वापर प्रचंड असताना आपण मात्र धोरणात्मक पावले न टाकता केवळ आयातीवर अवलंबून आहोत, अशी खंत कुबेर यांनी व्यक्त केली.\nचेंबरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांच्याकडून नवीन अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी या सभेत सूत्रे स्वीकारली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 शिक्षणापाठोपाठ लोणीकर यांनी कौटुंबिक माहिती दडविली\n2 आता भुजबळ यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद\n3 भूखंड हस्तांतरण शुल्��ातही ‘इंडिया बुल्स’ला सूट\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/technical-glitch-disrupts-mumbai-train-service-on-central-line-1095264/", "date_download": "2020-09-27T07:25:19Z", "digest": "sha1:FVENXGDG46IQSDRTAFTCJ3ORA5EP4OCK", "length": 8635, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमध्य रेल्वेची वाहतूक ठप्प\nमध्य रेल्वेची वाहतूक ठप्प\nठाण्याजवळ ओव्हरहेड वायरमधील वीजप्रवाह खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.\nठाण्याजवळ ओव्हरहेड वायरमधील वीजप्रवाह खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या जागीच थांबल्या असून सर्व प्रवाशांचा रेल्वे स्थानकांवरच खोळंबा झाला आहे. दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले असून असून धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 नवी मुंबईत राष्ट्रवादीचेच वर्चस्व, महायुतीचे स्वप्न अपूर्णच\n2 कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय\n3 क्षयाच्या उच्चाटनासाठी उभारलेले जाळे विस्कटण्याची चिन्हे\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/abhangdhara-message-of-sants-1095037/", "date_download": "2020-09-27T08:21:26Z", "digest": "sha1:7VECHAQBQTECDT6VQGVPVMZL7BSO3GJM", "length": 16544, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "७९. संतांचा निरोप.. | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nहृदयेंद्रच्या बोलण्यानं कर्मेद्र अत्यंत अस्वस्थ झाला. त्यानं पुन्हा ठामपणे बोलायला सुरुवात केली.. कर्मेद्र - जीवनातल्या चढउतारांचं काहीच वाटेनासं झालं पाहिजे, हा किती मोठा घातक विचार आहे.\nहृदयेंद्रच्या बोलण्यानं कर्मेद्र अत्यंत अस्वस्थ झाला. त्यानं पुन्हा ठामपणे बोलायला सुरुवात केली..\nकर्मेद्र – जीवनातल्या चढउतारांचं काहीच वाटेनासं झालं पाहिजे, हा किती मोठा घातक विचार आहे. का अपयशाचं दु:ख होऊ नये का हानीचा धक्का बसू नये का हानीचा धक्का बसू नये श्रीमंत होण्यासाठी का झगडू नये श्रीमंत होण्यासाठी का झगडू नये यशासाठी का लढू नये यशासाठी का लढू नये जे आहे ते स्वीकारा, याच वृत्तीमुळे, जे आहे त्यातही भर घालता येऊ शकते, जे नाही तेही मिळवता येऊ शकतं, हेच संपूर्ण समाज विसरलाय. या आध्यात्मिक विचारांनी सगळ्या समाजाला निष्क्रिय केलंय. या समाजाला नुसतं आत्ममग्नतेत बुडवून संतांनी किती मोठी हानी केलीय.. परवाच ते वाचलं, ज्ञानेश्वरांनी परकीय आक्रमणाबाबत समाजाला सावध केलं नाही..\nहृदयेंद्र – ठीक त्यांनी ते केलं नाही, मग हे लिहिणाऱ्यांनी कारगील युद्धाआधी समाजाला सावध केलं होतं का आता पुढे कोणकोणती युद्ध होणार आहेत, याबाबत रकानेच्या रकाने लिहिलेत का आता पुढे कोणकोणती युद्ध होणार आहेत, याबाबत रकानेच्या रकाने लिहिलेत का तुम्हीही सातआठशे वर्षांपूर्वी काय झालं आणि कोणी काय केलं नाही, हेच लिहिता ना तुम्हीही सातआठशे वर्षांपूर्वी काय झालं आणि कोणी काय केलं नाही, हेच ल���हिता ना परचक्राला कसं तोंड द्यायचं ते पहायला राज्यव्यवस्था होती, गुप्तचर यंत्रणा होती, सैन्य होतं.. संत कशाकरता जगले, याबाबतच्या अज्ञानातून लोक अशी सवंग चर्चा करतात. हे म्हणजे हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरनं रुग्णाची वाढलेली दाढी दिसूनही ती केली नाही, असं रडगाणं गाण्यासारखं आहे परचक्राला कसं तोंड द्यायचं ते पहायला राज्यव्यवस्था होती, गुप्तचर यंत्रणा होती, सैन्य होतं.. संत कशाकरता जगले, याबाबतच्या अज्ञानातून लोक अशी सवंग चर्चा करतात. हे म्हणजे हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरनं रुग्णाची वाढलेली दाढी दिसूनही ती केली नाही, असं रडगाणं गाण्यासारखं आहे अरे युद्ध नाही असा एकतरी कालखंड आहे का अरे युद्ध नाही असा एकतरी कालखंड आहे का युद्ध होतात आणि होतही राहतील, पण युद्धाचं बीज कशात असतं युद्ध होतात आणि होतही राहतील, पण युद्धाचं बीज कशात असतं माणसाची लालसा, माणसाची स्वार्थाध वृत्ती यातच असतं ना माणसाची लालसा, माणसाची स्वार्थाध वृत्ती यातच असतं ना अशा वृत्तीपायीच अनंत जन्मांपासून जे अधिक भीषण युद्ध माझ्या अंतरंगात सदोदित सुरू आहे ते थांबण्यासाठीच संत आले ना अशा वृत्तीपायीच अनंत जन्मांपासून जे अधिक भीषण युद्ध माझ्या अंतरंगात सदोदित सुरू आहे ते थांबण्यासाठीच संत आले ना दुनियेतला कोणताही इझम्, कोणतंही तत्त्वज्ञान शेवटी माणूसच हाताळतो आणि ते विकृत करून टाकतो. कारण दोष मुळाशीच असतो. मुळातला दोष दूर न करता नुसत्या फांद्यांवर उपचार करून काय लाभ दुनियेतला कोणताही इझम्, कोणतंही तत्त्वज्ञान शेवटी माणूसच हाताळतो आणि ते विकृत करून टाकतो. कारण दोष मुळाशीच असतो. मुळातला दोष दूर न करता नुसत्या फांद्यांवर उपचार करून काय लाभ तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना करा की प्रयत्न संतांचं ऐकून लोकांनी प्रयत्न थांबवले थोडेच.. देहूत तुकोबा होते तेव्हाही कित्येकांचे वाडे होते, पेढय़ा होत्या.. त्यातल्या एकाचं तरी नाव आठवतं का हो याचाच अर्थ तुम्ही कितीही व्यक्तिगत भरभराट करा, कितीही व्यक्तिगत उन्नती करा ते सारं तुमच्या बरोबर नष्ट होतं. जे समाजाकरता नि:स्वार्थ कार्य करतात किंवा व्यक्तिगत भरभराटीत समाजाला वाटेकरी बनवतात त्यांचं कार्य फार तर काही शतकं लक्षात रहातं.. पण जे निव्वळ जिवाच्या आत्महिताकरताच जगतात त्यांचं कार्य आणि नाव तर युगानुयुगं टिकून रहातं आणि तितकीच जिवंत प्रेरणा देत रहातं.. संतांचे अभंग म्हणूनच तर आजही जागं करतात.. भानावर आणतात.. जीवनाकडे नव्यानं पहायला शिकवतात.. जीवनातलं अपयश दूर करायचा प्रयत्न जो तो करतोच हो, पण त्या प्रयत्नांच्या वेळी त्याची मानसिक शक्ती तर टिकली पाहिजे ना याचाच अर्थ तुम्ही कितीही व्यक्तिगत भरभराट करा, कितीही व्यक्तिगत उन्नती करा ते सारं तुमच्या बरोबर नष्ट होतं. जे समाजाकरता नि:स्वार्थ कार्य करतात किंवा व्यक्तिगत भरभराटीत समाजाला वाटेकरी बनवतात त्यांचं कार्य फार तर काही शतकं लक्षात रहातं.. पण जे निव्वळ जिवाच्या आत्महिताकरताच जगतात त्यांचं कार्य आणि नाव तर युगानुयुगं टिकून रहातं आणि तितकीच जिवंत प्रेरणा देत रहातं.. संतांचे अभंग म्हणूनच तर आजही जागं करतात.. भानावर आणतात.. जीवनाकडे नव्यानं पहायला शिकवतात.. जीवनातलं अपयश दूर करायचा प्रयत्न जो तो करतोच हो, पण त्या प्रयत्नांच्या वेळी त्याची मानसिक शक्ती तर टिकली पाहिजे ना प्रत्यक्ष प्रयत्नांपेक्षा चिंता, काळजी आणि आशेपायीच ती शक्ती अधिक खर्ची होत असते. अशा माणसाला जेव्हा वाटतं, की प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, फळ देणारा भगवंत आहे, तेव्हा तो किती निर्भयतेनं, किती चिंतारहित मनानं प्रयत्न करील प्रत्यक्ष प्रयत्नांपेक्षा चिंता, काळजी आणि आशेपायीच ती शक्ती अधिक खर्ची होत असते. अशा माणसाला जेव्हा वाटतं, की प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, फळ देणारा भगवंत आहे, तेव्हा तो किती निर्भयतेनं, किती चिंतारहित मनानं प्रयत्न करील त्याची किती शक्ती वाचेल आणि प्रयत्नांनाच अधिक बळ येईल.. त्या प्रयत्नांनी जे साधेल त्यातही तो समाधानीच असेल आणि प्रयत्नरतही राहील. आज प्रयत्नांनंतरही जे मिळतं त्यात समाधान कुठे असतं त्याची किती शक्ती वाचेल आणि प्रयत्नांनाच अधिक बळ येईल.. त्या प्रयत्नांनी जे साधेल त्यातही तो समाधानीच असेल आणि प्रयत्नरतही राहील. आज प्रयत्नांनंतरही जे मिळतं त्यात समाधान कुठे असतं किती मिळालं म्हणजे पुरे, हे माहीत नसल्यानं कितीही मिळालं तरी माणसाला पुरेसं वाटत नाही. त्या अतृप्तीतूनच तो कधीच समाधानी होत नाही. त्या असमाधानावर संतांचा बोध हेच औषध आहे. त्यासाठी आधी त्यांचा निरोप तरी नीट ऐका किती मिळालं म्हणजे पुरे, हे माहीत नसल्यानं कितीही मिळालं तरी माणसाला पुरेसं वाटत नाही. त्या अतृप्तीतूनच तो कधीच समाधानी होत नाही. त्या असमाधानावर संतांचा बोध हेच औषध आहे. त्यासाठी आधी त्यांचा निरोप तरी नीट ऐका जाऊ दे.. या बोलण्यात वेळ घालवणं म्हणजेही नुसती निष्क्रियताच तर आहे जाऊ दे.. या बोलण्यात वेळ घालवणं म्हणजेही नुसती निष्क्रियताच तर आहे त्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीकडेच वळलं पाहिजे.. कर्मू तू भौतिक मिळवण्याच्या कृतीत अवश्य झोकून दे.. त्या धडपडीत दमलेल्या मनाला विश्रांती हवी असेल तर थोडं थांबून तुलाही हाच विचार करावा लागेल.. जो सतत धावत आहे त्याला आणखी जोरात धावून विश्रांती मिळणार नाही.. त्याला थोडं थांबावंच लागेल आणि असं थांबणं म्हणजे धावणंच खुंटणं नसतं त्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीकडेच वळलं पाहिजे.. कर्मू तू भौतिक मिळवण्याच्या कृतीत अवश्य झोकून दे.. त्या धडपडीत दमलेल्या मनाला विश्रांती हवी असेल तर थोडं थांबून तुलाही हाच विचार करावा लागेल.. जो सतत धावत आहे त्याला आणखी जोरात धावून विश्रांती मिळणार नाही.. त्याला थोडं थांबावंच लागेल आणि असं थांबणं म्हणजे धावणंच खुंटणं नसतं उलट अंतर्मुख होऊन जितकं खोल चिंतन होईल तितकं निर्थक धावणंच थांबेल\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ७८. मौन आ���ि मुक्ती\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/due-to-sand-excavation-the-risk-of-water-supply-1135202/", "date_download": "2020-09-27T07:28:14Z", "digest": "sha1:KZSZSKCRHX56JCKMYQLQ33YQIQU7RPFV", "length": 13453, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रेती उपशामुळे जलवाहिनीला धोका | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nरेती उपशामुळे जलवाहिनीला धोका\nरेती उपशामुळे जलवाहिनीला धोका\nकल्याण पश्चिम भागातील सापाड गावाजवळील खाडी भागात मोठय़ा प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कडक आदेश देऊन विविध भागांमध्ये उपसा थांबलेला नाही.\nकल्याण पश्चिम भागातील सापाड गावाजवळील खाडी भागात मोठय़ा प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कडक आदेश देऊन विविध भागांमध्ये उपसा थांबलेला नाही. सापाड भागातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे. एका पुलावरून नेण्यात आलेल्या जलवाहिनींचा आधार असलेल्या सीमेंट खांबांभोवतीचा रेतीचा थर रेती माफियांनी काढला आहे. त्यामुळे येत्या काळात या पुलाला धोका निर्माण होऊन जलवाहिनी कोसळण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.या रेती उपशाविषयी महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी सुभाष ढोणे यांच्याकडे ग्रामस्थ शत्रुघ्न थळे, सुरेश मढवी, बळीराम भोईर आदींनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. सापाड गावचे देवस्थान खाडी भागात आहे. तेही रेती उपशामुळे धोक्यात आले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी सापाड गावचे गावकरी खाडीमधून पलीकडे चालत जात असत. एवढी उथळ खाडी या भागात होती. गेल्या दहा वर्षांत रेती माफियांनी पोकलेन, ड्रेझरच्या साहाय्याने खाडी परिसर उकरून काढला आहे. खाडी किनारा भागातील खारफुटी, जंगल नष्ट केले आहे. रेती उपशामुळे खाडी खोल करून ठेवली आहे. रेतीचा खाडीतील पट्टा संपल्याने रेती माफियांनी सापाड गावाकडील खाडी किनाऱ्याकडे लक्ष व��वले आहे. गावचे ग्रामदैवत या रेती माफियांच्या तडाख्यात सापडले आहे. पैसा, दादागिरीच्या बळावर या माफियांचे उद्योग सुरू आहेत. त्याला पोलीस, तलाठी, मंडल अधिकारी यांचीही साथ मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या विरोधाला कोणीही दाद देत नाही, अशी खंत एका ग्रामस्थाने व्यक्त केली.सापाड गावचे तलाठी सुभाष ढोणे हे ‘आम्ही हा रेती उपसा बंद करतो. तुम्ही हे प्रकरण पुढे नेऊ नका’ अशी विनंती ग्रामस्थांना करीत आहेत. तलाठय़ाचा आशीर्वाद रेती माफियांना असल्याने ते कारवाई करीत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. येत्या आठवडाभरात या रेती माफियांवर महसूल, पोलिसांनी कारवाई केली नाही तर खाडीमध्ये उपोषण करण्याचा इशारा सापाडच्या ग्रामस्थांनी दिला आहे. अधिक माहितीसाठी तलाठी ढोणे यांच्या भ्रमणध्वनीवर आठ ते नऊ वेळा संपर्क करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तहसीलदार किरण सुरवसे यांनी या भागात प्रत्यक्ष पाहणी केल्यावर काही आढळले नाही. परंतु, या भागात रेती उपसा सुरू असेल तर कारवाई करण्याचे आदेश तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 वाहतूक नियम पाळण्यासाठी रहिवाशांनी ���ुढाकार घ्यावा\n2 विश्वनाथ राणे यांचा अखेर राजीनामा\n3 २७ गावांतील रस्त्यांची चाळण\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/anna-bhau-sathe/", "date_download": "2020-09-27T08:40:43Z", "digest": "sha1:FPHCPYQC5OSWZASHOGNADR6Z7YR6PO7X", "length": 24114, "nlines": 208, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Anna Bhau Sathe – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Anna Bhau Sathe | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n न��गपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमुंबईत लवकरच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारले जाणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nमुंबई विद्यापीठात आज पासून रंगणार चित्रपट महोत्सव; ग्रामीण महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या कथा जाणून घेण्याची संधी\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/dhanteras-shubhechha-dhantrayodashi-chya-hardik-shubhechha-wishes-marathi-images-whatsapp-facebook/", "date_download": "2020-09-27T06:44:10Z", "digest": "sha1:ZFLL4JR4BMJJBRMWD6CP7O76LEYPFW5V", "length": 14750, "nlines": 158, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "धनतेरस शुभेच्छा 2020 - धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा - Dhanteras Shubhechha in Marathi for WhatsApp & Facebook Wishes with Images Download", "raw_content": "\n1 शुभ धनतेरस हार्दिक शुभेच्छा\n3 धनत्रयोदशी च्या शुभेच्छा\n4 धनतेरस च्या शुभेच्छा\n6 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा\n7 धनतेरस शुभेच्छा संदेश\n8 धनतेरस शुभेच्छा image\n10 धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा\n13 धनतेरस मराठी शुभेच्छा\nधनतेरस 2020: हिंदू पौराणिक कथेनुसार, लक्ष्मी पूजा संपूर्ण प्रसाद काळ (लक्ष्मी पूजा सर्वोत्तम मुहूर्त) धनतेरस येथे करावी. पूजा सूर्यास्तानंतर सुरू होईल आणि पुढच्या 1 तास आणि 43 मिनिटांसाठी संपेल. धनतेरस पूजा धन्वंतरी त्रोदशी, धनवंतरी जयंती पूजा, यामादीप आणि धंतररावदाशी म्हणूनही ओळखली जाते. सोमवारी 5 नोव्हेंबर रोजी धनतेरस 2020 हा भारतातील तसेच परदेशातही साजरा केला जाईल. बघूया Dhanteras wishes marathi, dhanteras marathi wish pdf download, video download for whatsapp and facebook.\nशुभ धनतेरस हार्दिक शुभेच्छा\nधनतेरस ववी, मजेदार लावी, रंगोळी बनवा, दिवा प्रगटोवो,\nडी एकेरीवर फुंकणे हॅपी धनतेरस 2020 त्यामुळे आपण आणि तुमचे कुटुंब\nआणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……\nश्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या\nदिवाळीच्या ‘लक्ष लक्ष’ हार्दिक हार्दिक\nभगवान धनवंतरीची पूजा करावी.घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करावी.सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.दिवा लावावा.\nआपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवावी. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाकावे .\nसंध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करावी.\nखालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी.\n‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये\nधन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा \nधनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करावी.\n‘मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह\nत्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम\nआता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवावा.\nश्रीक्षेत्र जेजुरीची धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामज��क सर्वांगीण माहिती देणारे संकेतस्थळ\n“देवा तुझी सोन्याची जेजुरी”\nहे धनतेरस विशेष आहे, अंतःकरणात आनंद, घरातील आनंद; हिरे-मोतीसह सजवण्यासाठी आपले मुकुट, आपल्याकडे असलेल्या सर्व अंतराळ सुटका करा; अशा धनतेरस तुमची खासियत असेल\nधनतेरस उत्सव संपत्ती आणि समृद्धीसह आपल्याला शुभेच्छा जसजसे तुम्ही मोठ्या यशाकडे प्रवास करता आनंदी धनतेरस\nहे धनतेरस नवीन स्वप्ने, ताजे आशा आणि अवांछित मार्ग उंचावू शकतात. उज्ज्वल आणि सुंदर अनुभव आपल्या दिवसांना भरतील आणि आपल्याला सुखद आश्चर्य आणि सुंदर क्षण मिळतील. आनंदी धनतेरस\nया धनतेरसांवर, देवी लक्ष्मीचे दिव्य आशीर्वाद आपल्याला वरदान देऊ शकतात. आनंदी धनतेरस\nदेवी लक्ष्मीच्या पायर्या आपल्या घरात आणि जीवनात प्रवेश करू शकतात. आनंदी धनतेरस\nदेवी लक्ष्मीने तुम्हाला भरपूर संपत्ती आणि समृद्धता दिली आणि मोठे यश मिळवण्याच्या आपल्या प्रवासाला न जुमानता रहा. आनंदी धनतेरस\nहे धनतेरस उत्सव तुम्हाला समृद्धी आणि समृद्धीने समृद्ध करतात. आनंद तुमच्या दरवाजामध्ये प्रवेश करू शकतो. आनंदी धंदेरा आणि एक अतिशय उज्ज्वल भविष्याची इच्छा आहे\nधनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा\nलक्ष्मी - संपत्तीची देवी आपल्या घरांना सांसारिक संपत्तीसह भरते आणि नेहमीच आपल्या आयुष्यात समृद्धी प्राप्त करते. आनंदी धनतेरस\nहे धनतेरस उत्सव साजरे करा. समृद्धी आणि समृद्धीसह आपले अंतःकरण करा. आपल्या चरणांवर आनंद येतो. आपल्या जीवनात अनेक उज्ज्वल भविष्याची इच्छा आहे\nदेवी लक्ष्मी आपल्या व्यवसायाला आशीर्वाद देतील जसे सर्व शक्यता असूनही चांगले करावे सोन्याचे आणि हिरव्या रंगाचे आकर्षण आनंदी धनतेरस\nधनतेरस उत्सव वर, देवी लक्ष्मी देवी आशीर्वाद आपल्यावर उदार धन मिळवा आनंदी धनतेरस शुभेच्छा\nआमच्या जीवनातील इतर गोष्टींचा आनंद घ्या स्पार्कलर्ससह मोटाली स्काय पावडर भटकणे च्या spiriting आत्मा म्हणून स्वर्गीय सामर्थ्याचे आभार मानूया, प्रकाशाच्या या उत्सव ऋतूमध्ये. आनंदी धनतेरस\nप्रिय देवी लक्ष्मी या संदेशाचा परोपकार आशीर्वाद द्या धनाने तेरा वेळा या धन परस वर आनंदी धनटेरस\nहे धन्तेर्स नव्या स्वप्नांना प्रकाश द्या, ताजे आशा, अवांछित मार्ग, वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, प्रत्येक उज्ज्वल आणि सुंदरफिल्ल आणि सुखद दिवस आणि क्षणांसह आपले दिवस भरा. आपणास आणि आपल्या कुटुंबाला आनंदी धनतेरस.\nBerojgari Bhatta 2020 Online Registration – उत्तर प्रदेश बेरोजगारी भत्ता ऑनलाइन आवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/sbi-so-armourers-bharti/", "date_download": "2020-09-27T05:58:13Z", "digest": "sha1:ZDZ3CGQLXMNIIBXDIFVQ6IKWCC4JLBRR", "length": 14134, "nlines": 306, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "स्टेट बैंक ऑफ़ इंडिया SBI Bharti 2020 For 106 Specialist Cadre Officers & Armourers in Clerical Cadre Posts | MAHA JOBS", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nस्टेट बैंक ऑफ़ इंडिया मध्ये 106 जागांसाठी भरती २०२० -आज शेवटची तारीख\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nभारतीय स्काऊट व मार्गदर्शक संस्था मध्ये 879 जागांसाठी भरती २०२०\nलिपिक पदासाठी महा भरती २०२०\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/blog-post_55.html", "date_download": "2020-09-27T07:57:32Z", "digest": "sha1:IL6YJA5M5TBNITKCOA2KOQARSYKNYBOW", "length": 7613, "nlines": 80, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कोरोना : देशात १०७ तर राज्यात ३६ ... - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / महाराष्ट्र / कोरोना : देशात १०७ तर राज्यात ३६ ...\nकोरोना : देशात १०७ तर राज्यात ३६ ...\nमुंबई - राज्यात ३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. एकट्या शहरात १६ रुग्ण आढळून आले आहेत तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 80 संशयित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांची दिली आहे.\nपुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 14 मार्च या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. सध्या रुग्णाची प्रकृती स्थीर असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती.\nआज एकूण 9 संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट्स आले. यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर इतर आठ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान दुबई आणि जपानचा प्रवास करून आले आहेत. तर 14 मार्चला यांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याव्यतिरिक्त अन्य 11 संशयित रुग्णांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. यांच्यावर भोसरी येथील महापालिकेच्या नव्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर\nजम्मू कश्मीर - 2\nराज्यात कोरोना बाधितांची संख्या 36 वर\nनवी मुंबई - 1\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/corona-crisis", "date_download": "2020-09-27T08:02:47Z", "digest": "sha1:SLHZLAJX4EU5DYOCPSFT6OXMCULE5HYY", "length": 7336, "nlines": 133, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Corona Crisis - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nअर्थचक्राला गती देण्यासाठी अनलॉक; गर्दी करून कोरोनाला निमंत्रण...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कालव आणि जिताडा मस्त्यबीज उत्पादन...\nभाजपच्या कल्याण महिला आघाडी अध्यक्षपदी रेखा चौधरी\nकेडीएमसी राबविणार ‘कोविड योद्धया’ची संकल्पना\nस्वतंत्र कोकण विद्यापीठाची भास्कर जाधव यांची विधानसभेत...\nकोरोनासाठीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार -...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना आजपासून आर्थिक मदत – आ. पवार\nराज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थितीतही लक्षणीय...\nमुंबईतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांचा संभाजी...\nटिटवाळ्यातील पाटील कुटुंबाने साकारलेल्या खंडेरायाच्या जेजुरीने...\nमहावितरणची फ्रॅन्चायझीच्या माध्यमातून मुंब्रा, शिळ, कळवा...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोकण बँकेचे ११ लाख\nलॉकडाऊन हटवण्यासाठी वंचितने वाजवली ‘डफली’\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-27T06:43:40Z", "digest": "sha1:G2XUGCS67QWI7SXL3SM7A327WPXD37BQ", "length": 7311, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "डॉ. मनमोहन सिंग एम्स इस्पितळात दाखल | Navprabha", "raw_content": "\nडॉ. मनमोहन सिंग एम्स इस्पितळात दाखल\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना काल संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने एम्स इस्पितळात दाखल केले आहे.\n८७ वर्षीय सिंग यांना डॉक्टरांनी हृदयरोगविषयक विभागात निरीक्षणाखाली ठेवल्याची माहिती देण्यात आली. डॉ. नितिश नाईक यांनी त्यांना इस्पितळात दाखल केले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पद���र्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/09/blog-post_167.html", "date_download": "2020-09-27T06:39:09Z", "digest": "sha1:46M4Y5DPK3JN4PXSN6DKURELVTCPZKZE", "length": 10347, "nlines": 53, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "हंगे तलाव तुडुंब भरला पारनेर शहरातील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान. - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / हंगे तलाव तुडुंब भरला पारनेर शहरातील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान.\nहंगे तलाव तुडुंब भरला पारनेर शहरातील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान.\nहंगे तलाव तुडुंब भरला पारनेर शहरातील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान.\nसलग दुसऱ्या वर्षी वाहत आहे हंगा तलावाचा सांडवा\nपानेर शहरासह हंगे परिसराला वरदान असलेला हंगे तलाव यावर्षी झालेल्या पावसामुळे तुडुंब भरला आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.\nपारनेर शहरासह हंगे परिसर या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असतो या तलावार पारनेर शहरातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे तलावातुन शहराला पाणीपुरवठा केला जातो जर तलाव कोरडा राहिला तर शहराची पाणीपुरव���ा योजना विस्कळीत होते आणि त्यामुळे शहराला अन्यत्र म्हणजे मुळा डॅम व इतर पाण्याचे सोर्स शोधावे लागत असतात गेल्या वर्षीदेखील हंगे तलाव काठोकाठ भरला होता त्यामुळे शहराला पाणीटंचाई भासली नव्हती यावर्षी तलावात 30 टक्के पाणी साठा शिल्लक होता व सध्या झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला असून सांडव्या द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाहेर पडत आहे यामुळे परिसरातील व शहरातील लोक या तलावातील पाणी पाहण्यासाठी तलाव परिसरामध्ये येत आहेत.\nगेल्या अनेक वर्ष पावसाचे प्रमाण कमी असल्याने तलाव भरत नव्हता दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे तलावा कोरडाठाक पडला होता तलावाला अनेक वर्ष झाले असल्याने या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता भारतीय जैन संघटनेने गाळ काढण्यासाठी मशनरी पुरवली व हा निघालेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नेऊन टाकला भारतीय जैन संघटनेच्या पुढाकारातून या तलावांमध्ये असणारा गाळ काढण्याचे काम करण्यात आले वर्षानुवर्ष तलावामध्ये गाळ काढला गेला नव्हता त्यामुळे तलावाची पाण्याची क्षमता कमी झाली होती जैन संघटनेने तलावातील पूर्ण गाळ काढल्यानंतर 30 टक्के पाण्याची क्षमता वाढली व गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे पूर्ण तलाव काठोकाठ भरला उन्हाळ्यामध्ये जवळपास 30 हून अधिक पाणीसाठा शिल्लक राहीला पारनेर शहराला याच तलावातून वर्षभर पाणीपुरवठा करण्यात आला अतिरिक्त मुळा डॅम च्या पाण्याची या वर्षी गरज भासली नाही याहीवर्षी पारनेर शहरासाठी तलाव भरला आहे ही समाधानाची बाब आहे.\nया तलावावर हंगे परिसरातील शेती अवलंबून आहे अनेक हेक्टर क्षेत्र हे तलावाच्या पाण्यामुळे ओलिताखाली येत असते तलाव 100 टक्के भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nपारनेर शहर व परिसराला वरदान ठरणारा हंगे तलाव आहे शहरातील पाणीपुरवठा योजना या द्वारे होत असते या तलावाच्या पाणीसाठ्या वर पारनेर करां चा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो हा तलाव तुडुंब भरल्यामुळे शहरातील नागरिक हे पाणी पाण्यासाठी तलाव परिसरामध्ये येत आहेत.\nहंगे तलाव तुडुंब भरला पारनेर शहरातील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान. Reviewed by Dainik Lokmanthan on September 09, 2020 Rating: 5\nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला म���ठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T06:23:36Z", "digest": "sha1:MCRU6IAQZT6HMOAY7LWQMG2BQIKB7QSQ", "length": 4064, "nlines": 81, "source_domain": "kheliyad.com", "title": "नाशिकची ‘तुकाराम’गाथा - kheliyad", "raw_content": "\nसुंदर ते ध्यान उभे मनपावरी\nशोभतसी कापडे शभ्र भरजरी आवडे निरंतरी तें चि रूप\n निर्णय धारदार फोकारुनि अंगणवाड्या\nतुका म्हणे, तेचि बोले कायदा\n तेथे अभियंत्यावरी कृपा राहो\nआणीक न लगे लाभाची पदे आहे तेथेचि सुखी ठेवो\nआवडीची पदे दु:खाचे कारण घोंगावती अकारण बदलीचे वावटळ\nतुका म्हणे, लोका कुचराई कळे भोगतील फळे नाठाळ कर्माची\n असे रूप लोचनी साठोनिया\nकारवाईचा बडगा नसे कळवळा\nतुका म्हणे, होईल स्मार्टसिटी हाणून काठी रटाळांच्या माथी\nमजसवे पंगा घेऊ नका कोणी\nन कळे तुम्हाला जनांचा त्रास बोलती वाईट वोखटे ते\nमीच अधिकारी, मीच विचारी धाक सरकारदरबारी आहे माझा\nतुका म्हणे, नाही उदास होईल त्रास नाकारूनी करबोजा\nपैक्याविना नसे स्मार्ट सिटी लागे करासाठी इंच इंच भूमी\n खेळले ते कायद्याशी उगाचच\n निर्णय आयुक्तांचा कोण रोखे\nतुका म्हणे, राहुनी गोदातटी\nशायद कभी ख़्वाबों में मिलें...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1120078", "date_download": "2020-09-27T06:59:42Z", "digest": "sha1:NK4BNWRU3GO6STMYSPPCBVMJIBCADFHP", "length": 2259, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:४३, ७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:729, rue:729\n०५:०२, २ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: wuu:729年)\n१७:४३, ७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:729, rue:729)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog/mangesh-kolpkar-writes-about-sunil-narayan-palkhi-pune-municipal-corporation-municipal", "date_download": "2020-09-27T06:46:45Z", "digest": "sha1:5DE3VHPL77KOQC6ZVRBKWRHBZFDIBZA2", "length": 21734, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे महापालिकेच्या सभागृहाची शान निवृत्त व्हायला नको ! | eSakal", "raw_content": "\nपुणे महापालिकेच्या सभागृहाची शान निवृत्त व्हायला नको \nपुणे महापालिकेच्या सभागृहाची शान निवृत्त व्हायला नको \nमहापालिकेच्या इतिहासात दुसऱया क्रमांकाच सर्वाधिक काळ नगरसचिव राहणारे आणि कार्यालयीन सभांचे तज्ज्ञ पारखी 34 वर्षांच्या सेवेनंतर महापालिकेतून निवृत्त झाले. सुमारे 12 वर्षे नगरसचिव या पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होते. महापालिकेच्या कामकाजात नगरसचिवपद अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. नगरसचिव हे महापौर किंवा आयुक्तांनाही आदेश देऊ शकतात, इतकी त्या पदावर जबाबदारी आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभा, शहर सुधारणा, महिला बालकल्याण, नाव समिती आदींच्या कामकाजात नगरसचिवांची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते.\nपुणे : वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आणि स्वभावांचे नगरसेवक, कोणी उंचावून बोलणारे तर, कोणी अंगावर येणारे ...तर, काहीजण कायदयाची जाणीव देणारे....अशा अनेक भिन्न प्रकृतीच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करीत (खरं तर समजावून सांगत) महापालिकेच्या कार्यालयीन सभांचे कामकाज चालविणे तसं अवघड काम, पण आपल्या मृदू आणि विनयशील स्वभावाच्या बळावर पण तितक्याच खंबीरपणे नगरसचिवपदाची जबाबदार��� पार पाडणारे सुनील नारायण पारखी 31 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले. मात्र, त्यांच्या निवृत्तीने सभागृहाची शान निवृत्त व्हायला नको, अशीच अपेक्षा आहे.\nमहापालिकेच्या इतिहासात दुसऱया क्रमांकाच सर्वाधिक काळ नगरसचिव राहणारे आणि कार्यालयीन सभांचे तज्ज्ञ पारखी 34 वर्षांच्या सेवेनंतर महापालिकेतून निवृत्त झाले. सुमारे 12 वर्षे नगरसचिव या पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होते. महापालिकेच्या कामकाजात नगरसचिवपद अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. नगरसचिव हे महापौर किंवा आयुक्तांनाही आदेश देऊ शकतात, इतकी त्या पदावर जबाबदारी आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभा, शहर सुधारणा, महिला बालकल्याण, नाव समिती आदींच्या कामकाजात नगरसचिवांची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर असले तरी कामकाज हे कायद्यानुसार होईल, याची जबाबदारी मात्र, नगरसचिवांवर असते. सभागृहात पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी काय बोलतात..., कोणती आश्वासने देतात याच्या नोंदी ठेवून सभावृत्तांत तयार करण्याचे कामही त्यांच्याच अंतर्गत चालते. सभेमध्ये प्रश्नोत्तरे पाठविणे, त्यांची उत्तरे त्या-त्या विभागांकडून मागविणे आणि सदस्यांपर्यंत पोचविणे ही देखील त्यांचीच जबाबदारी. इतकेच नव्हे तर, सदस्यांच्या उपस्थितीची नोंद करून त्यानुसार कार्यवाही करणे, यावरही नगरसचिवांचाच अंमल असतो.\nअनेकदा एखाद्या ठरावावरून सभागृहात गोंधळ होतो. निर्णयावर एकमत होईल, असे दिसत नसल्यामुळे महापौर मतदान घेण्याचा आदेश देतात. त्यावेळी त्यांची नोंद घेणे आणि निर्णय घेणे, ही देखील नगरसचिवांचीच जबाबदारी. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विषय समितीच्या सदस्यांची निवड, पीएमपीच्या संचालकांची निवड आदी निवडणुकाही नगरसचिवांच्याच देखरेखीखाली होतात.\nस्मार्ट सिटीच्या ठरावावरून जून 2016 मध्ये महापालिकेत प्रचंड गोंधळ झाला होता. त्यावेळी उपसूचना स्वीकारण्यावरून मोठे मतभेद झाले होते. त्यावेळी नगरसचिवांचा अधिकार अंतिम असतो. तेव्हा त्यांना त्यावेळी व्यक्तिगत लक्ष्य करण्यात आले होते. तसेच जिल्हापरिषदेच्या सभागृहात झालेल्या सभेच्यावेळी काही सदस्यांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यावेळीही सौम्य स्वभावाच्या पारखी यांनी त्यांचा खंबीरपणा दाखवून दिला. चिडचिड झाली तरी, कनि��्ठ सहकाऱयांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेतानाच सर्व कसे कायदेशीर होईल, यावरच पारखी यांचा कटाक्ष असे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची शिकवणीदेखील ते घेत. त्यामुळेच सगळेच राजकीय पक्ष नव्या सदस्यांसाठी पारखी यांचा क्लास आयोजित करीत. शासकीय नोकरी अनेक अधिकारी करतात. परंतु, महापालिकेचे सभागृह ही शहराची शान असून ही पवित्र वास्तू आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे सभागृहाचा दिमाख आणि लौकीक उंचावण्यासाठीच पारखी यांनी प्रयत्न केले, त्यामुळेच त्यांची नगरसचिवपदाची कारकिर्द उत्तरोत्तर उजळून निघाली.\nजानेवारी १९८५ मध्ये महापालिकेच्या नगरसचिव विभागात कनिष्ठ लिपिक पदावर रूजू झालेल्या पारखी यांनी त्यानंतर कायद्याची पदवी घेतली. खातेतंर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९९१ मध्ये त्यांना समिती लेखनिक या पदावर बढती मिळाली तर २००३ मध्ये ते महापौरांचे स्वीय सचिव झाले. २००५ मध्ये उपनगरसचिव पदावर पदोन्नती झाली. तर १ जानेवारी २००९ मध्ये ते नगरसचिव झाले.\nनगरसचिव विभागातील दीर्घ अनुभव, सभा कामकाज नियमावलींचा अभ्यास आणि निष्पक्ष कामकाज पद्धती यामुळे ते नगरसेवक आणि अधिकारी वर्गामध्ये नावाजले गेले आहेत. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी अभ्यासपूर्वक नवीन सभा कामकाज नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सध्या पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर १९४९ ते १९६५ दरम्यान अ.कृ. जाधव यांनी सलग १५ वर्ष नगरसचिवपदावर काम केले आहे. यानंतर पारखी हे या पदावर प्रदीर्घ काम करणारे नगरसचिव ठरले आहेत.\nजुन्या शहराचा विकास आराखडा, जेएनआययूएम योजना, स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी, चोवीस तास पाणी पुरवठा योजना, ११ गावांचा समावेश अशा शहरावर दीर्घकालीन परिणाम करणार्या योजनांना मंजुरीच्या सभा चांगल्याच गाजल्या. नव्याने समाविष्ट होणार्या गावांचा आणि नगरसेवकांची संख्या वाढेल याचा अंदाज आल्याने विस्तारीत महापालिका भवनमध्ये प्रशस्त सभागृह असावे यासाठी त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे आणि पदाधिकार्यांकडेही पाठपुरावा केला होता. नवी मुंबई महापालिकेमध्ये नगरसचिवांची नियुक्ती करण्यासाठी इंटरव्यूव्ह आयोजित केले होते. इंटरव्यूव्ह घेणार्यांच्या पॅनेलमध्ये पारखी यांचा विशेष सहभाग करून घेण्यात आला होता.\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्पर्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nभाष्य : भारत आणि आखातातील नवे आयाम\nगदा कामगारांच्या सुरक्षा कवचावर\nगरज ‘भारतीय आरोग्य सेवे’ची\nझळा संकटाच्या अन् विषमतेच्या\nजिंकलेले रण आणि धुमसते बर्फ\nभाष्य : तुर्कस्तानची तिरकी चाल\nकोरोना पोहोचला गावात: पण डॅाक्टर कुठे आहेत\nदिल्ली वार्तापत्र : बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार\nअध्यादेशांना विरोध शेतकऱ्यांच्या हिताला मारक\nसर्वसामान्यांना दूरदृष्टी देणारी पत्रकारिता\nराष्ट्रहिताच्या नजरेतून : शंकाखोर राष्ट्र\nनाममुद्रा : साहाय्यक ते सूत्रधार\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Virat-Kohli", "date_download": "2020-09-27T06:39:26Z", "digest": "sha1:XGELVMROBI5PXEGEE2I4ERTFVAHH47PQ", "length": 6972, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुनील गावस्करांचा पलटवार, अनुष्का शर्माचे असे टोचले कान\nसुनील गावस्करांवर अनुष्का शर्मा चांगलीच भडकली, म्हणाली...\nविराटने लॉकडाऊनमध्ये फक्त कोहलीने अनुष्काबरोबरच सराव केला, गावस्कर यांची टीका\nIPl 2020: RCB vs KXIP पंजाबचा शानदार विजय, एकट्या राहुलच्या धावा संपूर्ण बेंगळुरूला जमल्या नाही\nIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\n��ंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर चर्चा, पाहा कधी…\nसामना जिंकल्यावर ड्रेसिंगरुममध्ये कोहलीने केली धमाल, व्हिडीओ व्हायरल\nफक्त दोन चेंडूत मॅच फिरवली; पाहा कोणाच्या सांगण्यावरून टाकला गुगली\nकोहलीच्या सामन्यापूर्वी अनुष्का शर्माने पोस्ट केलला हॉट फोटो व्हायरल\nRCBला सापडला 'कोहिनूर हिरा'; क्रिकेटमध्ये असा विक्रम कोणीच केला नाही\nIPL2020 : कोव्हिड योद्ध्यांच्या सन्मानासाठी विराट कोहलीचा संघ वापरणार 'ही' खास जर्सी\nIPLसाठीचा धाडसी निर्णय; २१ खेळाडूंना फक्त ३६ तासांचे क्वारंटाइन\nविराटचे पहिल्या जेतेपदाचे स्वप्न भंगणार IPL सुरू होण्याआधी झाला पराभव\nIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nIPL सुरू होण्याआधी जाणून घ्या हे १० रेकॉर्ड\n क्रिकेटपटूंसमोर फिके पडले बॉलिवूड स्टार\n क्रिकेटपटूंसमोर फिके पडले बॉलिवूड स्टार\nIPLमध्ये कामगिरीवर परिणाम होणार नाही; विराटने सांगितले हे कारण\nविराट कोहलीनंतर 'हा' क्रिकेटपटू होऊ शकतो भारताचा कर्णधार\nविराट म्हणतो, रिकाम्या जागा भरा; करिअर संदर्भातील पोस्ट व्हायरल\nयावर्षी आरसीबीचा संघ आयपीएल जिंकणार, कोहलीने उलगडले रहस्य...\nचेन्नईनंतर कोहलीच्या आरसीबीला धक्का, स्टार खेळाडूने सोडली साथ\nविराट बाप होणार या बातमीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची झोप उडाली\nक्रिकेट खेळायला आलोय, मस्ती करायला नाही\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kashmir-freedom-at-a-price-go-back-to-jail-if-you-speak-or-comment-on-article-370", "date_download": "2020-09-27T07:08:32Z", "digest": "sha1:KHV7H2F473KGF4VMYMMFG5JHNZTBWROX", "length": 18686, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कलम ३७० वर बोलाल तर पुन्हा तुरुंगात जाल - द वायर मराठी", "raw_content": "\nकलम ३७० वर बोलाल तर पुन्हा तुरुंगात जाल\nसुटकेची अट म्हणून या स्थानबद्धांना एक वचननाम्यावर सही करावी लागत आहे की ते एक वर्षाकरिता “जम्मू आणि काश्मीर राज्यात नुकत्याच घडलेल्या घटनांशी संबंधित कोणत्याही टिप्पणी करणार नाहीत किंवा निवेदने प्रसिद्ध करणार नाहीत.\"\nभारताच्या घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उघडपणे उल्लंघन करत, काश्मीरमधील वरिष्ठ न���त्यांसह सर्व राजकीय स्थानबद्धांना एका बाँडवर सही करण्याची सक्ती केली जात आहे, ज्याच्या अनुसार त्यांना त्यांच्या सुटकेची एक अट म्हणून राज्यातील नुकत्याच घडलेल्या घटनांबाबत बोलण्यास किंवा टिप्पणी करण्यास मनाई असेल.\nद टेलिग्राफ मधील एका बातमीनुसार अलिकडेच सुटका झालेल्या दोन महिला स्थानबद्धांना ‘कलम १०७’ बाँडच्या एका सुधारित आवृत्तीवर सही करण्यास भाग पडले. जेव्हा जिल्हा मॅजिस्ट्रेट क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या अंतर्गत प्रशासकीय अधिकार वापरून एखाद्याला प्रतिबंधात्मक कस्टडीमध्ये घेतात, तेव्हा या बाँडचा सहसा उपयोग केला जातो.\nया बाँडच्या नेहमीच्या नियमांनुसार, संभाव्य उपद्रवी व्यक्तींना “शांततेचा भंग न करण्याचे” किंवा “संभवतः शांततेचा भंग होऊ शकेल अशी कृती न करण्याचे” वचन द्यावे लागते. या वचनाचा भंग केल्यास स्थानबद्ध व्यक्तीला राज्य सरकारकडे अविशिष्ट रक्कमेचा दंड भरावा लागतो.\nया नवीन बाँडमध्ये दोन गोष्टींची भर पडली आहे.\nएक म्हणजे, स्वाक्षरी कर्त्याला “सद्यस्थितीत, एक वर्षाच्या कालावधीकरिता, जम्मू आणि काश्मीर राज्यात नुकत्याच घडलेल्या घटनांशी संबंधित कोणत्याही टिप्पणी न करणे किंवा निवेदने प्रसिद्ध न करणे किंवा जाहीर भाषणे न करणे किंवा सार्वजनिक सभेत सामील न होणे. कारण त्यामुळे राज्यातील किंवा त्याच्या कोणत्याही भागातील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.”\n“नुकत्याच घडलेल्या घटना” हा संदर्भ अर्थातच कलम ३७० किंवा जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमधील विभाजन आणि राज्याचा दर्जा काढून घेतला जाणे यांच्याशीच संबंधित असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.\nदुसरे म्हणजे, त्यांना जामीन म्हणून रु. १०,००० जमा करावे लागतील आणि बाँडच्या उल्लंघनाकरिता आणखी रु. ४०,००० जामीन म्हणून द्यावे लागतील. या वचनाचे उल्लंघन केल्यास त्यांना पुन्हा स्थानबद्ध केले जाण्याचीही शक्यता असेल.\nकायदा तज्ज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना वाटते, या नवीन अटी शंकास्पद आणि घटनाबाह्य आहेत.\nघटनाविषयक प्रकरणी लिखाण करणारे वकील गौरव भाटिया द वायरशी बोलताना म्हणाले, “घटनेच्या कलम १९(२) च्या अंतर्गत, निकटच्या हिंसेला चिथावणी देणारे वक्तव्य असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रतिबंध आणता येतो. सर्वोच��च न्यायालयाने अनेकदा याची पुनरावृत्ती केली आहे, की एखाद्या गोष्टीचे समर्थन – मग ते क्रांतिकारी मतांचे असले तरीही – करण्याला तोपर्यंत परवानगी आहे जोपर्यंत हिंसेला चिथावणी दिली जात नाही. म्हणून सीआरपीसीचे कलम १०७ हे अशा प्रकारे वापरले जाऊ शकत नाही, ज्यायोगे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्य अशा एखाद्या अटीवर अवलंबून असेलजी त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्णपणे घटनाबाह्य रीतीने प्रतिबंध घालेल.”\nसुधारित कलम १०७ चा किती व्यापक प्रमाणात वापर केला जात आहे हे स्पष्ट नाही. मात्र द टेलिग्राफच्या बातमीमध्ये लिहिले आहे, “अनेक लोकांनी बाँडवर सही केल्यानंतर त्यांची सुटका केली गेल्याचा अंदाज आहे, तर अनेक नेत्यांनी – जसे की माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती – त्यावर सही करण्यास नकार दिल्याचे समजते.”\nमागच्या दोन आठवड्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अन्य बातम्यांमध्येही असे निर्देशित केले गेले होते की सर्व राजकीय स्थानबद्धांना त्यांच्या सुटकेची अट म्हणून एका बाँडवर सही करणे आवश्यक आहे, मात्र त्या सुटका करारांमध्ये नवीन अटी आहेत का हे त्यामध्ये नमूद केलेले नव्हते.\nद टेलिग्राफने राज्याचे ऍडव्होकेट-जनरल डी. सी. रैना यांना संपर्क केला असता त्यांनी नवीन बाँड पाहिला नसल्याचे सांगितले, पण तरीही तो पूर्णपणे कायदेशीर आहे असेही त्यांनी सांगितले.\nविशेष करून, रैना यांच्या मते, भाषेतील बदलामुळे सीआरपीसीच्या कलम १०७ मधील मूलभूत मुद्दा बदलत नाही, आणि तो म्हणजे शांतता राखणे.\n“भाषेतील बदलामुळेमूलभूत मुद्दा गायब होत नाही. भाषा केवळ बाह्य रूप आहे, अर्थ तर तोच राहतो… बाँड बेकायदेशीर आहे असे म्हणणे योग्य नाही असे मला वाटते. तो पूर्णपणे कायद्याच्या कक्षेतच आहे,” त्यांनी वृत्तपत्राला सांगितले.\n“मी नवीन बाँड पाहिलेला नाही परंतु तुमच्या सांगण्यावरून (द टेलिग्राफने त्यातील मजकूर वाचून दाखवल्यानंतर) मला वाटते, नवीन भर घातलेली वाक्ये किंवा नवीन स्वरूप यातून तीच भावना व्यक्त होत आहे.”\nराज्याचे ऍडव्होकेट-जनरल यांनी पुढे आणखी सांगितले की जोपर्यंत अंतर्निहित उद्दिष्ट बहुतांश तेच राहते, तोपर्यंत कलम १०७ चा बाँड अधिक व्यवहार्य करण्यासाठी तो थोडाफार बदलण्याचा अधिकार जम्मू काश्मीर सरकारला आहे. तसेच, राज्यपालांच्या राजवटीख���ली राज्यपालांना कलम १०७ ची भाषा सुधारण्याचा अधिकार आहे.\nजम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे वकील अल्ताफ खान हे या आठवड्यात ज्या दोन महिलांनी बाँडवर सह्या केल्या त्यांचे वकील होते. ते म्हणाले, बाँड घटनेशी विसंगत आहे.\n“हा (बाँड) पूर्णपणे नवा आहे.… ते बदल करू शकतात, पण बदल कायद्यानुसार असले पाहिजेत,” असे ते म्हणाल्याचे उद्धृत केले गेले आहे.\nमानवाधिकार कार्यकर्ते खुर्रम परवेझ यांनी द टेलिग्राफला सांगितले की मागच्या दोन महिन्यांमध्ये जवळजवळ सहा हजार लोकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यापैकी “अनेकांची” ता नवीन बाँडमधील अटींच्या अंतर्गत सुटका करण्यात आली आहे.\nमागच्या दोन आठवड्यांमध्ये स्थानबद्धांची सुटका करताना नवीन बाँडचा वापर केला गेला का याची मात्रद वायरला तातडीने पडताळणी करता आलेली नाही.\nमात्र रविवारी, भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी काश्मीरमध्ये शांतता आणि विकास साध्य करण्यासाठी लोकांना स्थानबद्ध करून ठेवण्याच्या केंद्राच्या भूमिकेचे समर्थन केले आणि अनेक स्थानिक नेते लोकांना शस्त्रे हातात घेण्यास आणि आत्मत्याग करण्यास सांगित आहेत असा आरोप केला.\nराम माधव यांनी कलम ३७० निष्प्रभ केले गेल्यापासून पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्याला भेट दिली आणि म्हणाले, शांतता प्रस्थापित करण्यासाठी २००-३०० लोकांना तुरुंगात अडकवून ठेवावे लागले तर “आम्ही त्यांना अडकवून ठेवू.”\n“तुम्ही शांतता भंग न करता राजकारण करू शकता. काही नेते तुरुंगात बसून लोकांना संदेश पाठवत आहेत, की त्यांनी बंदुका हातात घ्याव्यात आणि आत्मत्याग करावा. मला त्या नेत्यांना सांगायचे आहे, त्यांनीच प्रथम पुढे येऊन आत्मत्याग करावा,” ते म्हणाले.\nमाधव कोणत्या नेत्यांबद्दल आणि का असे बोलत होते ते स्पष्ट झाले नाही, खरोखरच जर त्यापैकी कोणी हिंसेची चिथावणी देत असेल, तर अद्याप शासनाने त्यांच्यावर अधिकृतरित्या कोणतेही आरोप लावलेले नाहीत.\nआरे मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरूच राहणार\nयूएपीएतील दुरुस्तीचे दस्तावेज देण्यास गृहखात्याचा नकार\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरका��चे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/beed-lokshahi-impcat-news/", "date_download": "2020-09-27T06:15:59Z", "digest": "sha1:FTWDYRDALZNWUEBZ7XTUSVLMFAD25EK4", "length": 7497, "nlines": 185, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "Impact: बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश – Lokshahi", "raw_content": "\nImpact: बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश\nImpact: बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश\nबीड जिल्हा रुग्णालयात अचानक लाईट गेल्यानं कोरोना रुग्णांचं व्हेंटिलेटर बंद पडून ऑक्सिजन अभावी मृत्य़ू झाला होता… रुग्णांची फरपट होतानाचा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागला असून लोकशाहीनं बीड जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची बातमी लावून धरली होती… याचाच इम्पॅक्ट म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत.. चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली असल्याची माहिती मिळतेय.. याशिवाय बीड जिल्हा रुग्णालयात नेहमीच रुग्णांची हेडंसाळ होत असून आमदार निधी देऊनही त्या निधीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय…\nPrevious article राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सजली अयोध्यानगरी\nNext article आठवडाभर जोरदार पाऊस पडणार\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nWeather Alert | पुण्यासह राज्यातील 6 जिल्ह्यात Red Alert\nपालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला\nमुंबईत एनसीबीचं कार्यालय इमारतीला भीषण आग\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींना झाला कोरोना\nमराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे \nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nकोकण रेल्वे: दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू\n13 ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड सुविधा वाढवा; केंद्रीय आरोग्य विभागाची महाराष्ट्राला सूचना\nतुकाराम मुंढे काय, कुणीही अधिकारी आला तरी फरक पडत नाही…\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सजली अयोध्यानगरी\nआठवडाभर जोरदार पाऊस पडणार\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7443?page=26", "date_download": "2020-09-27T07:16:53Z", "digest": "sha1:V36FCAK53EZOU4BO25KWFJD3E5TUD5Z4", "length": 14737, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधन/अभ्यास : शब्दखूण | Page 27 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधन/अभ्यास\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ६ ऑटोमन साम्राज्याचा थोडक्यात इतिहास\nया आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.\nऑटोमन साम्राज्याचा थोडक्यात इतिहास\nRead more about काय घडतंय मुस्लिम जगात भाग ६ ऑटोमन साम्राज्याचा थोडक्यात इतिहास\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य आशियायी देश . प्रास्ताविक\nया आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.\nतुर्कस्तान - मध्य आशियायी देश . प्रास्ताविक\nRead more about काय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य आशियायी देश . प्रास्ताविक\nनुकतेच एका सुंदर टेड टॉकचे मराठीत भाषांतर केले. मूळ टॉक इतका सुरेख आहे की भाषांतर करताना कुठेही अडखळायला झालं नाही आणि आपल्या मराठी भाषेची गोडी आणि समृद्धी दोन्ही जाणवली. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीचे/अभिव्यक्तीचे एक परिमाण हेही असते की ती कलाकृती इतरांना प्रेरणा देते. आणि ह्या भाषांतरादरम्यान असेच झाले. ह्या टॉकशी संबंधित जे अनेक नवे विचार/पैलू डोक्यात येत राहिले ते कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न. ह्या टॉकचे निरुपण/रसग्रहणच म्हणा ना. अर्थात मूळ टॉक ऐकून हा लेख वाचला तर तो अधिक भावेल पण स्वतंत्रपणे लेख म्हणून लिहिण्याचादेखील प्रयत्न केला आहे.\nRead more about अगतिकता: सुखाची गुरुकिल्ली\nखडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह\nदिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन\nतिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून\nखळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा\nवाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून\nएक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...\n(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)\nRead more about आडदांड - न���णदांड\nतरुण मतदार, अपेक्षा आणि सत्यस्थिती\nहा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय\nRead more about तरुण मतदार, अपेक्षा आणि सत्यस्थिती\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग २- मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास आणि आधुनिकता\nनमनाला घडाभर तेल घालून झाले आहेच आता पुढील विषयाकडे वळूयात.\nया आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.\nमुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास\nRead more about काय घडतंय मुस्लिम जगात भाग २- मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास आणि आधुनिकता\nकाय घडतंय मुस्लिम देशांत\nया आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.\nसर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.\nRead more about काय घडतंय मुस्लिम देशांत\nदिलखुलास व्यक्तींमुळे रंगलेला दिलखुलास कार्यक्रम : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा\nकै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा या वेळीही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाचे वर्ष स्पर्धेचे 5 वे वर्ष होते. यावर्षी प्रेम या विषयावर आधारीत कविता पाठवून महाराष्ट्रातील 104 कवी-कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व कवींनी पाठविलेल्या कवितांच्या काव्यलेखनाचे परीक्षण गझलकार श्री. दिपक करंदीकर, कवयित्री सौ. रश्मी तुळजापूरकर यांनी केले. त्यातील निवडक 22 कवींनी दिनांक 30 मार्च 2014 रोजी झालेल्या अंतिम फेरीत सहभाग घेतला. काव्यसादरीकरणाचे मुख्य परीक्षण कवयित्री श्रीमती जयश्री घुले आणि कवी श्री. सारंग भणगे यांनी केले.\nकै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा\nRead more about दिलखुलास व्यक्तींमुळे रंगलेला दिलखुलास कार्यक्रम : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा\nकाय घडतंय मुस्लिम जगात\nया प्रस्तावनेवर आणखी पुढे लिहिले गेले. हा दुवा वाचल्यावर हा दुवा ही वाचावा\nRead more about काय घडतंय मुस्लिम जगात\nआधुनिकता आणि मुस्लिम राष्ट्रे\nकाय घडतंय मुस्लिम देशांत -- या आगामी लेख मालिकेतून.\nआधुनिकता म्ह��जे नक्की काय\nकाय घडतंय मुस्लिम देशांत -- या आगामी लेख मालिकेतून.\nRead more about आधुनिकता आणि मुस्लिम राष्ट्रे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A5%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T06:01:47Z", "digest": "sha1:JD5HRGDTYXEWHWRKJH6XQCWKKVOLW7TJ", "length": 10169, "nlines": 129, "source_domain": "livetrends.news", "title": "२ मंत्री, २ खासदार, १४ आमदारांना कोरोनाचा दणका - Live Trends News", "raw_content": "\n२ मंत्री, २ खासदार, १४ आमदारांना कोरोनाचा दणका\n२ मंत्री, २ खासदार, १४ आमदारांना कोरोनाचा दणका\nकोल्हापूर , सातारा , सांगली जिल्हे चर्चेत\n कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील दोन मंत्री, दोन खासदार यांच्यासह १४ आमदारांना करोनाने दणका दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यातील अनेकांनी करोनावर मात केली असून काही लोकप्रतिनिधी अजूनही उपचार घेत आहेत.\nमुंबई आणि पुणे पाठोपाठ कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत दोन महिन्यांत संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३५ हजार, सांगलीत २५ हजार तर साताऱ्यातही २१ हजारावर बाधित आढळले आहेत. या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत अडीच हजारावर लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधीही हतबल झाले आहेत.\nलोकांशी रोज येणारा संपर्क आणि इतर काही कारणामुळे अनेक आमदारांना त्याची बाधा झाली. पालकमंत्री जयंत पाटील आणि आमदार मानसिंग नाईक वगळता इतर नऊ आमदारांना संसर्ग झाला आहे. यावर सर्व आमदारांनी मात केली. सध्या राज्यमंत्री विश्वजीत कदम उपचार घेत आहेत. त्यांचे काका आमदार मोहनराव कदम यांनी वयाच्या ८५व्या वर्षीही करोनावर मात केली. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुमन पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी या आजारावर विजय मिळवला. खासदार संजय पाटील यांनी या आजाराला परतवून लावले. या जिल्ह्यातील माजी महापौर हारुण शिकलगार यांचा मात्र मृत्यू झाला.\nकोल्हापूर जिल्ह्यातील खासदार प्रा. संजय मंडलिक बाधित असून ते घरीच उपचार घेत आहेत. आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनी त्यावर मात केली. आवाडे यांच्या कुटुंबातील २२ पैकी १८ जणांना लागण झाली होती. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी लढाई जिंकली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार मकरंद पाटील हेदेखील उपचारानंतर बरे झाले. राजकीय व्यक्तींचा दिवसभर विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क येतो. बैठका आणि भेटीगाठी यातून त्याचा अधिकाऱ्यांनाही फटका बसत आहे. तीन जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांना याचा फटका बसला, पण सर्वांनी त्यावर मात केली. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींना दणका बसत असल्यामुळे सध्या राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे.\nजळगावात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात \nडॉ दाभोलकर हत्याकांड; तावडे, भावेंचा जामीन फेटाळला\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nकेंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न – रियाच्या वकिलाचा दावा\nसामनातील मुलाखतीसाठी राऊत-फडणवीस यांची भेट \nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nभुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी\nकैद्यांना रसद पुरवणारा चेतन भालेराव अटकेत\nपाचोऱ्यात विनापरवाना औषधी जप्त; अन्न व औषधी विभागाची कारवाई\nजिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/jalgaon-cricket-league/", "date_download": "2020-09-27T06:58:36Z", "digest": "sha1:ZJKETNGPJVVG5HUF5Y4NSEPA47AYZY44", "length": 14237, "nlines": 148, "source_domain": "livetrends.news", "title": "JCL Archives - Live Trends News", "raw_content": "\nजेसीएलमध्ये कोझी कॉटेज स्ट्रायकर्सला विजेतेपद\nजेसीएल : कोझी कॉटेज स्ट्रायकर्स व खान्देश ब्लास्टसमध्ये रंगणार फायनल\nजेसीएल टी-20ची उद्या सेमी फायनल; दोन सामने होणार\nजेसीएल टी-20च्या तिसर्या दिवशी कोझी कॉटेज स्ट्रायकर्स व…\nजेसीएलमध्ये खान्देश ब्लास्टर्स व कोझी कॉटेज ��्ट्रायकर्स विजयी\nLive पहा : जेसीएल क्रिकेट स्पर्धा दिवस दुसरा; सामना पहिला\nआपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास अडचण येत असेल तर येथे क्लिक करून आपण हा सामना पाहू शकतात. [youtube https://www.youtube.com/watchv=I90P1AZXoX8&w=560&h=315] जळगाव प्रतिनिधी जळगाव क्रिकेट लीगमध्ये आज दुसर्या दिवसाचा पहिला…\nLive पहा : जळगाव क्रिकेट लीगचा पहिला सामना\nआपल्याला लाईव्ह स्ट्रीम पाहण्यात अडचण येत असेल तर आपण येथे क्लिक करून हा सामना पाहू शकतात. [youtube https://www.youtube.com/watchv=NVYW7eQdEP0&w=650&h=350] आपल्याला वरील लाईव्ह स्ट्रीम पाहण्यात अडचण येत असेल तर आपण येथे क्लिक करून हा…\nजेसीएल टी20 मध्ये सर्वांसाठी प्रवेश खुला व मोफत\nजितेंद्र कोतवाल\t Mar 11, 2019 0\n उद्यापासून सुरु होणार्या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20 चे सामने बघण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला व मोफत ठेवण्यात आलेला आहे. तसेच व्हीआयपी मोफत पासेस शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, नवजीवन सुपर शॉपची…\nजेसीएलसाठी एम. के. वॉरियर्स सज्ज : पहा प्रोमो ( व्हिडीओ )\n महेंद्र कोठारी यांची मालकी असणार्या एम.के. वॉरियर्स संघाने जळगाव क्रिकेट लीगसाठी कसून तयारी सुरू केली असून या संघाचा प्रोमो आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. जेसीएल स्पर्धेसाठी आता फक्त एक दिवस उरला असतांना…\nजळगावातून निघाली भव्य जेसीएल रॅली\n आगामी जेसीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर आज जळगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे १२ ते १७ मार्च दरम्यान खान्देशातील सर्वात मोठ्या आयपीएलच्या धर्तीवर टि-२०…\nएस.के. हेल्दी मास्टर्स जेसीएलसाठी सज्ज : पहा प्रोमो (व्हिडीओ )\n जळगाव क्रिकेट लीगमध्ये एस.के. हेल्दी मार्स्टर्स हा संघदेखील सहभागी होत असून या संघाचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. एस.के. हेल्दी मास्टर्स या संघाचे मालक- धीरज अग्रवाल, कोच- अनंत वाघ,आयकॉन खेळाडू- विजय संजय लोहार.…\nरायसोनी अचिव्हर्स संघाचा प्रोमो (व्हिडीओ )\n जळगाव क्रिकेट लीगमध्ये रायसोनी अचिव्हर्स संघदेखील सहभागी होत असून या संघाचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. जळगाव क्रिकेट लीगमध्ये आठ संघांचा सहभाग असून यात रायसोनी अचिव्हर्सचाही समावेश आहे. या संघाचे मालक प्रीतम…\nवनीरा ईगल्सची जोरदार तयारी : पहा प्रोमो ( व्हिडीओ )\n जळगाव क्रिकेट लीगमध्ये किरण महाजन यांच्या मालकीच्या वनीरा ईगल्स संघाचा ��्रोमो जारी करण्यात आला असून संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जेसीएलबाबत शहरासह जिल्ह्यात प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. यातील…\nखान्देश ब्लास्टर्सचा तगडा दावा : पहा प्रोमोचा व्हिडीओ\n जेसीएल स्पर्धेसाठी रमेश जैन यांच्या मालकीच्या खान्देश ब्लास्टर्स संघाने तगडे आव्हान उभे करण्याचा दावा केला आहे. जेसीएलमध्ये जळगावमधील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंचा खेळ पहायला मिळणार आहे. यात आठही फ्रँचायझींनी आपापल्या…\nके.के. थंडर्स संघाचा कसून सराव : प्रोमो जारी ( व्हिडीओ )\n आगामी जेसीएल क्रिकेट स्पर्धेत के. के. थंडर्स संघाने कसून सराव सुरू केला असून या टिमचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. जेसीएल स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यात के.के. थंडर्स…\nस्पेक्ट्रम चॅलेंजर्स उभे करणार तगडे आव्हान : पहा प्रोमो ( व्हिडीओ )\n जेसीएलमध्ये स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजची मालकी असणार्या स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने जोरदार तयारी सुरू केली असून तगडे आव्हान उभे करण्याचे दिसून आले आहे. जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेसाठी अवघे काही दिवस उरले असतांना…\nजळगाव क्रिकेट लीगची जोरदार तयारी\n शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या आठही चमूची निवड करण्यात आली असून या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रतनलाल सी बाफना ज्वेलर्स प्रायोजित…\nकोझी कॉटेज स्ट्रायकर्सचा प्रोमो ( व्हिडीओ )\n जळगाव क्रिकेट लीगमध्ये कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाने आपला प्रोमो जारी केला असून स्पर्धेत तगडे आव्हान उभे करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. जळगाव क्रिकेट लीगमध्ये प्रकाश चौबे यांच्या मालकीचा कोझी कॉटेज स्ट्रायकर्स हा…\n१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातले��्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/56-covid19-patients-discharged-today-from-a-hospital-on-mira-bhayandar-in-mumbai-126774.html", "date_download": "2020-09-27T06:12:32Z", "digest": "sha1:N74ZOSCMIXAG43NGXA7PNXPJWBGH5QZW", "length": 32710, "nlines": 238, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: मुंबई मधील मीरा भाईंदर येथील रुग्णालयातील 56 रुग्णांना डिस्चार्ज | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nMann Ki Baat: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन ; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nMann Ki Baat: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन ; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्��वास\nLadies Special Train: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आता धावणार लेडीज स्पेशल ट्रेन\nMann Ki Baat: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन ; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nFormer Union Minister Jaswant Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे अर्पण केली श्रद्धांजली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nLuxury Smartphone: 3 लाखाहून अधिक किंमतीचा चायनीज लग्झरी स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या टॉप व्हेरियंटची किंमत अन् फीचर्स\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\nIPL 2020: हैदराबादविरुद्ध KKRच्या विजयानंतर शाहरुख खानने टीमसाठी दिलेला संदेश तुमचेही जिंकेल मन (See Tweet)\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पां��ेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nShahid Afridi Praises IPL: शाहिद आफ्रिदी याच्याकडून आयपीएलचे कौतुक, म्हणाला- 'पाकिस्तानी खेळाडूंना खेळायला न मिळणे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य'\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nअभिनेत्री Rakul Preet Singh ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; NCB अहवाल सादर करेपर्यंत, माध्यमांना आपल्या बातम्या प्रसारित न करण्याच्या सूचना देण्याची केली विनंती\nCriminal Case Against Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत विरोधात कर्नाटकमध्ये फौजदारी खटला दाखल; शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Daughters Day 2020 Wishes in Marathi: राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन लाडक्या मुलीसोबत साजरा करा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: मुंबई मधील मीरा भाईंदर येथील रुग्णालयातील 56 रुग्णांना डिस्चार्ज\nमहाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये 700 पेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशातच आता एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. आज मुंबईतील मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथील रुग्णालयातील 56 रुग्णांना डिस्चार्ज (Discharged) देण्यात आला आहे. या सर्वांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.\nराज्यात मुंबई शहर तसेच उपनगरात कोरोनाची हॉटस्पॉट ठिकाणं आहेत. या हॉटस्पॉट ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत धारावी, दादर, मीरा रोड, वसई-विरार, आदी ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये 751 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - Lockdown च्या काळात राज्यात विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल; जाणून घ्या लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी केलेल्या विविध कारवायाविषयी)\nदरम्यान, भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या 17 मे पर्यंत देशात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन सरकारने देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने 284 जिल्हे हे ऑरेंज झोन मध्ये तर 319 जिल्हे हे ग्रीन झोनमध्ये आणि 130 जिल्हे हे रेड झोन मध्ये असल्याचे जाहीर केले आहे.\nCOVID19 mira road Mumbai Mumbai Corona Patients कोरोना रुग्ण कोरोना व्हायरस मीरा रोड मीरा-भाईंदर मुंबई\nMann Ki Baat: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन ; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती या��ना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nLadies Special Train: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आता धावणार लेडीज स्पेशल ट्रेन\nअयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्यात राम लीलाची परवानगी नाकारली; 26 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nMissing Woman Found: पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध लावण्यात पोलिसांना यश\nMaharashtra Monsoon Forecast: मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; मुंबई ढगाळ वातावरण\nSP Balasubrahmanyam Funeral: प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांच्यावर आज चेन्नईत शासकीय इतमामात केले जाणार अंत्यसंस्कार\nCOVID-19 Vaccine Update: Johnson & Johnson कंपनीच्या कोविड-19 वरील संभाव्य लसीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\nठाणे: हॉस्पिटलचे पूर्ण बिल भरले नाही म्हणून मृत महिलेचे शव कुटूंबियास देण्यास नकार, सोशल मिडियावर बातमी व्हायरल झाल्यानंतर मृतदेह दिला ताब्यात\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nMann Ki Baat: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन ; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत '���ा' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nMann Ki Baat: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन ; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/04/blog-post_26.html", "date_download": "2020-09-27T05:58:30Z", "digest": "sha1:C62BZJXXXHI66V4GF2ZJQO4MHXMBUHDZ", "length": 11114, "nlines": 47, "source_domain": "www.berkya.com", "title": "मुख्याधिकारयांकडून पैसे मागणारया पत्रकाराविरुद्ध अमळनेरात गुन्हा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यामुख्याधिकारयांकडून पैसे मागणारया पत्रकाराविरुद्ध अमळनेरात गुन्हा\nमुख्याधिकारयांकडून पैसे मागणारया पत्रकाराविरुद्ध अमळनेरात गुन्हा\nबेरक्या उर्फ नारद - शुक्रवार, एप्रिल २६, २०१३\nअमळनेर - अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारयांकडून ‘जाहिरात द्या, नाहीतर पैसे द्या’ अशी बतावणी करीत त्यांचे मोबोइल कॅमेरयाने फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या प्रतिनिधीविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांनी या बाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 19 एप्रिल रोजी येथील एका स्थानिक दैनिकाचा प्रतिनिधी असलेला गौतम प्रकाश बिरहाडे हा नगरपालिकेतील माझ्रया दालनात आला व त्याने मला सांगितले की, एकतर मला जाहिरात ���्या, नाही तर पैसे द्या. मी नाही सांगताच त्याने ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने माझ्रया कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून माझ्रो मोबाइलमध्ये फोटो काढण्याचे प्रयत्न केले व पैशांची मागणी केली. या प्रकरणी शेटे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांनी बिरहाडे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्हाला या पोस्ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख ��ोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/07/3592/", "date_download": "2020-09-27T07:14:26Z", "digest": "sha1:NWCBDVY3C6OWH2ZQWUTCUFKR5VBWPH53", "length": 16821, "nlines": 78, "source_domain": "www.sudharak.in", "title": "खऱ्या बदलाचा प्रयत्न – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nभ्रष्ट लालूप्रसाद यादवांच्या विरोधातील संसद-बहिष्काराने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विधेयक रखडले आहे. आज त्याचे भवितव्य एका भाजप खासदाराच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती आहे, आणि त्याने काम न करायचे ठरवले आहे. भ्रष्टाचार भारतात अनेक रूपे घेतो.\nडिसेंबर २००४ मध्ये विधेयक संसदेपुढे मांडले गेले तेव्हा लक्षावधी गरिबांना रोजगार पुरवण्यासाठीच्या पैशावर बरीच ‘हाथापायी’ करावी लागली होती. शेवटी एक क्षीण केलेले विधेयक घडवण्यात आले अकुशल का��� करायची तयारी असलेली प्रौढ माणसे ज्या घरात असतील, त्या घरांमधील एका व्यक्तीला एका आर्थिक वर्षात शंभर दिवसांचा रोजगार देण्याची हमी हे विधेयक देणार. सरकारचे म्हणणे आहे की गरिबात गरीब दीडशे जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवायचा वार्षिक खर्च रुपये २,००० कोटी आहे.\nविधेयकाचे विरोधक हा खर्च निष्फळ ठरेल हे मांडतात, दुसरीही एक शक्यता आहे, ती म्हणजे या खर्चामुळे खरेच लक्षावधींचे आर्थिक भवितव्य बदलेल. पण हे करण्यासाठी खर्चाच्या आकड्यावरून लक्ष हटवून कशावर आणि कसा खर्च करायचा यावर विचार करावा लागेल. थोडक्यात म्हणजे रोजगार हमी योजना देशाच्या विकास योजनेचा भाग मानून राबवावी लागेल. पण विधेयकाचे समर्थकही योजनेकडे फक्त एक कल्याणकारी पाऊल म्हणूनच पाहतात लोकांना हा दुष्काळ निभावून न्यायला पैसे द्या. ही योजना दुष्काळांवर, दारिद्र्यावर मात करू शकेल, असे म्हटले जात नाही. खरे तर तात्कालिक दुष्काळ निवारणाऐवजी ही योजना कायमचे निवारण करू शकेल.\nरोजगारातून विकास साधण्यासाठी पैसे खर्च करण्याच्या यंत्रणेखेरीज इतरही बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. देशाची ग्रामीण भागातली मालमत्ता, झाडे, चराऊ कुरणे, जलसंधारण, रस्तेबांधणी आणि इतर मूलभूत सोई उभारण्यातून आणि राखण्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगाराला संधी मिळू शकते. ही ग्रामीण मालमत्ता श्रमांच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. पण यातले बरेचसे मालमत्तेचे घटक एका मोसमात बांधले जाऊन दुसऱ्या मोसमात नष्ट का होतात, याचाही आपण विचार करायला हवा. गुंतवलेले श्रम टिकाऊ मालमत्ता का देत नाहीत या नव्या रोजगार हमी योजनेपुढे आव्हान आहे, ते हे, टिकाऊ विकासाचे. आज खड्डे खोदा खड्डे भरा पुन्हा खड्डे खोदा, या प्रकारची कामे रोजगार हमीच्या नावाखाली होत आहेत. रस्ते, पाझर तलाव, वृक्षारोपण, सारे यंदाही करा; पुन्हा पुढील वर्षीही करा. ही त्रुटी भरून काढलीच पाहिजे. असा तकलादूपणा जर नसता, तर ग्रामपातळीवर विकास रोजगार हमी या योजनेतून झाला असता. गरिबांचे श्रम देशाच्या नैसर्गिक भांडवलात रूपांतरित झाले असते.\nमालमत्ता उभारणीसाठी विचार फक्त रोजगाराच्या अंगाने व्हायला नको. मालमत्तेची मालकी, व्यवस्थापनाची जबाबदारी, हेही सुस्पष्ट असायला हवे. आज जे रस्ते, तळी, शाळा बांधले जातात, त्यांची मालकी सार्वजनिक, खरे तर सरकारी असते. आणि सार्वजनिक मालमत्ता कोणाचीच नसते. ग्रामपातळीवरच्या सरकारी संस्थाही भंगलेल्या आहेत, आणि याने संस्थांची कामेही विकृत होतात. पाण्याचे उदाहरण पाहा. तळ्यांना पाणी पुरवणारे पाणलोट क्षेत्र लागते. पण रोजगारी श्रमांमधून तळी बांधली जात असताना पाणलोट क्षेत्र मात्र वनखात्याच्या किंवा महसूल खात्याच्या अखत्यारीत असते. तळे जर लहानसे असले तर त्याची मालकी ग्रामपंचायतीकडे असते, आणि ते मोठे असले तर सिंचन खाते मालक असते. शेवटी तळे फक्त एका खड्ड्याच्या रूपात राहते ते ना पाणी साठवते, ना भूजलात भर घालते.\nनिष्फळ रोजगाराचा एक आदर्श नमुना\nमग कोणी करायची शाश्वत विकासाची कामे भंगलेल्या नोकरशाहीकडून भंगलेलीच उत्तरे मिळतील. सर्व योजनांचे एकत्रीकरणही खात्याखात्यांमधील वेळखाऊ भांडणांमुळे विफल होईल. उत्तर असे शोधायला हवे की योजनांमधून घडणाऱ्या मालमत्तेचे मालक कोण. मग या मालकांना व्यवस्थापनाचे कायदेशीर अधिकार द्यायचे. हे करायला रोजगार हमीची विकेंद्रीकरणाशी सांगड घालावी लागेल, आणि रोजगार पंचायतींकडे सोपवावा लागेल. मग पाणी व जमीन हाताळणाऱ्या खात्यांना पंचायतींचे हस्तक बनवून नियोजन आणि व्यवस्थापनात सहभागी व्हावे लागेल. समूह मालक-व्यवस्थापक असतील, बिनचेहेऱ्याची खाती नव्हे. पंचायती आणि ग्रामसभांची जबाबदेही (रलर्जीपीरलळश्रळीं) सबळ करावी लागेल आणि मगच पैसे देऊन ते योग्य हाती पडतील, योग्य परिणाम साधतील, हे पाहावे लागेल.\nरोजगार हमी विधेयकाला कळीचे महत्त्व आहे, आणि फक्त रोजगार पुरवण्यामुळे नव्हे. योग्य त-हेने ह्या विधेयकाचा वापर झाला तर ज्या भ्रष्टाचाराने व्यथित होऊन भाजपाने संसदीय कामकाजावर बहिष्कार टाकला, त्या भ्रष्टाचाराचा समूळ नाश होईल. उच्चपदस्थ भ्रष्टाचारापेक्षा सर्वव्यापी जमिनीलगतचा भ्रष्टाचार जास्त विनाशकारी आहे, हे आपण लक्षात घ्यायलाच हवे. त्या भ्रष्टाचारानेच सरकारी योजनांची पूर्ती हास्यास्पद त-हेने विफल होते. राजीव गांधींनी म्हटले होते की रुपयातले पंधरा पैसेच गरिबांपर्यंत पोचतात. पारदर्शी आणि जबाबदेही धोरणांमधूनच हे प्रमाण सुधारता येईल. खऱ्या बदलाचे प्रयत्न आता सुरू करू या.\n[डाऊन टु अर्थ च्या ३१ मे २००५ च्या अंकातील टाईम वुई काऊंटेड रीयल चेंज या सुनीता नारायणांच्या संपादकीयाचे हे रूपांतर]\nNext Next post: वर्तमानकाळ आणि भूत��ाळ\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/05/blog-post_23.html", "date_download": "2020-09-27T07:14:33Z", "digest": "sha1:5EBLD3BN7WTFSXZRRAVOB2FXTYEJI7YR", "length": 39452, "nlines": 208, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "बदरचे युद्ध | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुन��लकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nजिंदा रहेना है तो हालात से डरना कैसा\nजंग लाजिम हो तो लष्कर नहीं देखे जाते\nइस्लाम हा समतावादी धर्म असल्या कारणाने पृथ्वीवर जेथे कोठेही त्याचा नावाचा उच्चार केला जातो तेथे प्रस्थापितांमधून त्याचा विरोध सुरू होतो तर सामान्य जनतेतून त्याचे स्वागत केले जाते. गार-ए-हिरामधून प्रेषित्व बहाल झाल्यावर हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्ल.) यांनी इस्लामची घोषणा करताच ज्या मक्का शहरामध्ये त्यांना अमीन (विश्वासपात्र) आणि सादीक (खरा) म्हणून ओळखले जात होते त्याच शहरात त्यांचा विरोध सुरू झाला. हा विरोध शोषित समाजाकडून नव्हे तर प्रस्थापितांकडून झाला.\nमक्का शहर त्यावेळी अरबास्थानाची आर्थिक राजधानी होती. तेथील काबागृहामध्ये 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक मुर्ती ही अनेक कबिल्यांची कुलदैवत होती. त्या काळातील टोळ्यांवर आधारित समाजरचनेमध्ये कुलदैवतेचे अनन्यसाधारण महत्व होते. प्रत्येक टोळीमध्ये ज्या काही चांगल्या घटना घडत होत्या त्या मक्केमधून येऊन आपल्या कुलदैवतेसोबत साजऱ्या केल्या जात होत्या. वर्षातील 360 दिवस अखंडपणे विविध टोळया मक्का शहरात येत आणि बकरे, ऊंट व पूजेचे इतर साहित्य खरेदी करत. तेथे काही दिवस मुक्काम करत आणि परत जात. त्यामुळे मक्का शहरात चारही बाजूंनी पैशाचा ओघ सातत्याने येत होता. 360 दिवसांचा हा अखंड रतीब तर राहिलेले पाच दिवस हजचा उत्सव, त्यात तर लोकांच्या उत्साहाला उधान येई व पैशांच्या राशी मक्का शहराच्या व्यापाऱ्यांसमोर पडत. थोडक्यात मक्का हे अरबस्थानाचे एकमेव तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र झाले होते. त्यामुळे साहजिकच तेथे राहणारे सर्व कबिले खासकरून ’कुरैश’ कबिला सर्वार्थाने संपन्न झालेला होता. स्पष्ट आहे जेव्हा प्रेषितांनी 360 मुर्त्यांना नाकारून एका ईश्वराची उपासना करण्याचा संदेश दिला तेव्हा त्या सर्व कबिल्यांचा डोळ्यासमोर त्यांचा आर्थिक मृत्यू दिसायला लागला. त्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा संदेश याच कारणाने त्यांनी नाकारला. त्यांना स्वतः आपल्या हाताने आपल्या अर्थव्यवस्थेची मान आवळने शक्य झाली नाही. त्यांनी सर्व शक्ती��िशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा विरोध सुरू केला. मात्र त्याचवेळेस त्याच शहरातील प्रस्थापितांच्या अत्याचाराला कंटाळलेल्या शोषित लोकांना प्रेषित सल्ल. यांचा संदेश आवडला व तो त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वीकारला देखील. मुठभर शोषितांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची साथ देण्यास सुरूवात केली तेव्हा प्रस्थापितांना ही गोष्ट रूचली असती तरच नवल. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या गरीबांना त्रास देण्यात सुरूवात केली. इतका त्रास की त्यांना मक्का शहरात राहणे अशक्य झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्यापैकी काही लोकांना तत्कालीन शेजारील राष्ट्र हबशमध्ये हिजरत (स्थलांतर) करण्याचा आदेश दिला. सातत्याने 13 वर्षे प्रयत्न करूनही मक्का शहरातील प्रस्थापितांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. याउलट मक्का शहराच्या आजूबाजूच्या इलाख्यामध्ये मात्र इस्लामचा स्विकार करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत गेली. कारण ते लोक मक्काच्या रहिवाशांसारखे संपन्न नव्हते. विशेषतः मक्क्यापासून जवळ असलेल्या मदिना शहरातील लोकांना प्रेषितांचा संदेश खूप भावला. मक्का पेक्षा मदिनामध्ये इस्लामचा स्विकार करण्याची संख्या वाढत गेली. मदिनातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत (प्रेषितांच्या हातात हात देऊन एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे) करत. याला बैत-ए-उक्बा असे म्हटले जाते. एकूण तीन वेळा बैत-ए-उक्बा झाल्या. तिसरी बैत-एउ क्बा प्रेषित्वाच्या बाराव्या वर्षी झाली. झाले असे की, मदिनाच्या 75 सन्माननीय व्यक्तींचे एक शिष्टमंडळ हजसाठी आले होते. हज झाल्यानंतर त्या शिष्टमंडळाने एका रात्री प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत केली व मदिनाला येण्याचे निमंत्रण देऊन सर्वार्थाने साथ देण्याची शपथ घेतली. या घटनेनंतर थोड्याच दिवसात अल्लाहच्या आदेशाने स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना येथे हिजरत केली. प्रेषितांच्या आगमनाने मदिनाचे एकूण वातावरणच ढवळून निघाले. त्या वातावरणाचे वर्णन ’शोधन’चे माजी संपादक आणि प्रेषितांचे चरित्रकार सय्यद इफ्तखार अहेमद यांनी खालीलप्रमाणे केलेले आहे. ’’प्रेषितांनी आणलेला धर्म स्विकारणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःविरूद्ध जाणे आणि सर्व लोकसमुहांनी स्वतः अंगीकारलेल्या वृत्ती, प���रवृत्ती, उद्दिष्टे अशा सर्व गोष्टींना तिलांजली देऊन नव्या संकल्पना, नवी विचारधारा, जीवनाचा नवा अर्थ, ईश्वराच्या एकत्वाची संकल्पना स्विकारावी लागणार होती. लोक सहजासहजी हे करण्यास तयार नव्हते.’’(संदर्भ : मुहम्मद सल्ल. नवयुगाचे प्रणेते पान क्र. 289- 290).\nप्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या यशस्वी हिजरती व त्यांना मदिना शहरात मिळालेल्या आश्रयामुळे मक्कावासियांचा नुसता जळफळाट झाला. यावर कडी तेव्हा झाली जेव्हा मदिनेहून औस या प्रतिष्ठित कबिल्याचे सरदार सअद बिन मआज रजि. उमराह (काबागृहाच्या दर्शना) साठी मक्का शहरात आले व आपले स्नेही उमैय्या यांचेकडे थांबले. एका दिवशी ते दोघे उमराह करण्यासाठी काबागृहाकडे निघाले असता कुरैशचा सरदार अबु जहल त्यांना भेटला आणि उमय्या यांना विचारले की, ’’तुमच्या बरोबर हे गृहस्थ कोण’’ उमैय्या यांनी सआद बिन मआज रजि. यांचा परिचय करून देताच तो त्यांच्यावर खवळला आणि धमकी दिली की, ’’ तुम्ही उमैय्याचे पाहूणे नसले असते तर जिवंत परत जावू दिले नसते.’’ त्यावर हजरत सआद रजि. ही चिढले व म्हणाले की, ’’तुम्ही आमच्यावर हज आणि उमराह करण्यासाठी बंदी घातली तर आम्ही मदिनाजवळचा महामार्ग रोखू, मग पाहू तुमचे व्यापारी काफिले कसे जातात ते’’ उमैय्या यांनी सआद बिन मआज रजि. यांचा परिचय करून देताच तो त्यांच्यावर खवळला आणि धमकी दिली की, ’’ तुम्ही उमैय्याचे पाहूणे नसले असते तर जिवंत परत जावू दिले नसते.’’ त्यावर हजरत सआद रजि. ही चिढले व म्हणाले की, ’’तुम्ही आमच्यावर हज आणि उमराह करण्यासाठी बंदी घातली तर आम्ही मदिनाजवळचा महामार्ग रोखू, मग पाहू तुमचे व्यापारी काफिले कसे जातात ते’’ तेव्हा अबु जहलचे डोळे उघडले व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मदिना शहरात हिजरत करण्यामागचा अर्थ त्याला समजला. मक्का शहराचा जवळ-जवळ सर्व व्यापार यमन आणि सीरियाशी होत होता व व्यापारी काफिले मदिनालगतच्या मार्गानेच जात होते. हजरत सआद रजि. यांनी तो मार्गच तोडण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे कुरैश हादरले व सर्व व्यापाऱ्यांची तातडीने एक बैठक बोलाविण्यात आली व या विषयावर विचार करण्यात आला. शेवटी असे ठरले की, मदिना शहरामध्ये राहणारा एक सरदार ज्याचे नाव अब्दुल्लाह बिन उबई होते व ज्याची मदिना शहराचा प्रमुख म्हणून निवड जवळ-जवळ निश्चित झाली होती. मात्र प्रेषित मुहम्मद स���्ल. मदिना शहरात आल्यामुळे त्याचे प्रमुखपद आपोआपच रद्द झाले होते. प्रेषित सल्ल. यांचा अघोषितपणे मदिनाच्या बहुसंख्य लोकांनी आपला प्रमुख म्हणून स्वीकार केला होता. म्हणून अब्दुल्ला बिन उबई चिडून होता. याची माहिती मक्कावासियांना होती. म्हणून त्यांनी त्याला पत्र लिहून प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची सूचना केली व त्यासाठी आवश्यक ती मदद देण्यासाठी तयार असल्याचे पत्रामध्ये नमूद केले.\nही गोष्ट जेव्हा प्रेषित सल्ल. यांना समजली तेव्हा त्यांनी अब्दुल्ला बिन उबईची भेट घेऊन त्याची समजूत काढली व त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली की आमच्या विरूद्ध कारवाई करण्याच्या नादात त्याला स्वतःच्या नातेवाईकांशीच संघर्ष करावा लागेल व त्यात सर्वांची अतोनात हानी होईल. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्याने दोन पत्रे मिळूनही अब्दुल्ला बिन उबई गप्प बसला. तो काही करत नाहीये हे लक्षात आल्यावर मक्कावासियांनी मदिनावासियांच्या खोडी काढण्यास सुरूवात केली. त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या बकऱ्या आणि उंट चोरण्याचा सपाटा लावला. काहीही करून एक मोठी शक्ती बनण्यापूर्वी प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदारांना नामोहरम करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यांना स्वतःच्या लष्करी शक्तीचा फार अभिमान होता. दरम्यान, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना शहरात येताच तेथील अनेक कबिल्यांशी विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चन कबिल्यांशी वाटाघाटी करून मदिना शहर सुरक्षित करून घेतले होते. इतिहासामध्ये याला मदिना करार म्हणतात. मक्कावासियांचे आक्रमण मदिनावर होणार याची खुनगाठ बांधून त्यांनी सर्व कबिल्यांची एकजूट केली होती. त्यानंतर त्यांनी कुरैशच्या कुरापतींचे उत्तर कसे द्यावे यासाठीची योजना आखण्यास सुरूवात केली. त्यांनी मदिना शहरातील सर्व कबिल्यांची बैठक घेऊन मक्कावासियांच्या संभावित आक्रमणाविरूद्ध कशी रणनिती आखावी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा मदिना वासियांनी विशेषतः अन्सार लोकांनी प्रेषित सल्ल. यांना सर्वाधिकार देऊन निर्णय घेण्याची विनंती केली व त्यांच्या निर्णयावर जीव ओवाळून टाकण्याचा निश्चय व्यक्त केला.\nप्रेषित सल्ल. नेहमी सावध राहत. लवकरच त्यांना एक बातमी समजली की अबु सुफियानच्या नेतृत्वाखाली एक मोठा व्यापारी काफला, व्या���ार करून, साधन संपत्ती घेऊन, सीरियाकडून मक्का शहराकडे येत आहे. त्या काफिल्यासोबत 40-50 पेक्षा जास्त सुरक्षा सैनिक नाहीत. तेव्हा मदिनातील बहुतेक लोकांना वाटत होते की, प्रेषित सल्ल. यांनी या काफिल्याला लूटण्याची परवानगी द्यावी. काफिल्याचा प्रमुख अबु सुफियान स्वतः एक अत्यंत हुशार सरदार होता. त्यालाही या गोष्टीचा अंदाज आला होता म्हणून त्याने मदिना शहराजवळ येण्याअगोदरच एक उंटस्वार मक्का येथे पाठवून लष्करी मदद मागीतली होती. अबु सुफियानचा निरोप मिळाल्याबरोबर कुरेशचे लोक चौताळले व त्यांनी एक हजार लोकांचे लष्कर घेऊन मदिनाकडे कूच केले.\n- प्रत्यक्ष युद्ध -\nइकडे अल्लाहने प्रेषित सल्ल. यांना सूचना केली की, दोन पैकी कुठल्याही एकाशी सामना केल्यास त्यांची निश्चितपणे मदद केली जाईल. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी मदिन्यातील सर्व सरदारांची बैठक बोलाविली व त्यांच्यासमोर परिस्थिती विशद केली. काही लोकांचा विचार होता की, काफिल्याला लुटावे. कारण त्यांच्याकडे लोक कमी आणि संपत्ती जास्त आहे. परंतु, प्रेषित सल्ल. यांना मक्काकडून येणाऱ्या लष्कराशी दोन हात करण्याची इच्छा झाली. कारण जोपर्यंत मक्कावासियांचा निर्णायक पराभव केला जाणार नाही तोपर्यंत त्यांच्यातली खुमखुमी कमी होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. म्हणून पुरेशी तयारी नसतांनासुद्धा अल्लाहच्या भरोश्यावर त्यांनी मक्काकडून येणाऱ्या कुरैशच्या लष्काराशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. प्रेषित सल्ल. यांच्या या निर्णयाचे मुठभर युवक सोडले तर सर्वांनी समर्थन केले. जेव्हा युद्धाची जुळवाजुळव केली गेली तेव्हा 300 पेक्षा थोडे जास्त लोक उपलब्ध झाले. ज्यांच्यापैकी फक्त दोन, तीन लोकांकडे घोडे होते. 70 लोकांकडे उंट होते, हत्यारसुद्धा पुरेशे नव्हते. फक्त 60 लोकांकडे चिलखत होते. अशाही परिस्थितीत या 313 लोकांनी आपले शीर हातावरून घेऊन एक हजार लोकांच्या कुरैशच्या बलाढ्य लष्कराशी युद्ध करण्याची तयारी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर विश्वास ठेऊन दर्शविली. या 313 लोकांना घेऊन 17 रमजान 2 हिजरी, (13 मार्च 624) मंगळवारी प्रेषित सल्ल. यांनी मक्काकडे कूच केले. शत्रूला मदिना शहरापासून 200 किलोमीटर दूर बदरच्या ठिकाणी थोपवून युद्ध करण्याची प्रेषितांची इच्छा होती. त्याप्रमाणे बदर या गावाजवळ उंच टेकडीवर इस्लामी लष्कराने पाडाव टाकला. पाडाव टाकताच पावसाला सुरूवात झाली. लष्कराने तात्काळ श्रमदान करून तात्पुरता खड्डा (हौद) बांधून पाणी गोळा केले. इकडे कुरैशचे लष्कर टेकडीखाली येवून ठेपले. पावसामुळे टेकडीचा वरचा भाग पाण्याने अधिक घट्ट झाला होता तर खाली पायथ्याशी चिखल झाला होता. प्रेषितांनी प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापूर्वी अल्लाहशी दुआ केली आणि युद्धाला आणि युद्धाला तोंड फुटले. या 313 च्या लष्कराने परिस्थितीचा लाभ उठवत हजार लोकांच्या कुरेशच्या लष्कराची दानादान उडविली. या युद्धामध्ये मुस्लिमांचे 14 यौद्धे तर कुरैशचे 70 यौद्धे कामाला आले. मुस्लिम सैनिकांनी कुरेशच्या अनेक लोकांना युद्धबंदी बनविले व पुढे हजरत अबुबकर रजि. यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रेषित सल्ल. यांनी कुरेशकडून काही रक्कम घेऊन युद्धकैद्यांना सोडून दिले. बदरचे युद्ध प्रलयाच्या दिवसापर्यंत मुस्लिमांसाठी प्रेरणादायी युद्ध ठरले आहे. आजही आपण अनेक मुस्लिम तरूणांच्या मोटारबाईकवर 313 चा अंक लिहिलेला पाहिलेला असेल. अनेक कवी आणि शायर लोकांनी या 313 लष्कराचे गुणगाण गायलेले आहे. विषम परिस्थितील हे युद्ध जिंकल्याचे दोन परिणाम झाले. एक तर मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढला दोन कुरेशच नव्हे तर समग्र अरबस्थानामध्ये मुस्लिमांच्या लष्करी ताकदीचा धाक बसला.\nबदरच्या युद्धामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, युद्ध हे साधन सामुग्री किंवा सैनिकांच्या संख्या बळावर नव्हे तर धैर्य, साहस आणि अल्लाहवरील दृढ विश्वासाच्या साह्याने जिंकता येते.\nमक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मुहम्मदी विद्रोह\nअस्खलित कुरआने पठणाने ‘सफा’ने जिंकली मने\nइराणी तेल - कूटनैतिक आव्हान\nजकात : अनिवार्यत: अदा केले जाणारे कर्तव्यदान : प्र...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपाणीटंचाईला सामुहिकपणे सामोरे जावे\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\n9351 गरीब कुटुंबांना पोहोचविले महिनाभराचे राशन गरज...\n३१ मे ते ०६ जून २०१९\n‘विवाहाची घोषणा व्हावी आणि ती सर्वांसमोर व्हावी’\nत्यागाच्या जाणिवांची सर्वव्यापी सजग वाढो\nनिवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकरी दुर्लक्षित\nदेशात मद्यपींचे प्रमाण वाढले\n२४ मे ते ३० मे २०१९\nरमजानचे उपवास आत्मशुद्धीचे प्रशिक्षण\nरोजा आणि कुरआन ईमानधारकासाठी शिफारस आहे : प्रेषितव...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकुरआ���ास मजबूतीने धरल्यास भटकणार नाही : प्रेषितवाणी...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nबुरखा नवयुगाच्या प्रगतीस पोषक\n‘जकात समृद्धीदायक असते व अर्थवृद्धी करते’ (पवित्र ...\nजनहितार्थ मुद्दे आणि निवडणुका\nशिवरायांनी स्वराज्यात अठरा पगड जातीत आणि सर्व धर्म...\nबुरखाबंदी : अफवेवर आधारित बडबड\n१७ मे ते २३ मे २०१९\nसामाजिक सौहार्दाचे सुवर्णपर्व रमजान\nहिजाब : सुरक्षेस अडथळा आणि प्रगतीत विघ्न आणतो काय\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षप...\n‘दास’ होण्यापेक्षा समृद्ध, संपन्न जीवनाचे ‘पसायदान...\nजीवनधर्माच्या राजकीय व्यवस्थेतील बिघाड : प्रेषितवा...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n...आणि बिल्किसला न्याय मिळाला\nपत्नीशी व्यवहार : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nआत्मीक समाधानासाठी शरीफ भागवितात वाटसरूंची तहान\n१० मे ते १६ मे २०१९\nकपिल सिब्बल यांची हदरवून टाकणारी पत्रकार परिषद\nबोल के लब आज़ाद है तेरे\n‘रमजान’ची ही संधी सोडू नका\n०३ मे ते ०९ मे २०१९\nमानवी उत्पत्तीचा कालचक्र : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nइस्लामने महिलांना मस्जिदमध्ये नमाज पढण्यास मनाई के...\nकरूणेच्या, संवेदनेच्या बळावरच मानवता बहरेल\nविवाह : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/14/10651", "date_download": "2020-09-27T08:32:38Z", "digest": "sha1:C3PAESGKHPTADB7FO5DXD6ACGLYKXEGL", "length": 3199, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अक्कलकोट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /शब्दखुणा /अक्कलकोट\n|| अक्कलकोट || लेखनाचा धागा डॉ.विक्रांत प्र... 8 Jan 14 2017 - 8:09pm\nपुत्र स्वामींचे लेखनाचा धागा डॉ.विक्रांत प्र... 5 Jan 14 2017 - 7:54pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7443?page=28", "date_download": "2020-09-27T08:44:31Z", "digest": "sha1:SKZSNOW566BMERAT3M6ZTMU6EZGO7JJ6", "length": 17436, "nlines": 188, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधन/अभ्यास : शब्दखूण | Page 29 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधन/अभ्यास\nडॉ. थालमान यांनी केला संजीवनी-विद्येचा प्रयोग \nडॉ. थालमान यांनी केला संजीवनी-विद्येचा प्रयोग \nएखाद्या उत्तुंग इमारतीवरून पडत असलेल्या मुलीला झुपकन येवून पडतापडता अलगदपणे झेलून सुखरूपपणे जमिनीवर आणून सोडणारा 'सुपरमॅन' अथवा 'शक्तिमान' आपण आपल्या मुलांसोबत टी व्ही वर पाहून नक्कीच टाळ्या वाजवल्या असतील. पण एखाद्या हिमतळयात बुडून लौकिक अर्थाने अर्धा तासभर मेलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीला पुन्हा जीवित करण्याचा 'संजीवनी विद्या प्रयोग' केला होता एका सुपर-डॉक्टरने \nRead more about डॉ. थालमान यांनी केला संजीवनी-विद्येचा प्रयोग \n१८१८ साली मराठेशाहीचा अंत झाला आणि टोपीकराचा अंमल दख्खनदेशी सुरू झाला. या भूमीवर राज्य करायचे तर इथले लोक, ही भूमी, इथली समाजव्यवस्था समजून घेतली पाहिजे हे उघड होतं. नव्याने आर्थिक घडी बसवायची तर जमीन मोजणीपासून आणि नव्याने करपद्धती घालून देण्यापासून सुरूवात करणं नवीन राज्यकर्त्यांच्या दृष्टीने आवश्यक होतं. राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा हा या शेतसार्यापासून आणि जमीनविषयक इतर करांमधून येणार असल्याने साहाजिकच इथली ग्रामीण अर्थव्यवस्था ब्रिटिशांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय बनली. भारतात इतरत्रही हेच होत होतं.\nRead more about चिंता करितो वृष्टीची\n\"तिळगूळ वाटा आणि आनंद वाढवा \" अर्थात तिळगूळा मागील शास्त्रीय सत्य \nमकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा \nतिळगूळ वाटण्यामध्ये आणि खाण्यामध्ये काही शास्त्रीय कारण आहे काय \nRead more about \"तिळगूळ वाटा आणि आनंद वाढवा \" अर्थात तिळगूळा मागील शास्त्रीय सत्य \nखारोट्यांनी बांधला पूल अर्थात कर्करोगावर केली मात \nकॅलिफोर्नियास्थित माझ्या मुलीच्या घरासमोरच सायप्रसचे एक उंचच उंच झाड आहे ज्याचे मी गमतीने नाव ठेवले आहे,- 'अमिताभ' तसा संपूर्ण कॅलिफोर्निया घनदाट वृक्षराजीने बहरलेला आहे, अगदी मेपलच्या सडसडीत खोडापासून ते रेडवूडच्या भारदस्त बुन्ध्यांपर्यंत तसा संपूर्ण कॅलिफोर्निया घनदाट वृक्षराजीने बहरलेला आहे, अगदी मेपलच्या सडसडीत खोडापासून ते रेडवूडच्या भारदस्त बुन्ध्यांपर्यंत या झाडांकडे केंव्हाही नजर टाकली तर हमखास दिसतात इकडून तिकडे पळणाऱ्या अनेकविध रंगांच्या चिमुकल्या खारोट्या या झाडांकडे केंव्हाही नजर टाकली तर हमखास दिसतात इकडून तिकडे पळणाऱ्या अनेकविध रंगांच्या चिमुकल्या खारोट्या या बुद्धिमान, शिस्तबद्ध आणि कामसू खारींच्या देशातील तशाच कर्मयोगी माणसांच्या अथक प्रयत्नांची हि एक कथा नव्हे तर गाथा \nRead more about खारोट्यांनी बांधला पूल अर्थात कर्करोगावर केली मात \nसह्याद्रीतलं नंदनवन: करोली घाट, सांधण घळ अन् रतनगड ते हरिश्चंद्रगड\n(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)\n...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…\nकळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,\nप्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,\nसांधण घळीसार���ा अफलातून निसर्ग चमत्कार,\nRead more about सह्याद्रीतलं नंदनवन: करोली घाट, सांधण घळ अन् रतनगड ते हरिश्चंद्रगड\nसमस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक\nआपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात. या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.\nभाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक\nप्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणूका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.\nRead more about समस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक\nनक्षत्र शांती आणि अनुभव\nज्योतिष शिकायला लागल्यानंतर वयाच्या ३३ व्या वर्षी मला लक्षात आले की माझी स्वतःची मुळ नक्षत्राची शांत झालेलीच नाही. आधी अनुभवावे मग सांगावे यान्यायाने प्रथम मी माझी स्वतःची मुळ नक्षत्र आणि अमावस्या योगावर जन्माला आल्याची शांत केली. तहान लागली पाणी पिले आणि समाधान झाले इतका कार्यकारण भाव जरी या शांती नंतर दिसला नाही तरी अरोग्यात सुधारणा, स्वभावात सकारत्मक बदल, अकारण चिडणे क्मी झाले इतके स्पष्ट बदल स्वतःला जाणवले. पाठोपाठ माझ्या मुलीचे पुष्य नक्षत्रावर जन्म असल्यामुळे जननशांती कर्म खुप उशीरा म्हणजे तीच्या वयाच्या ९ वर्षी मी करवले.\nनक्षत्र शांती आणि अनुभव\nRead more about नक्षत्र शांती आणि अनुभव\nमाझी काही स्वप्ने -१\nप्रत्येकाला स्वप्ने पडतात. त्यात त्याला फारसं काहीच करावं लागत नाही. त्याबद्दल आधी एका धाग्यात http://www.maayboli.com/node/44262 लिहिलं होतं.\nपण जी स्वप्ने जागेपणी बघितल्या जातात, मग ती पूर्ण करणे स्वतःच्या हातात असो किंवा दुसर्याच्या, त्या स्वप्नांना एक विशेष अर्थही असतो, असं मला वाटतं. त्यातलीच काही स्वप्ने. कधी ती अचानक कोणीतरी पुर्ण करतो, तर काही अजुनही अधुरीच.\nRead more about माझी काही स्वप्ने -१\nमहाराष्ट्र अभ्यासक मंडळ : Maharashtra Studies Group\nमहाराष्ट्र अभ्यासक मंडळ : Maharashtra Studies Group\nमहाराष्ट्राबाहेर्/भारताबाहेर राहून महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अभ्यास, संशोधन करणारे अभ्यासक मंडळ\nबालस्नेहसंमेलन ( संमेलनाचे धमाल किस्से )\nदिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुक��्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.\nRead more about बालस्नेहसंमेलन ( संमेलनाचे धमाल किस्से )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T08:20:34Z", "digest": "sha1:JP657K25DFXJMFK43U43GCH364GE7U5B", "length": 8833, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "महाराष्ट्रातील बंदरे – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nमहाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत.\nमुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे.\n१९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली.\nराज्यातील इतर बंदरांमध्ये रत्नागिरी ,श्रीवर्धन ,हर्णे दाभोळ ,जयगड विजयदुर्ग देवगड मालवण व वेंगुर्ला ही बंदरे महत्वाची आहेत.\nमहाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिर – प्रभादेवीचा सिध्दिविनायक\nनाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमहाराष्ट���राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे ...\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला ...\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nआज परदेशात \" राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन \" साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच ...\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bhunga.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2020-09-27T07:56:32Z", "digest": "sha1:FYORT3NBEKXC6XTD7GJ3BWVEO2NZFQS5", "length": 4993, "nlines": 41, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "कैच्या.. कै!", "raw_content": "\nगुगल बझ् वर आणि फेसबुकच्या \"आवरा\" ग्रुपच्या काही विनोदांचं \"कैच्या .. कै\" कलेक्शन.\nधन्सः माझे गुगल बझ् सहकारी - मित्र आणि आवराची कैच्या..कै मंडळी\nतुमच्या ब्लॉगवरुनही ही पी.डी.एफ. डाऊनलोड करण्यासाठी ठेवता येईल. त्यासाठी खाली दिलेला छोटासा कोड तुमच्या ब्लॉगच्या साईडबार - एच.टी.एम.एल. विजेटमध्ये पेस्ट करा.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले…\nकैच्या .. कै ;)\n११ ऑगस्ट, २०१० रोजी ६:३८ म.उ.\nजागतिक पुस्तक दिन - वाचते व्हा\nतुम्ही पुस्तकं वाचता का जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही\n२३ ��प्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.\nतर थोडक्यात सांगायचं तर या \"जागतिक पुस्तक दिनाचं\" निम्मित्त साधुन महाजालावर उपलब्ध असणारी काही ई-पुस्तकांचे दुवे खाली देतोय, ज्यावरुन आपणांस हजारो ई-पुस्तकं डाऊनलोड करता येतील. वेळ मिळाला तर नक्की पहा आणि बुकमार्क करुन ठेवा.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळस्र्किब्ड वरील श्री. विश्वास भिडे यांचे ई-बुक्सबुकगंगावरील मोफत ई-बुक्ससलील चौधरींचे नेटभेट - वरील ई-बुक्सविद्या प्रसारक मंडळ, ठाणेस्र्किब्ड वरील श्री. एस. बी. देव यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ई-बुक्सप्रबोधनकार समग्र-साहित्यचंप्र लेखनश्री तुकोबारायांचे अभंगरसिक वरील काही पुस्तकविनायक पाचलग चलीत नमस्कार नेटवर्क वरील ई-बुक्स\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2020-09-27T06:04:34Z", "digest": "sha1:Q2ILXGSYELS56X37OYALD2ZNOLVRXOQ4", "length": 11453, "nlines": 78, "source_domain": "kheliyad.com", "title": "ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व - kheliyad", "raw_content": "\nठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व\nधिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर… असं हे धडकी भरवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ते तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं होय, नारळीच नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं.\nएनसीसीतली एक छोटीशी आठवण आहे. एकदा माझी एनसीसीच्या कॅम्पसाठी निवड झाली नाही. ती कदाचित पुढच्या वर्षी झाली असती; पण सोबतीचे अनेक जण कॅम्पला जाणार म्हणून मलाही या कॅम्पला जाण्याची प्रचंड इच्छा झाली. मी त्यांना भेटलो. ‘‘सर, मला कॅम्पला यायचंय.’’ ते काहीसे कचाट्यात सापडल्यासारखे जाणवले. शेवटी त्यांनी सांगितलं, बर�� ठीक आहे. कारण कॅम्पसाठी विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. मात्र, तरी त्यांनी माझी कॅम्पसाठी निवड केली. देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये कॅम्प धम्मालच झाला. कॅम्पचं सर्टिफिकेट सर्वांना मिळालं; पण मला काही मिळालं नाही. मला वाटलं, आपल्याला कॅम्पमध्ये बळेच घुसडलं म्हणून ते दिलं नसेल. पण त्यांना विचारण्याचीही हिम्मत झाली नाही. जाऊद्या, मला कॅम्पला पाठवलं, हेच माझ्यासाठी मोठं आहे म्हणून मी गप्प बसलो. पण आजही प्रश्न अस्वस्थ करतोय, की मला प्रमाणपत्र का दिलं नसेल\nबारावीनंतर मी केटीएचएममध्ये अॅडमिशन घेतली आणि गाव जवळजवळ सुटलंच. ठाकरे सरही दृष्टिपटलावरून जवळजवळ धूसरच झाले. ते आता गावात राहत नाहीत, हेही बरीच वर्षे माहीत नव्हतं. सोबतीचे मित्रंही विखुरले. योगायोगाने दोन दिवसांपूर्वीच जुना सोबती अरविंद रोकडे भेटला. तब्बल २३ वर्षांनी खूप गप्पा झाल्या. मित्रांच्या आठवणी निघाल्या. अनेक सरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अचानक म्हणाला, अरे ठाकरे सरही माझ्या घराजवळच राहतात.\nठाकरे सर म्हंटल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या आठवणीतला संपूर्ण पट फ्लॅशबॅकसारखा झरझर तरळून गेला. ती एनसीसी, खाकी वर्दीतली रुबाबदार देहयष्टी, हजरजबाबी… इत्यादी इत्यादी. मी म्हंटलं, ‘‘मला भेटायचंय रे. असतात का घरी’’ कारण रिटायर्ड माणसांचा काही नेम नसतो. घरात नेमक्या वेळेत सापडतीलच असं कधी होत नाही. पण अरविंद म्हणाला, की नाही असतात घरी.\nफार विलंब न करता दुसऱ्याच दिवशी आम्ही सायंकाळी ठाकरे सरांच्या घरी. घरी गेल्याबरोबर त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी म्हणालो, ‘‘सर आहेत का\nसौ. ठाकरे : ‘‘हो आहे. आपण कोण\nमी : मला ओळखा बरं. (सर आणि मी एकाच गल्लीच राहायचो. त्यामुळे सरांसह त्यांच्या घरातले सर्वच मला लहानपणापासून ओळखायचे.)\nसौ. ठाकरे (कपाळावरील रेषा आखडून आठवण्याचा प्रयत्न करीत) : ‘‘नाही आठवलं. कोण\nमी : सरांना बोलवा. ते ओळखतात का बघू\nसौ. ठाकरे : तुम्ही बसा. ते येताहेत..\nमाझी उत्सुकता चाळवली. सर तसेच दिसत असतील का मला ओळखतील का (ओळख सांगितल्यानंतरही ओळखतील का, हाही प्रश्न चाटून गेला)\nसर आले. चेहरा तसाच भेदक, शरीरयष्टीही तशीच मजबूत; पण उतारवयाच्या खुणा तेवढ्या नव्या होत्या. निदान माझ्यासाठी तरी. त्यांनी आम्हा दोघांकडेही पाहिलं. अरविंदला रोजच पाहत आले असल्याने त्याला न ओळखण्याचा प्र��्नच नव्हता. माझ्याकडे मात्र ते प्रश्नांकित नजरेने पाहत होते. मी म्हंटलं, सर, नमस्कार. ओळखलंत का\nते काहीसे माझा चेहरा वाचत होते; पण कुठेही ओळखीची खूण सापडेना. शेवटी मलाच वाटलं, की आता फार काही ओळख लपवू नये. मी त्यांना नाव सांगितलं नि ते आश्चर्यचकित मुद्रेने म्हणाले, ‘‘अरे, किती बदललास तू’’ खूप उत्सुकतेने माझी ओळख जाणून घेण्यासाठी थांबलेल्या सौ. ठाकरेही म्हणाल्या, ‘‘अरे बापरे’’ खूप उत्सुकतेने माझी ओळख जाणून घेण्यासाठी थांबलेल्या सौ. ठाकरेही म्हणाल्या, ‘‘अरे बापरे ओळखूच येत नाही आता तू.’’\nठाकरे सरांसोबत खूप गप्पा झाल्या. वर्षा, दीदीची खुशाली कळली. त्यांची तिसरी मुलगी राणी फारशी आठवत नव्हती. पण ती म्हणे, की ‘गावातल्या सर्वांच्या आठवणी येथे निघतात.’ या गप्पांमध्ये एनसीसीचा विषय आला आणि मीही माझ्या मनातली खंत बोलून दाखवली… ‘‘सर, तुम्ही मला कॅम्पचं प्रमाणपत्रच दिलं नव्हतं’’ सरांना आता एवढ्या वर्षांनंतर सगळंच काही आठवणार नव्हतंच… पण गप्पांच्या या ओघात मला सतावणारी खंत त्यांना भेटून मात्र कायमची पुसून गेली.\nखूप वेळ झाला होता. गप्पा संपत नव्हत्या. आमचा आणखी एक मित्र प्रफुल्ल मुसळे आमची वाट पाहत होता. पाच मिनिटांत येतो, असं सांगितलं, पण दीड तास उलटला होता. आता त्याचा फार अंत पाहायचा नव्हता आणि सरांशी गप्पा मारण्याचा मोहही आवरायला हवा होता…. पुन्हा भेटू, असं म्हणत अखेर तेथून बाहेर पडलो; पण त्यांच्या भेटीच्या आनंदात गुरफटून गेलो होतो…\n(भेट ः बुधवार, २२ जून २०१६)\nएक धाव स्त्री अस्तित्वासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.cfcindia.com/mr/wftw/five-main-reasons-why-many-believers-are-not-baptised-in-the-holy-spirit", "date_download": "2020-09-27T07:14:58Z", "digest": "sha1:ABUFKKDOAIKJDFWSVRIWQ4R2SVXQDWAK", "length": 14169, "nlines": 165, "source_domain": "marathi.cfcindia.com", "title": "अनेक विश्वासणार्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा न होण्यामागील पाच कारणे", "raw_content": "\nह्या वेबसाइट मध्ये शोधा\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nझॅक पुननं ची माहिती\nअनेक विश्वासणार्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा न होण्यामागील पाच कारणे\nलेखक : झॅक पुननं श्रेणी : Struggling\nअनेक विश्वासणार्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा न होण्यामागे पाच कारणे आहेत :\n1) त्यांना वाटते की त्यांचा नवीन जन्म झाला तेव्हा त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्���िस्मा झाला आहे. पुष्कळांना अशी शिकवण देखील देण्यात आली आहे. हे विश्वासणारे अनेक वेळा पराभूत होतात, सामर्थ्यहीन असतात, रिक्त असतात, फळरहीत असतात तरीही मनामध्ये कल्पना करतात की त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे. खरे तर ही खोटी शिकवण आहे.\n2) पुष्कळांना वाटते की पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेण्याच्या ते लायकीचे नाहीत. सत्य हे आहे की तुम्ही जेवढे स्वतःला मोठे पापी समजाल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यास लायक आहात. कारण देवाचे दान त्यांनाच मिळते ज्यांना असे वाटते की ते लायक नाहीत. जर तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आहे तर तेवढे पुरे आहे. तुम्ही किती लायक नाहीत किंवा योग्य नाहीत किंवा निरुपयोगी आहात हे महत्वाचे नाही. हालेलुया\n3) पुष्कळांचा असा विश्वास नाही की देव चांगला आहे म्हणून तो विनंती करणार्या प्रत्येकाला चांगली दाने देतो. त्यांना वाटते की पवित्र आत्मा प्राप्त करण्याकरिता त्यांना किंमत मोजावी लागेल - सत्कर्मे करावी लागतील, उपासतापास करावे लागेल आणि मगच त्यांना पवित्र आत्मा प्राप्त होईल.\nपरंतु देवाकडून सर्व दाने आपल्याला मोफत प्राप्त होतात. मग पापांची क्षमा असो वा आत्म्याचा बाप्तिस्मा असो, देव सर्व गोष्टी मोफत देतो. देवाकडून प्राप्त होणारी कोणतीही गोष्ट विकत घेतल्या जाऊ शकत नाही. अनेक विश्वासणार्यांना वाटते की विश्वास ठेवणेच सर्वप्रथम कठीण गोष्ट आहे. परंतु येशूने विश्वास ठेवण्याची तुलना पिण्याशी केली आहे (योहान 7:37,38 पाहा, ''... प्या....विश्वास ठेवा''). पवित्र आत्मा प्राप्त करणे पेय पिण्याइतके सोपे आहे. प्राचीन काळामध्ये देखील तेवढेच सोपे होते. याविषयी आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो.\n4) पुष्कळांना तहान नसते. पुष्कळ लोकांना पवित्र आत्मा प्राप्त करून घेण्याची उत्कंठा नसते. येशूने एक दाखला सांगितला की एक मनुष्य शेजारच्या दारावर ठोकीत राहिला. तो तोपर्यंत ठोकीत राहिला जोपर्यंत हवी असलेली गोष्ट त्याला प्राप्त होत नाही. मग येशूने सांगितले की स्वर्गातील पिता त्या सर्वांना पवित्र आत्मा देईल जे मागतात, शोधतात व ठोकतात (लूक 11:13 वाचा वचन 5 च्या संदर्भात).\n5) पुष्कळ लोक एखाद्या विशिष्ट अनुभवाची वाट बघतात (चमत्काराची किंवा अन्य भाषेची) कारण त्यांनी तशी साक्ष ऐकलेली असते. आपल्याकरिता कोणते दान योग्य राहील त्याचा निर्णय देवाने घ्यावा याकरिता ते देवावर विसंबून राहत नाही. पवित्र आत्मा साध्या सरळ विश्वासाद्वारेप्राप्त केल्या जाऊ शकतो.\nमागा म्हणजे तुम्हास मिळेल (गलती 3:2; लूक 11:9-13). भावनेंची वाट बघू नका. देवाने तुम्हाला खात्री द्यावी अशी प्रार्थना करा. तो कशारीतीेने खात्री देईल हे देवावर सोपवा. देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे व तुम्ही त्याचे मूल आहात अशी देवाने तुम्हाला खात्री दिली ना त्याचप्रमाणे तो तुम्हाला खात्री देईल की त्याने तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे भरले आहे. तुम्हाला अनुभवाची गरज नसून सामर्थ्याची गरज आहे (प्रेषित 1:8).\nम्हणून तहान लागू द्या, विश्वास ठेवा व प्राप्त करा. आता योग्य वेळ आहे. आजच तारणाचा दिवस आहे.\n''तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुजवर जोराने येईल व तूहि त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील'' (1 शमुवेल 10:6).\nप्रभूला नेहमी तुमच्यासमोर ठेवा\nझॅक पुननं ची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/modi-government-bans-import-101-defense-equipment-items-a584/", "date_download": "2020-09-27T06:30:28Z", "digest": "sha1:GMPLWO57OM4775KPQIZDFSTOIGKDGYOV", "length": 28533, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "१०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर २०२४ पर्यंत बंदी; राजनाथसिंह यांची घोषणा - Marathi News | modi government bans import of 101 defense equipment items | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करत���ना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\n१०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर २०२४ पर्यंत बंदी; राजनाथसिंह यांची घोषणा\nदेशातील उद्योगांना पाच ते सात वर्षांत चार लाख कोटी रुपयांची कामे मिळणार\n१०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर २०२४ पर्यंत बंदी; राजनाथसिंह यांची घोषणा\nनवी दिल्ली : देशाला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने १०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर २०२४ सालापर्यंत बंदी घालण्याची घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केली. त्यामध्ये हलक्या वजनाची लढाऊ हेलिकॉप्टर, वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने, पाणबुड्या तसेच क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.\nराजनाथसिंह म्हणाले, आयातबंदी केलेली ही उत्पादने बनविण्यास देशातील उद्योगांना ५ ते ७ वर्षांत सुमारे चार लाख कोटी रुपयांची कामे दिली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना बळकटी देण्यास संरक्षण खातेही सज्ज झाले आहे.\n२०२५ सालापर्यंत विविध प्रकारची संरक्षण उत्पादने खरेदी करण्यासाठी १.७५ लाख कोटी खर्च होणार आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते. संरक्षणविषयक खरेदीसंदर्भात येणाऱ्या खर्चाचा आढावा मंत्रालयाने घेतला होता. जगातील संरक्षण उत्पादकांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. गेल्या आठ वर्षांत ज्या तीन देशांनी सर्वाधिक संरक्षण सामग्री आयात केली, त्यामध्ये भारताचा समावेश आहे.\nराजनाथसिंह यांनी सांगितले की, हा निर्णय देशात संरक्षण उत्पादने बनविणाºया कंपन्यांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या कंपन्या स्वत:ची कल्पकता वापरून किंवा डीआरडीओने बनविलेल्या आराखड्यानुसार आता या वस्तूंचे उत्पादन करू शकतात.\nभारतातच तयार होणार ही सामग्री\nआयातबंदी केलेल्या १०१ संरक्षण उत्पादनांमध्ये जमिनीवरून हवेत मारा करण्याची लघू पल्ल्याची क्षेपणास्त्रे, क्रुझ क्षेपणास्त्रे, युद्धासाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पाणबुडीवेधी रॉकेट लाँचर, प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारी विमाने, रॉकेट, युद्धनौका यांच्यासाठी वापरण्यात येणारी सोनार यंत्रणा, हलक्या वजनाच्या मशीनगन, युद्धनौकांवरील मध्यम पल्ल्याच्या तोफा आदींचा समावेश आहे. आता ही सामग्री भारतातच तयार होईल.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nराज्यसभा अधिवेशनाचे सूप वाजले, २५ विधेयके केली मंजूर\nअसंवैधानिक पद्धतीने विधेयके सरकारने संमत करून घेतली\nअमेरिकेतील संस्थेशी भारत बायोटेकचा लसीसाठी करार; १ अब्ज डोस बनविणार\nसलग पाचव्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक\nकर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजुरी\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्र��समध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\nIPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही\nराज्यसभा अधिवेशनाचे सूप वाजले, २५ विधेयके केली मंजूर\nअसंवैधानिक पद्धतीने विधेयके सरकारने संमत करून घेतली\nअमेरिकेतील संस्थेशी भारत बायोटेकचा लसीसाठी करार; १ अब्ज डोस बनविणार\nसलग पाचव्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक\nशापूरजी पालनजी गु्रपचे शेअर्स तेजीत\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-modi-said-blood-water-cant-flow-together-at-the-same-time-in-meeting-with-water-ministry-officials-on-indus-waters-treaty-1308530/", "date_download": "2020-09-27T08:06:35Z", "digest": "sha1:KDCXCKZBNQPZH3TGKVSERY4735JOH2LP", "length": 14802, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM Modi said blood & water can’t flow together at the same time in meeting with Water ministry officials on Indus Waters treaty | पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही; मोदींकडून पाकची पाणकोंडी करण्याचे संकेत | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही; मोदींकडून पाकची पाणीकोंडी करण्याचे संकेत\nपाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही; मोदींकडून पाकची पाणीकोंडी करण्याचे संकेत\nजागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता.\nमोदी यांनी सिंधू नदी पाणीवाटप करारासंदर्भात सोमवारी वरिष्ठ अधिका-यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.\nपाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याचे स्पष्ट संकेत दिले. मोदी यांनी सिंधू नदी पाणीवाटप करारासंदर्भात सोमवारी वरिष्ठ अधिका-यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्र सचिव एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, जलसंधारण विभागाचे सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सिंधू नदीच्या पाणीवाटप करारातील कायदेशीर बाबींचा अवलंब करून पाकची कोंडी करण्याचे संकेत दिले. या बैठकीत कोणते निर्णय घेतले गेले याची अद्यापपर्यंत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून चिनाब नदीवरील पकूल दूल, सवालकोट आणि बर्सर या तीन धरणांच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तसेच आगामी काळात भारत सिंधू कराराद्वारे भारताला मिळालेल्या कायदेशीर हक्कांचा पूर्णपणे उपयोग करण्याचे सुतोवाचही यावेळी पंतप्रधानांनी केले. याशिवाय, २००७ मध्ये काम थांबविण्यात आलेल्या तुलबुल जलवाहतूक प्रकल्पाचाही भारताकडून आढावा घेण्यात येणार आहे. सिंधू करारानुसार भारत सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडील तीन नद्यांवर १८ हजार मेगावॅटचे उर्जाप्रकल्प उभारू शकतो. आगामी काळात सिंधू करारातील भारताच्या हक्कांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळाची कृती समिती स्थापन करण्याच निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.\nसिंधू कराराचे ‘शस्त्र’ करार काय आहे\nभारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू नदी पाणीवाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता. भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या बियास, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाणीवाटपाची तरतूद करण्यात आली. करारानुसार बियास, रावी आणि सतलज या पूर्वेकडील तीन नद्यांचे पाणी भारत विनाअट वापरू शकतो. तर सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान प्राधान्याने वापरू शकतो. या सर्व नद्याचे मिळून जवळपास ८० टक्के पाणी पाकिस्तानला मिळते आणि भारत केवळ २० टक्केच पाणी वापरतो. त्यामुळे हा करार रद्द झाल्यास भारतावर जागतिक स्तरावरुन दबाव येऊ शकतो.\nभारत-पाक दरम्यान दोन युद्धे होऊनही सिंधू पाणीवाटप करार टिकला\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 युद्ध झाल्यास भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल- पाकिस्तान\n2 सिंधू नदी करारासंदर्भात मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक\n3 काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला; पाच जवान जखमी\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/vikrant-massey-to-star-opposite-deepika-padukone-in-meghna-gulzar-chhapaak-1808470/", "date_download": "2020-09-27T06:15:07Z", "digest": "sha1:773WHKTGG3WO7275OWLORHHQR3XU7GA7", "length": 14975, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vikrant Massey to star opposite Deepika Padukone in Meghna Gulzar CHHAPAAK | लक्ष्मीच्या जीवनावर आधारित चित्रपटात दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत झळकणार विक्रांत ! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nलक्ष्मीच्या जीवनावर आधारित चित्रपटात दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत झळकणार विक्रांत \nलक्ष्मीच्या जीवनावर आधारित चित्रपटात दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत झळकणार विक्रांत \nया चित्रपटासाठी अभिनेता राजकुमार रावच्या नावाचीही चर्चा होती\nविक्रांत लक्ष्मीचे पती आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.\n‘राझी’, ‘तलवार’ यांसारख्या चित्रपटानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनसंघर्षावर आधारित नवीन चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोन प्रमुख भूमिकेत असणार आहे. पण, त्याचबरोबर मेघनानं या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला दिली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.\nविक्रांत लक्ष्मीचे पती आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. स्वत: मेघना गुलजारनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आलोकनं स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतलं आहे. लक्ष्मी सोबतच अॅसिड हल्ल्यातील पीडितांची तो मदत करत करतो. विशेष म्हणजे दीपिकाही विक्रांतसोबत काम करण्यास खूपच उत्सुक आहे. या चित्रपटासाठी अभिनेता राजकुमार रावच्या नावाचीही चर्चा होती. अद्याप राजकुमारच्या नावाला दुजोरा दिलेला नाही. मात्र तो या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसू शकतो.\n‘अॅसिड हल्ल्यातून लक्ष्मी बचावली. आज अॅसिड हल्ल्यात सर्वस्व गमावणाऱ्या कित्येक तरुणींच्या मदतीला धावून जाणारी व्यक्ती म्हणून लक्ष्मी ओळखली जाते. या लढणाऱ्या पीडितांचा ती खरा चेहरा आहे. अॅसिड हल्ल्यांविरोधात कठोर कायदा, आधुनिक उपचारपद्धती, पीडितांसाठी भरपाई यांसारख्या गोष्टी मला या चित्रपटातून दाखवायच्या आहेत. आज अॅसिडला बंदी असून ते अनेक छोट्या शहरात सहज उपलब्ध होतं. लक्ष्मीवर अॅसिड हल्ला झाला पण तिनं हार मानली नाही. ती अन्यायाविरोधात लढली.\nतिच्यावर अॅसिड फेकणाऱ्या आणि या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दोघांना शिक्षा होईपर्यंत ती लढत राहिली. तिघांनाही शिक्षा झाल्यावर स्वस्थ न बसता २००६ सालीच तिने जनहित याचिकेद्वारे अॅसिडहल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत, अंगावर अॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या न्यायपीठापुढे मांडल्या. याचा पाठपुरावा ती करत राहिली अखेर तिच्या लढ्याचा यश आलं. हे सारं मला जगासमोर आणायचं होतं म्हणूनच मी लक्ष्मीची कहाणी निवडली असं मेघना म्हणाली.\nदिल्लीच्या गरीब कुटुंबातील लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने (वय ३२) मागणी घातली, तेव्हा तिचे वय होते १६. तिचा नकार मिळाल्यावर त्याने अॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला. २२ एप्रिल २००५ साली घडलेल्या घटनेनं सारा देश हादरला होता. तेव्हापासून वयाच्या पंचविशीपर्यंत तिने फक्त अॅसिडहल्ल्याशी झुंज दिली. तिच्या चेहऱ्यावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लक्ष्मी ही अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या हक्कांसाठी सध्या काम करत आहे. २०१४ मध्ये लक्ष्मीला ‘इंटरनॅशल विमेन ऑफ करेज अवॉर्ड’नं सन्मानित करण्यात आलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 मुख्यमंत्र्यांच्या सततच्या आश्वासनाला मी कंटाळले आहे, सायरा बानोंनी मोदींकडे मागितली मदत\n2 ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या स्पर्धेतून बाद\n3 VIDEO: ‘सिम्बा’ येणार ‘चला हवा येऊ द्या’ च्या थुकरटवाडीत\n\"ठाकरे सरकार अंतर्विरोधातून पडणार, आम्हाला ते पाडण्यात रस नाही\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/indias-victorious-victor-indias/articleshow/70251239.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-27T07:17:32Z", "digest": "sha1:BK6X6QWAHO5FX4MM44T6FD2XSL4GCXD7", "length": 9027, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतीयांचे झुंजार विजयजकार्ता : भारताच्या\nभारताच्या सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी-चिराग शेट्टी आणि प्रणव जेरी चोप्रा-एन...\nभारतीयांचे झुंजार विजय जकार्ता : भारताच्या सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी-चिराग शेट्टी आणि प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी या जोड्यांनी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरीच्या सलामीला सात्त्विक-चिराग जोडीने मलेशियाच्या गोह फेई-नूर जोडीवर २१-१९, १८-२१, २१-१९ अशी मात केली. मिश्रमध्ये प्रणव-सिक्की जोडीने नेदरलँड्सच्या रॉबिन-पिक जोडीवर २५-२३, १६-२१, २१-१९ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत मलेशियाच्या व्हिवियन-याप जोडीने अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडीचे आव्हान २२-२०, २०-२२, २२-२० असे परतवून लावले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nराष्ट्रीय कबड्डी महत्तवाचा लेख\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/dohale-purva-raghutilaka-marathi-lyrics/", "date_download": "2020-09-27T07:12:35Z", "digest": "sha1:RQKSDDRTKU2UWJGBJSQAFOHU6B3VXVMG", "length": 6248, "nlines": 131, "source_domain": "marathilekh.com", "title": "डोहाळे पुरवा रघुकुलतिलका | Dohale Purva Raghutilaka | Marathi Lyrics - मराठी लेख", "raw_content": "\nगीत – ग. दि. माडगूळकर\nसंगीत – सुधीर फडके\nस्वर – सुधीर फडके , आकाशवाणी प्रथम प्रसारण\nओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे\nडोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे\nमज उगा वाटतें वनीं विहारा जावें\nपांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें\nकानांत बासरी वंशवनांतिल वाजे\nवाटतें धरावें कुशींत पाडस भोळें\nमज आवडती ते विशाल निर्मळ डोळे\nचुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें\nवल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं\nघागरी कटिवर, करांत घ्यावी झारी\nमस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें\nवाटतें खणावें, कंदमुळें काढावीं\nतीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं\nचाखून बघावें अमृतान्न तें ताजें\nसांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं\nगळतील सुगंधित जधीं मंजिरी भालीं\nकरतील गर्जना दुरुन वनाचे राजे\nघेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं\nवाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं\nपाडीत फिरावें दिसेल श��वापद जें जें\nवाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं\nवेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी\nलालिमा मुखावर यावा पावकतेजें\nकां हंसतां ऐसें मला खुळीला देवा \nएवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा\nका विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/1116", "date_download": "2020-09-27T07:36:07Z", "digest": "sha1:MWUEXZ7WMVBRTAPGBZO6PPWSLORTGQVL", "length": 2016, "nlines": 47, "source_domain": "sohamtrust.com", "title": "कुठे शोधू देवाला? - Soham Trust ™", "raw_content": "\nमी पेशंटला स्टेथोस्कोपने तपासतो, मला वाटतं मी आरती करतोय…\nमी गोळ्या औषधं देतो , मला वाटतं मी देवाला नैवेद्य दाखवतोय…\nते वेदनामुक्त होवुन हसतात, मला वाटतं मला प्रसाद मिळाला…\nप्रेमानं माझ्या गालावरनं त्यांचे खरबरीत हात फिरतात… मला वाटतं प्रत्यक्ष ईश्वर खाली येवुन आशिर्वाद देतोय..\nआता मला कुठल्याही मंदिर मशीद आणि चर्च मध्ये देव शोधण्याची गरज नाही, कारण रोज मी त्यांच्याबरोबरच असतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/13/article-on-ashwin-month.html", "date_download": "2020-09-27T07:48:49Z", "digest": "sha1:Q7GVQC5QZ54BLZGICFAYM7YA6OQEELNF", "length": 27739, "nlines": 17, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " ‘ती’चे दिवस... अश्विनातले! - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "\nआपण कितीही गंगेला टेम्सच्या प्रवाहात मिसळण्याचा प्रयत्न केला, तरीही नदीच्या किनार्यांवर वसलेल्या सुपीक मातीचा अन् भाषेचा अनन्यसाधारण असा संबंध असतो. म्हणूनच कालगणना सारखीच असली जगाची, तरीही पृथ्वीच्या प्रदक्षिणांमध्ये सूर्याचे तिला गोंजारणे प्रत्येक प्रदेशात वेगळे असते. सप्टेंबरात टेम्सच्या पाण्याच्या खळखळाटात भोंडल्याची गाणी ऐकू येत नाहीत... ऋतू त्यांची कूस पालटतात ते नदी आणि मातीच्या सलगीतूनच. सणवार आणि उत्सवांचा संबंध मातीच्या कुसवण्याशीच असतो अन् त्यातून भाषा जन्माला येत असते. भोंडल्याची गाणी आणि अश्विनातील जगदंबेच्या आरत्या इंग्रजीत अनुवादित करता येतील, पण त्यात ती जान असणार नाही. मातीचा गंध ती ग्रीष्मात तापल्यावरच येतो, बर्फवृष्टीतून माती गंधाळत नाही तसेच शब्दांनाही भावार्थाचे धुमारे फुटत नाहीत. ‘येरे येरे पावसा,’ अशी आर्त प्रार्थना करणार्या प्रदेशात ‘रेन रेन गो अवे...’, असा कोरडा आलाप घेणे म्हणजे मातीशी बेईमान होणेच आहे. सूर्याचे तापणे ज्यांच्या ऋतुचक्रातच नाही त्यांना ‘सनी मॉर्निंग’ ‘फाईन’च वाटणार आहे. त्यांना अश्विनातील कोवळी उन्हे कळणारच नाही. दूरस्थाचे शब्द तुमच्यापर्यंत यंत्राने पोहोचू शकतील, मात्र त्यातले भावगहिवर श्वास पोहोचण्यासाठी तुम्हाला मातीत पाय देऊनच उभे राहावे लागते...\nअश्विनाचे येणेच असे पावसाच्या जाण्यासोबत असते. म्हणून अश्विन अलवार हिरवा असतो आणि त्याला पाणीदार अस्तित्व असते... पाऊस जसा येतो तसे त्याला जावेच लागते. तसा निरोपाचा क्षण प्रत्येकाच्याच वाट्याला येतो; पण पावसासारखे अलवार निघून जाणे कुणालाच जमत नाही. नव्याने श्रीमंत झालेल्या रानाच्या आणि ओसंडून वाहणार्या नद्यांच्या खाणाखुणा तो ठेवून जातो. देणार्याने मागायचे नसते. तसे ते कुण्याच देणार्याला जमतही नाही; पण परतणार्या पावसाला रानाने कितीही हळवी साद घातली अन् नदीचे पाणी खळखळाट करीत आडवे झाले, तरी पाऊस मागे वळूनही बघत नाही. जाणार्या पावसाने मागे वळून बघितले, तर त्याची निर्मिती धुवून निघण्याचा शाप त्याला आहे.\nआश्विनातली उन्हं भरजरी असतात. तितकीच ती कोवळीदेखील असावी, अशी अपेक्षा असते. उन्हाचं कोवळेपण जपण्यासाठी पाऊस ऐन समेवर येऊन थांबायला हवा आणि पहाट वेळी दवाच्या पावलांनी थंडी हळुवारपणे यायला हवी. मग उन्हं कोवळी राहतात. ती भरजरी वाटली, तरी दाहक नसतात. तसं या दिवसांत उन्हाने दाहक नसावंही. हे दिवस फुलण्याचे आणि फुलांचे आहेत. डोंगरापलीकडच्या क्षितिजाचे उबदार चुंबन घेत थंडी हळूच गावात शिरते. अशा दिवसांतली पहाट मोठी मोहक असते. अशी पहाट निनादली, तर तिची कविताच होते. थंडी हळूहळू आकार घेत असताना पाखरं पंखात ऊब धरून कंठातलं गाणं थिजू नये यासाठी धडपडत असतात. गळ्यातलं गाणं संपलं, तर पाखरांची जमात त्यांना वाळीत टाकते. या दिवसांतली पहाट फुलपाखरांच्या पंखावरून झाडांच्या पानांना जोजवीत येते. रात्र दवात भिजून रानभर पसरली असते. पानांना, फुलांना, हरिततृणांना अन् बरड जमिनीलाही गंध येतो. दवाचं मग अत्तर होतं.\nअश्विनात धरणीमाय आपल्या लेकरांवर संपन्नतेचा हिरवा पदर धरते. कुठल्याही पाखराची चोच रिकामी राहू नये, ही तिची तळमळ असते. या दिवसात मग बुजगावणंही हळवं होतं. आपल्या मडक्याच्या डोक्यावर पाखरांना बिनदिक्कत घरटं बांधू देतं. चोचीत चोच घालून पक्ष्यांनी रान उष्टावल्याशिवाय ते निसवतच नाही. पाखरंही मग काही दाणे किड्यामुंग्यांसाठी सोडतात. गावानेही कुठलीच झोळी दीनवाणी होऊ नये, याची काळजी घ्यावी. तिला तुम्ही पाणी द्या, ती हिरवळ देते. तिला तुम्ही दाणे द्या, ती कणसं देते. भजनात दंग होऊन नाचणार्या गोरा कुंभाराच्या पावलाशी ती चिखल होते अन् त्याच्या लेकराच्या ओठासाठी तिच्या आचळात दूध टचटचून येते. लेकरासाठी छातीत दाटून आलेल्या तिच्या पान्ह्याची मग कोजागरी होते. त्या वेळी गावाने भुकेल्या आत्मारामाला आश्वासनाच्या आरशात भाकरीचा चंद्र दाखवू नये. अश्विनातले दिवस हे ‘ती’चे दिवस असतात. या दिवसांत ती कुठल्या ना कुठल्या रूपांत तुमच्या घरी-दारी निनादत राहते. ती माहेरवाशीण म्हणून भुलाबाईच्या पावलांनी येते माहेरपणाला. त्या आधी भादव्यात ती नवतेचं दान घेऊन नव्हाळीच्या पिकांचा कोवळा गोडवा घेऊन तुमच्या घरात येते तेव्हा लक्ष्मी म्हणून तुम्ही तिची पूजा करता.\nपाऊस सरत असताना ती सगुण साकार होते. बैलाच्या पावलांनी घरात येते, तेव्हा दारची तुळस मंजिर्यातून लाजते. श्रमिक तिची पूजा करतो अन् ती श्रमवेड्यांची आराधना करते. तिचे शब्द मंत्र होतात अन् गाण्यांच्या आरत्या होतात. त्या आर्त तर असतातच, पण लयबद्धदेखील असतात. मग रानाचे मंदिर होते, घरांचा गाभारा होतो. परड्यांवरही मग लवलवत्या पात्यांची हिरवळ अगदी नेटकेपणानं उभी असते. रान, पिकानं डवरलं असताना ती परडीवरच्या इवल्याशा हिरवळीच्या प्रेमात पडते. नवथर नवयौवना होते.\nहे तिचेच दिवस असतात म्हणून तिच्या व्यथा, वेदना सुंदर होतात. त्यांची गाणी होतात, लेणी होतात. तरीही तिच्या वेदनांची आसनी घराघरांत मांडली जाते. वेदनेच्या बाहुल्यांची पूजा करण्याची प्रथाच त्यामुळे पडली आहे. त्या बाहुल्यांचा प्राण मग घराघरांत प्रत्येकीच्या श्वासात भिनतो. ती मग एकटी राहात नाही. ती त्याची होते. त्यांची वेदनेची कहाणी सोनवर्खी असते. हळद-कुंकवाने दाटलेली असते. आटून केशरी झालेल्या दुधासारख्या त्या व्यथा घोटीव असतात. तिची पावलं माहेरच्या अश्विनातून सासरच्या वैशाखापर्यंत पडतात.\nकोवळेपणाला पुरुषी करडेपणाची झिलई चढलेल्या उन्हावर थंडी हळुवारपणे आपला अंमल प्रस्थापित करते, ते आश्विनातले दिवस असतात. या दिवसांत एक करावं- तुळशीला पाणी घालावं, फुलांच्या माळा कराव्यात अन् भल्या पहाटे फिरायला निघाल्यावर गवतावर नाचणार्या फुलपाखरांना आपल्या हाताची ओंजळ द्यावी. असं केल्यानं एक होतं- कुठल्या पाखराला तुमचं अंगण परकं वाटत नाही. आपलं अंगण पाखरांच्या स्वाधीन करून आपणही आश्विन शुद्ध प्रतिपदेला सीमोल्लंघनाला निघावं. अंबामाताही याच वेळी सीमोल्लंघनाला निघत असते. आईचं घरात नसल्यावर लेकरांनी घराच्या मोहात पडण्याचं तसंही कारण नसतं. सभोवताली मोहक वातावरणाचं जाळं विणलं जात असताना निर्मोही होण्याचं हे दिवस सांगत असतात.\nया दिवसांना राखीच्या घट्ट प्रेमाचा वेढा असतो. बहिणीच्या स्नेहाचे अनुबंध विणले जात असतात अन् आईच्या ममतेचं उबदार पांघरूणही या दिवसांवर असतं. गाव सोडून निघणं तसं जिवावर येतं नेहमीच; पण या दिवसांत डोळ्यांत विजयाची ऊर्मी दाटून आली असल्यानं पावलांत वारं संचारतं अन् हातांना शस्त्र चालविण्याचा सराव करावा लागत नाही. अंबेचं सीमोल्लंघनाला निघणं म्हणजे सौंदर्यानं आपलं सामर्थ्य स्थापित करणं.\nआदिमाया आदिशक्तीनं आपलं अमर्यादत्व दाखविण्याकरिता हे निघणं असतं. धर्माच्या मर्यादा पाळण्यासाठी आदिसीता लक्ष्मणरेषा ओलांडते. सीतेनं लक्ष्मणरेषा ओलांडली, तरी ती लक्ष्मणरेषा मग युगे युगे ऊर्मिलेच्या दारी आडवी पडून असते. असे असले तरीही त्या दोघीही स्त्रीत्वाची बलस्थाने असतात. आदिमायेनं लक्ष्मणरेषा ओलांडली की, एका रावणाचा अंत नक्की असतो. आदिशक्तीचं हे असं सीमोल्लंघनाला निघणं सर्व स्त्री-जातीला बळ देऊन जातं. निदान बळ देऊन जावं, अशी तिची अपेक्षा असते. तिच्या हातात शस्त्रासोबत शास्त्रेही असतात. मूर्तिमंत सौंदर्याच्या हातात नेहमी ती असावीतच. ही आदिमाया मोह पडावा इतकी देखणी, सौंदर्यवती आहे; पण तिचं वाहन म्हणजे सिंह. ही शस्त्र आणि शास्त्रसंपन्न मोहमाया सीमांच्या उल्लंघनासाठी निघते, तेव्हा रौद्र व क्रुद्ध सिंहावर ती आरूढ असते. त्यामुळं तिच्या सौंदर्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहूच शकत नाही. पाहणारे भक्तीनेच किंवा भीतीनेच तिच्याकडे बघतात. अंबा मग मोहाच्या सीमा ओलांडून विरक्तीच्या वनात प्रवेश करते. स्त्रीनं कसं असावं, हेच ती सांगत असते. अष्टभुजेच्या एका हातात कमळ, तर दुसर्या हातात सर्पसुद्धा असतो. ती अंहकारी पिशाचांच्या वधाला निघाली असते, म्हणून तिला मग मोहासोबतच मायेच्या सीमासुद्धा ओलांडाव्या लागतात. अर्थातच मग आश्विनातल्या दिवसांवर तिच्या दिसण्याची आणि असण्याची सावली पडणं अपरिहार्य असतं.\nबदलत्या क्ष��ांसोबत आणि जिवाच्या भावविश्वासोबत रूप बदलणं म्हणूनच तिला जमतं. ती परत येते तेव्हा लक्ष्मीरूपात सुगीचे सुख घेऊन येते. महामायेेचं हे श्रीमंत रूप अर्थ-कामातून मोक्षाला जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी असतं; पण साधकाच्या जातकुळीवर ते अवलंबून असतं. साधना सत् आणि असत्वाची असते. साधकाची कामनाही अर्थ-कामाची असू शकते आणि मोक्षाचीही. सीमा ओलांडून तिच्या जाण्याचा नि परत येण्याचा अन्वयार्थ कळला, तर मग साधकाचा सत्पुरुष होतो. कारण सीमोल्लंघनाच्या तिच्या एका टोकावर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असतात अन् दुसर्या टोकाला अमर्याद शक्तीनं मदांध झालेला रावण असतो. हे एवढं कळलं की, अंबेच्या या विविध आणि त्रिविध स्वरूपांना विवेकाच्या पूजेनं बांधून ठेवता येतं. अशी पूजा करता आली की, माणूस संयमी होतो. माणूस संयमी झाला की, कुठल्याही ऋतूंचे हल्ले परतवून लावणं फार सोपं होतं. तिचं सीमेपलीकडे जाणं आणि परतणं संदर्भासह समजावून घेतलं पाहिजे. जाते का नि परतते कशासाठी... सुकाळात आणि दुष्काळात पुरुषार्थाला सारखीच संधी असते. युद्धात आणि शांतिपर्वातही पराक्रमाला फार जागा असते. अंधारात आणि उजेडातही ज्ञानाला सारखीच जाणीव असते. महामायेच्या रूपात सीमोल्लंघन करताना आणि लक्ष्मीच्या रूपात सीमोल्लंघनाहून परत येताना त्या आदिशक्तीला हे सारेच आपल्या आदिपुत्रांना समजावून सांगायचं असतं.\nहे समजून घेण्यासाठी उपासनेची गरज असते. त्यासाठी साधकाने ती दृढतेने चालविली पाहिजे. विशेष म्हणजे त्यासाठी साधकाने विरक्तीच्या वनात जाण्याची गरज नसते; पण गावातही विरक्तीचं वन निर्माण करता यायला हवं. त्यासाठी ऋतू आणि मासांचं भान असणं गरजेचं असतं. साधकाला साध्यापर्यंत पोहोचण्याची अनेक साधनं असतात. साधने साधली की, मग सारंच सहज होतं; पण शक्तिरूपिणीच्या सीमोल्लंघनाचे अर्थ समजून घेण्यासाठी पूजा हे अगदी सहज साधन आहे. आदिमायेला समजून घेण्यासाठी पूजा करायची असते. सारे संदर्भ जाणून घेण्यासाठी प्रार्थना करायची असते. पूजा आणि प्रार्थना म्हणजे विवेकाने केलेले चिंतन. पूजा पंचद्रव्यांनी करण्यापेक्षा पंचप्राणांनी करावी. कारण पंचद्रव्य हा अखेर पंचप्राणांचाच एक आविष्कार असतो. प्रार्थना मेंदूत अर्थगंभीर झालेल्या अक्षरांनी न करता हृदयात अंतर्भूत असलेल्या भावनेनं केली पाहिज���. अशी पूजा आणि प्रार्थना आपल्याला जमली की, त्या आदिमायेनं आपल्याला जन्माला घालून स्वत:ला वासनेच्या भोवर्यात आणि आपल्याला जीवनचक्राच्या गतीवर का सोडून दिलं असावं, याचं ज्ञान होतं. सीमोल्लंघनाच्या फेर्यात एका टोकाला जीवन आणि दुसर्या टोकाला मृत्यू का असतो, हे मग आपोआप कळतं. माहिती असणं आणि कळणं यात फरक असतो. तसाच फरक डोळे असणं अन् नजर असण्यात असतो. हा फरक कळला की, मग आपण बघत नाही, दर्शन घेतो. दिसायला फक्त सगुण साकार रूपच दिसू शकतं, पण दर्शन मात्र निर्गुण निराकाराचंही घेऊ शकतो... हे ज्ञान आपल्याला व्हावं म्हणून त्या वेदप्रतिपाद्येने किती विविध स्त्री-रूपांत जन्माला येऊन किती अनंत लोक जन्माला घालण्याच्या यातना स्वीकारल्या, याची जाणीवही होते...\nही जाणीव होण्याचा महिना म्हणजे अश्विन. खरंतर मोहाच्या सीमा ओलांडून विरक्तीच्या वनात गेेलेल्या त्या श्रीशक्तीला परत श्रीमंत लक्ष्मीचं रूप घेऊन परत येण्याचं प्रयोजनच काय तर त्याचं उत्तर आहे-तिच्या अनंत पुत्रांचे कल्याण तर त्याचं उत्तर आहे-तिच्या अनंत पुत्रांचे कल्याण अश्विन हा कल्याणाचासुद्धा महिना आहे. अश्विन हा कल्याणाचा, चिंतनाचा, पूजेचा, प्रार्थनेचा महिना आहे. अशा या पूजेच्या, चिंतनाच्या, ज्ञानाच्या महिन्यात शक्तीनं अशिवतेकडे, पाशिवतेकडे न जाता शिवाकडे गेले पाहिजे. विचारांनी विवेकाकडे गेेले पाहिजे. वासनांनी विकाराकडे न जाता शृंगाराने सौंदर्याकडे गेलं पाहिजे. श्रमाने कनिष्ठतेकडे न जाता वरिष्ठतेकडे गेलं पाहिजे. नेमकं कुठं जावं आणि कशासाठी जावं, हे सांगण्यासाठीच सीमोल्लंघन असतं. हे सारं चातुर्मासातल्या या एका अश्विन महिन्यात शिकता आलं, तर कुठल्याही माणसाला घराचं दार न ओलांडताही सीमोल्लंघन घडू शकतं. कारण अश्विन हा शेवटी औषधांचा आणि उपचाराचा महिना आहे...\nचंद्रसुगीच्या दिवसांपर्यंत नेत सरस्वतीच्या विणेच्या झंकाराचा पूर्णचंद्र तुमच्या- माझ्या आयुष्यात ओला प्रकाश निर्माण करणारे हे दिवस आहेत. चंद्र दुधात मिसळून प्यायल्यावर ज्ञानाचा पान्हा पाझरू लागतो आपल्या अंर्तमनात ते दिवस अश्विनाचे असतात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/wardha-bhashan-kaydyache-ullanghan", "date_download": "2020-09-27T07:10:58Z", "digest": "sha1:Z4AB7ZBLV3DQ4PA5VRNVL76VUH24AYRY", "length": 25107, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "वर्धा येथ���ल मोदींचे आवाहन, हे कायद्याचे उल्लंघनच ! - द वायर मराठी", "raw_content": "\nवर्धा येथील मोदींचे आवाहन, हे कायद्याचे उल्लंघनच \nवायनाडमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणूनच राहुल गांधी यांनी त्या मतदारसंघाची निवड केली असा आरोप त्यांनी केला. ‘हिंदू दहशतवाद’असे शब्द वापरणाऱ्या काँग्रेसला हिंदूंनी शिक्षा केली पाहिजे असा आग्रहही त्यांनी केला. हे सर्व ‘लोक प्रतिनिधित्व अधिनियमाचे (Representation of People Act)’ उल्लंघन करणारे आहे.\n२०१९ लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील आपल्या प्रचारमोहिमेतील पहिल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केल्याबद्दल भारतातील हिंदू काँग्रेसला धडा शिकवतील.\nविदर्भातील वर्धा येथे एका सभेमध्ये त्यांनी विचारले, “हिंदूंचा जगापुढे असा अपमान करणाऱ्या काँग्रेसला क्षमा कशी केली जाऊ शकते ‘हिंदू दहशतवाद’ शब्द ऐकला तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या नाहीत का ‘हिंदू दहशतवाद’ शब्द ऐकला तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या नाहीत का” लक्षणीय प्रमाणात अल्पसंख्यांक समुदायांचे मतदार असलेल्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले, “हिंदू समुदाय आता जागरूक झाला आहे. म्हणूनच यांना जिथे अल्पसंख्यांक समुदाय बहुसंख्य आहे अशा ठिकाणाहून निवडणूक लढवावी लागते.”\nलोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १२३ अंतर्गत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोग स्वतःहून या भाषणाची कायद्याच्या उल्लंघनाकरिता तपासणी करेल का ही गोष्ट अलाहिदा, परंतु, दिनांक २ जानेवारी २०१७ ला अभिराम सिंग वि. सी. डी. कोम्माचेन (मृत)या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने लावलेल्या अर्थानुसार हे अगदी स्पष्ट आहे की या तरतुदीनुसार उमेदवार किंवा मतदारांच्या धर्माच्या आधारे मतदारांना उमेदवाराच्या पक्षाला मतदान करण्याचे किंवा विरुद्ध पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन करणे हा भ्रष्टाचार ठरतो.\nआरपीए कलम १२३(३) अंतर्गत एखाद्या उमेदवाराने त्याच्या (किंवा मतदारांच्या) धर्माच्या आधारे मतदारांना त्याला मतदान करण्याचे आवाहन करणे हा, त्याच्या विरुद्ध उमेदवारही त्याच धर्माचा असला तरीही, भ्रष्टाचार ठरतो.\nकुल्तार सिंग वि. ��ुख्तियार सिंग, प्रकरणामध्ये १९६४ मध्ये, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की, जर एखाद्या शीख उमेदवाराने तो स्वतः शीख आहे आणि त्याच्या विरोधी उमेदवार जरी नावाने शीख असला तरी त्याचे आचार-विचार शीख धर्मानुसार नाहीत किंवा तो धर्मभ्रष्ट असल्यामुळे खरा शीख नाही असे म्हणून स्वतःला मते देण्याचे आवाहन केले, तर तो कलम १२३(३) नुसार भ्रष्टाचार ठरेल. म्हणून निवडणुकीच्या प्रकरणी वादी आणि प्रतिवादी असे दोघेही शीख असल्यामुळे कलम १२३(३) लागू होत नाही हा तर्क न्यायालयाने मान्य केला नाही.\n१९६४ मधील प्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात असे म्हटले की निवडणुकांसाठीच्या सभांमधील वादविवादाचा विषय असणाऱ्या राजकीय मुद्द्यांमध्ये भाषा किंवा धर्माबाबतचा विचार अप्रत्यक्षपणे आणि प्रसंगवश येऊ शकतात. पण कलम १२३(३) अंतर्गत भ्रष्टाचार झाला आहे की नाही हे ठरवताना वादग्रस्त भाषण किंवा आवाहनाचा काळजीपूर्वक आणि नेहमीच संबंधित राजकीय विवादाच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे.\nकुलतार सिंग प्रकरणामध्ये, एक पत्रक वितरित करण्यात आले होते व तो भ्रष्टाचार असल्याचा आरोप होता. त्या पत्रकाच्या संदर्भात ‘पंथ’ या शब्दाचा काय अर्थ होतो असा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रतिवादीच्या अनुसार, जाहिरातफलकामध्ये मतदारांना केलेले आवाहन हे अगदी सरळपणे आणि स्पष्टपणे पंथाचा मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी वादीला मत द्या असे होते. या संदर्भात पंथ याचा अर्थ शीख धर्म असाच होता, असा युक्तिवादही केला गेला.\nसर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात असे म्हटले की वादीचा पक्ष, अकाली दल हा पंजाबी सुबाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत होता. वादग्रस्त फलकामध्ये हा मतदारांनी अकाली दलाच्या उमेदवाराला पुन्हा निवडून दिले तर अकाली दलाचा मान आणि प्रतिष्ठा राखली जाईल आणि पंजाबी सुबाची कल्पना पूर्णत्वाला जाईल असे आवाहन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पंजाबी सुबासाठी हा जो दावा करण्यात आला त्याची योग्यता, तर्कसंगती किंवा इष्टता याचा विचार करणे त्यांना आवश्यक वाटत नाही. तो एक राजकीय मुद्दा आहे आणि अशा राजकीय मुद्द्याच्या बाबतीत राजकीय पक्षांची वेगवेगळी आणि एकमेकांच्या विरोधी मते असणे हे अगदी उचित आहे. वादग्रस्त फलकामधील पंजाबी सुबाच्या संदर���भाचे महत्त्व हे या गोष्टीमुळे आहे की तो संदर्भ दिल्याने पोस्टरमध्ये ‘पंथ’ या शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत आहे त्याकडे संकेत केला जातो. म्हणून तो फलक वितरित केल्यामुळे वादीने त्याच्या मतदारांना त्याच्या धर्माच्या आधारावर त्याला मते देण्याचे आवाहन केले हा दृष्टिकोन स्वीकारणे शक्य नाही.\nअभिराम सिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या निष्कर्षांची पुष्टी केली, परंतु या तरतुदीची व्याप्ती आणखी विस्तृत केली. कलम १२३(३) असे आहे: एखादा उमेदवार किंवा त्याचा हस्तक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने उमेदवाराच्या किंवा त्याच्या हस्तकाच्या संमतीने कोणालाही त्याचा धर्म, वंश, जात, समुदाय किंवा भाषा यांच्या आधारे मतदान करण्याचे किंवा मतदान न करण्याचे केलेले आवाहन, किंवा त्या उमेदवाराच्या निवडणुकीतील विजयाची शक्यता वाढवण्यासाठी किंवा कोणत्याही उमेदवाराच्या निवडणुकीवर पूर्वग्रहामुळे परिणाम करण्यासाठी केलेला धार्मिक चिन्हांचा वापर किंवा त्यांचे आवाहन, किंवा राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीत यासारख्या राष्ट्रीय चिन्हांचा वापर किंवा त्यांचे आवाहन: या अटीवर की या अधिनियमाच्या अंतर्गत उमेदवाराला निर्धारित केलेले कोणतेही चिन्ह हे या कलमाच्या उद्देशाकरिता धार्मिक चिन्ह किंवा राष्ट्रीय चिन्ह मानले जाणार नाही.\nअभिराम सिंग प्रकरणात या तरतुदीमध्ये “त्याचा” या शब्दाचा वापर हा खंडपीठाकडे अर्थबोध करण्यासाठी आला. १९९५ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक मोहिमांच्या दरम्यान हिंदुत्व या शब्दाच्या वापराला मंजुरी देताना कलम १२३(३) मधील ‘त्याच्या’ या शब्दाचा अर्थ मनाई केवळ उमेदवाराच्या धर्मापुरतीच मर्यादित आहे असा लावला. त्यामुळे मतदारांच्या धर्म, जात आणि समुदाय यांच्या आधारे त्यांना आवाहन करण्याला परवानगी मिळाली.\nआता अभिराम सिंग प्रकरणामध्ये ते उलट झाले. मात्र निवडणूक मोहिमेमध्ये ‘हिंदुत्व’ या शब्दाचा वापर तो ज्या संदर्भात वापरला आहे त्याचा विचार न करता भ्रष्टाचार असू शकतो का या प्रश्नाचा न्यायालयाने विचार केला नाही. काहीही झाले तरीही, वक्ता त्याच आवाहनात उमेदवाराच्या धर्माबद्दलही बोलला असला अथवा नसला तरीही, हिंदू धर्माच्या नावाने मतदारांना मतांसाठी आवाहन करणे हा कलम १२३(३) अंतर्गत गुन्हा आहे.\nअभिराम सिंग प्रकरणात सा��� न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे असलेला मुद्दा तसा साधा होता: निवडणुकीमधील उमेदवार मतदारांच्या धर्माच्या आधारे मतांसाठी आवाहन करू शकतो का, आणि तसे करूनही आरपीए, १९५१ च्या अपात्रता कलमापासून वाचू शकतो का\nमुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्वर राव अशा चार न्यायाधीशांचे उत्तर होते, नाही. खंडपीठामधील इतर तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, आदर्श कुमार गोयल, उदय उमेश ललित, यांचे उत्तर होय असे होते.\nबहुमताने असा निर्णय झाला की “त्याचा” या शब्दाचा अर्थ मतदात्याचा धर्म (किंवा वंश, जात, समुदाय किंवा भाषा) असा लावला पाहिजे. विरोधी मत असणाऱ्या न्यायाधीशांचे म्हणणे असे होते की जर उमेदवार त्याला मत द्या असे आवाहन करत असेल तर त्याचा अर्थ उमेदवाराचा धर्म असा लावला पाहिजे, आणि जर विरोधी उमेदवाराला मत देऊ नका असे आवाहन करत असेल तर त्याचा अर्थ त्या विरोधी उमेदवाराचा धर्म असा लावला पाहिजे. जर यापैकी दोन्ही गोष्टी होत नसतील, तर धर्म (किंवा वंश, समुदाय किंवा भाषा) यांच्या आधारे केले जाणारे तथाकथित आवाहन हा भ्रष्टाचार नाही असा त्यांचा तर्क होता.\nकुलतार सिंग प्रकरणात वादीला उपलब्ध असलेला बचाव असा होता की धर्माच्या आधारे केले गेलेले आवाहन हे राजकीय ध्येय (पंजाबी सुबाची निर्मिती) गाठण्यासाठी प्रसंगवश केले गेले होते. हा बचाव मोदींना उपलब्ध असेलच असे नाही. मोदींनी हिंदू मतदारांना एका राजकीय पक्षाला नाकारण्याचे आवाहन केले, जो ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करून त्यांच्या हिताच्या विरोधात गेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.\n‘हिंदू दहशतवादा’चा मुद्दा हा कधीच ‘पंजाबी सुबा’ सारखे राजकीय उद्दिष्ट नव्हते. म्हणूनच निवडणूकपूर्व प्रचारामध्ये ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग केल्याबद्दल काँग्रेसला नाकारा असे हिंदू मतदारांना आवाहन करणे हे आरपीएच्या कलम १२३(३) चे उल्लंघन करणारेच आहे असे दिसते.\nजरी मोदींच्या वकिलांनी प्रयत्नपूर्वक ‘हिंदू दहशतवाद’ हा मुद्दा ‘धार्मिक’ नसून ‘राजकीय’ आहे असे सिद्ध करण्यात यश मिळवले, तरीही राहुल गांधींनी वायनाडमध्ये ‘बहुसंख्य हेच अल्पसंख्य आहेत’ म्हणून त्या मतदारसंघाची निवड केली असा दावा करणे हे मतदारांच्या धर्माच्या आधारे केलेले स्पष्ट आवाहन आहे आणि म्हणून कलम १२३(३) चे स्पष्ट उल्लंघन आहे.\nदुसरे असे की, पंतप्रधानांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या किंवा भाजपच्या उमेदवाराच्या किंवा विरोधी उमेदवारा(रां)च्या धर्माच्या आधारे आवाहन केले नाही असा बचाव करता येणार नाही. अभिराम सिंग प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांच्या धर्माच्या आधारे एखाद्या विरोधी राजकीय पक्षाला मत न देण्याचे आवाहन करणे हेसुद्धा या तरतुदीचे तितकेच उल्लंघन करते, मग वक्त्याने त्यात त्याच्या स्वतःच्या किंवा उमेदवाराच्या धर्माचा संदर्भ दिला असो वा नसो.\nराजकारण 729 2019 1 BJP 305 campaign speech 2 general election 1 Maharashtra 81 Narendra Modi 204 wardha 2 अभिराम सिंग प्रकरण 1 कलम १२३(३) 1 कुलतार सिंग प्रकरण 1 नरेंद्र मोदी 54 पंतप्रधान 10 भाषण 4 हिंदुत्व 1 हिंदू दहशतवाद 2\nआरोग्य क्षेत्रामधल्या हितसंबंधांचा संघर्ष\nउद्धव वाकले पण मोडले नाहीत…\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/covid-19-spreading-fast-because-billions-dont-have-water-wash-hands-says-un-a584/", "date_download": "2020-09-27T06:41:48Z", "digest": "sha1:52UC2QHKD3AXDCZZZOP3IALKPMYHKBWM", "length": 31350, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News: अब्जावधी लोकांना हात धुवायला पाणीच नसल्याने कोरोनाचा फैलाव- संयुक्त राष्ट्रे - Marathi News | Covid 19 spreading fast because billions dont have water to wash hands says UN | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही\nएनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\nहनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी\nपूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’ केले होते भांडणाचे नाटक\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \n कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार\nपाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळले, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nपंतप्रधान मोदी यांची आज 'मन की बात', कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nसोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमि विठ्ठल व रूक्मिणीच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलाची सुंदर मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमाजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळले, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nपंतप्रधान मोदी यांची आज 'मन की बात', कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nसोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमि विठ्ठल व रूक्मिणीच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलाची सुंदर मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमाजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus News: अब्जावधी लोकांना हात धुवायला पाणीच नसल्याने कोरोनाचा फैलाव- संयुक्त राष्ट्रे\n४ अब्ज लोकांना वर्षातील एक महिना करावा लागतो पाणीटंचाईचा सामना\nCoronaVirus News: अब्जावधी लोकांना हात धुवायला पाणीच नसल्याने कोरोनाचा फैलाव- संयुक्त राष्ट्रे\nनवी दिल्ली : अब्जावधी लोकांना हात धुण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे कोविड-१९ महामारी वेगाने पसरत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. गंभीर पाणीटंचाईमुळे जगातीलपाचपैकी दोन कुटुंबांना कोरोनाचा धोका आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.\nकोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी वारंवार संपूर्ण ह���त धुणे हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तथापि, जगातील ३ अब्ज लोकांकडे हात धुण्यासाठी पाणी आणि साबण नाही. ४ अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या ‘यूएन-वॉटर’ समूहाने म्हटले आहे.\nयूएन-वॉटरचे चेअरमन गिलबर्ट एफ. हाउंगबो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पाणी आणि सुरक्षित स्वच्छता याशिवाय जगणे ही लोकांसाठी अत्यंत संकटमय स्थिती आहे. पुरेशा गुंतवणुकीअभावी अब्जावधी लोक असुरक्षित आहेत आणि आता आपण परिणाम पाहत आहोत. शुद्ध पाणी आणि स्वच्छता यावरील गुंतवणूक वर्षानुवर्षे टाळली गेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण असुरक्षित झाला आहे. कोरोनाच्या संसर्ग आणि पुनसंसर्गाच्या साखळीत विकसित आणि अविकसित असे सारेच देश सापडले आहेत.\nहाउंगबो यांनी सांगितले की, २०३० सालापर्यंत जल पायाभूत सोयीसाठी किमान ६.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जगात व्हायला हवी, असे संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी सांगते. स्वच्छताविषयक गरजाच नव्हे, तर संभाव्य अन्न संकट टाळण्यासाठी सिंचनासाठीही गुंतवणूक व्हावी.\nयेताहेत हात धुण्याचे गॅझेट्स\nसूत्रांनी सांगितले की, कमीत कमी पाण्यात हात कसे धुता येतील, यावर काही कंपन्या काम करीत आहेत. अमेरिकन स्टँडर्ड आणि ग्रोहे यासारखे ब्रँड असलेल्या जपानच्या लिक्सिल ग्रुप कॉर्पोरेशन ही कंपनी युनिसेफ आणि इतर भागीदारांसोबत या विषयावर काम करीत आहे. थोड्याशा पाण्यात हात धुता येतील, असे गॅझेट कंपनी विकसित करीत आहे.\nभारतात १ दशलक्ष डॉलरमध्ये ५ लाख युनिट बनवून वितरित करण्याची कंपनीची योजना आहे. त्याचा २.५ दशलक्ष लोकांना लाभ होईल.\nनॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील जल संस्थेच्या प्राध्यापिका आणि युनिसेफच्या जल, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या प्रमुख क्लॅरिसा ब्रॉकलहर्स्ट यांनी सांगितले की, साथीच्या प्रतिकारासाठी तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहेच; पण पाण्याची दीर्घकालीन व्यवस्था करणेही आवश्यक आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविणे आवश्यक आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusकोरोना वायरस बातम्या\nCoronaVirus News: राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९,१८१ रुग्ण, तर २९३ मृत्यू\nCoronaVirus News: हायड्रॉक्सिनक्लोरोक्विन घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका कायम\nCoronaVirus News: मुंबईतील कोरोनाचे १३ हजार सक्रिय रुग्ण लक्षणविरहित\nCoronaVirus News: कोरोनावरील लस मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न; जोरदार मोर्चेबांधणी\nCoronaVirus News: तिरुपती देवस्थानचे ७४३ कर्मचारी कोरोनाबाधित\nपाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी\nसंयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संस्थेपासून भारताला किती दिवस दूर ठेवणार\nइटुकल्या पिटुकल्या उंदराने केली कमाल, मिळाला 'शौर्य' पुरस्कार; कामगिरी ऐकून व्हाल हैराण\n\"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न\", इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ\nअतिवजनदार जुआन फ्रँकोने केली कोरोनावर मात\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nजागतिक नदी दिवस; नाते नदीसोबतचे...\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी स��रेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nखेड-भोसे परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन; जनावरांवर केला हल्ला\n‘एन ९५’च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री\n५० तासांनी नदीपात्रात आढळला रेल्वे पोलिसाचा मृतदेह\nप्रसव वेदना होणाऱ्या गर्भवतीचा खाटेवरून प्रवास\nमन की बात : \"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली, हे क्षेत्र अधिक शक्तीशाली होणे आवश्यक\"\nमन की बात : \"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली, हे क्षेत्र अधिक शक्तीशाली होणे आवश्यक\"\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\n\"हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली\"\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/rs-1-5-lakh-stolen/", "date_download": "2020-09-27T06:48:09Z", "digest": "sha1:7WRTPDHBV6JONMA5PXKQRK6YF436XQFR", "length": 2942, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Rs 1.5 lakh stolen Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChakan Crime : दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील दीड लाखांची रोकड बारा मिनिटात केली लंपास\nसप्टेंबर 16, 2020 1\nएमपीसी न्यूज - दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतून एक लाख 45 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना पाईट येथे घडली. पिशवी दुचाकीला अडकवून दुचाकीस्वार एका दुकानात प्लास्टिक कागद घेण्यासाठी गेला असता बारा मिनिटात कागद घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या…\nBhosari Crime : पिंपरी-चिंचवड शहरात मोबईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ\nChinchwad News : वाढदिवसाचा खर्च टाळून केली कोरोनाबाबत जनजागृती\nPune News : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अपेक्षित पावले उचलली नाही : विनायक मेटे\nPune News : मास्क निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण\nPimpri Crime : नेहरूनगर येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले; रविवारी सकाळी प्रकार उघडकीस\nPune News : कोरोनाचा फटका : नगरसेवकांच्या 60 टक्के निधीला कात्री लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/category/kutumb/page/45/", "date_download": "2020-09-27T07:52:12Z", "digest": "sha1:NDCLPLUWHWRWRQV5PPAAUHU7KZQHPBTV", "length": 11186, "nlines": 146, "source_domain": "navprabha.com", "title": "कुटुंब | Navprabha | Page 45", "raw_content": "\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\n- गौरेश रा. जाधव भले आज राजकारणातील पात्र वेगळी असतील, डावपेच खेळण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, पण हेतु मात्र एकच आहे... समोरच्याचा पाडाव, मग तो आपला...\n- अनिल पै (मडगाव) गेल्या तीन दिवसांपासून मडगाव येथील रवींद्र भवनाच्या खुल्या मंचावर उभारलेल्या भव्य व शोभिवंत अशा रंगमचावर लोकसंस्कृतीचे कार्यक्रम चालू आहेत. त्यात संगीत,...\nस्वच्छता तिथे देवत्वस्वच्छता तिथे देवत्व\n- कालिका बापट संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा| पुनरपी संसारा येणे नाही॥ साधुसंतांनी मनाच्या, चित्ताच्या स्वच्छतेबाबत आपल्या अभंगातून जागृती केली आहे....\n- प्रा. रामदास केळकर जबाबदारी शाळेपुरती किंवा सरकारपुरती मर्यादित नसून ती तुम्हा-आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. हा देश चालविण्यासाठी याच देशाचे नागरिक पुढे यायला हवेत. त्यासाठी...\nविवेक स्पंदन परत मातृभूमीला…\n- प्रा. रमेश सप्रे नरेंद्र जो आता स्वामी विवेकानंद बनला होता तो नुसता अक्षयवट बनणार नव्हता तर चैतन्यवट बनणार होता. कारण एरवी वटवृक्षाखाली इतर रोपं-झाडं...\n- गौरेश रा. जाधव (सावंतवाडी-ओटवणे) ‘कॉमन मॅन’ नावाचं पात्र या जीवन���च्या रंगमंचावर एक बिन आधारी भूमिका रंगवण्याचा निष्फळ प्रयत्न करित आहे. कुणास ठाऊक याची ही...\nतुलसी विवाह ः एक संस्कार\n- लक्ष्मी जोग (खडपाबांध-फोंडा) मानवाला जीवन जगताना, तो कितीही स्वतःला स्वयंसिद्ध समजत असला तरी निसर्ग, त्यातले प्राणिमात्र यांची मदत घ्यावीच लागते. या सगळ्याचा अगदी सांगोपांग,...\nविद्यार्थ्यांचा वाढता स्वैराचार रोखा\n- वि. स. आजगावकर( कैलासनगर-अस्नोडा ) अजाण वयात अश्लील दृश्यांचा विपरीत परिणाम मुलांवर होण्याची दाट शक्यता असते. प्रसार माध्यमांबरोबरच समाजातील सुसंस्कृत नागरिक व बिगर शासकीय संस्थांनी...\n- संदीप मणेरीकर किलबिल पक्ष्यांची रोजच चाले वारा नेहमीच गुणगुणे गाणी अशा निसर्गाच्या छान कोपर्यात शाळा माझी गजबजे मुलांनी खरंच वर सांगितल्याप्रमाणे माझी शाळा होती. मुळात कोकण म्हटलं...\n- देवता उदय नाईक (मधलावाडा, सावईवेरे) वयाच्या चौथ्या वर्षी आपण आपल्या पालकांचा हात सोडून शालेय जगात पाऊल टाकतो. आई-वडिलांप्रमाणेच आपल्याला घडविण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो...\n- रश्मिता राजेंद्र सातोडकर भूतलावर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने माणूसदेखील निर्मिला आणि या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मेंदूदेखील दिला. आपण २१ व्या...\n- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%8D-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-6/", "date_download": "2020-09-27T06:06:43Z", "digest": "sha1:XSFTBLZVD3GUB3MYH54K5DICBV3SADSN", "length": 11773, "nlines": 150, "source_domain": "raigad.gov.in", "title": "रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी. | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (���नवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nरायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.\nरायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.\nरायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठ��� उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.\nरायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.\nरायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-27T07:07:58Z", "digest": "sha1:P3DSX2PWPFTMXHKDH7PQWE5G5M4DVA4P", "length": 9144, "nlines": 149, "source_domain": "raigad.gov.in", "title": "सामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर\nसामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर\nसामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर\nसामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर\nसामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-chinese-swimmer-marathi-article-3990", "date_download": "2020-09-27T07:38:34Z", "digest": "sha1:HXLJWYQ4LE73CI4PTEZRYTCR445AVD6B", "length": 13600, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Chinese Swimmer Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 16 मार्च 2020\nचीनचा ऑलिंपिक, जागतिक विजेता जलतरणपटू सून यँग याला महान मानावे का या प्रश्नावर होय आणि नाही ही परस्परविरोधी उत्तरे देता येतील. ऑलिंपिक आणि जागतिक जलतरण स्पर्धेतील त्याची कामगिरी देदीप्यमान आहे आणि डोपिंगप्रकरणी शिक्षा झाल्यामुळे त्याची कारकीर्द काळवंडलेली आहे. सून यँगचे प्रतिस्पर्धी त्याला `चीटर` मानतात, त्याचा अजिबात आदर करत नाहीत. त्यास कारणही आहे, सून यँग २०१४ मध्ये सर्वप्रथम उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळला होता. त्याच्या शरीरात बंदी असलेल्या द्रव्याचे अंश सापडले होते. त्यावेळी सून यँगवर तीन महिन्यांचे निलंबन लादण्यात आले होते. हृदयावरील औषधामुळे बंदी असलेले द्रव्य शरीरात गेल्याचा दावा या अव्वल चिनी जलतरणपटूने केला. आता पुन्हा एकदा डोपिंगप्रकरणी दोषी आढळल्यामुळे २८ वर्षीय सून यँग याच्यावर आठ वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. क्रीडा लवाद न्यायालयाने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. या निकालाविरुद्ध क्रीडा लवादाचे मुख्यालय असलेल्या स्वित्झर्लंडमधील सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे सून यँग याने ठरविले आहे. क्रीडा लवाद न्यायालयात या चिनी जलतरणपटूवर गंभीर आरोप ठेवण्यात आले. रक्ताचे नमुने नष्ट केल्याप्रकरणी त्याला दोषी धरण्यात आले आहे. बचाव करताना तो समर्पक कारण देऊ शकला नाही. सून यँगचे प्रतिस्पर्धी त्याने फसवणुकीद्वारे पदके जिंकल्याचे मानतात. कुठेतरी पाणी मुरत असल्याचे क्रीडा लवादाच्या निकालावरून जाणवते.\nजागतिक क्रीडा क्षेत्रात चीनला महासत्ता मानले जाते, पण २०१२ पर्यंत पुरुष जलतरणात चिनी खेळाडू ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकू शकला नव्हता. ही उणीव सून यँगने भरून काढली. २०१२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सून यँगने दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य व एक ब्राँझपदक जिंकले. फ्रीस्टाइलमधील शर्यतीत त्याने दबदबा राखला. लंडनमध्ये तो २०० व १५०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत विजेता ठरला. १५०० मीटर शर्यतीतील त्याचा विक्रम अजूनही अबाधित आहे. २००८ मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये सून यँगने यजमान देशाचे प्रतिनिधित्व केले होते, पण त्याचे अस्तित्व जाणवले नव्हते. २०११ मध्ये शांघायमध्ये झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत त्याने थक्क करणारे जलतरण वर्चस्व राखले, तेव्हा तो १९ वर्षांचा होता. ८०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत तेव्हा ग्रँट हॅकेट याचा विश्वविक्रम मोडून तो प्रकाशझोतात आला होता. २०१९ पर्यंत जागतिक जलतरण स्पर्धांत त्याने एकूण ११ सुवर्ण, २ रौप्य व ३ ब्राँझपदके जिंकून वर्चस्वाचा ठसा उमटविला. २०१४ मध्ये तीन महिन्यांचे निलंबन भोगल्यानंतर सून यँगने २०१६ मधील रिओ द जानेरो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. रिओ ऑलिंपिकमध्ये तो २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये विजेता ठरला, तर ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये त्याला ऑस्ट्रेलियाच्या मॅक हॉर्टन याने हरविले. दोन ऑलिंपिक स्पर्धांत तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझपदक जिंकलेला सून यँग हा चीनमध्ये खूपच लोकप्रिय आहे.\nचँपियन जलतरणपटू या नात्याने सून यँगकडे कौतुकाने पाहिले जाते, मात्र डोपिंगप्रकरणी झालेल्या कारवाईमुळे त्याच्या सोनेरी कारकिर्दीवर शिंतोडे उडाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जलतरणपटू चॅड ले क्लोस याने त्याला `डर्टी स्विमर` असे हिणवले आहे. चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये २०० मीटर शर्यतीत सून यँगने चॅडला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. डोपिंगमध्ये अडकलेल्या चिनी जलतरणपटूने फसवणुकीद्वारे आपला विजय हिरावला ही चॅड याची भावना आहे. रिओ ऑलिंपिकच्या कालावधीत फ्रेंच जलतरणपटू कामिल लॅकाँ यानेही सून यँगवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. रिओत २०० मीटरमध्ये सून यँगला हरविलेल्या मॅक हॉर्टन याने चिनी जलतरणपटू `ड्रग चिट` असल्याचे संबोधले होते. अतिशय प्रतिभाशाली जलतरणपटू असला, तरी तो नेहमीच वादग्रस्त ठरला. २०१४ मधील आशियायी क्रीडा स्पर्धेत जपानच्या राष्ट्रगीताबद्दल अनुदगार काढल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यापूर्वी वाहन चालक परवाना नसताना गाडी चालवून अपघात घडविल्याबद्दल त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती. २०१३ मध्ये त्याने आपल्या दीर्घकालीन प्रशिक्षकाशी भांडण उकरून काढले. या प्रतिभावान जलतरणपटूची कारकीर्द वादामुळे डागळली. आता आठ वर्षांची बंदी आल्यामुळे सून यँगच्या टोकियो ऑलिंपिक स्वप्नाला तडा गेला असून कारकीर्दही संपल्यातच जमा आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/liberation-from-the-people-the-power-of-the-people/articleshow/67801599.cms", "date_download": "2020-09-27T07:09:54Z", "digest": "sha1:LKHNATYBNINVKVHSDRKXR2RZEABOB22F", "length": 27939, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "samwad News : बंदीकडून मुक्तीकडे : लोकांच्या शक्तीकडे - liberation from the people: the power of the people\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबंदीकडून मुक्तीकडे : लोकांच्या शक्तीकडे\nसातवे राज्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलन चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर २ ते ३ फेब्रुवारी असे सुरू आहे. ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील हा सारांश...\nराज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे आपण अभिनंदन करू या, की त्यांनी 'व्यसन'„ हा विषय सामाजिक न्यायाचा मानला आहे. ही एक फार कळीची बाब आहे. व्यसन व व्यसनी पदार्थ- दारू, तंबाखू व मादक द्रव्ये- हे वैद्यकीय प्रश्न आहेतच, पण ते मूलत: शासकीय नीतीचे व सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत. वेगळ्या शब्दांत, दारू व तंबाखूचे पदार्थ उपलब्ध असणे व त्यांचे व्यसन लागणे हे जसे व्यक्तींचे विवेक-अपयश आहे तसेच ते शासकीय नीतीचे अपयश आहे. तो वस्तुत: सामाजिक अन्याय आहे.\nहे संमेलन चंद्रपूरमधे आयोजित करून आयोजकांनी मोठे औचित्य साधले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २०१५पासून दारूबंदी आहे. गडचिरोली जिल्ह्यात आम्ही १९८८ ते १९९३ असे पाच वर्षे दारुमुक्ती आंदोलन केले. १९९३मध्ये शासनाने दारूबंदी लागू केली. त्यापूर्वी वर्धा जिल्ह्यात विनोबांच्या सूचनेवरून १९७५पासून दारुबंदी आहे. अशा तऱ्हेने हा तीन जिल्ह्यांचा सलग दारूबंदी प्रदेश आहे. तिथे हे संमेलन भरले आहे.\nया तीनही जिल्ह्यांत दोन प्रश्न उभे झाले आहेत. एक, दारुबंदी यशस्वी की अयशस्वी झााली दोन, दारुबंदीनंतर काय महाराष्ट्रासमोर अजून तिसरा प्रश्न आहे- यवतमाळ, बुलडाणा, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांतही दारूबंदीसाठी आंदोलने होत आहेत, तिथे काय करावे २०१६मध्ये राज्य विधिमंडळात झाालेल्या राज्यव्यापी दारूबंदीच्या मागणीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले होते की, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीच्या अनुभवाच्या आधारे यावर निर्णय घेऊ. काय निर्णय घ्यावा, त्यासाठी आपण या संमेलनात या दोन जिल्ह्यांचा अनुभव तपासूया.\nदारू व तंबाखू हे नवे कॉलरा-प्लेग\nभारतामधे असंक्रामक रोगांचा महापूर आला आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लकवा व कॅन्सर हे सर्व रोग यात येतात. 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज„' या विराट अभ्यासानुसार मृत्यू व रोगनिर्मितीच्या सर्वोच्च दहा कारणांपैकी दोन कारणे दारू व तंबाखू आहेत. लक्षात घ्या, दारू व तंबाखू हे आता निव्वळ विरंगुळ्याचे पदार्थ राहिलेले नाहीत. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ते जणू एकविसाव्या शतकातले प्लेग व कॉलऱ्याचे जंतू आहेत. रोगजंतूंचे उच्चाटन करायचे असते, उत्पादन व उत्��न्न नाही.\nअनेकांना असे वाटते की दारू हा पदार्थ घातक आहे. त्यावर बंदी यावी. पण शासनासमोर दोन प्रश्न उभे राहतात. एक, दारुपासून मिळणाऱ्या प्रचंड उत्पन्नाला गमवून शासकीय बजेट जुळवायचे कसे दुसरा प्रश्न, बंदी यशस्वी कशी करावी दुसरा प्रश्न, बंदी यशस्वी कशी करावी बंदीनंतर त्या जागी बेकायदेशीर विक्री येणार असेल तर उपयोग काय\nया पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर पाहू. शिफ्रिन या अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञापासून तर भारतातील एनआयएमएचएएनएस या सर्वोच्च संस्थेने प्रकाशित अहवालानुसार, दारुमुळे मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा दारुची समाजाला व शासनाला मोजावी लागणारी एकूण किंमत जास्त असते. म्हणजे दारुवर आधारित शासकीय बजेट हे वस्तुत: तुटीचे बजेट आहे. समाजाचा आज व उद्या गहाण ठेवून उभे केलेले ते कर्ज आहे. रोग, मृत्यू, गुन्हे, अपघात, आत्महत्या, स्त्रियांवर बलात्कार या रूपात ते फेडावेच लागते. दारुपासून उत्पन्न म्हणजे शायलॉकचे कर्ज आहे. काळजाचे लचके कापून ते कर्ज उद्या फेडावे लागते.\nदारुची सर्वात मोठी किंमत म्हणजे घरातली, समाजातली स्त्री असुरक्षित होते. स्त्रियांना बलात्कार मिळतो. बलात्काराच्या प्रत्येक बातमीत शेवटी एक लहानसे वाक्य सत्य सांगत असते. 'अत्याचारी पुरुष दारू प्यायलेला होता.„' कर नको पण दारू आवर असे म्हणावे अशी स्थिती आहे. गुजरात हे राज्य आर्थिक भरभराट असलेले राज्य मानले जाते. तिथे गेली सत्तर वर्षे दारूबंदी आहे. दारुच्या उत्पन्नाशिवाय राज्य चालविता येते, विकास करता येतो याचे प्रत्यक्ष उदाहरण गुजरात राज्य आहे.\nपण दुसरा प्रश्न अनुत्तरित आहे- दारू व तंबाखू बंदी यशस्वीरीत्या अंमलात कशी आणायची ती अयशस्वी होते हा वस्तुत: गैरसमज आहे. ती अनेक देशात यशस्वीरीत्या लागू आहे. युरोप व अमेरिकेत प्रतिव्यक्ती वार्षिक मद्यसेवन हे सरासरी दहा लिटर शुद्ध अल्कोहोल इतके आहे. भारतात ते जवळपास पाच लिटर म्हणजे पाचशे पेग आहे. पण आपल्या शेजारी पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, म्यानमार अशा जगातील एकूण सव्वीस देशांत ते एक लिटरपेक्षा कमी आहे. दारुसेवन खूप कमी, प्रतिव्यक्ति एक लिटर अल्कोहोलच्या खाली ठेवता येते. यालाच यश म्हणतात. शून्य दारू हे कधीच शक्य नसते. व्यावहारिक ध्येय व लक्ष्यांक हे उत्तरोत्तर दारू कमी करणे असे असावे. जिल्ह्यात थोडीही दारू असली म्हणजे दारूबं��ी अयशस्वी झाली असे वाटणे हा विचारदोष आहे. दारू किती उरली यापेक्षा दारुबंदीमुळे ती किती कमी झाली या तऱ्हेने मोजायची असते. यासाठी प्रथम चंद्रपूर व मग गडचिरोली जिल्ह्याचा अनुभव पाहू.\nचंद्रपूर जिल्हा दारुबंदीचा परिणाम\n'दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात बेकायदेशीर दारू भरमसाठ वाढली. दारू पूर्वीपेक्षा जास्त झाली„' असे न मोजताच म्हणण्यात येते. आम्ही जिल्ह्याची दोन रॅण्डम सॅम्पल सर्वेक्षणे करून दारुबंदीमुळे एका वर्षात किती फरक पडला हे मोजले.\n- पुरुषांमधे दारू पिण्याचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आले. म्हणजे ८० हजार पुरुषांनी दारू पिणे थांबवले.\n- दारू मिळण्याचे अंतर तीन किलोमीटरवरून ८.५ किलोमीटर झाले.\n- दारू विकत घेण्यावर जिल्ह्याचा खर्च ८६ कोटी रुपयांनी कमी झाला.\nचंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी अयशस्वी नाही, आंशिक यशस्वी झाली. ८६ कोटी रुपये सरळ लोकांच्या खिशात वाचले. दारुबंदी म्हणजे डायरेक्ट कॅश ट्रान्स्फर योजना आहे. शिवाय दारू कमी झाल्याने इतर फायदे झाले ते वेगळेच.\nचंद्रपूरमधे व त्यापूर्वी गडचिरोलीमध्ये आंशिक यशस्वी दारुबंदीच्या पुढे महाराष्ट्रातील दारू व तंबाखू कमी कशी करावी\nगडचिरोली जिल्ह्यात 'मुक्तिपथ„' प्रयोग\nगडचिरोली जिल्ह्यात २०१६पासून 'मुक्तिपथ'„ नावाच्या एका प्रयोगातून सापडलेले संभाव्य नवे उत्तर मी आपल्यासमोर विचारार्थ मांडणार आहे-\n- समस्या : गडचिरोली जिल्ह्यात १९९३पासून दारुबंदी व महाराष्ट्रात तंबाखू बंदी असूनही २०१५ व २०१६मध्ये जिल्ह्यातली उर्वरित समस्या मोठी होती. ४१ टक्के पुरुष दारू पित होते. ४४ टक्के लोक तंबाखू सेवन करत होते. लोक दारुखरेदीवर ८० कोटी व तंबाखू खरेदीवर २९८ कोटी असे एकूण ३७८ कोटी रुपये वार्षिक खर्च करत होते (बंदी नसती तर तो याहूनही जास्त राहिला असता.).\n- सर्च संस्थेने आखलेला व मुख्यमंत्र्यांनी स्वीकार केलेला नवा जिल्हाव्यापी प्रयोग 'मुक्तिपथ'२०१६मध्ये महाराष्ट्र शासन, सर्च, टाटा ट्रस्ट आणि जिल्ह्यातली जनता यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू झााला.\n- जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत १ हजार ८०० समित्या व संघटना निर्माण करण्यात आल्या.\n- जिल्हाभरात चार कलमी कार्यक्रम अमलात आणला. यात- व्यापक जनजागृती, गावागावांत सामूहिक निर्णय व अहिंसक कृतीद्वारे गावाची दारू व तंबाखूमुक्ती, ��ासकीय विभागांद्वारे बंदीची अधिक सक्रिय अंमलबजावणी, व्यसनींसाठी व्यसनमुक्ती उपचारांचा समावेश होता.\nपरिणाम : दोन वर्षे हा कार्यक्रम राबविल्यानंतर आढळलेले परिणाम असे-\n- जिल्ह्यातील १ हजार ५०० गावांपैकी ५८३ (३९ टक्के) गावांनी गावातली दारू पूर्णपणे बंद केली. २८७ गावांनी तंबाखू विक्री बंद केली.\n- दारू पिणाऱ्या पुरुषांचे प्रमाण २९ टक्क्यांनी कमी झाले. म्हणजे ४८ हजार पुरुषांनी दारू पिणे थांबवले.\n- दारूचे दुष्परिणाम ४५ टक्क्यांनी कमी झाले.\n- तंबाखू सेवन करणारे २१ टक्क्यांनी; म्हणजे ९७ हजारांनी कमी झालेत.\n- तंबाखूचा वापर कमी होण्याची वार्षिक गती पाच पटींनी वाढली.\n- दारूवरील लोकांचा वार्षिक खर्च ३६ कोटींनी, तंबाखूवरील ५५ कोटींनी कमी झााला. म्हणजे 'मुक्तिपथ'मुळे एकूण वार्षिक ९१ कोटींची बचत झाली.\n- प्रकल्पाचा वार्षिक खर्च दोन कोटी रुपये होता. दोन कोटी खर्च व ९१ कोटींची बचत देणारी ही विलक्षण उपाययोजना आहे.\nहे सर्व फलित २०१५-१८ या काळातले, म्हणजे अनेक वर्षांपूर्वी दारूबंदी लागून आधीच झालेल्या ५८ कोटींच्या फायद्याव्यतिरिक्त, 'मुक्तिपथ'च्या चार कलमी कार्यक्रमाचे परिणाम आहेत. म्हणजे दारुबंदीमुळे ५८ कोटी व 'मुक्तिपथ'मुळे ९१ कोटी मिळून १४९ कोटींची वार्षिक बचत झाली (तुलनेसाठी २०१५ साली जिल्ह्याचा शासकीय आराखाडा १५७ कोटींचा होता.).\n'मुक्तिपथ'चा आशादायी संदेश व पुढचा मार्ग\nव्यसनमुक्तीमधे रस असलेल्या, सर्व कार्यकर्त्यांसाठी, शासकीय विभागांसाठी व महाराष्ट्राच्या सर्व जनतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 'मुक्तिपथ' प्रयोगात आशादायी संदेश आहे- शासकीय दारुबंदी व तंबाखूबंदी, व्यक्तीची व्यसनमुक्ती, गावाची दारुमुक्ती व तंबाखूमुक्ती आणि जिल्ह्यात 'मुक्तिपथ' मार्गाने क्रमश: प्रगती असा एकूण चार पदरी मार्ग आता आपल्याला उपलब्ध आहे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमराठा आरक्षण : स्थगिती आणि मार्ग...\nपरीक्षा आली, वातावरण सांभाळा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nव्यसनमुक्ती साहित्य संमेलन लोकांची शक्ती दारुबंदी vyasanmukti sahitya sammelan power of people alcohol ban\nबॉलिवूडचा ��धुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2020-09-27T06:23:14Z", "digest": "sha1:NS7FHYD4746G7SV3VSZEIGRUJMKREY64", "length": 3128, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - मैत्री | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:३३ म.पू. 0 comment\nमैत्रीला जपावे असे की\nजीवन देखील तृप्त व्हावे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/old-video-from-haryana-shared-as-police-thrashing-women-in-kashmir/articleshow/70841225.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-27T06:30:12Z", "digest": "sha1:D2ZQ6JSC6T6H3IAXMTH7GGBTDLIWSAKZ", "length": 15683, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "video from haryana: Fact Check: काश्मीरी महिलांवर अत्याचार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFact Check: काश्मीरी महिलांवर अत्याचार... 'तो' व्हिडिओ हरयाणाचा\nफेसबुक पेज 'MaaZoo-:'ने २३ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ लाइव्ह चालवला. यात मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत होत्या आणि पोलीस त्यांना फरफटत गाडीकडे घेऊन जाताना दिसत होत्या. व्हिडिओसोबत असा दावा केला होता की जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० हटवल्यानंतर महिलांवर पोलीस अत्याचार करत आहेत. प्रत्यक्षात हा हरयाणाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं जम्मू-काश्मीरशी काही देणं-घेणं नाही.\nफेसबुक पेज 'MaaZoo-:'ने २३ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ लाइव्ह चालवला. यात मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत होत्या आणि पोलीस त्यांना फरफटत गाडीकडे घेऊन जाताना दिसत होत्या. व्हिडिओसोबत असा दावा केला होता की जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० हटवल्यानंतर महिलांवर पोलीस अत्याचार करत आहेत.\nऊर्दू भाषेत एक कॅप्शन लिहिलं होतं की 'व्हिडिओ वर क्लिक करून शेअर करा. काश्मीरचा हा ताजा व्हिडिओ इतका शेअर करा की अत्याचारींना लाज वाटायला हवी. पीडित काश्मीरचा आवाज व्हा.'\nहा व्हिडिओ शुक्रवारी २३ ऑगस्टला पोस्ट केला गेला होता आणि हे वृत्त लिहिपर्यंत १ लाख १७ हजार हून अधिक वेळा शेअर झाला. ४९ लाख वेळा हा पाहिला गेला.\nहा व्हिडिओ दोन वर्षं जुना आहे. ज्युनिअर बेसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षकांनी हरयाणात सीए��� कॅम्प ऑफिसबाहेर हे आंदोलन केले. याचा काश्मीरशी काही संबंध नाही.\nव्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तो रेकॉर्ड करणाऱ्याचा आवाजही ऐकू येतो. तो म्हणत असतो, 'हे चित्र तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे जेबीटी शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री कॅम्प कार्यालयाबाहेर जेबीटी शिक्षकांनी धरणे धरले होते. ही कर्नालचं लाइव्ह चित्र आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे महिला जेबीटी टीचर्सना फरफटत नेलं जातआहे.'\nहे ऐकून आम्ही गुगलवर JBT teachers protest in karnal outside cm camp office असे किवर्ड्स सर्च केले. त्यानंतर आम्हाला 'दैनिक जागरण' ची ११ जून २०१७ रोजीची बातमी सापडली. त्याचं शिर्षक होतं - 'मुख्यमंत्री कॅम्प ऑफिसबाहेर जेबीटी शिक्षक व पोलिसांमध्ये झटापट'. यात वापरण्यात आलेला फोटोही व्हायरल व्हिडिओशी जुळणारा होता.\nयानंतर आम्ही गुगलवर 'महिलांना फरफटत घेऊन गेले हरयाणा पोलीस' असं सच केलं, तेव्हा ११ जून २०१७ रोजी पोस्ट केलेल्या एका फेसबुक पेजवर एका व्हिडिओची लिंक मिळाली. व्हिडिओ रेकॉर्ड करणारा इसम स्वत:ला ‘Karnal Breaking News‘ चा रिपोर्टर म्हणवत होता.\nव्हिडिओच्या कॅप्शननुसार, 'शिक्षण विभागाने संयुक्त मेरिट यादीतून बाहेर गेलेल्या आणि नव्या जेबीटी शिक्षकांना सोमवारपासून हटवण्याचा तोंडी आदेश जारी होताच शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला. राज्यातून शेकडो शिक्षक सीएम सीटी येथे मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जमले आणि स्वत:च्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आंदोलन करू लागले. महिला शिक्षक रस्त्यावर झोपल्या.'\nटाइम्स फॅक्ट चेकनुसार, ज्या व्हिडिओत महिलांना पोलीस फरफटत नेत आहेत तो प्रत्यक्षात हरयाणाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं जम्मू-काश्मीरशी काही देणं-घेणं नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nfake alert: मुस्लिम महिलांबद्दल सीएम योगी यांनी हे वादग...\nFAKE ALERT: जम्मूमध्ये एका-एका रोहिंग्या दाम्पत्याला १०...\nFake Alert: २०१३ च्या फोटोला आता कृषि विधेयकाशी जोडून क...\nfake alert: CM शिवराज यांच्या रॅलीत कमलनाथ यांच्या समर्...\nfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने क...\nFAKE ALERT: व्हॉट्सअॅप चॅट सरकार वाचतंय\nया बातम्यां��द्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nआयपीएलIPL 2020 Points Table फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/panasonic-eluga-z-16gb-blue-price-pmubPa.html", "date_download": "2020-09-27T08:35:48Z", "digest": "sha1:H6CO3XTWLJCJZRI6G4CB3N2EQXN23W4V", "length": 12966, "nlines": 312, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू नवीनतम किंमत Sep 22, 2020वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 486 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Eluga Z\nमेमरी आणि स्टोरेज वैशिष्ट्ये\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सटेंडबले मेमरी Up to 32 GB\nफ्रंट कॅमेरा रिझोल्यूशन 5 MP\nमागील कॅमेरा रिझोल्यूशन 13 MP\nमागील व्हिडिओ रेकॉर्डिंग 1920x1080 @ 30 fps\nमागील कॅमेरा ऑटो फोकस yes\nमागील कॅमेरा फ्लॅश LED Flash\nमागील कॅमेरा सेटअप Single\nकॅमेरा वैशिष्ट्ये Fixed Focus\nस्क्रीन सिझे 5.0 inches\nस्क्रीन रिझोल्यूशन HD (720 x 1280 pixels)\nपिक्सेल डेन्सिटी 294 ppi\nबॅटरी क्षमता 2050 mAh\nमुसिक प्ले तिने yes\nसमर्थित नेटवर्क 3G, 2G\nयूएसबी कनेक्टिव्हिटी microUSB 2.0\nऑडिओ जॅक 3.5 mm\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 203 पुनरावलोकने )\n( 5473 पुनरावलोकने )\n( 5473 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 394 पुनरावलोकने )\n( 135 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 7292 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All पॅनासॉनिक मोबाईल्स\n( 857 पुनरावलोकने )\n( 1 प��नरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nपॅनासॉनिक एलुगा Z 16 गब 2 ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5c5d4decb513f8a83c384656", "date_download": "2020-09-27T07:17:05Z", "digest": "sha1:6HFRDOTAV4NE5UFIKN6HOI2P6DZWDDCW", "length": 7006, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - या आठवडयात थंडीचा कडाका - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nहवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\nया आठवडयात थंडीचा कडाका\nराज्यात हवेचा दाब १०१६ हेप्टापास्कल इतका वाढल्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. उत्तर राज्यात म्हणजेच नाशिक व धुळे जिल्हयात ८ ते ९ सेल्सिअस, तर जळगाव जिल्हयात ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान राहील. त्याचप्रमाणे मराठवाडयात ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत काही जिल्हयात तापमान राहील. पश्चिमेकडील राज्यात सातारा, पुणे व नगर जिल्हयात किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. विदर्भात १० ते १२ अंश सेल्सिअस राहील. एकूणच या आठवडयात राज्यात थंडीचा कडाका राहील.\nकृषी सल्ला:_x000D_ १. उन्हाळी हंगामात पिकांच्या पेरणी व लागवडीसाठी जमिनीची पुर्व मशागत करून हेक्टरी ६ ते ७ टण शेणखत टाकून कुळवाची पाळी देऊन ते जमिनीत मिसळावे._x000D_ २. उन्हाळी हंगामातील पेरणी व लागवड ही थंडी कमी होताच, १५ फ्रेबुवारीपर्यत करावी._x000D_ ३. फळबागा, फळभाज्या व ऊसाचे पीक शक्यतो, ठिबक सिंचन प्रणालीने वापरल्यास ५०% पाण्याची बचत होईल. _x000D_ डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\nपहा, महाराष्ट्रातील आजचा हवामानाचा अंदाज\nशेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठवाडा भागामध्ये येत्या २४ ते ४८ तासांत हलकी ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व विदर्भ भागामध्ये अगदी हलका पाऊस...\nहवामान अपडेट | स्कायमेट\nपहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान\nशेतकरी मित्रांनो, २३ सप्टेंबर, म्हणजेच आज विदर्भ ते मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग,...\nहवामान अपडेट | स्कायमेट\nजाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती\nशेतकरी बंधूंनो, बंगाल���्या उपसागरावरील मॉन्सून सिस्टममध्ये येत्या २४ तासांत हवेतील कमी दाबाची स्थिती येण्याची शक्यता आहे. हे पश्चिम आणि वायव्य दिशेने जाईल. या परिणामाच्या...\nहवामान अपडेट | स्कायमेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/cristiano-ronaldo/", "date_download": "2020-09-27T08:42:07Z", "digest": "sha1:FU2KA5A7C24VC5WV5EYQPS3QMUR63EEP", "length": 28513, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Cristiano Ronaldo – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Cristiano Ronaldo | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणू��� घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\n���पचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nWorld's Most Admired 2020 यादीत विराट कोहली टॉप-20मध्ये सामील; क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांचाही समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट\n क्रिस्टियानो रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी गाडी, किंमत जाणून पाहून तुम्हालाही घाम फुटेल\nCristiano Ronaldo Nets 30th Goal of the Season: क्रिस्टियानो रोनाल्डोने नोंदवला हंगामातील 30 वा गोल, Serie A 2019-20 मध्ये एसी मिलानविरुद्द जुवेंटसचा 2-4 ने पराभव\nInstagram's Highest-Paid Athlete: लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या विराट कोहली याने कमावले 3 कोटी, क्रिस्टियानो रोनाल्डोचे 18 कोटींसह अव्वल स्थान कायम\n आकाश चोपडा ने शेअर केला क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्टाईलमध्ये चेंडू रोखणाऱ्या गोलंदाजाचा आश्चर्यकारक Video\nकोरोनाग्रस्तांसाठी Cristiano Ronaldo चे मोठे पाऊल; Pestana CR7 या हॉटेलचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर आणि मोफत सुविधा\nक्रिस्टियानो रोनाल्डो चे इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स, टॉप-10 मध्ये आहे 'या' दोन दिग्गज फुटबॉलपटुंचाही समावेश\nचैंपियंस लीग मॅचदरम्यान मैदानात घुसला फॅन आणि पकडली क्रिस्टियानो रोनाल्डो याची मान, भडकलेल्या पुर्तगाली फुटबॉलरने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा हा Video\nSunny Leone किंवा Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल सर्च करणे पडू शकते महागात; तेव्हा राहा जरा सावध\nलियोनेल मेस्सी की क्रिस्टियानो रोनाल्डो कोण आहे विराट कोहली चा आवडता फुटबॉलपटू, जाणून घ्या\nक्रिस्टियानो रोनाल्डो चा मोठा खुलासा; फुटबॉल मैदानावर गोल करण्यापेक्षा गर्लफ्रेंड जॉर्जीना रोड्रिग्ज सोबत Sex करणे जास्त पसंत\nलिओनेल मेस्सी, नेयमार यांना पछाडत क्रिस्टियानो रोनाल्डो ने पटकावले Instagram स्पोर्ट्स रिच यादीत अव्वल स्थान; Virat Kohli एकमेव क्रिकेटपटू\nसुनील छेत्रीचा फूटबॉलमध्ये भीमपराक्रम लिओनेल मेसीला मागे पछाडत केले दुसरे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल\nWorld Cup 2019: ICC कडून सौम्य सरकार याची क्रिस्टियानो रोनाल्डो याच्याशी तुलना, नेटकऱ्यांनी मिम्स द्वारे व्यक्त केला संताप\nफुटबॉलपटू Cristiano Ronaldo च्या पुतळ्याजवळ विचित्र पद्धतीने काढले जातायत फोटो, सोशल मीडियावर हस्याचा वर्षाव\nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Brussels-Farah-runs-on-track-after-11-months-Record-for-the-longest-distance-covered.html", "date_download": "2020-09-27T06:36:14Z", "digest": "sha1:AY5UW4VP6LGPCSQTUBVZZGTEGFJEFGKT", "length": 8339, "nlines": 67, "source_domain": "www.sthairya.com", "title": "ब्रुसेल्स : फराह 11 महिन्यानंतर ट्रॅकवर धावला; नोंदवला सर्वाधिक अंतर पुर्णचा विक्रम", "raw_content": "\nब्रुसेल्स : फराह 11 महिन्यानंतर ट्रॅकवर धावला; नोंदवला सर्वाधिक अंतर पुर्णचा विक्रम\nस्थैर्य, सातारा, दि.६: चार वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन ब्रिटनचा मो. फराहने एका तासाच्य��� शर्यतीत सर्वाधिक अंतर पूर्ण करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे केला. त्याने डायमंड लीगमध्ये ही कामगिरी केली. २००७ मध्ये हेले गेब्रेलसेसीने एक तासात २१ हजार २८५ मीटर अंतर गाठले. फराहने २१ हजार ३३० मीटरचा विक्रम आपल्या नावे केला. रिओ ऑलिम्पिकनंतर फराहने रोड रनिंग सुरू केली होती. मात्र, टोकिओ आॅलिम्पिकमध्ये १० हजार मीटर शर्यतीत सहभागी होण्यासाठी पुन्हा ट्रॅकवर परतला. तो ऑक्टोबरनंतर पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी झाला आहे.\n२१ हजार ३२२ मीटरसह बेल्जियमचा अब्दी बशीर दुसऱ्या स्थानी राहिला. बशीरने काही वेळ आघाडी घेतली होती, अखेर फराह विजेता ठरला. स्पर्धेनंतर फराहने म्हटले, “विश्व विक्रम मोडणे सोपे नाही. हे खूप कठीण आहे.’ कोरोना व्हायरसदरम्यान चाहत्या विना लीगचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये स्पर्धेत हॉलंडच्या सेफॅन हसनने एका तासात सर्वाधिक अंतर पूर्ण करण्याचा विक्रम केला. तिने १८ हजार ९३० मीटरसह डायर ट्यूनचा २००८ मधील १८ हजार ५१७ मीटरचा विक्रम मोडला.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी ला���णार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/", "date_download": "2020-09-27T06:14:19Z", "digest": "sha1:LGCPIA7XHGFQ2I7YWPEFC55MR3QGMN45", "length": 37573, "nlines": 274, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " Tarun Bharat Nagpur", "raw_content": "होम जाहिरात करा लॉग इन सदस्यता घ्या (Subscribe) Button 5\nनवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांची निधन\nमुंबई: भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी नियुक्त विनोद तावडे, पंकजा मुंडे, जमाल सिद्दीकी यांना संधी\nअमरावती : शनिवारी दुपारपर्यंत कोरोनाचे 245 नवे रुग्ण, एकूण 12478\nनागपूर : शनिवारी दुपारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या पोहचली 73465\nनागपूर : कोरोनाची स्थिती समाधानकारक\nनागपूर: टीबी वार्ड ते कुकडे लेआऊट रस्त्याची दुर्दशा\nनागपूर: कोविडच्या काळात आंदोलने, पत्रपरिषदा कशा\nनागपूर: पांढरकवडा वाघिणीची वनमंत्र्यांनी केली पाहणी\nनागपूर : टेलिमेडिसीन संदर्भात खाजगी डॉक्टरांचे पॅकेज\nनागपूर: मनीषनगर मेट्रो आरओबीचे काम पूर्ण\nनागपूर : शहरात सर्वत्र दुकाने खुली, व्यवहार सुरू\nनागपूर: जनसंचारबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात वाहतूक सुरळीत\nनागपूर: दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द\nचेन्नई: सुप्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन.\nअमरावती : शुक्रवार दुपारपर्यंत 217 कोरोनाबाधित, एकूण 12233\n1 ऑक्टोंबरपासून फुलपाखरू उद्यान पर्यटकांच्या सेवेत\nचंदेरी पडद्यावर कोरोनाचा पडदा\nकोरोना नसलेल्या महिलेला दिली बाधितेची वागणूक\nअर्थव्यवस्थेला अधिक गतिमान करणारे पर्यटन\nभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राज्यातील चार चेहरे\n'या' मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांपेक्षाही जास्त पगार\nनवे 439 बाधित; सात मृत्यू\nमुख्यमंत्र्यांकडून अमरावती विभागाचा आढावा\nआरमोरी येथे पंड���त दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी\nएस. पी. - पात्र विस्तारताना नम्र राहणारा कलावंत \nसोमवारपासून मेडिकलमध्ये कोव्हिशिल्डची चाचणी\nसराटी-खैरगाव फाट्यावर वाघाचे दर्शन\nयवतमाळात 172 नवीन कोरोना रुग्ण\nयवतमाळ जिल्ह्यात 2.81 लक्ष हेक्टरवर सोयाबिनची लागवड\nयवतमाळ जिल्हा भाजपा, विविध आघाड्यांची घोषणा\nअमरावतीत बाधितांपेक्षा बरे होणार्यांची संख्या वाढली\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची गुप्त भेट\nमहाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी\nमहिलांना व्यवसाय निवडण्याचा अधिकार\nअस्तित्वाच्या भीतीने काँग्रेसचा शेतकरी, कामगार विधेयकांबाबत अपप्रचार\nकीर्तनकार नारायणबुवा काणे यांचे निधन\nदेशात बरे होण्याची टक्केवारी 82.14\n‘त्या’ कलावंतांना मालिका, चित्रपटातून वगळा, अन्यथा आंदोलन\nपश्चिम बंगाल म्हणजे मादकपदार्थ तस्करांचा अड्डा\nचौहानांकडून प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणार्या तरुणीचे कौतुक\nकेंद्राची 670 इलेक्ट्रिक बसगाड्यांना मंजुरी\nकृष्णजन्मभूमी परिसरातील इदगाह मशीद हटवा\nकोरोना प्रकोपातही वाचविल्या 90 हजार नोकर्या\n...तर डेंग्यूची लस ठरेल कोरोनावर प्रभावी\nचीनवरील अवलंबत्व कायमचे संपविणार\nदहशतवाद हाच तुमच्या शिरपेचातील मानाचा तुरा\nयुक्रेन वायुदलाच्या विमानाला अपघात; 22 ठार\nबीसीसीआयच्या महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नीतू डेव्हिड\nजिल्हास्तरीय ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आजपासून\nमाजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nमिचेल मार्श आयपीएलच्या बाहेर होण्याची शक्यता\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची हैदराबाद संघावर मात\nफोन करून सुचना देणारी व्यक्ती कोण\nज्ञानगंगा आली, विद्यार्थ्यांच्या अंगाणी\nअमरावतीत जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर\nसंपादकीय सप्टेंबर. २७, २०२०\nएसपी... पात्र विस्तारताना नम्र राहणारा कलावंत\nस्मरण - श्याम पेठकरएखादी कविता, शेर आपण ऐकतो आणि मग कवी आपल्या स्मरणात नाही राहत किंवा त्या कवीचे नावही आपल्याला माहितीदेखील नसते; पण ती कविता किंवा शेर अनेकजण अनेक ठिकाणी वापरतात. टाळ्याही घेतात. ‘एक पत्थर तो जरा तबीयतसे उछांलो यारों...’ हा शेर दुष्यंतकुमारचा आहे, हे अनेकांना माहिती नाही. मूळात दुष्यंत नावाचा कुणी शायर आणिबाणीच्या काळात संघर्ष करत होता, हेही माहिती नाही. ‘एक कठपुतली की कई कठपुतलीयों मे जान है, शायर यह तमाशा देखकर हैरान है,’ हा शेर थेट तेव्हा इंदिरा गांधींपर्यंत\nअग्रलेख सप्टेंबर. २६, २०२०\nज्या समाजात, ज्या देशात दर 78 मिनिटांनी एक हुंडाबळी जातो, दर 59 मिनिटांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, दर 34 मिनिटांनी बलात्काराचे एक प्रकरण घडते, दर 12 मिनिटांनी एका महिलेला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागते आणि तीन महिलांपैकी एकीला हुंड्यासाठीचा मानसिक-शारीरिक छळ सहन करावा लागतो, तो देश आणि तो समाज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे, असे म्हणता येईल का उत्तर नकारार्थी येत असले तरी यासाठी सरकारी यंत्रणा नव्हे, तर आपली सामाजिक रचना आणि विविध प्रकारच्या रूढी-परंपरा, समाजाची बुरसट मानसिकताच जबाब\nमुंबई वर्तापत्र - नागेश दाचेवार‘बलात्कार’ आणि ‘कास्टिंग काऊच’नंतर बॉलीवूडमध्ये रोजगार मिळतो, असं धक्कादायक विधान कोरिओग्राफर सरोज खान यांनी दोन वर्षांपूर्वी केलं होतं. या वक्तव्यातून त्यांनी एकप्रकारे महिलांच्या शोषणाचं समर्थनच केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर लागलीच काँग्रेसच्या नेत्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या राज्यसभा सदस्य रेणुका चौधरी यांनीही धक्कादायक वक्तव्य केलं- ‘‘प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,’\b\nयवतमाळ सप्टेंबर. २७, २०२०\nघाटंजीतील कोविड केंद्रामध्ये सर्व सुविधा उपलब्ध\nघाटंजी, ‘घाटंजीतील कोविड केंद्र भगवान भरोसे’ हे वृत्त बुधवार, 23 सप्टेंबर रोजी ‘तरुण भारत’ने प्रकाशित करीत तेथील समस्या व रुग्णांची होणारी गैरसोय, तसेच याप्रती प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाकडे लक्ष वेधले होते. या बातमीची दाखल घेत घाटंजीतील कोविड केंद्रावर रुग्णांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. घाटंजी तालुक्यातील कोरोना बाधितांच्या सं‘येत सातत्याने वाढ होत आहे. या रुग्णांना शहरातील कोविड केंद्रात दाखल केले जात आहे. मात्र या केंद्रामध्य\nनागपूर सप्टेंबर. २६, २०२०\n- फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांचा सल्ला-जागतिक फुफ्फुस दिननागपूर, फुफ्फुस हे मानवी शरीराचे महत्त्वपूर्ण अंग असून त्यामुळे फुफ्फुसाला जपणे गरजेचे आहे, याकडे मेडिकल रुग्णालयाच्या फुफ्फुस विज्ञान विभाग प्रमुख तसेच कोविड अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी लक्ष वेधले. दरवर्षी २५ सप्���ेंबर हा दिवस जागतिक फुफ्फुस दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांनी सांगितले की, वातावरणातून प्राणवायू (ऑक्सिजन) आत घेणे व कर्बाम्ल वायू (कार्बनडाय ऑक्याईड) बाहेर सोडणे, हे फुफ्फुसाचे का\nधर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला अटक\nदीपिकाच्या घराबाहेर कडक बंदोबस्त\nपायल घोषला वाटतेय् जीवाची भीती\nरकुल प्रीत सिंगला मिळाला समन्स\nनागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nनागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nनागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nनागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nनागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nराजस्थान, पंजाब लढत चुरशीची होणार\nशारजाह, तेराव्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये रविवारी आत्मविश्वास बळावलेल्या राजस्थान रॉयल्स आणि qकग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना खेळला जाणार आहे. अलिकडेच दोन्ही संघांनी विजय नोंदविला असून ही विजयी घोडदौड कायम राखण्यास उत्सुक असल्यामुळे रविवारचा हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये निराशा पदरी पडल्यानंतर qकग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये जोरदार मुसंडी मारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर शानदार ९७ धावांनी विजय मिळविला. आता पंजाबने आपला मोर्चा शार\nसॅमसन भारताकडून खेळत नाही, नवलच : शेन वॉर्नर\nदुबई, यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा उत्कृष्ट खेळाडू आहे. तो एक परिपूर्ण विजेता खेळाडू असून त्याच्याकडे सर्व तèहेचे फटके मारण्याचे तंत्र, गुणवत्ता व दर्जा आहे. असे असतानाही सॅमसन भारताकडून खेळत नाही, याचे मला आश्चर्य वाटते, असे ऑस्ट्रेलियाचा माजी अव्वल फिरकीपटू शेन वॉर्न म्हणाला. मंगळवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सॅमसनने अवघ्या ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली व राजस्थानने हा सामना १६ धावांनी qजकला. या कामगिरीबद्दल २५ वर्षीय संजू सॅमसनची शेन वॉर्नने प्रशंसा केली. संजू हा मी बèयाच द\nसलामी भागीदारीने आत्मविश्वास वाढला : श्रेयस अय्यर\nदुबई, चेन्नई सुपर qकग्जविरुद्धच्या सामन्यात केलेल्या दमदार सलामी भागीदारीने तसेच ज्या पद्धतीने डावाची सुरुवात व शेवट झाला, त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे, असे दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने ४४ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात पृथ्वी शॉ व शिखर धवनने ९४ धावांची आकर्षक सलामी भागीदारी केली. शॉने ४३ चेंडूत ९ चौकार व एका षट्कारसह ६४ धावांची खेळी केली. धवननने २७ चेंडूत ३५ धावा ठोकल्या.\nपहिल्या विजयासाठी कोलकाता, हैदराबाद सामना\nअबु धाबी, तेराव्या इंडियन प्रीमियर लीग कि‘केट मोसमात आपला पहिला विजय नोंदविण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स व सनरायजर्स हैदराबाद संघ शनिवारी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये होणार्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. प्रारंभीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला मुंबई इंडियन्सकडून, तर सनरायझर्स हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्णधार दिनेश कार्तिक आता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाकडून चिवट झुंज देण्याची अपेक्षा करीत आहे. तिकडे\nख्रिस गेल न खेळणे अतिशय कठीण निर्णय: लोकेश राहुल\nदुबई,ख्रिस गेलसारखा विजयी खेळी करणारा खेळाडू न खेळणे, हा आमच्यासाठी अतिशय कठीण निर्णय आहे. मात्र तो दिवसेंदिवस अधिक तंदुरुस्त आणि मजबूत होत चालला आहे. मात्र या स्पर्धेच्या पुढील टप्प्यात त्याची मोठी भूमिका असेल, असे किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल म्हणाला. ख्रिस गेल हा टी-20 कि‘केटमधील सर्वाधिक विजयी खेळी करणारा खेळाडू आणि त्याच्या सार‘या खेळाडूला न खेळविण्याचा निर्णय आमच्यासाठी अतिशय अवघड आहे. टाळेबंदीनंतर त्याने पुनरागमन केले, ज्या प्रकारे तो फलंदाजी करतो, ते बघता तो दिवस\nमामासाहेब : एक नितांत सखोल जीवनप्रवाह\nदिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांना दंदे कुटुंबीयांकडून आदरांजली मामासाहेब गेले फोनवरून शब्द कानावर पडले बातमी अगदीच अनपेक्षित नसली तरी गळा दाटून आला... वाटलं- शतकाच्या जवळपास म्हणजे 93 वर्षांचं आयुष्य जगून एक शांत, तृप्त जीवन आज संपलं. नव्हे, परिपूर्ण झालं. मामासाहेब गेली काही वर्ष नागपुरात नव्हतेच. अफ्रिका, मुंबई, पुणे येथे असलेल्या आपल्या मुलांच्या व मुलींच्या सहवासात काही दिवस राहून गेल्याच आठवड्यात नागपूरला आपल्या निवासस्थानी परत आले होते. वास्तुदेवतेची ओढ मनात\nसारा देश बंद असताना हे घडले कसे\nअर्थपूर्ण - यमाजी मालकरसध्याच्या अभूतपूर्व अशा संकटात कोणता समूह कसा वागतो आहे, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. एक समूह दुसर्या समूहावर आरोप करू लागला असून, यातून परस्परांवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. हे रोखण्यासाठी एक साधी गोष्ट आपण जागरूक नागरिक या नात्याने केली पाहिजे, ती म्हणजे या बाबतीत तरी सोशल मीडियाची आपल्या मनावरील घुसखोरी कमी केली पाहिजे. छापील शब्दांवर आणि समोर दिसणार्या चित्रांवर डोळे झाकून आपला समाज विश्वास ठेवतो आणि त्याचाच गैरफायदा आपल्यातीलच काही समाजकंटक घेत आहेत. त्यांचे\nराष्ट्ररक्षा- ब्रिगेडियर हेमंत महाजनलडाख सीमावादावर भारत आणि चीनच्या सैन्याधिकार्यांमध्ये 21 सप्टेंबरला सहाव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक तब्बल 13 तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर पार पडली. भारतीय प्रतिनिधी लवकरच, काय चर्चा झाली, त्याची माहिती देतील. नव्या बातम्यांप्रमाणे, चिनी सैनिकांना आक्रमक कारवाई करून शिखरावर असलेल्या भारतीयांना मागे ढकलण्याचे आदेश देण्यात आले, परंतु चिनी सैनिकांनी मात्र असे काहीही करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. थोडक्यात, चीन सैन्य मानसिक युद्ध करण्यास तयार आहे, परंतु प\nराष्ट्ररक्षा- ब्रिगेडियर हेमंत महाजनलडाख सीमावादावर भारत आणि चीनच्या सैन्याधिकार्यांमध्ये 21 सप्टेंबरला सहाव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक तब्बल 13 तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर पार पडली. भारतीय प्रतिनिधी लवकरच, काय चर्चा झाली, त्याची माहिती देतील. नव्या बातम्यांप्रमाणे, चिनी सैनिकांना आक्रमक कारवाई करून शिखरावर असलेल्या भारतीयांना मागे ढकलण्याचे आदेश देण्यात आले, परंतु चिनी सैनिकांनी मात्र असे काहीही करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. थोडक्यात, चीन सैन्य मानसिक युद्ध करण्यास तयार आहे, परंतु प\nदेशाच्या कार्यासाठी पुरेशा संख्येत उत्तम गुणवत्तेचे लोक आवश्यक असतात, हे डॉक्टरजी जाणून होते. संघाच्या शाखा अशा प्रकारच्या व्यक्ती निर्माण करण्याचे केंद्र बनले. डॉक्टरजी म्हणत- ‘‘व्यक्तित्व विकासासाठी संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे कार्यक्रम.’’ या लोकशक्तीने संघ काय करणार आहे, असे अनेक जण विचारतात. परंतु, डॉक्टरजी याबाबतीत अत्यंत स्पष्ट होते की, संघ शाखेव्यतिरिक्त स्वयंसेवकांसाठी एक विशाल कार्यक्षेत्र आहे. त्यांची इच्छा होती की, हिंदूभूच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण आहे, हे प्रत्\nदेशाच्या कार्यासाठी पुरे��ा संख्येत उत्तम गुणवत्तेचे लोक आवश्यक असतात, हे डॉक्टरजी जाणून होते. संघाच्या शाखा अशा प्रकारच्या व्यक्ती निर्माण करण्याचे केंद्र बनले. डॉक्टरजी म्हणत- ‘‘व्यक्तित्व विकासासाठी संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे कार्यक्रम.’’ या लोकशक्तीने संघ काय करणार आहे, असे अनेक जण विचारतात. परंतु, डॉक्टरजी याबाबतीत अत्यंत स्पष्ट होते की, संघ शाखेव्यतिरिक्त स्वयंसेवकांसाठी एक विशाल कार्यक्षेत्र आहे. त्यांची इच्छा होती की, हिंदूभूच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण आहे, हे प्रत्\nहिंदू जागरणाच्या श्रीरामक्रांतीचा सरसेनानी : मोरोपंत पिंगळे\n- डॉ. भालचंद्र माधव हरदासभारतीय इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीयतेचे प्रख्यात विचारवंत व कुशल संघटक मोरेश्वर निळकंठ उपाख्य मोरोपंत पिंगळे यांचा जन्म जबलपूर येथे 30 ऑक्टोबर 1919 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा सहवास लाभला. नागपुरातील तत्कालीन मॉरिस कॉलेज येथून इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर 1941 मध्ये मोरोपंतांनी आपल्या प्रचारक जीवनाची सुरुवात केली. आयुष्यातील 65 वर्षे ते प्रचारक जीवनात होते. आयुष्याच्या शेवटच्या काळात संघाच\nहिंदू जागरणाच्या श्रीरामक्रांतीचा सरसेनानी : मोरोपंत पिंगळे\n- डॉ. भालचंद्र माधव हरदासभारतीय इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीयतेचे प्रख्यात विचारवंत व कुशल संघटक मोरेश्वर निळकंठ उपाख्य मोरोपंत पिंगळे यांचा जन्म जबलपूर येथे 30 ऑक्टोबर 1919 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा सहवास लाभला. नागपुरातील तत्कालीन मॉरिस कॉलेज येथून इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर 1941 मध्ये मोरोपंतांनी आपल्या प्रचारक जीवनाची सुरुवात केली. आयुष्यातील 65 वर्षे ते प्रचारक जीवनात होते. आयुष्याच्या शेवटच्या काळात संघाच\nराष्ट्रीय अंतरराष्ट्रीय महाराष्ट्र विदर्भ संपादकीय राजकीय मनोरंजन क्रीडा राशी-भविष्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-27T06:19:15Z", "digest": "sha1:DQXLA4HUPLLMOYLP4233WYQTXFF2RGCC", "length": 2529, "nlines": 59, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "पेपर कात्रण – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T06:17:17Z", "digest": "sha1:BSJVCWISLYRGSPOPIRET656EEVZET4NV", "length": 9587, "nlines": 66, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "IPL 2020 – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\nधोनी ब्रिगेड चा दारुण प्रभाव\nचेन्नईचा ऋतुराज धावबाद झाला तो क्षण (छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)\nमहेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं लक्ष्य चेन्नईला पूर्ण करता आलं नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं होतं. दिल्लीचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला.\nदिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. परंतू अक्षर पटेलने वॉटसनला माघारी धाडलं आणि चेन्नईच्या डावाला गळती लागली. यानंतर मुरली विजय, ऋतुराज गायकवाड ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू मधल्या षटकांत अपेक्षित धावगती राखण्याच हे फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे चेन्नईसमोरचं आव्हान अधिक बिकट झालं. फाफ डु-प्लेसिस आणि केदार जाधव माघारी परतल्यानंतर धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ३, नॉर्टजेने २ तर अक्षर पटेलने १ बळी घेतला.\nत्याआधी दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सला १७५ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे एका क्षणाला मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असताना दिल्लीचा संघ मधल्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांच्या जाळ्यात अकडला. मोक्याच्या क्षणी दोन विकेट गेल्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची फारशी संधी दिली नाही.\nनाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने आजच्या सामन्यासाठी एन्गिडीच्या जागी जोश हेजलवूडला संधी दिली. परंतू शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वी शॉने यादरम्यान आपलं अर्धशतक साजरं केलं. ही जोडी दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पियुष चावलाने शिखर धवनला माघारी धाडत दिल्लीची जोडी फोडली. तो ३५ धावा काढून माघारी परतला. यानंतर अर्धशतकवीर पृथ्वी शॉही चावलाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह पृथ्वीने ६४ धावांची खेळी केली.\nऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली, परंतू मोक्याच्या षटकांत धावा करण्यात ते अपयशी ठरले. १९ व्या षटकाच्या अखेरीस कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर स्टॉयनिस आणि पंत जोडीने दिल्लीला १७५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून पियुष चावलाने दोन तर सॅम करनने एक बळी घेतला.\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची व���श्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T07:19:13Z", "digest": "sha1:VW5J24IDQXDPD246NPU4YZEGPA3BXFYI", "length": 8392, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "यूसी ब्राऊझर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\n59 अॅप्सवर बंदी नंतर चीनी मीडियाने व्यक्त केला संताप, आनंद्र महिंद्रांनी दिले चोख प्रत्युत्तर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीन दरम्यान कमांडर-स्तरीय चर्चेच्या एका दिवस आधी केंद्र सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. यात टिक-टॉक आणि यूसी ब्राऊझर सारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. यानंतर भारत सरकारच्या निर्णयाचे कौतुक होत…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nड्रग्स केस : NCB ची कडक अॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\nड्रग्स केस : NCB ची कडक अॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nCorona After Effect : ‘कोरोना’च्या परिणामांपासून…\n‘राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही’ : अजित…\n ‘हे’ कोरोनाचे 5 नवे Hotspot…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \n‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं,…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील…\nप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अॅसिड, ‘या’ 9…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळ�� प्रश्न, इथं पाहा NCB…\nTIPS : ‘या’ 5 मार्गांनी वाचवा आपल्या फोनची…\nपिंपरी-चिंचवड : भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nIPL : पृथ्वी शॉ वाढवत होता CSK च्या अडचणी, MS धोनीनं दाखवले मोठं मन\n‘कोरोना’ लसीवर PM मोदींनी UN च्या व्यासपीठावरून जगाला दिला मोठा विश्वास \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1737 नवे पॉझिटिव्ह तर 36 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/marilyn-monroe/", "date_download": "2020-09-27T06:45:50Z", "digest": "sha1:64QA2DD6WAJF52BVPDHE4VHQ5QBH45FG", "length": 8778, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "Marilyn Monroe Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल ट्रेन’ \nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा मृत्यू \nआचार्य अत्रे यांच्या कन्या आणि प्रख्यात मराठी लेखिका मीना देशपांडे यांचं निधन\nमृत्यूचे ‘गुढ’ अद्यापही कायम असलेल्या प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोचा…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरोचा स्टॅच्यू पब्लिक आर्ट स्पेसमधून गायब झाला आहे. या मूर्तिला पेंटेड स्टैनलेस स्टीलसोबतच एल्यूमिनियमचा वापर करुन बनविला आहे. लॉस एंजेलिस पोलीसांने या हरविलेल्या मूर्तिकलेची…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nसारा अली खान बरोबर सुशांतनं पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा…\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\nस्नायूंच्या दुखण्यापासून किंवा तीव्र वेदनांनी त्रस्त असाल तर…\nडॉक्टर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनं मुलीसह दिला जीव, वॉटर…\nनखांमध्ये होणारे बदल ‘हे’ लपलेल्या आरोग्य…\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अॅसिड, ‘या’ 9…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा…\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे…\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र��\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल…\nपट्टेदार वाघाचा वनरक्षकावर हल्ला\nनियमित मासे खाल्ल्यानं आरोग्याला होतात ‘हे’ 5 मोठे फायदे \nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार राज्यातील 4 वैज्ञानिकांना जाहीर\n‘या’ 5 आयुर्वेदिक काढ्याने त्वरित वाढेल तुमची प्रतिकार…\n कांद्यामुळे पसरतोय ’या’ बॅक्टेरियाचा संसर्ग, ‘ही’ 5 आहेत लक्षणं, जाणून घ्या\nजबरदस्त गुणांनी युक्त आहे ‘किवी’, कमी कॅलरीजमध्ये शरीराला करत मजबूत \nShani Shingnapur : इथं आहे शनिदेवाची स्वयंभू मुर्ती, जाणून घ्या शनि शिंगणापुरच्या मंदिराची महिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog/engineers-day-article-balkrishna-madhale-satara-news-346384", "date_download": "2020-09-27T06:53:09Z", "digest": "sha1:IXYO5PAJNPB2VX775RMLBOK6I7EMMU4P", "length": 23828, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या! | eSakal", "raw_content": "\nराजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या\nराजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या\n15 सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि राजकीय व्यक्तिमत्व मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले. हिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिव्हील इंजिनिअरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते.\nजगभरात वेगवेगळ्या तारखेला अभियंता दिन (Engineer's Day) साजरा केला जातो. भारतात अभियंता दिन हा 15 सप्टेंबरला साजरा होतो. 15 सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि राजकीय व्यक्तिमत्व मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. विश्व��श्वरय्या यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले. तसेच, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिन हा अभियंता दिन (Engineer's Day) म्हणून साजरा करण्याचे ठरवले.\nभदावती स्टील कारखान्याची निमिर्ती, म्हैसूर युनिव्हसिर्टीची स्थापना, कृष्णराजसागर धरणाची बांधणी, म्हैसूर बँक या अशा संस्था नि वास्तूचे ते शिल्पकार होते. आपल्या देशाला त्या काळात प्रगतीपथावर ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले. इंग्रजांची सत्ता असताना म्हैसूर राज्यातच नव्हे, तर त्यानंतर केंदीय सरकारातदेखील मोठमोठी जबाबदारीची नि महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती. वयाच्या ९२ व्या वर्षी पाटण्याला जाऊन गंगेवर पूल बांधण्याच्या कामाची त्यांनी आखणी केली होती. कुठल्याही प्रकारचा थाटमाट न करता, ते साधेपणाने जगले. गोरगरीबांच्या हितासाठी, त्यांनी कितीतरी प्रकल्पांत स्वत:ला झोकून दिले होते. १५ सप्टेंबर १८६१ साली जन्मलेल्या या बुद्धिमान तंत्रशोधकाचे १४ एप्रिल १९६२ रोजी महानिर्वाण झाले. एका भारतीय इंजिनियरच्या गौरवार्थ हा आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो, ही किती गौरवाची बाब आहे.\nसर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्म कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यात एका तेलुगु कुटुंबात झाला. मोक्षगुंडम यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री तर आईचे नाव वेंकाचम्मा असे होते. त्यांचे वडील संस्कृत विषयाचे तज्ज्ञ होते. विश्वेश्वरय्या यांनी आपले प्रारंभिक शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केले. मात्र, पुढील शिक्षणासाठी त्यांना बेंगलुरु येथील सेंट्रल काॅलेजला जावे लागले. आर्थिक टंचाईमुळे त्यांना आपल्या शिक्षणात संघर्ष करावा लागला. शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी विश्वैश्वरय्या यांनी खासगी शिकवणी घेणे सुरु केले. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.\nसर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या 1881 बीए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हैसूर सरकारने उचलली. त्यांनी पुणे येथील सायन्स कॉलेजमधून अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इथेही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण आणि कौशल्य पाहून सरकारने त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर सेवेत दाखल करुन घेतले. स्वतं��्र्यपूर्व भारतात कृष्ण सागर धरण, भद्रावती आयरन अॅण्ड स्टील वर्क्स, म्हैसूर सैंडल ऑयल अॅण्ड सोप फॅक्ट्री, म्हैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणं ही विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची पावती ठरली. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भागीरत म्हणूनही ओळखले जाते.\nहिरोजी इंदलकर यांचे बांधकाम कौशल्य\nहिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिव्हील इंजिनिअरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. हिरोजी इंदलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले. शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपविली होती. गड बांधण्याचे काम त्यांनी आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग, प्रासाद, उद्याने, राजपथ,स्तंभ, गजशाला, नरेंद्रसदन, बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजींनी रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजीराजे खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारलं.. हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात. हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीन देवू. तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे राहिले. महाराज म्हणाले, हिरोजी बोला. त्यावेळी हिरोजी इंदलकर म्हणाले, राजं आम्हाला काय बी नग, फक्त या गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी आणि राजांनी त्यांना एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली. म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले की, हिरोजी इंदलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल. त्या पायरीचा फोटोही इथे देत आहोत. हे सांगण्याचे कारण म्हणजे, इतिहासातही इंजिनिअरना किती महत्व प्राप्त होतं हे यावरुन नक्कीच स्पष्ट होतं.\nआज संपूर्ण जगात झपाट्याने बदल होत आहेत. देशात अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात इंजिनिअरांनी आपले योगदान देऊन देशासह शहर, गावाचा कायापालट घडवून आणला आहे. भारताच्या प्रगतीमध्ये मोलाची कामगिरी इंजिनिअर बजावत आहेत. मीही कधीकाळी इंजिनिअर होण्याचं स्वप्न बाळगून वाटचाल सुरु केली होती आणि यात मला निश्चीत यश प्राप्त झालं आहे. आज मी सुध्दा अनेकांच्या स्वप्नातील घर घडविण्याचं काम करत आहे. यातून मलाही समाधान मिळते आणि घर मालकालाही. आज माझ्या करिअरच्या दृष्टीने मी अनेक घरं साकारली आहेत आणि साकारतोय.\n-प्रवीण शेवाळे, सिव्हिल इंजिनिअर आडी (ता. निपाणी)\nआपल्या देशाच्या विकासात मॅकॅनिकल इंजिनिअरचे देखील मोठे योगदान आहे. भारताच्या इंडस्ट्रीयल व्यवसायात मॅकॅनिकल इंजिनिअरची भूमिका अग्रही असते. कन्स्ट्रक्शन, मशीन शाॅप, विविध गाड्यांचे पार्ट बनविणे, फॅब्रेकेशन, स्ट्रक्चर्स तयार करणे आदीत मॅकॅनिकल इंजिनिअर मोलाची भूमिका बजावत आहेत. आज भारतातील अनेक इंजिनिअर जगातील विविध भागातही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. मीही सध्या बेंगळूर (कर्नाटक) येथे कार्यात असून भारताचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे, याचा मला नक्कीच अभिमान वाटतो.\n-वैभव गुरव, मॅकॅनिकल इंजिनिअर आडी (ता. निपाणी)\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्पर्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nभाष्य : भारत आणि आखातातील नवे आयाम\nगदा कामगारांच्या सुरक्षा कवचावर\nगरज ‘भारतीय आरोग्य सेवे’ची\nझळा संकटाच्या अन् विषमतेच्या\nजिंकलेले रण आणि धुमसते बर्फ\nभाष्य : तुर्कस्तानची तिरकी चाल\nकोरोना पोहोचला गावात: पण डॅाक्टर कुठे आहेत\nदिल्ली वार्तापत्र : बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार\nअध्यादेशांना विरोध शेतकऱ्यांच्या हिताला मारक\nसर्वसामान्यांना दूरदृष्टी देणारी पत्रकारिता\nराष्ट्रहिताच्या नजरेतून : शंकाखोर राष्ट्र\nनाममुद्रा : साहाय्यक ते सूत्रधार\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब��रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/2020/09/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-27T07:39:09Z", "digest": "sha1:HNWTPYGKEEV6LKZT2UZZULYBHHDERIS2", "length": 7134, "nlines": 82, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "घारेगाव येथे वीजपुरवठा सतत खंडित,नागरिक त्रस्त संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\nघारेगाव येथे वीजपुरवठा सतत खंडित,नागरिक त्रस्त संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष\nपैठण / प्रतिनिधी घारेगाव येथे नेहमीच वीजपुरवठा खंडीत होतो याकडे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. नेहमीच्या खंडीत वीज पुरवठयामूळे नागरीक चांगले वैतागून गेले आहे.त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी घारेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.\nघारेगाव येथील डीपी चे काम अगदी थातुरमातुर केले जात असुन अर्ध्या गावात लाईट असते आणि अर्धे गाव अंधारात कसे गावात लाईट खंडित होतो हे नेमके कशामुळे होते.याची पाहणी करून विज खंडित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मात्र असे न करता थोडेफार काम करतात आणि निघून जातात पुन्हा तशाच तसे याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी संबंधीत अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या परंतु तक्रारीचा संबंधीत अधिकार्यांवर काडीमात्र ही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.घारेगाव येथील जि.प.शाळेजवळील डिपी ना दुरुस्त असुन एक दिवस आड लाईट असते तर आता गेल्या चार दिवसांपासून घारेगाव अंधारात आहे.हा प्रकार जवळपास दोन महिन्यांपासून सुरू आहे.कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत आहेत.त्यामुळे काम पुर्ण होण्यास वेळ लागत आहे.संबंधीत अधिकारी हे देखील या प्रकाराकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत.घारेगाव येथील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने घारेगाव येथील अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहे.चार दिवसापासून पैठण तालुक्यातील घारेगाव अंधारात, नागरीक त्रस्त झाले आहेत.महावितरण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला असुन घारेगाव येथिल विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान का��्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/12/blog-post.html", "date_download": "2020-09-27T06:10:32Z", "digest": "sha1:GOCREQUV2725A4MNLOINT2SEXV6DA25X", "length": 18253, "nlines": 117, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !!मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक नियुक्त्यांचा ! कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन, अन् हातात नियुक्ती पत्र !! इतिहासात पहिल्यांदाच असे घडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या , कुठे घडले !!!!", "raw_content": "\n२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक नियुक्त्यांचा मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक नियुक्त्यांचा कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन, अन् हातात नियुक्ती पत्र कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन, अन् हातात नियुक्ती पत्र इतिहासात पहिल्यांदाच असे घडले इतिहासात पहिल्यांदाच असे घडले सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या , कुठे घडले \n- डिसेंबर ०४, २०१९\n२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त \nमात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक \nनासिक::- जिल्हा परिषदेत आज अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ६२ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. सन २०१४ पासुन कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली नव्हती मात्र आज अनुकंपा तत्त्वावर ६२ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.\nशासननिर्णयानुसार सेवाज्येष्ठता व शैक्षणिक अर्हता यांची सांगड घालत नियुक्ती पत्र देण्यात आली. आजच्या नियुक्त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद करावी अशा ठरल्या. कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करून समुपदेशनाद्वारे रिक्त जागांपैकी उमेदवाराने निवड केलेल्या ठिकाणी तत्काळ नियुक्ती चे पत्र देण्यात आले.\nया ऐतिहासिक नेमणुका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रविंद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, गांगुर्डे, राजेंद्र देसले, महेंद्र पवार, रणजित पगारे, आदींच्या उपस्थितीत देण्यात आल्या.\nकामाचा व्याप व रिक्त पदांची मोठी संख्या यामुळे प्रशासनाला विकासकामांसाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती, अनेकांना मुख्यालयी दोन दोन पदभार. काहींना वेगवेगळ्या पंचायत समित्यांमधील पदभार. अनेकांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक. यामुळे कामकाजात दिरंगाई होत होती. आजही अनेक पदे रिक्त आहेत. आजच्या नियुक्त्यांमुळे काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग काहीअंशी निकाली निघाला त्याप्रमाणे प्रशासनाने नवनिर्वाचित राज्य सरकारच्या माध्यमातून उर्वरित पदांच्या भरतीसाठी प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कामांना गती प्राप्त होईल.\n\"आज नियुक्ती मिळालेल्या सर्वांना शुभेच्छा \nखालीलप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या \nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागा��ील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/big-news-in-the-banking-sector-approval-of-merger-of-10-banks-including-pnb-new-banks-likely-to-come-into-effect-from-april-1-107672.html", "date_download": "2020-09-27T08:16:45Z", "digest": "sha1:QZLXYDGNSQSXJ3H6ULKQR5WMYO6NIIMM", "length": 32417, "nlines": 239, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Banking क्षेत्रातील मोठी बातमी; PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी, 1 एप्रिलपासून नव्या बँका अस्तित्वात येण्याची शक्यता | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या ���राठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा ��त्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nBanking क्षेत्रातील मोठी बातमी; PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी, 1 एप्रिलपासून नव्या बँका अस्तित्वात येण्याची शक्यता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सार्वजनिक क्षेत्रातील दहा मोठ्या बँकांचे विलीनीकरण (PSU Bank Merger) करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सूत्रांकडून सीएनबीसी आवाज यांना मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली जाऊ शकते.\nवित्त मंत्रालयाने 10 ऑगस्ट 2019 रोजी 10 सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती. आता सरकार या आठवड्यात अधिसूचना जारी करू शकते. या विलीनीकरणानंतर देशात चार मोठ्या बँका तयार होतील. 1 एप्रिल 2020 पासून नवीन बँका अस्तित्वात येऊ शकतात.\nमीडिया रिपोर्टनुसार, विलीनीकरणानंतर बँकांची नावेही बदलली जाऊ शकतात. मात्र, अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. या विलीनीकरणानंतर देशातील सरकारी बँकांची संख्या 12 होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते. सन 2017 मध्ये देशात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 होती. यापूर्वी देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले.\nओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनाइटेड बँक पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये विलीन होईल. या विलीनीकरणानंतर तयार झालेली बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असेल. नव्या बँकेची सुमारे 17 लाख कोटींची उलाढाल होईल. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन होईल. विलीनीकरणानंतर ही देशातील चौथी सर्वात मोठी बँक बनेल. (हेही वाचा: पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी)\nसुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या विलीनीकरणामुळे सरकारी बँकांची स्थिती बळकट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांची कार्यक्षमताही वाढेल असा विश्वास सीतारमण यांनी व्यक्त केला.\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nFormer Union Minister Jaswant Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे अर्पण केली श्रद्धांजली\nPM Narendra Modi to address UNGA 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला युएनजीए मध्ये संबोधित करणार\nउत्तर प्रदेश: मजुराच्या किशोरवयीन मुलीच्या बॅंक खात्यात लाखो रूपयांचा व्यवहार; कहाणी ऐकून व्हाल थक्क\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी\nPrithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांवर निशाणा\nPM Narendra Modi Foreign Visits: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 पासून केला 58 देशांचा दौरा, तब्बल 517.8 कोटी झाले खर्च\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर '���ा' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/685", "date_download": "2020-09-27T06:29:45Z", "digest": "sha1:RUCEYDMS4X74TA6ZTFNHBV5RT6EEPWUC", "length": 30772, "nlines": 141, "source_domain": "sohamtrust.com", "title": "बेबी... - Soham Trust ™", "raw_content": "\nएक गर्भश्रीमंत घरातली देखणी मुलगी… आईवडिलांनी लाडाकोडात वाढवली… शिक्षणासाठी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी पाठवली..\nसाधारण १९५० चा तो काळ असावा…\nसातवीपर्यंत छान शिक्षण झालं… पोरगी उत्कृष्ट इंग्लिश देखील बोलायला लागली…\nमुलगी देखणी… मनात स्त्री सुलभ लज्जा आणि मुलांबद्दल वाटणारे एक नैसर्गिक आकर्षण… कुणाचा धाक नाही… शाळेबाहेर गेटवर तीच्यासाठी थांबणा-या, तीच्यापेक्षा मोठ्या वयाच्या तरुणानं हिला मोहिनी घातली… वयात अंतर खुप होतं… पण, प्रेम वेडं असतं, आणि सांगायला कुणी नव्हतं त्या काळात ही त्याच्यासह पुण्यात पळुन आली.\nयाने तीला सांगितलं होतं, “मी एके ठिकाणी जॉब करतोय, पगार कमी आहे, पगार वाढेलच, तेव्हा लग्न करु… शिवाय नोकरीनिमित्त फिरती असते, मी २४ तास तुझ्याबरोबर राहु शकत नाही… जावुन येवुन करेन…”\n“आपण घर घेवुच, पण जरा कळ काढ, पगार वाढला की लग्न पण करु त्यानंतर बंगल्यातच राणी सारखं ठेवतो तुला…” असं सांगुन या “राणीला” त्यानं एका झोपडपट्टीत शेड घेवुन दिलं…\nआता बीनलग्नाची हि राणी झोपडीत राहु लागली… लग्नाची वाट पाहु लागली… हा पठ्ठ्या आठवड्यातनं दोन चकरा मारायचा हिच्याकडे… दरवेळी नविन आमिष आणि नविन आश्वासन..\nभोळसट राणी वेड्या प्रेमावर विश्वास ठेवत गेली… या काळात एकापाठोपाठ दोन मुलं झाली… अजुन लग्नाचा पत्ता नाही…\nयानंतरही तो एकदा आला या राणीला भेटायला आणि त्यानंतर पुन्हा कधीही भेटला नाही… गेला सोडुन तो कायमचाच…\nया माणसाचं लग्न झालं होतं, आणि मुलींना फसवुन मजा मारणे हा त्याचा छंद होता… हे सत्य समजेपर्यंत हिच्या पदरी दोन मुलं होती लहानगी…\nमधल्या काळात हिचे वडील वारले, तीच्या आईनं शेवटी हिला शोधलंच… आणि गळ घातली घरी परत येण्याची…\nआयुष्यातला गेलेला काळ परत येणार नव्हता, आणि घरी पण तोंड ���ाखवायला जागा नव्हती… या स्वाभिमानी मुलीने आपल्या आईबरोबर जायला नकार दिला.\nतीच्या आईने मग नाईलाजाने, त्यातल्या त्यात कळत्या पोराला उचललं आणि म्हणाली, “तु नाही येत तर नाही… मी नातवाला घेवुन जाते माझ्या, मी त्याला या झोपडपट्टीत राहु देणार नाही..\nआजीने मग या मुलाला महाबळेश्वरलाच शिकायला ठेवलं, पालन पोषण केलं, जगण्यायोग्य बळ दिलं…\nएक बाळ हिच्याकडेच राहु दिलं… कारण दुध पिणा-या बाळाची आईपासुन ताटातुट करणं त्या माउलीला बरं वाटलं नाही… पण जाताना वचन घेतलं की, कळत्या वयात याही मुलाला माझ्याकडं सोड, मी याचाही सांभाळ करेन…\nहे वाचतांना सोपं वाटतंय इतकं सोपं नाही. १९७० – ७२ च्या काळात घडणारी ही सत्यकथा… पुर्वीच्या सनातनी वातावरणात एका मुलीने लग्न न करताही मुलांना पोटात मारायचं नाही म्हणुन जन्माला घालण्याचा घेतलेला निर्णय… आणि केवळ मुलीवरच्या प्रेमापोटी अनौरस नातवांचा सांभाळ करण्याचा घेतलेला तीच्या आईचा त्या काळातला निर्णय, या दोन्ही मातांच्या जिद्दीला सलाम…\nसमाजाच्या चष्म्यातुन पाहिलं तर त्या चुकल्या असतीलही, पण दोघींनी आपलं आईपण मात्र जपलं होतं…\nया राणीनं मग मिळेल ते काम करायला सुरुवात केली. कधी स्वयंपाकीण, कधी मोलकरीण आणि त्यानंतर पुण्यातल्या एका हॉस्पिटल मध्ये मावशी म्हणुन… \nदुस-या मुलाला तीने आपल्याबरोबरच ठेवलं होतं… तीनं त्याला इथं चांगल्या शाळेत घातलं होतं… सुट्टी च्या दिवशी आई जीथं काम करेल तीथं खेळत रहायचा… आई कौतुकानं पहात रहायची…\nअसाच खेळता खेळता गच्चीत गेला… आईला तोंड वेंगाडुन दाखवुन हसु लागला… दोघंही हसत होते… हसता हसता… मुलाचा तोल गेला… दुस-या मजल्यावरुन तो खाली पडला… त्याचं ते हसु शेवटचंच ठरलं..\nयावेळी या मुलाचं वय होतं १५ … एक आधार तुटला..\nमग ही गेली, महाबळेश्वरला थोरल्या मुलाला भेटायला… पण मधल्या काळात या मुलाच्या मनात आईबद्दल प्रचंड घृणा निर्माण झाली होती. त्याच्यामते, तीनं पाप केलं होतं, आणि या पापाचं तो फळ होता… स्वतःविषयी सुद्धा त्याला भयानक तिरस्कार होता… अत्यंत निराशेनं ग्रासला होता.\nहोस्टेलला आलेल्या आईला भेटायला त्याने नकार दिला. आईनं खुप समजावुन सांगितलं, डोकं फोडुन घेतलं… त्याने मात्र निक्षुन सांगितलं, “तु माझी आई नव्हेस… आजपासुन तु मला दिसायचं नाहीस… जर पुन्हा मला साधा भेटण्याचा प्र���त्न जरी केलास तर मी आत्महत्या करेन..\nआधीच एक पोरगं गमावलेली ही आई, दुसरं पोरगंही गमावण्याच्या भितीनं गुपचुप चालती झाली…\nजातांना पोराच्या बंद दाराकडं पाहुन मनभरुन रडली… दाराबाहेर त्याच्यासाठी आणलेला खाऊ ठेवला… आणि रडत रडत “सुखी रहा बेटा तु”, असा आशिर्वाद देवुन निघाली. पुन्हा परत कधीही न येण्याची शपथ घेवुन.\nपरत आली पुण्यात, पण काम कुणासाठी करायचं आता धाकटा मुलगा सोडुन गेला… देवाघरी… थोरल्यानं सर्व पाश तोडले…\nहिने ठरवलं, आपलाही जीव आता ठेवायचा नाही, प्रत्यक्ष जीव सोडायची वेळ आली तेव्हा मात्र वाटलं, पोराला आज राग आहे म्हणुन असं वागला, उद्या कधीतरी कळेल त्याला, आयुष्यात आईची गरज भासेलच त्याला… आज न् उद्या येईलच…आई आई करत… केवळ या एका आशेवर आत्महत्येचा विचार काढला…\nपुन्हा एकवार मातृत्वाचा पान्हा फुटला… याच पान्ह्याने, मुलावरच्या प्रेमानं रस्त्यावर का होईना पण ही जगायला शिकली..\nहा काळ असावा साधारण १९८० चा… कुणाचा विश्वास बसायचा नाही कदाचीत, पण सत्य कल्पनेपेक्षा विदारक असतं..\nतेव्हापासुन आजतागायत ती रस्त्यावर आहे… मुलगा “आई” म्हणत कधीतरी येईल भेटायला ही तीची भाबडी आशा…\nएक नाही दोन नाही आज तब्बल ३८ वर्षे झाली, ती वाट पाहत्येय मुलाची… पण मुलाचं मन अजुन द्रवलेलं नाही.\nहा मुलगा पुण्यात आहे. गाडी, बंगला, उच्चशिक्षित पत्नी आणि मुलांसोबत तो राहतो…\nही माउली मुलाच्या नकळत, त्याच्या बंगल्याच्या बाहेर उभी राहुन त्याला पोटभर पाहते… घरात जायची हिंमत होत नाही, न जाणो, त्यानं खरंच आत्महत्या केली तर..\nबंगल्याचं भलं मोठं गेट सर्वांना आत घेतं… पण या आईला मात्र आत प्रवेश नाही…\nअसुदे, बंगल्याचं गेटच जर खुजं असेल तर एवढ्या मोठ्या उंचीच्या आईला आत कसं घेवु शकेल… बंगल्याच्या गेटलाच आता आपली उंची वाढवावी लागेल..\nमाझ्या एका मित्राने हिला माझ्या संपर्कात आणलं… एक महिन्यापुर्वी… एका डोळ्याने दिसत नाही… ऑपरेशन करावं लागेल… सगळ्या तपासण्या केल्या.\nगुरुवारी दि. ५ जुलै ला लेले हॉस्पिटल, शनिवारवाड्या जवळ, पुणे इथे ऑपरेशन करणार आहोत या मावशीचं.\nहिची सोय शुक्रवारी दि. ६ जुलै रोजी एका वृद्धाश्रमात करणार आहोत.\nवृद्धाश्रमात नेण्याआधी तीची अजुन गाढ भेट घ्यावी म्हणुन असाच तीला भेटायला गेलो होतो, तीच्या फुटपाथवरच्या घरी… मला म्हणाली… “Yessss, welcome my boy to home..\nमी ���बकत तीच्या जवळ बसलो… आजचं हीचं वय ७८ – ८० असावं…\n“नाही थांब, आलाच आहेस तर जेवणच करते… पनीर कोफ्ता, मलई मेथी, नवरतन कुर्मा, रशिअन सॅलड करते… आवडतं ना तुला \nमी हसण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यांनी दगा दिलाच… तीला कळलं असावं … तीच जवळ आली म्हणाली, “अरे आनंद मिळवायला प्रत्येकवेळी ती गोष्टच हवी असते असं काही नाही,… काही गोष्टी अशा असतात त्यांच्या आठवणीनं पण आनंद होतो…ती शुन्यात बघत म्हणाली, मला तीचा रोख कळला..\nशेजारच्या टपरीतनं मग चहा मागवला…\nचहा पिताना म्हणाली, “अहाहा… मस्त पाउस, गरमागरम चहा आणि सोबतीला माझा लेक… तो पण तुझ्याच वयाचा आहे…” ती पुन्हा मुलाच्याच विषयावर घसरत होती…\nतशा ३८ वर्षांच्या काळानं वेदनांची धार आता कमी झाली होती, मुलगा येणार नाही हे तीनं स्विकारलं होतं… आणि खोटं का होईना पण आनंदात जगायचं हे तीनं ठरवलं होतं…\nमला म्हटली… “Oh… I am mad… इतका वेळ आला आहेस आणि मी माझा बंगला दाखवायलाच तुला विसरले…”\n“Come… Come with me… ही माझी बेडरुम…” फुटपाथवरच्या सुलभ शौचालयाजवळच्या आडोशाकडे तीनं बोट दाखवलं… बाजुलाच एक कमान आहे… तिथुन भर्र् वारं येत होतं… तिकडं बोट दाखवुन म्हणाली, “एकदा हा एअर कंडिशनर चालु केला ना की, अंगावरनं गाडी गेलेली पण कळायची नाही अश्शी मस्त झोप येते… अहाहा..\n“चल दिवाणखाना तर तु पाहीलाच आहेस… आपण तिथंच चहा घेतला आत्ता…”\n“See, this is my kitchen…” बाजुच्या वडापाव आणि भेळीच्या गाड्यांकडे बोट दाखवलं तीनं… “अरे बघ, माझ्या किचन मध्ये मी कित्ती कुक कामाला ठेवलेत.. सकाळी १० ला येतात आणि रात्री १२ पर्यंत असतात… मी सांगितलंय, कामात हयगय नाही… कित्ती पाहुण्यांचा राबता असतो माझ्याकडे… वेळेत यायचं आणि वेळेत जायचं… सकाळी १० ला येतात आणि रात्री १२ पर्यंत असतात… मी सांगितलंय, कामात हयगय नाही… कित्ती पाहुण्यांचा राबता असतो माझ्याकडे… वेळेत यायचं आणि वेळेत जायचं…\n“चल, तुला टेरेस दाखवते”, माझा हात तीनं पुन्हा धरला…नव्या उत्साहानं ती मला मागं येण्यासाठी ओढत होती, आणि कधी नव्हे ते माझी पावलं जड झाली होती…\nती पुलाखाली राहते, आडोशाला, त्या आडोशाच्या बाहेर ती मला हाताला धरुन गेली…\nअंगावर पावसाच्या सरी कोसळत होत्या, अंगावर येतील अशी वाहनं भरधाव जात होती… हे कुठं जातात इतक्या भरधाव स्पीडने मला अज्जुन कळलं नाही… वाहनांचा स्पीड जर एव्हढा असतो तर आज ३८ वर्षे झाली, मग या मावशीच्या मुलाला यायला का वेळ व्हावा कुठल्या स्पीड ब्रेकरने त्याला अडवलं असावं..\n“हे बघ माझं टेरेस”, ती म्हणाली… मी भानावर आलो…\n“हे बघ… आत्ता पाउस आहे, नाहीतर मी इथं Sunbath घेते नेहमी.. हरकत नाही, पावसाळ्यात मी Shower चा आनंद इथंच घेते…”\nमला सहन होईना… मी हात हातातुन काढुन घेत डोळे पुसायला लागलो…\nती मिश्किल पणे म्हणाली…”You Jealous… माझा self-contained flat बघुन तुलाही हेवा वाटला ना..\n रडतांना मला बोलताच येत नाही..\n” आणि बोलायला माझ्याकडं शब्दच नव्हते… तीच्या त्या self-contained flat मध्ये माझ्याही नकळत ते केव्हाच हरवले होते..\n माणसं सगळं मिळुनही दुःखी असतात… भुक भागते; पण हाव मरत नाही…\nज्यांना काहीच मिळत नाही ते असं सुख शोधतात… पण हेच वास्तव आहे, बाकी सारं झुठ..\nवेळेनं या मावशीला सुखानं जगायला शिकवलं… नव्हे, मजबुर केलं, अगतिक केलं..\nजे चाललंय डोळ्यासमोर त्याला छान म्हणु की स्वप्न म्हणुन सोडुन देवु \nमी नकळत मनिषाला फोन लावला… म्हटलं, “बोल या मावशीशी…”\nमावशी फोनवर तीला म्हणाली, “काय गं सुनबाई… आम्हाला आमचा self-contained flat आता सोडायला लागणार, तुझा नवरा आता माझी वरात काढणार आहे परवा… वृद्धाश्रमात … ये की भेटायला…”\nमनिषा तिकडनं हो म्हणाली असावी… \nफोन ठेवतांना हळुच म्हणाली, “चला मुलगा भेटला, सुनबाई पण येणार..\nमी म्हटलं, “मावशी मला एक सांग, तुझ्या आईकडे इतकं सगळं चांगलं होतं… तीकडं का नाही गेलीस का बरं स्वतःच्या जीवाची परवड केलीस का बरं स्वतःच्या जीवाची परवड केलीस \nती म्हणाली, “कशी जाणार होते बेटा त्या जमान्यात पळुन गेले, माझ्या घरच्यांना समाजानं, नातेवाईकांनी त्यावेळी फाडुन खाल्लं… माझ्यामुळं खचुन वडिल गेले…”\n“इतका त्रास देवुन अजुन निर्लज्जासारखं दोन अनौरस मुलं घेवुन जायचं होतं का मी म्हणजे माझ्या म्हाता-या आईला पण लोकांनी टोचुन मारलं असतं.. म्हणजे माझ्या म्हाता-या आईला पण लोकांनी टोचुन मारलं असतं..\n“माझी जवानीत एकच भुल झाली रे बेटा… या एका भुलीपायी कित्ती जीव मला गमवावे लागले…”\n“वडील गेले, एक मुलगा गेला, आई गेली… जो जीवंत आहे मुलगा त्याला माझ्यामुळं जीवंतपणी मरणयातना मी देत्येय… माझ्यासारख्या बाईला हीच शिक्षा योग्य आहे… मी स्वतः माझ्या हातानं माझं घरदार उध्वस्त केलं… एकच भुल रे …एकच भुल… मला केव्हढ्याला पडली..\nशुन्यातुन तीची नजर हटत नाही…\nमी म्हटलं, ���फुटपाथवर , रस्त्यावर झोपताना तुला साप विंचु यांची भिती कधी वाटली नाही..\nमाझ्याकडे किती हा बाळबोध… अशा नजरेनं पहात ती म्हणाली, “तुला सांगु साप, विंचु, कोल्हे, कुत्रे यांना मी जनावरं समजतच नाही…”\n“पस्तीस चाळीस वर्षाची माझ्यासारखी बाई रस्त्यावर रहात होती ना… तेव्हा पुरुषातल्या जनावराची मला जास्त भिती वाटायची… खरं जनावर हे रे…. बाकीचे मुके प्राणी… यांचा डंख परवडला पण या बोलणा-या जनावरांचा डंख फार वाईट..\nमी मान खाली घातली…\n“तुला अजुन गंमत सांगु आता माझं वय असेल ७० – ८०. मी खरंतर आज्जी झाले… ज्यांना आपण जनावरं म्हणतो ना, ते डंख न मारता बाजुनं जातात… पण काही माणसांना अजुन माझ्यात “बाई” दिसते.. आता माझं वय असेल ७० – ८०. मी खरंतर आज्जी झाले… ज्यांना आपण जनावरं म्हणतो ना, ते डंख न मारता बाजुनं जातात… पण काही माणसांना अजुन माझ्यात “बाई” दिसते..\nमी चेहरा वळवतो… काय उत्तर देणार मी \n” मी ब-याच वेळानं बोललो…\nतर उसळुन म्हणाली, “ऐ अभि, मी तुला सांगते आता… मला मावशी बिवशी असलं काही म्हणायचं नाही हं…\n काय म्हणु मी तुला”, माझा रास्त सवाल..\n“मला बेबी म्हणायचं तु आजपासुन…”\nतीला गुडघ्याच्या त्रासानं उठता येत नाही, तरी उठली… माझ्या खांद्यावर तीनं हात ठेवला… इतक्या वेळचा उसनवारीनं आणलेला आनंदी मुखवटा गळुन पडला… शुन्यात बघत ती म्हणाली…\n“माझा धाकटा जेव्हा लहान होता नं,तेव्हा मी त्याला… बेबी… ए बेबी अशीच बोलवायची… कामावरची लोकं पण त्याला बेबीच म्हणायचे… सारखं कानावर हीच वाक्य पडुन तो पण मला आई म्हणण्याऐवजी बेबीच म्हणायला लागला…”\n“मी त्याला बेबी म्हणायचे आणि तो ही मला बेबीच म्हणायचा… आई कधी म्हटलाच नाही… लोक हसायचे आम्हाला…”\n“तो पडला गच्चीतुन तरी पडतांनाही…बे…बी… अशीच हाक मारली त्यानं मला… पुन्हा मला कधीच कुणी बेबी म्हणुन हाक मारली नाही..\nहे बोलतांना तीने डोळे गच्च मिटले… आणि माझे खांदे इतके घट्ट पकडले.. की मला वाटलं माझे खांदे मोडुन पडतील आता… चुरा होईल माझ्या खांद्यांचा… \n८० वर्षाच्या म्हाता-या हातात इतकी ताकत कशी\nनंतर जाणवलं… साठ एक वर्षांपुर्वीचा प्रसंग तीच्या डोळ्यासमोर आला असावा… आणि माझ्या रुपात तीला तो गच्चीतुन पडणारा तीचा बेबी दिसत असावा, ती पुर्ण ताकदीनीशी त्याने पडु नये म्हणुन त्याच्या खांद्याला धरुन खेचत असावी..\nमी तसाच बसुन राहि��ो… माझ्या मस्तकावर अश्रुंचा अभिषेक होत होता…\nती “बेबी… बेबी… माझ्या बाळा, मला सोडुन जावु नको रे” म्हणत होती…\nआणि मी मनातुन तीला म्हणत होतो, “नाही गं बेबी कध्धी कध्धीच सोडुन जाणार नाही तुला…\nतीला हे ऐकायला गेलं की नाही माहीती नाही… पण आजपासुन ती माझी बेबी झाली आणि मी ही तीचा बेबी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ladakh-leh/", "date_download": "2020-09-27T06:37:31Z", "digest": "sha1:EOJOAIEHIUW4GW6SFRWP4B67XD6DLZFG", "length": 8389, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Ladakh Leh Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा मृत्यू \nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\n‘भारताच्या एक इंच जमीनीला जगातील कोणतीही ताकद स्पर्श नाही करू शकत’ : संरक्षण मंत्री…\nनवी दिल्लीः वृत्तसंस्था - चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्यावर आहेत. आज ते पहिले संरक्षण प्रमुख जनरल विपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्यांचा अपमान केल्याचा…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\n‘राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही’ : अजित…\nOrigin Of Maa Kali : अशाप्रकारे झाला होता कालीमातेचा जन्म,…\nShani Shingnapur : इथं आहे शनिदेवाची स्वयंभू मुर्ती, जाणून…\nरात्री झोपताना नाभीत टाका 5 थेंब तेल, वजन कमी करण्यासह…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा…\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे…\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त…\nअंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने होतात ‘हे’ 4…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nशिरूरच्या मनसैनिकांच्या पाठीवर राज ठाकरे यांच्याकडून काैतुकाची थाप\nPune : स्वारगेट ट्रान्स्पोर्ट हबमध्ये पालिकेने मागितला 50 % हिस्सा :…\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत सुरू करा गुंतवणूक, दरमहा होईल…\n ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे अति सेवन,…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\nपाकिस्तानः इम्रान खान सरकारमध्ये सामान्य जनता असुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ncb-asked-55-questions-rhea-chakraborty-three-day-interrogation-346841", "date_download": "2020-09-27T06:20:21Z", "digest": "sha1:HWDGHKADWZKWT5YN2HGMTKKCAFSEVF6A", "length": 24477, "nlines": 325, "source_domain": "www.esakal.com", "title": "तीन दिवसांच्या चौकशीत NCB नं रियाला विचारले हे ५५ प्रश्न, अभिनेत्रीला फुटला घाम | eSakal", "raw_content": "\nतीन दिवसांच्या चौकशीत NCB नं रियाला विचारले हे ५५ प्रश्न, अभिनेत्रीला फुटला घाम\nअटक होण्यापूर्वी रियाची तीन दिवस १९ तास अशी चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तिला ५५ प्रश्न विचारले होते. NDPS सेक्शन ६७ अंतर्गत रिया चक्रवर्तीला हे प्रश्न विचारण्यात आले होते.\nमुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. सलग तिसर्या दिवशी एनसीबीने रियाची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अटक होण्यापूर्वी रियाची तीन दिवस १९ तास अशी चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तिला ५५ प्रश्न विचारले होते. NDPS सेक्शन ६७ अंतर्गत रिया चक्रवर्तीला हे प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची खोटी उत्तरं रिया देऊ शकली नाही आणि जिथं तिनं तसा प्रयत्न केला तिथं ती NCB च्या जाळ्यात अडकत गेली. रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आलेली आहे.\nखालीलप्रमाणे रियाला NCBच्या अधिकाऱ्यांनी ५५ प्रश्न विचारले\nरिया तुझ्याबाबत आणि तुझ्या कुटुंबाबाबत सांग.\nतुझा मोबाइल नंबर आणि तू तो कधीपासून वापरते आहेस\nशौविक आणि तुझ्यामध्ये किती सामंजस्य आहे शौविकच्या वैयक्तिक आयुष्यााबाबत तुला किती माहिती आहे\nशौविक आणि सुशांतची भेट कुणी आणि का करून दिली होती\nतू, तुझे वडील, भाऊ शोविक आणि सुशांत ड्रग्ज घेत होतात का\nतू जैद विलात्राला ओळखतेस का ओळखतेस तर सविस्तरपणे सांग.\nतुमच्या पवाना ट्रिपबाबत सांगा, जिथं तू सुशांतसह गेली होती. ड्रग्जबाबत काय झालं होतं\nड्रग्जची खरेदी-विक्री कोण कोण करत होतं तुला ड्रग्ज कोण देत होतं तुला ड्रग्ज कोण देत होतं\nकेफरी हाइट्स रेसिडेन्समधील सुशांतच्या फ्लॅटवर तू किती वेळा गेली होती आणि किती वेळा तिथं राहिली तू तिथं ड्रग्जबाबत काही पाहिलं होतं का\nतू कैजानला ओळखतेस का हो तर सविस्तर सांग.\nतू अब्दुल बासित परिहारला ओळखते का जर हो असेल तर सविस्तर सांग.\nतू सॅम्युअल मिरांडाला ओळखते का हो तर सविस्तर माहिती दे.\nमिरांडाने सांगितल्यानुसार, तू सुशांतचा संपूर्ण घरखर्च पाहायची, याबाबत सांग.\nपहिल्यांदा तू सॅम्युअल मिरांडाला कुठे आणि कशी भेटली होती\nतू मिरांडाला नोकरीवरून काढून का टाकलं होतं\nसुशांत आपला कुक अशोकमार्फत स्वस्त दरातील ड्रग्ज खरेदी करत होता, ज्याची किंमत जास्त दिली जात होती. हे समजल्यानंतर तू मिरांडाला नोकरीवरून काढलं आणि ड्रग्ज खरेदीचे व्यवहार स्वत: हाताळू लागली, असं मिरांडाने तुझ्याबाबत सांगितलं आहे.\nदीपेश सावंतला ओळखतेस का\nतू सांगते सुशांत ड्रग्ज घ्यायचा मग तू याच्यात सहभागी का झालीस त्याच्यासाठी ड्रग्ज विकत का घेत होतीस\nड्रग्ज खरेदीसाठी तू तुझ्या कार्डचाही खूप वेळा वापर केला आहेस. तुझ्या कार्ड्सचे डिटेल्स दे.\nतुझ्या चॅट रेकॉर्डनुसार तू सुशांतसाठी ड्रग्जचा स्टॉक मॅनेज करायची, याबाबत स्पष्टीकरण दे.\nलिव्ह इन पार्टनर सुशांतसह तू आपल्या भाऊ शौविकला गोवा, लडाख, दिल्ली आणि युरोप ट्रिपवर का घेऊन गेलीस या ट्रिपमध्ये शोविक एरा आठवड्यानंतर आला आणि एक आठवडाआधीच निघून गेला होता\nशौविकने सांगितल्यानुसार, तू त्याला सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करायला सांगायची. तू असं का करत होतीस\nरियाला 15 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 पर्यंत मिरांडा आणि शौविकदरम्यानचे व्हॉट्सअॅप चॅट्स दाखवण्यात आले आणि त्याबाबतही विचारण्यात आलं.\nड्रग्ज खरेदी करण्यासाठी स्वत:चाही पैसा लाव असा सल्ला तू शौविकला एका चॅटमध्ये दिला, असं का\n17 एप्रिलला WEED चा एक स्टॉक जैदमार्फत मिरांडाने खरेदी केला शौविकने मिरांडाला असं करायला सांगितलं होतं शौविकने मिरांडाला असं करायला सांगितलं होतं\nमिरांडाला ड्रग्ज खरेदी करण्यासाठी तुझ्या डेबिट कार्डचा वापर करायला का दिला\nड्रग्ज खरेदीसाठी पैसे कोण देत होतं आणि पेमेंट कॅश, कार्ड की यूपीआयमार्फत केलं जातं होतं\nतुझ्या बँक खात्याचे डिटेल्स दे. तुझा इन्कम सोर्स काय आहे\nतू स्वत: ड्रग्स घेतेस का\n16 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 दरम्यानच्या तुझ्या आणि शौविकमध्ये जे व्हॉट्स अॅप चॅट झालं त्यावर तुझं काय म्हणणं आहे\nतुझ्यासमोर सुशांतने किती वेळा ड्रग्ज घेतले तू यामध्ये किती वेळा मदत केली\n17 एप्रिल 2020 ला शौविकने वासिदमार्फत सुशांतसाठी HASH खरेदी केलं होतं, याबाबत तुला काय सांगायचं आहे\nतू शौविकला ड्रग्जच्या स्टॉकबाबत माहिती करायला सांगितली होतीस. त्यासाठी शौविक मिरांडा आणि दीपेशला भेटला होता. जेव्हा ड्रग्जची डिलीव्हरी झाली तेव्हा तुझ्या सांगण्यानुसार दीपेशने ती डिलीव्हरी घेतली. जर सुशांत फक्त BUDS आणि WEED घेत होता तर मग तू त्याला HASH देण्यासाठी तयार का झाली\nतू कधी वासिदला BUD, HASH आणि WEED घेताना पाहिलं\n2019 सालच्या सुरुवातीच्या आठवड्यात आणि शेवटच्या आठवड्यात जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होता तेव्हा तू त्याला किती वेळा ड्रग्ज दिले होते. यादरम्यान खरेदीविक्रीबाबत सांग. तुझ्या घरी ड्रग्जचं पॅकेट कोण पोहोचवायचं\nयुरोप टूरहून परतल्यानंतर सुशांत तुझ्या घरी थांबला होता. तिथून हिंदुजा हॉस्पिटल आणि पुन्हा तुझ्या घरी गेला होता. याची माहिती त्याच्या कुटुंबाला का दिली नाही\nमिरांडाने सुशांतसाठी ड्रग्सचा पुरवठा तुझ्या घरी केला आहे, असं खूप वेळा झालं आहे. तू याला परवानगी का दिली\nसप्टेंबर 2019 आणि नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा तू सुशांतसह वॉटर स्टोन क्लबमध्ये होती. तेव्हा तिथं ड्रग्जची डिलीव्हरी झाली होती डिलीव्हरी किती किमतीची होती आणि कुणी केली होती\nसुशांत आपल्या कारमध्ये JOINTS ठेवायचा हे खरं आहे का तूदेखील तुझ्यासह JOINTS ठेवायचीस का\nजया शाहसह तुझे काही चॅट्स आहेत, तुला तिच्याबाबत काही माहिती आहे का तुम्हा दोघांमध्ये BUD बाबत बोलणं झालं होतं\nजया शाहचा ई-मेल आयडी, कमर्शियल शॉपिंग वेबसाइटबाबत माहिती दे.\nतुझे किती बँक अकाऊंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ई-मेल आयडी आहेत\nसुशांतसाठी तू कसे आण�� कोणत्या प्रकारचे ड्रग्ज खरेदी करायची\nजेव्हा तू आणि सुशांत युरोप ट्रिपहून भारतात परतलात आणि विमानतळावर जी गाडी तुम्हाला पिक करण्यासाठी आली होती, त्यामध्ये WEED जॉइंट्स होते. ते घेतच तू आणि सुशांत घरापर्यंत पोहोचलात. स्पष्टीकरण द्या.\nयुरोप ट्रिपनंतर जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होतो, तेव्हा सॅम्युअल मिरांडा तुझ्या घरी का येत होता\nतुझ्या भावाला ड्रग्स डिलर्सकडून फायदा व्हावा म्हणून तू त्याच्यासह ड्रग्जची खरेदी-विक्री सुरू केली\nसुशांत जेव्हा तुझ्या घरी थांबला होता त्यावेळी सूर्यदीप मल्होत्रादेखील तुझ्या घरी आला होता\nकेजे उर्फ करमजीतने जे बड मिरांडाला डिलीव्हर केलं होते, ते मिरांडाने शौविकला दिलं होतं तुला त्याबद्दल माहिती होती तुला त्याबद्दल माहिती होती शौविकला याची परवानगी दिली होती\nदीपेश सावंतनं सांगितल्यानुसार, ड्रग्स जी कोणती डिलीव्हरी झाली होती, त्याबाबत तुला माहिती होती. त्यावर काय सांगशील\nनीरज सिंहला तू ओळखतेस का तो सुशांतच्या घरी येण्या मागचं कारण काय\nतुला सिद्धार्थ पिठानी, आयुष शर्मा, आनंदी धवन, रोहिणी अय्यर, श्रुती मोदी, रजत मेवाती, साहिल सागर, केषा आणि अशोक यांच्याबद्दल काय माहित आहे\nसुशांत आणि त्याच्या मित्रांच्या WEED, BUD आणि HASH च्या वापराबाबत आम्हाला सविस्तर सांग\nसुशांत आपल्या पार्टीमध्ये ड्रग्स मागवायचा याची माहिती तुला होती का सर्वात आधी तुला कधी आणि कसं समजलं\nड्रग्सची खरेदी-विक्री गुन्हा आहे हे तुला माहिती नाही का\nतपास यंत्रणेला तू तुझ्याकडून काही सांगू इच्छित आहेस का\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपावसामुळे हायकोर्टला सुट्टी; रिया, कंगना प्रकरणावर सुनावणी उद्या\nमुंबई: मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा फटका आणि मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाला बसला. पावसामुळे आजचे कामकाज न्यायालयाने रद्द...\nकरण जोहर, दीपिका, विकी कौशल आणि इतर सेलिब्रिटींविरोधात NCB करणार तपास, ड्रग पार्टीप्रकरणी सिरसा यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई\nमुंबई- शिरोमणी अकाली दल (SAD) चे विधानसभा आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या तक्रारीवर कारवाई करत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) मुख्यालयाने मुंबईच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं��� सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/national/what-happened-because-there-was-no-government-job-apy-government-scheme-pension-a607/", "date_download": "2020-09-27T08:06:21Z", "digest": "sha1:DFYKHMIOX4375XVHUPITRO62WPAZPJHW", "length": 30669, "nlines": 331, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना... - Marathi News | What happened because there was no government job? APY government scheme for pension | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार ७ सप्टेंबर २०२०\n मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स देणार नाही, केंद्राचे महाराष्ट्राला पत्र\nड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार\n'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी' नितेश राणेंचा शिवसेनेला टोला\nआजोबा शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य नातवानं केलं; आई सुप्रिया सुळेने शेअर केला आनंदाचा क्षण\nप्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश\nसई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र होतेय चर्चा, दिसतेय खूप ग्लॅमरस\nरिया चक्रवर्तीला धक्काबुक्की, बॉलिवूडकर भडकले; तापसी, स्वरा, ऋचाने असा व्यक्त केला संताप\nजॅकलिन फर्नांडिसने ब्लॅक कलरच्या ड्रेसमधले शेअर केले फोटो, फॅन्स झाले फिदा \n शाहरुख खानने मागील 20 महिन्यात नाकारल्या मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स\n प्रभासकडून जिम ट्रेनर लक्ष्मणला खास सरप्राइज, गिफ्ट केली ८९ लाख रूपयांची रेंज रोव्हर कार\nकोरोनाच्या COVAX योजननेमध्ये अमेरिकेचा नकार\n कल्याण डोंबिवली रहिवाशांचा सवाल\nकोरोनावर प्रभावी ठरणार 'स्टेरॉईड' \nसरकारने PUBG गेमवर बंदी का घातली\nCoronavirus: कोरोना संपवणारं ‘ब्रह्मास्त्र’ चोरण्यासाठी गुप्तहेरांमध्ये छुपं युद्ध; अमेरिका, चीन अन् रशिया सज्ज\nठाण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू: २४ तासातच १५ पोलीस झाले बाधित\nझोपण्याआधी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा कमी वयातच वयस्कर दिसाल\n स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूव��त\nहृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा\n फलटणच्या नाईक निंबाळकरांनी १०० वर्ष जुना राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला\nकेंद्रीय गृह मंत्रालयाकडून अभिनेत्री कंगना राणौतला 'वाय' दर्जाची सुरक्षा; कंगनानं मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार\n\"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल\", रोहित पवारांनी दिला पुरावा\nग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप\nसोलापूर - सिद्धेश्वर मंदिर उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आज सोलापुरात आंदोलन\nमुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनुज केसवानी नावाच्या ड्रग्ज विक्रेत्याला अटक\nमुंबई - अध्यक्ष नाना पटोले कोरोनाबाधित असल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरू केले विधानसभेचे कामकाज\nमुंबई - कोरोनाच्या सावटाखाली विधिमंडळाचे अधिवेशन सुरू, एका आसनावर दोन ऐवजी एकाच सदस्याची बसण्याची व्यवस्था\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,802 नवे रुग्ण, 1,016 जणांचा मृत्यू\nविधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मात्र अनेक आमदार, कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचण्यांचे अहवाल न आल्यानं मोठा गोंधळ\nअकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पिंपळखुटा मार्गावर शेतात जात असलेल्या दोन महिला मजुरांना मालवाहू वाहनाने उडविले, एका महिले जागीच मृत्यू, एक गंभीर\nअधिवेशनाच्या तोंडावर आणखी तीन आमदार कोरोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांसह ३५ लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण\nपालघर - पालघर जिल्ह्यात आज सकाळी ८ च्या सुमारास जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के\nCoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी\nमुंबई : कुर्ला येथे राहत्या घरात ६० वर्षीय जरीना शेख यांची हत्या, नेहरू नगर पोलिसांकड़ून तपास सुरू\n फलटणच्या नाईक निंबाळकरांनी १०० वर्ष जुना राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला\nकेंद्रीय गृह मंत्रालयाकडून अभिनेत्री कंगना राणौतला 'वाय' दर्जाची सुरक्षा; कंगनानं मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार\n\"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल\", रोहित पवारांनी दिला पुरावा\nग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप\nसोलापूर - सिद्धेश्वर मंदिर उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आज सोलापुरात आंदोलन\nमुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनुज केसवानी नावाच्या ड्रग्ज विक्रेत्याला अटक\nमुंबई - अध्यक्ष नाना पटोले कोरोनाबाधित असल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरू केले विधानसभेचे कामकाज\nमुंबई - कोरोनाच्या सावटाखाली विधिमंडळाचे अधिवेशन सुरू, एका आसनावर दोन ऐवजी एकाच सदस्याची बसण्याची व्यवस्था\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,802 नवे रुग्ण, 1,016 जणांचा मृत्यू\nविधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मात्र अनेक आमदार, कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचण्यांचे अहवाल न आल्यानं मोठा गोंधळ\nअकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पिंपळखुटा मार्गावर शेतात जात असलेल्या दोन महिला मजुरांना मालवाहू वाहनाने उडविले, एका महिले जागीच मृत्यू, एक गंभीर\nअधिवेशनाच्या तोंडावर आणखी तीन आमदार कोरोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांसह ३५ लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण\nपालघर - पालघर जिल्ह्यात आज सकाळी ८ च्या सुमारास जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के\nCoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी\nमुंबई : कुर्ला येथे राहत्या घरात ६० वर्षीय जरीना शेख यांची हत्या, नेहरू नगर पोलिसांकड़ून तपास सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना... - Marathi News | What happened because there was no government job\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले सरकारी योजना आहे ना... भविष्याची चिंता सतावणाऱ्या लोकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरचे खर्चाचे ओझे बऱ्यापैकी कमी होणार आहे.\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले सरकारी योजना आहे ना... भविष्याची चिंता सतावणाऱ्या लोकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरचे खर्चाचे ओझे बऱ्यापैकी कमी होणार आहे.\nआज प्रत्येकजण आपले जिवन आपल्या मर्जीने, स्वावलंबी होऊन जगण्याची इच्छा ठेवतो. मुलांवर अवलंबून राहण्यापेक्षा म्हातारपणी आपल्याच पैशांनी जगण्याची तजविज करतो. सरकारी नोकरदारांना याचे टेन्शन नसते. पण खासगी लोकांना यासाठी अटल पेन्शन योजना मदतीची ठरू शकत��.\nभारत सरकार या योजनेद्वारे कमीतकमी पेन्शन देण्याची गॅरंटी देते. या योजनेचा कसा लाभ उठवावा याची माहिती खाली दिलेली आहे.\nमोदी सरकारने ही योजना लाँच केली आहे. अटल पेन्शन योजना (APY)मध्ये थोडी थोडी रक्कम दर महिन्याला गुंतवून म्हातारपणी एक ठराविक परंतू कायमची पेन्शन मिळविता येते. या योजनेसाठी एक खाते उघडावे लागते.\nअटल पेन्शन योजना ही 2015 मध्ये सुरु झाली होती. निवृत्तीनंतर एका ठराविक उत्पन्नासाठी ही य़ोजना सुरु झाली. 18 ते 40 वर्षांचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत पेन्शन मिळविण्यासाठी कमीतकमी 20 वर्षे गुंतवणूक करावी लागणार आहे.\nजर तुमचे वय 18 ते 40 वर्षे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एका ठराविक रक्कम मिळत राहणार आहे.\nयोजनेनुसार तुम्हाला कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीतजास्त 5000 रुपये मासिक पेन्शन मिळत राहणार आहे. 18 वर्षांचा तरुण या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला 60 वर्षांनी 5000 रुपये महिन्याला पेन्शन मिळविण्यासाठी 210 रुपये भरावे लागणार आहेत.\nमहत्वाचे म्हणजे पॉलिसीधारकाच्य़ा अकाली मृत्यूनंतर जमा झालेली रक्कम ही त्याच्या वारसदाराला दिली जाणार आहे. यामुळे या योजनेत जमा केलेला पैसा बुडणार नाही. तसेच जर 60 वर्षांआधी काही संकटात पैसे काढायचे असतील तर ते देखील शक्य आहे.\nतुम्हाला किती पेन्शन हवी आहे हे देखील ठरविता येते. यानुसार महिन्याला हप्ता बसतो. वय वाढलेले असल्यास या योजनेत सुरुवातीला जास्त रक्कम भरावी लागते. 20 वर्षांचे असताना योजना घेतल्यास 248 रुपये गुंतवावे लागणार आहेत. वयानुसार ही रक्कम वाढत जाणार आहे.\nअटल पेन्शन योजनेसाठी बँक किंवा पोस्टामध्ये खाते असणे गरजेचे आहे. बँकेत जाऊन किंवा नेट बँकिंगद्वारे खाते खोलता येते. पैसे जमा करण्यासाठी मासिक, तिमाही किंवा सहामाई असे पर्याय असतात. हे पैसे आपोआप वळते केले जातात.\nया योजनेतून तुम्ही आयकरामध्येही बचत करू शकता. 1.5 लाख रुपये वाचविता येतात. ही सूट 80C अंतर्गत मिळते. अधिक माहितीसाठी http://www.dif.mp.gov.in/FI_Plan_MP/APY/APYSchemeHindi.pdf हे पाहू शकता.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nअटलबिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी निवृत्ती वेतन\nजॅकलिन फर्नांडिसने ब्लॅक कलरच्या ड्रेसमधले शेअर केले फोटो, फॅन्स झाले फिदा \nसई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र होतेय चर्चा, दिसतेय खूप ग्लॅमरस\nअखेर रियानं ३ मोठी गुपितं उघड केली; एनसीबीसमोर दिली महत्त्वाची कबुली\nगुलाब इन गुलाबी ऑन गुलाबो... सारा अली खानच्या बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nपूजा सावंतचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधले सुंदर फोटो पाहून व्हाल फिदा, पाहा तिचे एकसे बढकर एक फोटो\nमॉडेल आणि अभिनेत्री जारा यास्मिनने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो, See Pics\nIPL 2020 : फ्रँचायझींची क्रिएटीव्हिटी; प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी इथेही दवडली नाही, Video\nIPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा\nधोक्याची घंटा; यापूर्वी तीनदा मलिंगा IPLला मुकला, पाहा काय झाली होती मुंबई इंडियन्सची अवस्था\nबाबो; लिओनेल मेस्सीला इंग्लंडच्या टॉप क्लबकडून 6,070 कोटींची तगडी ऑफर\nOMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा\nCoronavirus: कोरोना संपवणारं ‘ब्रह्मास्त्र’ चोरण्यासाठी गुप्तहेरांमध्ये छुपं युद्ध; अमेरिका, चीन अन् रशिया सज्ज\n स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात\nCoronaVirus : कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला मिळणार समोर आला तज्ज्ञांचा 'मास्टर प्लॅन'\nआरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, IRDAI कडून नवीन नियम जारी\n भारतात झपाट्यानं होतोय कोरोना विषाणूंचा उद्रेक; तज्ज्ञांचा इशारा\n २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा\nअकरावी प्रवेशासाठी एक लाखांच्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी; पसंतीक्रम भरण्याचा अंतिम दिवस\nConscious Planet - विजय दर्डा यांचा सद्गुरुंसोबत संवाद\nआत्महत्येच्या एक दिवसआधी सुशांतने पेट्ससाठी पैसे केले होते ट्रान्सफर, केअरटेकरचा खुलासा\nCoronavirus: कोरोना संपवणारं ‘ब्रह्मास्त्र’ चोरण्यासाठी गुप्तहेरांमध्ये छुपं युद्ध; अमेरिका, चीन अन् रशिया सज्ज\nसंजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी\nCoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी\nड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार\nCoronaVirus News : परिस्थिती गंभीर \"2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट\"\nCoronavirus: कोरोना संपवणारं ‘ब्रह्मास्त्र’ चोरण्यासाठी गुप्तहेरांमध्ये छुपं युद्ध; अमेरिका, चीन अन् रशिया सज्ज\nलाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर\n'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी' नितेश राणेंचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/gst-councill-23-meeting-marathi/", "date_download": "2020-09-27T06:49:49Z", "digest": "sha1:XMNJZQOL6TM7QG5IJ6IL6L6YPG3K5KR6", "length": 9100, "nlines": 131, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "वस्तू व सेवाकर (जीएसटी) ची २३ वी बैठक | GST Council | Mission MPSC", "raw_content": "\nवस्तू व सेवाकर (जीएसटी) ची २३ वी बैठक\nच्युइंगपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादने, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळे, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे या वस्तू आता स्वस्त होणार आहेत. केवळ ५० वस्तूंवरच आता २८ टक्के जीएसटी ठेवला असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जीएसटीमध्ये केलेला हा सर्वांत मोठा बदल आहे.\nगुवाहाटी येथे अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेच्या झालेल्या २३व्या बैठकीत सर्वोच्च २८ टक्क्यांच्या कर टप्प्यात येणाऱ्या २२८ पैकी १७८ वस्तूंवरील कराचे दर कमी करून १८ टक्क्यांवर आणणारा निर्णय घेण्यात आला. आता २८ टक्के जीएसटी लागू असलेल्या वस्तूंची संख्या केवळ ५० इतकी राहिली आहे. यापूर्वी गेल्या पाच महिन्यांत झालेल्या बैठकांतून जवळपास १०० वस्तूंच्या मूळ कर दरात फेरबदल परिषदेने केले आहेत\nदैनंदिन वापरातील १७८ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. एसी आणि नॉन-एसी अशा सर्व रेस्टॉरंटवर आता केवळ ५ टक्के कर लावण्यात आला आहे. सध्या नॉन-एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १२ टक्के, तर एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १८ टक्के कर होता. मात्र पंचातारांकित हॉटेलांमधील रेस्टॉरंटच्या दरात ही कपात नसेल.\nरेस्टॉरंटवरील बिलावर आता इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळ��ार नाही. प्रतिदिन ७,५00 रुपये खोली भाडे आकारणाऱ्या तारांकित हॉटेलांवर १८ टक्के जीएसटी लागेल. त्यांनाही आयटीसी सवलत मिळणार नाही. या हॉटेलांतील रेस्टॉरंटस्वरही ५ टक्के कर लागेल तसेच त्यांनाही आयटीसी सवलत मिळणार नाही.\nअपडेट राहण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल – Mission MPSC\nअनेक वस्तुंवरील जादा करामुळे ग्राहक तसेच व्यापारी, उद्योजक नाराज होते आणि त्यांनी त्यात कपात करण्याची मागणीही केली होती. आजच्या निर्णयानंतर २८ टक्के जीएसटी करकक्षेत आता फक्त ५० वस्तू व सेवा राहिल्या आहेत. आधी ही संख्या २२८ होती. आता केवळ लक्झरी आणि सिगारेट व पानमसालासारख्या घातक वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागेल. वेट ग्राइंडर्स, कंडेन्स्ड मिल्क, रिफाइन्ड शुगर, पास्ता करी पेस्ट, डायबेटिक फूड, मेडिकल ग्रेड आॅक्सिजन, छपाईची शाई, हँड बॅग, टोप्या, चष्म्यांच्या फ्रेम, बांबूपासून तयार केलेले फर्निचर तसेच चिलखती वाहनांवरील कर १२ टक्के करण्यात आला आहे.\nया वस्तूंवर राहणार २८ टक्के कर\nपानमसाला, एअरेटेड वॉटर, ब्रुवेज, सिगार व सिगारेट, सर्व तंबाखू उत्पादने, सिमेंट, पेंट, सुगंधी द्रव्ये (परफ्यूम), एसी, डिश वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजेटर, व्हॅक्यूम क्लिनर, कार, दुचाकी वाहने, विमाने आणि यॉट इत्यादी.\n२८ टक्क्यांवरून १८ टक्के\nच्युइंगगम, चॉकलेट, कॉफी, कस्टर्ड पावडर, संगमरवर व ग्रॅनाइट, दंत आरोग्य उत्पादने, पॉलिश व क्रीम, स्वच्छता परिधान (सॅनिटरी वेअर), चामडी कपडे, कृत्रिम फर, केसांचे टोप, कूकर, स्टोव्ह, आफ्टर शेव्ह, डिओड्रंट, डिटर्जंट, वॉशिंग पावडर, रेझर, ब्लेड, कटलरी, स्टोअरेज वॉटर हिटर, बॅटºया, गॉगल, प्लायवूड, मनगटी घड्याळे, चटया.\nअपडेट राहण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1998/12/1675/", "date_download": "2020-09-27T06:42:12Z", "digest": "sha1:LVZA22WZ3GGAAHMZGA6NEOSJAEZ4TPKO", "length": 35779, "nlines": 84, "source_domain": "www.sudharak.in", "title": "दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : पवन वर्मा (३) | आजचा सुधारक", "raw_content": "\nदि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : पवन वर्मा (३)\nडिसेंबर, 1998 विद्यागौरी खरे\nह्यानंतरच्या भागात वर्मा नैतिकतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या सामाजिक तणावाचा मागोवा घेतात. नक्षलवादी चळवळीचा उदय आणि अस्त, जयप्रकाश नारायणांची नवनिर्माण चळवळ, १९७४ चा इंदिरा गांधींनी चिरडून टाकलेला देशव्यापी रेल्वे-संप ���णि लगेच पोखरणला केलेली भूमिगत अणुचाचणी आणि सरतेशेवटी आणीबाणी. ह्या सर्व घटनांमधून वर्मा मध्यमवर्गाच्या मनोवृत्तीचे फार चांगले विवरण करतात.\nह्या मनोवृत्तीला ख-या अर्थाने धक्का बसला १९९० मध्ये जेव्हा व्ही.पी. सिंग ह्यांनी मंडल कमिशनच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची योजना जाहीर केली. या घटनेमुळे एक आर्थिक-सामाजिक प्रक्रिया वेगाने पूर्णत्वाला पोचण्याची शक्यता निर्माण झाली.. वर्मा म्हणतात, हरित क्रांतीमुळे आणि टेनन्सी कायद्यांमुळे सुस्थितीत आलेले ग्रामीण भागातील कनिष्ठ जातीपैकी काही वर्ग मध्यमवर्गाजवळच्या केकवर हक्क सांगू लागले. आर्थिक सुबत्ता आणि वाढता राजकीय प्रभाव असूनही ह्या वर्गाला सरकारी नोक-यांमध्ये शिरकाव नव्हता.\nपण मागासवर्गीयातील हे नवोदित पुढारलेले वर्गही जेव्हा स्वतःचे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी त्यांच्यातील दलितांकडे दुर्लक्ष करू लागले तेव्हा सामाजिक न्यायाच्या कल्पनेचा खरा पराभव झाला. The truth is that under the garb of social justice the entire Mandal issue was an intra-middle-class struggle for the perks and perquisites that could be seized from the States.\nमध्यमवर्गाच्या बाह्य उत्क्रांतीचा आढावा घेतल्यानंतर वर्मा आत वळतात. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात असलेल्या भारतीय मध्यमवर्गाच्या मनाची मशागत कोणत्या गोष्टींमुळे झाली, मिळालेल्या वारशाचा वर्तमानकाळाला सामोरे जायला त्याने कसा उपयोग केला ह्याचा ऊहापोह ते करतात. धर्माचा आणि परंपरेचा त्याच्यावर पडलेला प्रभाव, राजकारणाबद्दलची त्याची मते, पाश्चात्त्य जगाबद्दलच्या त्याच्या प्रतिक्रिया आणि कामव्यवहार अशा चार अंगांचा ते विचार करतात. इथे मी फक्त पहिल्या धर्म आणि परंपरा ह्या अंगाचा विचार मांडणार आहे.\nभारतातील बहुसंख्य मध्यमवर्ग हिंदु असल्याने फक्त त्या धर्माचीच चर्चा वर्मा करतात. हिंदुधर्मातील व्यक्तीशी निगडित असलेली मोक्षाची कल्पना त्याची सामाजिक बांधिलकीची जाणीव कमकुवत करते. स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीत मग्न असल्यामुळे समाजाबद्दलची कळकळ, समाजाशी नाते हे विचार खुरटलेलेच राहातात. व्यक्तीपेक्षा समूह श्रेष्ठ आहे ही कल्पना हिंदु धर्मात शिकवली जात नाही.\nनागरी जबाबदा-या झटकून टाकायला मध्यमवर्गाने कुंपणे बांधली, भिंती बांधल्या. पाणी नाही ट्यूबवेल खणा, मोठी टाकी बांधा, म्युनिसिपालिटीच्या पाण्याच्या पाईपमधून खाजगी पंपाने ���ाणी खेचून घ्या – इतरांना पाणी नाही मिळाले तर तो त्यांचा प्रश्न आहे. वीज-पुरवठा नीट होत नाही ट्यूबवेल खणा, मोठी टाकी बांधा, म्युनिसिपालिटीच्या पाण्याच्या पाईपमधून खाजगी पंपाने पाणी खेचून घ्या – इतरांना पाणी नाही मिळाले तर तो त्यांचा प्रश्न आहे. वीज-पुरवठा नीट होत नाही जनरेटर घ्या, सब-स्टेशनमधल्या अधिका-याला लाच देऊन लोड वाढवून घ्या. शहरातील घाण, चोप्या, प्रदूषण हे झोपडपट्टयांतील लोक करतात असा मध्यमवर्गीयांचा लाडका समज आहे. गरीब वस्तीमध्ये दरडोई ०.३ kg. कचरा रोज निर्माण होतो, मध्यमवर्गीय अथवा श्रीमंत वस्तीमध्ये दरडोई १.५ kg. पेक्षा जास्त कचरा रोज तयार होतो, शिवाय गरीब वस्तीतला बराचसा कचरा bio-degradable असतो. वानगीदाखल एवढे उदाहरण पुरे आहे. सगळा दोष सरकारी यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवर टाकून आपली जबाबदारी झटकली जाते. आत्मचिंतन नाही, आत्मपरीक्षण नाही.\nह्या अशा जीवनपद्धतीत धर्म कुठे बसत होता धार्मिक विधी, सण-वार करण्याची वृत्ती जरा कमी झाली तरी स्वतःची धार्मिक ओळख असण्याची गरज तीव्रतेने वाढत चालली. ह्याची काही कारणे वर्मा सांगतात. १) एकत्र कुटुंबपद्धतीचा हास झाल्याने मोठ्या कुटुंबामुळे येणारा सुरक्षिततेचा भाव कमी झाला. त्यामुळे अशा एका संस्थेची गरज वाढायला लागली जी सामान्य वर्गापलिकडची असेल, जिथे समान श्रद्धेचे, परंपरेचे लोक असतील, जिच्यामुळे समूहाचा आपण एक भाग आहोत ही जाणीव बळकट होईल. (२) ब-याच मध्यमवर्गीय कुटुंबांनी एका पिढीत खूप वेगाने झालेले खूप बदल भोगले. आजूबाजूचे वातावरण अनोळखी होत गेले. अशा परिस्थितीत काहीतरी स्थिर, ओळखीचा, सहज समजणारा असा आधार हुवा होता तो मध्यमवर्गाने धर्मात शोधला. (३) स्पर्धेच्या, संघर्षाच्या वातावरणातले आजूबाजूचे जग आपल्या विरोधात आहे, प्रतिकूल परिस्थितीत आपण एकटे आहोत ही जाणीव वाढत असल्यामुळे व्यासाच्या भ्रष्ट जगापासून दूर, जिथे आक्रमकता नसेल, शांती असेल तिथे आश्रयाला जाण्याची भावना वाढली. (४) नवीन धर्मांतर केलेले लोक जसे जास्त कट्टर असतात तसे मध्यमवर्गात नवीन दाखल झालेल्या समूहांना आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी धर्माची भाषा वापरणे सोपे वाटले. आदर्शवादाच्या मतप्रणालीपेक्षा ही ओळख जास्त परिणामकारक होती.\nअशा त-हेने धर्माकडे कल वाढणे ह्यात काहीच वावगे नव्हते पण त्यात एक धोका होता. ज्या देशात ए���ापेक्षा जास्त धर्म होते तेथे हा कल इतर धर्माच्या संबंधात लढाऊ होण्याची शक्यता होती. ६ डिसेंबर १९९२ ला तेच झाले. धार्मिक भावना भडकवल्या गेल्या आणि बाबरी मशीद पाडण्यात आली. न्याय्यबुद्धीने विचार केला तर हे मान्य केलेच पाहिजे\nकी ब-याच मध्यमवर्गीयांना हे अतिरेकी कृत्य योग्य वाटले नाही. पण हेही मान्य केले पाहिजे की बी.जे.पी. च्या हिंदत्वप्रचाराला बळी पडलेले बरेच जण नवमध्यमवर्गीय होते. अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण, गर्व से कहो हम हिंदू हैं ह्या कल्पनांना ब-याच मध्यमवर्गीयांचा पाठिंबा होता. नेहरूंच्या सेक्युलॅरिझमचा सर्व राजकीय पक्षांनी मिळून नि:पात केल्यावर बी.जे.पी च्या धर्माच्या राजकारणाला मोकळे कुरणच सापडले आणि परधर्मीयांच्या आक्रमकतेचा धोका दाखवणारे हुकमाचे पान खेळून त्यांनी जनमत भडकवले. बाबरी मशीद पडल्यावर जुन्या पिढीतल्या नेहरूंच्या समाजवादावर पोसलेल्या मध्यमवर्गाला धक्का बसला, अपराधी वाटले पण पश्चात्ताप झाला नाही. Instead – and this is important — there was in many cases an attempt to overcome guilt by a two-step manouvre : condemnation of the act of demolition, and an even more militant assertion of the reasons justifying the rise of Hindu assertiveness.\nह्या घटनेनंतर शहरी मध्यमवर्गामध्ये धर्म आणि धार्मिक गोष्टींमधला रस वाढतो आहे. ह्याची एक खूण म्हणजे टीव्हीवर धार्मिक मालिका (serials) वाढत चालल्या आहेत. बी.जे.पो.. शिवसेना ह्यांसारख्या धार्मिक इश्युचे राजकारण करणा-या पक्षांना शहरी मध्यमवर्गीय मतदारसंघात पाठिंबा मिळतो आहे. धार्मिक उद्दामपणाला बळी पडणान्यांमध्ये स्त्रिया जास्त आहेत ही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे याची जाणीव अनेक विचारवंतांना अभ्यासकांना आहे–जर्मनीमध्ये नाझिझमचा प्रभाव वाढत असताना जी परिस्थिती होती ती भारतात आहे हे वर्मा अनेक उतारे उद्धृत करून दाखवून देतात. फॅसिझमचा धोका पासष्ट वर्षांपूर्वी नेहरूंच्या पण लक्षात आला होता. ते लिहितात –\nशेवटच्या प्रकरणाला The Writing on the Wall हे अर्थपूर्ण नाव वर्मा देतात. पुस्तकाच्या सुरुवातीला इक्बालच्या ज्या ओळी लिहिलेल्या आहेत त्या ह्याच संदर्भातल्या\nवतन ‘ की फिक्र कर नादान,\nतेरी बरबादियों के मश्वारे हैं आसमानों में\nना समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंदोस्ताँवालों\nतुम्हारी दास्ताँ भी ना होगी दासतानों में\n१९९१ च्या खुल्या आर्थिक धोरणानंतर पहिल्यांदा भारतीय मध्यमवर्गाचा संख्याशास्त्रीय अभ्यास केला गेला. ��ुरवातीला उत्साहाने मांडलेले सर्व ताळेबंद चुकीचे असल्याचे लक्षात आले. गरीब देशातल्या मध्यमवर्गाची तुलना पाश्चात्त्य मध्यमवर्गाशी केल्याने सगळे अंदाज फसले होते. ह्या वर्गाची माल विकत घेण्याची क्षमता अगदी कमी असल्याचे उत्साहाने इथे आलेल्या मल्टी-नॅशनल कंपन्यांना लगेचच जाणवले. केवळ ग्राहक म्हणून मध्यमवर्गाचा विचार करताना त्याच्या इतर अनेक स्वभावविशेषांकडे दुर्लक्ष केले गेले. अर्थव्यवस्था खुली केल्याने दुहेरी चूक झाली – First it gave to the middle class an economic clout that it could\n*१. स्वदेश, २ कटकारस्थाने ३. कहाणी (येथे उल्लेख) ४. कथा (यथ इतिहास)\nऐहिक उपभोगांना आता कुठलेच बंधन उरले नाही. १९९६ मध्ये भारतभेटीला आलेल्या नोम चोवस्कीने म्हटले – “The lifestyle of the Indian elite is amazing. I have never seen such opulence even in America.’ प्रसारमाध्यमातून ह्या नव्या प्रवृत्तीचे कौतुक व्हायला लागले. शहरी जीवनपद्धतीचा चेहराच बदलून गेला. पिढ्यानपिढ्या चालत आलेली पारंपरिक अर्थव्यवस्था मध्यमवर्गीय घरातून नाहीशी होत चालली. कर्जाची भीती गेली. हप्त्याने वस्तू घेणे, क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करणे ह्या गोष्टींची नवलाईच संपली. घरबसल्या T.V. वरच्या जाहिराती पाहून फोनवरून वस्तू खरेदी करता येऊ लागल्या. T.V. ही केवढा बदलला. फक्त दूरदर्शन बघू शकणारे प्रेक्षक आता ५० चॅनेल्स हाताळू लागले, आणि पडद्यावर झळकू लागले उच्च मध्यमवर्गीय, कॉस्मॉपॉलिटन, श्रीमंत आणि शहरी जग. I. Me. Enjoy. For this moment Enjoy. Nothing exists that can’t be co-opted into this circle of consumption.\nह्या सगळ्याचा मुलांवर होणारा परिणाम अटळ आहे. आउटलुक ह्या नियतकालिकाच्या मते “Superbrats’ ची एक नवी पिढीच T.V. मुळे तयार होते आहे.\nडोळ्यांवर नवी झापडे चढलेल्या मध्यमवर्गाला चांगल्या पगाराची नोकरी, बढती, प्रवास, सुट्या ह्या त्याच्या स्वप्नरंजनामध्ये २ कोटी भारतीय रोज अर्धपोटी झोपतात, दर तीन मिनिटाला एक बालमृत्यू होतो अशांसारख्या गोष्टी न दिसल्या तर नवल नाही. दरिद्री आणि दारिद्रय ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय तर त्याला पहिल्यापासून होतीच. ह्या दुस-या भारताशी त्याच्या भारताचा काही संबंधच नव्हता.\nवर्मा म्हणतात, मध्यमवर्गाला आता स्वतःला प्रश्न विचारायची वेळ आली आहे की Can such a polorized world be sustained in perpetuity \nफक्त आजचा विचार न करता दूरच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर मध्यमवर्गाला बेट बनून राहणे सोडून द्यावे लागेल. आजूबाजूच्या समाजाचा विचार ���रावाच लागेल. परोपकाराची कल्पना मध्यमवर्गाला आता पटणार नाही पण स्वार्थ साधण्यासाठी तरी त्याला आपले धोरण बदलावे लागेल.\nइतर देशांनी स्थैर्य कसे कमावले, स्वतःची प्रगती कशी केली ह्याची उदाहरणे वर्मा देतात. महत्त्वाची गोष्ट ही लक्षात येते की ह्या सर्व देशांनी शिक्षणात गुंतवणूक केली. साऊथ कोरिया प्राथमिक शिक्षणावर दरडोई १३० डॉलर्स वर्षाला खर्च करतो, मलेशिया १२८ डॉलर्स, भारत ९, पाकिस्तान ३, बांगलादेश २. १९६० साली साऊथ कोरियातले साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक शिक्षणापासून वंचित होते, १९८० पर्यंत ही टक्केवारी १२ टक्क्यांपर्यंत खाली आली. सविस्तर आकडेवारी देऊन वर्मा शेवटी गालब्रेथची कॉमेंट सागतात – In this world there is no literate population that is poor, no illiterate population that is other than poor.\nशहाणा स्वार्थ आणि समाजातील नैतिक गुंतवणूकच आपल्याला तारून नेऊ शकेल. भांडवलशाहीचा श्रेष्ठ प्रतिनिधी असलेल्या अमेरिकेतही गेली काही वर्षे समाजाचा विचार, समाजाची चिंता हे चर्चेचे विषय झाले आहेत. नफा हीच नैतिकता असणा-या त्या देशात जेव्हा तोटा होतो म्हणून कामावरच्या अनेक माणसांना काढून टाकले तेव्हा आर्थिक व्यवहाराचा हेतू काय त्याचा अर्थ काय ह्याबाबत मोठे विचारमंथन झाले. न्यूयॉर्क टाईम्ससारख्या वर्तमानपत्रात त्याच्यावर लेखमाला आल्या. सामाजिक जबाबदारी हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. हे आपल्याकडे कितीतरी गांभीर्याने व्हायला पाहिजे, अशी समाजाची चिंता करणारा नागरिक कसा घडवायचा शिक्षण, आरोग्य आणि दारिद्रयनिर्मूलनाचे ऐच्छिक आणि सरकारच्या मदतीशिवाय केलेले प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हातात घेतले पाहिजेत. वेगवेगळे उद्योजक TISCO, Bajaj, INDAL सारखे हे काम करत आहेत. अशी अनेक उदाहरणे वर्मा देतात. आपल्या आजूबाजूलाही कितीतरी लोक त्यांना झेपेल तशा लहान मोठ्या प्रमाणावर ही कामे करतात, पण अभिजनवर्गाने अशा कामांत रस घेतला तर त्यांच्या जीवनपद्धतीचे अनुकरण करणा-या मध्यमवर्गातील एका मोठ्या वर्गाच्या मनोवृत्तीत बदल होऊ शकेल.\nसमाजाची चिंता करणारया व्यक्तींची संस्थांची एकजूट व्हायला हवी असे वर्माना वाटते. नागरी मध्यमवर्गाच्या सामाजिक जीवनात अशा छोट्या-मोठ्या कल्याणकारी संस्था अनेक असतात. अपार्टमेंट ब्लॉक्समध्ये, कॉलनीमध्ये अशा ‘सोसायट्या असतात, मंडळे असतात, रोटरी, लायन्स, जेसीजसारखे क्लब्ज असतात. स्वतःच्या कल्याणाचा विचार न सोडता त्यांना थोड्या प्रमाणात सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार करायला प्रवृत्त करता येईल. वर्माना वाटते की दुस-याकरता काहीतरी केल्याचा एकदा अनुभव घेतला तर माणूस तो विसरत नाही. अशा त-हेने ‘दसण्या भारताशी एकदा संबंध आला की त्याचे दारिद्रयाचं कोरडं संख्याशास्त्र हे रूप बदलून ते एका ओळखीच्या विशिष्ट व्यक्तीचे वर्णन होते.\nपुस्तकाच्या शेवटी वर्मा स्पष्ट करतात की चांगल्या सुखासीन आयुष्याची हेटाळणी करण्याचा पुस्तकाचा हेतू नाही, पण आजूबाजूच्या वास्तवाकडे डोळेझाक करून स्वत:च्या सुखाच्या विचारातच मग्न राहण्याला मात्र त्यांचा विरोध आहे. सामान्य भारतीयाला महात्मा गांधी करण्याचा उद्देश नाही पण त्यांची गरिबांबद्दलची तीव्र कळकळ आणि सध्याच्या मध्यमवर्गाचा निगरगट्ट आत्मतुष्टपणा ह्यांतल्या सुवर्णमध्याकडे पोचण्याकरता पहिले पाऊल तरी टाकायला हवे असा इशारा आहे.\nPrevious Postपत्रव्यवहारNext Postउघड्या तोंडाची जात\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/07/312-2967.html", "date_download": "2020-09-27T07:11:46Z", "digest": "sha1:TPPZSZJAANBJJQ4U5PBNGY5PWGOZQTLJ", "length": 12462, "nlines": 99, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "महाराष्ट्रात 312 वाघ तर भारतात 2967 वा��� | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 312 वाघ तर भारतात 2967 वाघ\nताडोबात सर्वाधिक वाघ, नागपूरचे टायगर कॅपीटल म्हणून वाढते नाव\nचंद्रपूर (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्र दिनाला वन्यजीव, वनांवर प्रेम करणाऱ्या निसर्ग प्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी आज येथे केले. वन्यजीव, वृक्ष लागवड, व्याघ्र संवर्धन करणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थित वनविभागाच्या विविध पुरस्कार मान्यवरांना बहाल करताना ते बोलत होते.\nचंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहांमध्ये आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने अभिमान महाराष्ट्राचा हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ताडोबा राज्यांमध्ये सर्वाधिक वाघांचा प्रदेश व या प्रदेशात आलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील वनावर प्रेम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी संबोधित केले. राज्याचे वित्त,नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.\nआजच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 व संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट गावांना देखील पुरस्कार देण्यात आला. याशिवाय वन विभागातर्फे आयोजित विविध पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.\nयावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर अंजलीताई घोटेकर, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक यु.के. अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, वनविभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक सा���प्रकाश,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर,चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस. वि.रामाराव,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.\nयावेळी संबोधित करताना परिणय फुके यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व्याघ्र संवर्धन संदर्भात सुरू झालेल्या अभियानाला भारतात उत्तम प्रतिसाद मिळत असून यासाठी भारताचे कौतुक जागतिक स्तरावर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील व्याघ्र संवर्धन संदर्भात महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असून महाराष्ट्रात आजमितीला 312 वाघ आहेत. भारतात ही संख्या 2967 आहे. सर्वाधिक नागपूर परिसरात वाघ असून देशाचे टायगर कॅपिटल म्हणून नागपूरला यापुढे नाव लौकिक मिळावा, असे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष���टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/12/blog-post.html", "date_download": "2020-09-27T08:36:31Z", "digest": "sha1:UHU6ZN5DRHSY37OI6GLVIAHYXD6D2KNU", "length": 19997, "nlines": 148, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: फडणवीसांचे कारनामे : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nफडणवीसांचे कारनामे : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे : पत्रकार हेमंत जोशी\nहा अंक जेव्हा तुमच्या हातात पडेल तेव्हा मी, आम्ही, हिवाळी अधिवशेना निमित्ते नागपुरात थंडीने कुडकुडत असू म्हणून हा लेख हे लिखाण आपले नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर करण्याचे आम्ही ठरविले आहे. समजा अधिवेशन पुण्यात असते तर अनेक मुख्यमंत्र्यांना खिशात ठेवणार्या अविनाश भोसलेंवर केले असते, रत्नागिरीत असते तर उदय धावपळकर-सामंत यांच्यावर केले असते. परळी वैजनाथ परिसरात असते तर विधान भवन परिसरात तोडपण्या करून एखादे प्रकरण पटलावरून कसे गायब करायचे त्यावर पुरावे देऊन मोकळे झालो असतो थोडक्यात अधिवेशनाचे स्थान जेथे तेथले वैशिष्ट्य लिहून मोकळा झालो असतो, अधिवेशन नागपूर येथे असल्याने या राज्याचे अमिताभ, सध्याचे शरद पवार म्हणजे सध्याचे लाडके आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व-मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर,आलेल्या अनेक फर्माईशीमुळे लिहून मोकळा होतोय, देवेन्द्रही न आवडणाऱ्या काही बोटावर मोजण्याइतक्या मंडळींनी हा लेख, हे लिखाण गॉड करून घ्यावे. आपण आपल्या चौफेर सुटलेल्या बायकोची नव्हे तर शेजारच्या ज्या व्यक्तीला,(दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमी मोठा दिसतो पद्धतीने ) काकडी चवळीची शेंग लाभलेली आहे तिची पप्पी घेतोय असे दृश्य नजरेसमोर ठेवून हे मुख्यमंत्री फडणवीसांचे सांगितलेले आत बाहेर, मीठे करून घ्यावे, आमचे हे आवाहन कृपया स्वीकारावे....\nदेवेंद्र फडणवीस नेमके कसे हे अगदी सुरुवातीला नेमक्या शब्दात सांगायचे झाल्यास, आमच्या ओळखीच्या एका ' सुरेख पुणेकर ' बाईचा किस्सा येथे सांगायलाच हवा. आपल्या मुलांवर कुठल्याशा निमित्ते झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी या सुरेख पुणेकर बाई जेव्हा न्यायालयात लढत होत्या, तेथल्या न्यायाधीशांनी त्यांना विचारले, आपल्या पहिल्या मुलाचे नाव काय, तेव्हा त्या म्हणाल्या राजू. दुसऱ्याचे न्यायाधीशांनी विचारताच त्या म्हणाल्या, राजू. तिसर्या अपत्याचे राजू, चौथ्याही अपत्याचे राजू, पाचव्या अपत्याचे नाव देखील त्यांनी जेव्हा राजू सांगितले, न्यायधीश चिडून विचारते झाले, साऱ्यांची नावे राजू, मग या मुलांना हाक मारतांना नेमके तुम्ही काय करता... त्यावर सुरेख असलेल्या पुणेकर बाई म्हणाल्या, फार सोपे आहे, मी त्या मुलांना त्यांच्या त्यांच्या आडनावाने हाक मारते, मोठ्याला राजू मोहिते पाटील, दोन नंबरला राजू लोणीकर, तिसऱ्याला राजू शिंदे सोलापूरकर, तिसऱ्याला राजू पाचपुते, पाचव्याला राजू क्षीरसागर, वर लाजून त्या म्हणाल्या, सहावा पोटात आहे, यावेळी माझ्या मनात थोडा गोंधळही आहे, नेमके लक्षातच येत नाही, याचे आडनाव काय असेल म्हणजे पटेल गोंदियावाले कि पाटील कोल्हापूरवाले कि राजू रावसाहेब जालनावाले कि राजू चव्हाण नांदेडकर. असे ऐकलेय कि न्यायधीश अद्याप त्यादिवसापासून कोमातच आहेत...\nआपल्या या मुख्यमंत्र्यांचे देखील हे असेच म्हणजे त्यांचे नेमके वर्णन करायचे तरी कसे, निर्व्यसनी फडणवीस म्हणायचे कि उत्तम वक्ते फडणवीस म्हणायचे, सकाळी तीन तीन वाजेपर्यंत देशासाठी राज्यासाठी वाहून घेणारे फडणवीस असा उल्लेख करायचा कि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडविणारे बदलविणारे मुख्यमंत्री असा उल्लेख करून मोकळे व्हायचे, नवी दृष्टी लाभलेले महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेणारे आणि संकल्प सोडून तो पूर्णत्वाकडे नेणारे फडणवीस म्हणायचे कि व्यापक दृष्टी आणि दूरदृष्टीने काम करणारे फडणवीस हा असा त्यांचा उल्लेख करायचा, जलयुक्त शिवारासारखे विविध प्रयोग यशस्वी करणारे मुख्यमंत्री असे त्यांना हाका मारायचे कि अमृता फडणवीसांचे राजकारणी असूनही गुड कॅरेक्टर पती असे म्हणून मोकळे व्हायचे, आपला तर पार भेजा फ्राय झालाय, आता वाचकांनो तुम्हीच नेमके सांगावे, फडणवीस यांचे नेमके कसे कोणत्या पद्धतीने नाव घेऊन मोकळे व्हावे...\nविरोधकांचे छेद करणारे नेमका वेध घेणारे हे हेच ते मुख्यमंत्री, ज्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या योजनेंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंचाची निवड थेट निवडणूक पद्धतीने करण्याचा धाडसी आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला, अमलात आणला. काय हि दूरदृष्टी, गावपातळीवरचे नियोजन स्थानिक लोकांनी कराव���, विकासकामांचे प्राधान्यक्रम त्यांनीच ठरवावे, त्याची अंमलबजावणी आणि लोक सहभाग देखील त्यांच्याच हाती ठेवावा आणि शासनाने निधी उपलब्ध करून देण्यापुरते आपले अस्तित्व ठेवावे अशा वेगळ्या धोरणात्मक विचारांचे निर्णयांचे प्रणेते देवेंद्र फडणवीस येथे मोजक्या शब्दात रेखाटने अशक्य आहे....\nसुरुवातीपासून जे देवेंद्र मी बघितले मग ते विद्यार्थी परिषदेचे नेते म्हणून असोत कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निस्सीम स्वयंसेवक म्हणून पायाला भिंगरीलागल्या सारखे एखादे कार्य सिद्धीस नेणारे निष्ठावान असोत, कधी ते नगरसेवक म्हणून बघितले आहेत तर कधी आमदार म्हणून, कधी हेच फडणवीस विधान सभेत विरोधकांच्या तोंडाला फेस आणतांना बघितले आहेत तर कधी भाजपाचे अत्यंत लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष म्हणून व्यस्त असतांना अनुभवले आहेत, आणि आजचे आजवरचे अतिशय प्रामाणिक आणि देशभक्त मुख्यमंत्री म्हणून, एखादे व्यक्तिमत्व किती झपाटल्यागत वर्षानुवर्षे तोच उत्साह कायम ठेवून केवढे म्हणजे आभाळाएवढे काम करू शकते, मला वाटते आजवर जे चार दोन नेते लोकांनी त्या शरद पवार, यशवंतराव चव्हाणांसारखे अनुभवलेत, त्याच रांगेतले आपले हे आजचे मुख्यमंत्रीही, सलाम त्यांच्या अफाट कर्तुत्वाला, आणि हि अशी त्यांची एक पत्रकार असूनही तोंड फ़ाटेस्तो तारीफ करतांना मला याठिकाणी काहीही कमीपणाचे वाटत नाही, जी वस्तुस्थिती आहे, ती मांडतांना त्यात लाज ती कसली\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपराग पार्ले महोत्सव २ : पत्रकार हेमंत जोशी\nपराग पार्ले महोत्सव : पत्रकार हेमंत जोशी\nघडामोडी आणि भानगडी २ : पत्रकार हेमंत जोशी\nघडामोडी आणि भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nगावमामा अजय अग्रवाल : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर २ : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर : पत्रकार हेमंत जोशी\nपुढाऱ्यांची पुढली पिढी : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ६ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ५ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ३ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ४ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे २ : पत्रकार हेमंत जोशी\nउकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/evento/ruta-de-senderismo-por-la-paz-y-la-noviolencia/", "date_download": "2020-09-27T07:09:36Z", "digest": "sha1:DS56TEQZVM2HGG64C4ZFL2QNA35B76L7", "length": 12980, "nlines": 170, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "शांती आणि अहिंसा साठी हायकिंग ट्रेल - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आगामी कार्यक्रम » शांतता आणि अहिंसेचा हायकिंग मार्ग\nहा कार्यक्रम उत्तीर्ण झाला आहे.\nशांतता आणि अहिंसेचा हायकिंग मार्ग\n« अल्पे अॅड्रियामध्ये अणु ऊर्जा (नागरी आणि सैन्य)\nशांतता आणि अहिंसेचा हायकिंग मार्ग »\nएएमआय हायकिंग ट्रेलसह \"एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसा\" मध्ये सामील झाला.\nदुसर्या दिवशी एक्सएनएएमएक्स डिसेंबर एएमआय पर्वतरांगांचा आंतरराष्ट्रीय दिवस एक्स-एनएमएक्स: हाऊस ऑफ फिशच्या एक्सएनयूएमएक्सकडे जाणा the्या रूटसह पर्वतरांगांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात, ज्यात शिल्पक��ा पार्कच्या मेनहीर्सच्या दिशेने हर्क्युलसच्या टॉवरच्या मागच्या बाजूने मार्ग आहेत. टॉवर ऑफ हरक्यूलिस आणि नंतर पॅरोटवर जा.\nकोणतीही स्वारस्य असलेली व्यक्ती सहभागी होण्यासाठी विनामूल्य नोंदणी करू शकते (मुले आणि प्रौढ) आमच्या मेलमध्ये: info@amimontanismo.es\nयावर्षी आंतरराष्ट्रीय पर्वतीय दिन युवा लोकांचे लक्ष्य आहे.\nतरुण लोक पर्वत आणि त्यांचे नैसर्गिक स्त्रोत यांचे पालक आहेत, ज्यांना हवामान बदलामुळे धोका निर्माण झाला आहे.\nआंतरराष्ट्रीय एक्सएनयूएमएक्स माउंटन डे ची थीम ही तरुणांनी पुढाकार घेण्याची आणि अपील करण्याची एक उत्तम संधी आहे जेणेकरुन पर्वत आणि पर्वतीय गावे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या अजेंडाशी संबंधित असतील, अधिक लक्ष, गुंतवणूक आणि विशिष्ट संशोधन मिळावे. .\nदिवस, मुलांना ताजे पाणी, स्वच्छ उर्जा, अन्न आणि करमणूक प्रदान करुन डोंगर आणि खोle्यात राहणा a्या अब्ज लोकांना मदत करण्यास डोंगर काय भूमिका घेतात याविषयी मुलांना शिक्षण देण्याचा एक अवसर असेल.\nएएमआयमध्ये क्लाइंबिंग अँड माउंटन बेस स्कूल आहे जिथे या खेळाची मूल्ये सर्वात लहान मध्ये प्रसारित केली जातात (मात, सहजीवन, मैत्री, इतरांचा आणि नैसर्गिक वातावरणाचा आदर, ...)\nहा कार्यक्रम अशा प्रकारे घडला:\nआयोजित करा: स्वतंत्र पर्वतारोही गट (एएमआय)\n+ Google कॅलेंडर+ आयकल निर्यात\nफिश हाऊस, ए कोरुआना\nएएमआय हायकिंग ट्रेलसह \"एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसा\" मध्ये सामील झाला.\nदुसर्या दिवशी एक्सएनएएमएक्स डिसेंबर एएमआय पर्वतरांगांचा आंतरराष्ट्रीय दिवस एक्स-एनएमएक्स: हाऊस ऑफ फिशच्या एक्सएनयूएमएक्सकडे जाणा the्या रूटसह पर्वतरांगांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात, ज्यात शिल्पकला पार्कच्या मेनहीर्सच्या दिशेने हर्क्युलसच्या टॉवरच्या मागच्या बाजूने मार्ग आहेत. टॉवर ऑफ हरक्यूलिस आणि नंतर पॅरोटवर जा.\nकोणतीही स्वारस्य असलेली व्यक्ती सहभागी होण्यासाठी विनामूल्य नोंदणी करू शकते (मुले आणि प्रौढ) आमच्या मेलमध्ये: info@amimontanismo.es\nयावर्षी आंतरराष्ट्रीय पर्वतीय दिन युवा लोकांचे लक्ष्य आहे.\nतरुण लोक पर्वत आणि त्यांचे नैसर्गिक स्त्रोत यांचे पालक आहेत, ज्यांना हवामान बदलामुळे धोका निर्माण झाला आहे.\nआंतरराष्ट्रीय एक्सएनयूएमएक्स माउंटन डे ची थीम ही तरुणांनी पुढाकार घेण्याची आण��� अपील करण्याची एक उत्तम संधी आहे जेणेकरुन पर्वत आणि पर्वतीय गावे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या अजेंडाशी संबंधित असतील, अधिक लक्ष, गुंतवणूक आणि विशिष्ट संशोधन मिळावे. .\nदिवस, मुलांना ताजे पाणी, स्वच्छ उर्जा, अन्न आणि करमणूक प्रदान करुन डोंगर आणि खोle्यात राहणा a्या अब्ज लोकांना मदत करण्यास डोंगर काय भूमिका घेतात याविषयी मुलांना शिक्षण देण्याचा एक अवसर असेल.\nएएमआयमध्ये क्लाइंबिंग अँड माउंटन बेस स्कूल आहे जिथे या खेळाची मूल्ये सर्वात लहान मध्ये प्रसारित केली जातात (मात, सहजीवन, मैत्री, इतरांचा आणि नैसर्गिक वातावरणाचा आदर, ...)\nआयोजित करा: स्वतंत्र पर्वतारोही गट (एएमआय)\n+ Google कॅलेंडर+ आयकल निर्यात\nफिश हाऊस, ए कोरुआना\n« अल्पे अॅड्रियामध्ये अणु ऊर्जा (नागरी आणि सैन्य)\nशांतता आणि अहिंसेचा हायकिंग मार्ग »\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T07:34:37Z", "digest": "sha1:7EIMSCUCVVTNBNYEP6ZX76J3WABJLK3W", "length": 8431, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "‘बीसीसीसीआय’च्या उपाध्यक्षपदी शुक्ला? | Navprabha", "raw_content": "\nआयपीएलचे माजी अध्यक्ष शुक्ला आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष होऊ शकतात. महीम वर्मा यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएशचे काम पाहण्यासाठी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा काही दिवसापूर्वीच दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.\nबीसीसीआयच्या नियमांप्रमाणे, उपाध्यक्षपदाची रिक्त जागा एका विशेष सर्वसाधारण बैठकीद्वारे ४५ दिवसांमध्ये भरता येते. परंतु कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी देशातील लॉकडाऊनमुळे ते शक्य होणार नाही. दरम्यान आयपीएलचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शुक्ला यांनी ३ वर्षांचा ‘कुलिंग ऑफ पिरियड’ पूर्ण केला आहे. गांगुली आणि सहकार्यांनी बीसीसीआयची सूत्रे हाती घेतती त्यावेळी शुक्ला यांचा ‘कुलिंग ऑफ पिरियड’ंमधील आठ महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा ���िती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/raje-ambrishrao-atram-indian-army-marathi-articles-shaheed-jawan-suresh-telami-1466442/", "date_download": "2020-09-27T07:03:29Z", "digest": "sha1:Q43QMBMI2FBP5SB3ZSMEXTUJRC7ICJQU", "length": 14559, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Raje Ambrishrao Atram Indian Army Marathi Articles Shaheed Jawan Suresh Telami | आधी विवाहपाहुणचार, नंतर शहीद जवानाला अखेरची मानवंदना | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआधी विवाहपाहुणचार, नंतर शहीद जवानाला अखेरची मानवं��ना\nआधी विवाहपाहुणचार, नंतर शहीद जवानाला अखेरची मानवंदना\nअंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ\nराजे अंबरिश आत्राम, शहीद जवान सुरेश तेलामी\nगडचिरोलीचे पालकमंत्री आत्राम यांच्या वर्तनामुळे अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ\nगडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यात बुधवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान सुरेश तेलामी यांना गुरुवारी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राजे अंबरिश आत्राम यांच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना देण्यात येणार होती; मात्र एका विवाहसोहळ्यातील पाहुणचार घेण्यात गुंतलेले आत्राम हे नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तास उशिरा गडचिरोलीत पोहोचल्याने तेलामी यांच्यावरील अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ आली. आत्राम यांच्या या वर्तनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nशहीद जवान सुरेश लिंगा तेलामी यांना गडचिरोलीतील पोलीस मैदानात दुपारी दीड वाजता अखेरची मानवंदना व सलामी देण्यात येणार होती. गडचिरोलीत अशा प्रसंगी पालकमंत्री उपस्थित राहण्याची प्रथा आहे. त्यामुळे पालकमंत्री राजे अंबरिश आत्राम यांना पोलिसांनी सकाळीच त्याबाबतची कल्पना दिली होती. मानवंदना झाल्यानंतर सुरेश यांचे पार्थिव न्यायचे असल्याने तेलामी कुटुंबीयसुद्धा गडचिरोलीत वेळेत पोहोचले होते. सुरेश यांचा केवळ १५ महिन्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. पालकमंत्र्यांनी दीडच्या सुमारास गडचिरोलीत दाखल होणे आवश्यक होते, मात्र ते वेळेवर आलेच नाही. पोलीस मैदानात सगळे त्यांची वाट बघत असताना आत्राम हे अहेरी येथे त्यांच्या एका कार्यकर्त्यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात पाहुणचार घेण्यात गुंतले होते. हा विवाह उशिरा लागल्याने पालकमंत्री तब्बल पाच तासांनी म्हणजे सायंकाळी सहाच्या सुमारास गडचिरोलीत पोहोचले. तोवर मानवंदनेसाठी जमलेले सारे वरिष्ठ अधिकारी, पोलीस दलातील जवान व शहीद सुरेश यांचे कुटुंबीय प्रचंड उकाडय़ात ताटकळत राहिले. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम हे देखील आले होते. त्यांनाही मंत्र्यांच्या या उशिरा येण्याचा फटका सहन करावा लागला. पालकमंत्री आल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरेश यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. मानवंदना दीड वाजताच ठे��ण्यात आली होती व त्याची स्पष्ट कल्पना मंत्र्यांना देण्यात आली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.\nविलंबामुळे पार्थिव नेणे अशक्य\nपूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरेश तेलामी यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी नेण्यात येणार होते. हे गाव कृष्णार भामरागडपासून बरेच आत असल्याने पोलिसांनी व्यवस्था केली होती. मात्र अखेरची मानवंदनाच उशिरा झाल्याने पार्थिव लगेच गावी नेणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे गुरुवारी होणारे अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ तेलामी कुटुंबीयांवर आली. या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात आत्राम यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 भिलारवासीय रमले पुस्तकांमध्ये\n2 जालनाच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ३ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी अटक\n3 …तर शिवसेनेला विचार करावा लागेल: उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/threate-of-theft-of-subsidised-cylinder-90340/", "date_download": "2020-09-27T06:45:25Z", "digest": "sha1:RD6H5XTVJZCJ6A6AL2LH4NNMHAMYG7XP", "length": 14009, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अनुदानित सिलिंडरच्या परस्पर चोरीची भीती | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअनुदानित सिलिंडरच्या परस्पर चोरीची भीती\nअनुदानित सिलिंडरच्या परस्पर चोरीची भीती\nअनुदानित सिलिंडरच्या चोरीची भीती मार्च महिन्याच्या अखेरीस निर्माण झाली आहे. जागृत ग्राहकांनी अशा प्रकारे त्यांच्या नावाने अनुदानित असलेल्या सिलिंडरची चोरी थांबविण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करण्याची गरज\nअनुदानित सिलिंडरच्या चोरीची भीती मार्च महिन्याच्या अखेरीस निर्माण झाली आहे. जागृत ग्राहकांनी अशा प्रकारे त्यांच्या नावाने अनुदानित असलेल्या सिलिंडरची चोरी थांबविण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करण्याची गरज आहे. अशी चोरी थांबविण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या नावे घेतलेल्या सर्व सिलिंडर्सचा तपशील गॅस एजन्सीकडे मागावा. यात त्यांनी ज्या दिवशी सिलिंडर घेतलेले नाही, अशा त्यांच्या नावाने विकलेल्या सिलिंडरची माहिती मिळणार आहे. अशा न घेतलेल्या सिलिंडरची विक्री झाल्याचे लक्षात आल्यास संबंधित गॅस एजन्सी चालकांनी अनुदानित सिलिंडरची चोरी केल्याचे उघड होणार आहे.\nकेंद्र सरकारने नऊ अनुदानित सिलिंडर्स आर्थिक वर्षांत देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सप्टेंबर महिन्यात झाल्याने यंदा (आर्थिक वर्ष २०१२-२०१३) सप्टेंबर महिन्यापासून ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक ग्राहकाला अनुदानावर पाच सिलिंडर्स देण्याचे केंद्राने जाहीर केले होते. त्यामुळे आता या कालावधीत पाच सिलिंडर्स न घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. असे अनुदानावर असलेले सिलिंडर्स परस्पर विकण्याचा गोरखधंदा काही गॅस एजन्सी चालकांनी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तो थांबविण्यासाठी ग्राहक संघटनांची उदासीनता पाहता ग्राहकांनी त्यांच्या हक्काचे अनुदानित सिलिंडर डोळ्यादेखत चोरी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. ज्या ग्राहकांनी सप्टेंबर महिन्यानंतर पाच सिलिंडर्स घेतले नसतील त्यांनी त्यांच्या नावाने किती सिलिंडर्स उचलले गेले, याची माहिती गॅस एजन्सी चालकांना मागण्याची गरज आहे. विकत घेतलेल्या सिलिंडरपेक्षा अधिकचे सिलिंडर एजन्सी चालकाने परस्पर विकले असल्यास त्याचा खुलासा आता होणार आहे. पुढील आर्थिक वर्षांत अर्थात, सोमवार १ एप्रिलपासून ते पुढील ३१ मार्चपर्यंत सरकारी अनुदानावर एकूण नऊच सिलिंडर्स मिळणार आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन गृहिणींना आतापासूनच करावे लागेल तरच पुढील वर्षी मार्चअखेपर्यंत गॅस सिलिंडर्स पुरतील. अनुदानित गॅस सिलिंडरची चोरी झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आल्यास संबंधित गॅस एजन्सीची तक्रार संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या विपणन प्रतिनिधींकडे करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. यासंबंधीची एक तक्रार संबंधित ग्राहकाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी. सरकारने ग्राहकांच्या नावाने दिलेल्या अनुदानित सिलिंडरची होणारी चोरी जागृतग्राहकांना थांबवावी लागणार आहे, अन्यथा सरकारी अनुदानाचा फायदा गॅस एजन्सी चालक मार्चअखेर स्वत:च्या पदरात पाडून घेण्याची भीती आता निर्माण झाली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपिंपरी गावात पावणेसातशे अवैध वीजजोड ; तीस लाखांची वीजचोरी पकडली\nअंबरनाथमधील गावदेवी मंदिरात चोरी\nअपर पोलीस अधीक्षकांच्या घरात सहा लाखांची चोरी\nमुलीच्या शिक्षणासाठी सोनसाखळी चोरीचा प्रयत्न..\nगंगापूर परिसरात सोनसाखळी चोरटय़ांचा धुमाकूळ\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकस��न\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n2 लक्ष्मण माने फरार, संस्थेचेही आरोपांबाबत मौन\n3 अखेर भारती शिपयार्ड कंपनी सुरू\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/shreyas-talpade-new-hashtag-challenge-1883035/", "date_download": "2020-09-27T08:24:51Z", "digest": "sha1:QVKC7E7BNANKRG7EII6ERK7ZYEOWHXM3", "length": 12244, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shreyas talpade new hashtag challenge | श्रेयसला पुण्यावरुन मुंबईला येताना पोलिसांनी अडवले आणि… | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nश्रेयस तळपदेला पुण्यावरुन मुंबईला येताना पोलिसांनी अडवले आणि…\nश्रेयस तळपदेला पुण्यावरुन मुंबईला येताना पोलिसांनी अडवले आणि…\nश्रेयसने इन्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत हा किस्सा सांगितला आहे\nसोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. त्याच बरोबर तरुणांना वेड लावणारे अनेक नवनवे ट्रेंड देखील येत असतात. त्यातच आता #SettersChallenge हा नवा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडमध्ये अनेकांची पोल खोलली जाते. याच ट्रेंडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने देखील त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.\nश्रेयसने #SettersChalleng एक व्हिडिओ इन्टास्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयसने सांगितले की ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचे शुटिंग संपवून तो आणि त्याचे सहकारी पुण्यावरुन घरी परतत होते. घरी परतत असताना मुंबईतील सायन येथे गाड्यांची तपासणी सुरु होती. त्यामुळे श्रेयसच्या बसला देखील येथे थांबावे लागले. विशेष म्हणजे पोलीस चौकशी दरम्यान त्या भन्नाट अनुभव आल्याचं त्याने सांगितलं. पोलीस तपासणी करत त्याच्या गाडीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी श्रेयसची चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान श्रेयसने त्याचं संपूर्ण नाव श्रेयस अनिल तळपदे असं सांगितलं. योगायोगाने अनिल तळपदे असं एका सहाय्यक पोलीस आयुक्तांचं नाव असून श्रेयसच्या वडीलांचं नावदेखील तेच आहे. त्यांमुळे तपासणी करणाऱ्या पोलिसांना श्रेयस हा सहाय्यक पोलिसांचाच मुलगा असल्याचा गैरसमज झाला. परिणामी त्यांनी श्रे��सला सोडून दिलं. विशेष म्हणजे त्या दिवसापासून श्रेयसने त्याचं पूर्ण नाव सांगितल्यानंतर त्याला कधीही अडविण्यात आलेलं नाही.\nश्रेयसने सोनी सब वाहिनीवरील ‘माय नेम इज लखन’ या मर्यादीत भागांच्या हिंदी मालिकेत काम केले होते. तसेच या मालिकेत श्रेयस ‘लखन’ या मोठय़ा डॉनसाठी काम करणाऱ्या स्थानिक गुंडाची भूमिका साकारतो आहे. तसेच श्रेयसने ‘पोश्टर बॉईज’च्या सिक्वल चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 चित्रपटसृष्टीत सलमानमुळे नाही, तर स्वकर्तुत्वावर मिळतंय काम – अरबाज खान\n2 PM Narendra Modi Movie Row: निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच\n3 …म्हणून सलमानने हिसकावला चाहत्याचा फोन\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dilip-kumar-brother-aslam-khan-passed-away-due-to-covid19-ssj-93-2251703/", "date_download": "2020-09-27T08:10:44Z", "digest": "sha1:ICNFMILKOZFO3O2DVGTVQ5YYLYUQ7XYH", "length": 9967, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dilip kumar brother aslam khan passed away due to covid19 ssj 93 | दिलीप कुमार यांच्या भावाचं करोनामुळे निधन | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगं���ीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nदिलीप कुमार यांच्या भावाचं करोनामुळे निधन\nदिलीप कुमार यांच्या भावाचं करोनामुळे निधन\nवयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nबॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचं अस्लम खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्लम खान यांनी करोनाची लागण झाली होती. त्यांमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.\nकाही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान (९० वर्ष) आणि अस्लम खान(८८ वर्ष) या दोन्ही भावांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अस्लम खान यांचं अखेर निधन झालं आहे. अस्लम खान यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे.\nदरम्यान, दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खानदेखील करोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n2 झेंडूचे भाव कडाडले\n3 ग्रंथनिवडीची संपूर्ण यंत्रणाच सदोष\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/impact-on-the-livelihood-of-suicidal-farming-families-zws-70-2203548/", "date_download": "2020-09-27T08:12:37Z", "digest": "sha1:6IFVCCMODG3GNMMFQCTVLM6D4HYANY26", "length": 15470, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Impact on the livelihood of suicidal farming families zws 70 | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम\nलहानग्यांना घेऊन महिलांवर शेतीकामाची जबाबदारी\nलहानग्यांना घेऊन महिलांवर शेतीकामाची जबाबदारी\nनाशिक : घरातील कर्ता पुरूष नसल्याने साठवलेल्या धान्यात, जमवलेल्या पैशात घर खर्च भागविण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. पावसााचे दिवस असतांना हातात पैसा नसल्याने लेकरांना घेऊन जमतील तशी शेतीची कामे करण्यात व्यस्त असलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. करोनाच्या टाळेबंदीत या महिलांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सरकारी पातळीवर योजनांचा गवगवा होत असला तरी प्रत्यक्षात यातील किती महिला त्याच्या लाभार्थी ठरल्या, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झाल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.\nदेशपातळीवर टाळेबंदीच्या नव्या टप्प्यात उद्योग व्यवसायाला चालना दिली गेली. बंद पडलेला अर्थचक्राचा गाडा काही अंशी का होईना गतिमान होत असतांना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिला शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम आहेत. या महिलांच्या प्रश्नांविषयी महिला किसान अधिकार मंचच्यावतीने राज्यातील १७ जिल्ह्य़ांमध्ये सव्र्हेक्षण करण्यात आले. ९४६ महिलांकडून माहिती संकलित करण्यात आली. मुळात आर्थिक परिस्थिती वाईट असणाऱ्���ा या महिलांच्या उपजिविकेवर गंभीर परिणाम झाले आहेत.\nटाळेबंदीच्या काळात स्थानिक बाजारात अन्नधान्याचा तुटवडा असतांना या महिलांना रोजच्या जेवणाची सोय करणे देखील कठीण झाले. एप्रिल महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप सुरळीत झाले असले तरी इतर वस्तुंसाठी त्यांना खुल्या बाजारावर अवलंबून रहावे लागले. खुल्या बाजारातील चढा बाजारभाव पाहता कडधान्ये, पालेभाज्या, अंडी यासारख्या पौष्टिक गोष्टींचे आहारातील प्रमाण कमी झाले. यातील ७५ टक्के महिला शेती करतात. जमिनीचा आकार लहान, सिंचनाच्या सोयी नाही. बदलत्या हवामानामुळे नुकसान झाले. टाळेबंदीमुळे यात भर पडली. शेती करणाऱ्या ३० टक्के महिलांनी त्यांची कापणी टाळेबंदीतच केली. त्यामुळे बाजारपेठेत माल आणण्यास अडचणी आल्या. टाळेबंदीच्या काळात विक्री केलेला माल खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागल्याने हमी\nभावाप्रमाणे मालाला किंमत मिळाली नाही. सोयाबीनच्या पिकामध्ये प्रती एकर साधारण २५००, तर कापूस पिकात १३०० रुपये नुकसान झाले. यामुळे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड ७२ टक्के महिलांना करता आली नाही. यामुळे यंदा शेतीत गुंतवणूक करणे कठीण होईल.\nटाळेबंदीत ४५ टक्के महिलांना एकही दिवस काम मिळालेले नाही. अशा स्थितीत रोजगार हमीची कामे त्यांना मिळू शकली असती. परंतु, त्या कामापासून त्या वंचित होत्या. ९४६ पैकी केवळ ३५२ महिलांकडे रोजगार कार्ड होते. त्यातील १०६ महिलांनी कामाची मागणी केली. ३२ महिलांना प्रत्यक्ष काम मिळाले. शासनाचे सेवानिवृत्ती वेतन, जनधन खाते, उज्वला योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनांमधून टाळेबंदीच्या काळात महिलांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत मिळाली नाही.\nमनरेगाची अधिक प्रभावी अमलबजावणी करावी, एकटय़ा महिलांना कामात प्राधान्य देण्यात यावे, खरीपात कामे सुरू करण्यासाठी खते, बियाणे आणि इतर निविदांसाठी तातडीने मदत करण्यात यावी, महिलांना हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सरकारी बाजारपेठ गावात उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ म��� पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम\n2 Coronavirus Outbreak : जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या ४,११४ वर\n3 खासगी रुग्णालयांकडून पालिकेला मदतीची अपेक्षा\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/355875/24-january-2014/", "date_download": "2020-09-27T07:16:35Z", "digest": "sha1:J4JWOEH6WCLV6LEOVBKJBM7LAVMML3SS", "length": 5344, "nlines": 160, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: २४ जानेवारी २०१४ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/palghar-fire-at-company-near-mumbai-ahmedabad-highway-fire-tender-on-spot-1861572/", "date_download": "2020-09-27T08:02:24Z", "digest": "sha1:V63ZRAQDS5Q6PWKJIMWKCAHARXERK6FT", "length": 8945, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Palghar fire at company near Mumbai Ahmedabad highway fire tender on spot | पालघरमध्ये अॅक्रिलिक कंपनीत भीषण आग | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपालघरमध्ये अॅक्रिलिक कंपनीत भीषण आग\nपालघरमध्ये अॅक्रिलिक कंपनीत भीषण आग\nआगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जाते.\nआगीचे नेमके कारण अस्पष्ट\nपालघरमध्ये अॅक्रिलीक कंपनीत गुरुवारी सकाळी भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वरई- सातीवली येथे ही कंपनी असून या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जाते.\nवरई- सातीवली येथे वॉटर पार्क रायडर्स ही कंपनी असून या कंपनीत गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 प्लास्टिक पिशव्यांची धुळवड\n2 ‘पब्जी’ पिचकारी, ‘डाएट’ पुरणपोळी\n3 चिमण्यांची घरटी घोषणेपुरतीच\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/finally-road-is-open-for-goradewadi-residentals-372648/", "date_download": "2020-09-27T07:21:37Z", "digest": "sha1:RWGBKBO4FYJU6WDJ7DS2LJ4QODBCGH5D", "length": 12502, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गोरेवाडीवासीयांसाठी रस्ता अखेर खुला | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nगोरेवाडीवासीयांसाठी रस्ता अखेर खुला\nगोरेवाडीवासीयांसाठी रस्ता अखेर खुला\nभारत प्रतिभूती मुद्रणालयास आलेल्या निनावी धमकीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला गोरेवाडी ते नाशिकरोड रस्ता अखेर संबंधित विभागाने\nभारत प्रतिभूती मुद्रणालयास आलेल्या निनावी धमकीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला गोरेवाडी ते नाशिकरोड रस्ता अखेर संबंधित विभागाने स्थानिक पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने खा. समीर भुजबळ यांना लेखी उत्तरात दिली आहे.\nकेंद्रीय अर्थ मंत्रालयाचे हे एक महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे त्याची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्यात आली आहे. निनावी धमकीनंतर संबंधितांनी सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊन पोलिसांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर गोरेवाडी ते नाशिकरोड यादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे गोरेवाडी व मळे विभागातील सुमारे ३० हजार लोकांना ये-जा करण्यासाठी तीन ते चार किलोमीटरचा फेरा घालावा लागू लागला. मुद्रणालयाच्या व्यवस्थापनाबद्दल त्यामुळे प्रचंड असंतोष स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला. त्यांनी खासदारांसमोर हा विषय मांडला. त्याची दखल घेत खासदारांनी भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे महाव्यवस्थापक टी. आर. गौड यांच्यासमवेत मागील आठवडय़ात प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून नागरिकांना होत असलेला त्रास त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. स्थानिकांची सुरक्षा तपासणी करून या मार���गाने जाऊ देण्यात येण्याची विनंती खा. भुजबळ यांनी महाव्यवस्थापकांना केली होती. त्यानंतर हंगामी स्वरूपात महाव्यवस्थापकांनी हा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय कधीही मागे घेतला जाऊन पूर्वपरिस्थिती पुन्हा येईल अशी भीती नागरिकांमध्ये होती. मात्र पादचाऱ्यांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग काढून अथवा वाहनांची तपासणी करून त्यांनाही या मार्गावरून जाऊ देण्यासाठी या पुढील काळात प्रयत्न केला जाईल असे आश्वासन खा. भुजबळ यांनी दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदारूबंदी जनआंदोलन समितीची निदर्शने\nजंगलातून जाणारे रस्ते वन्यप्राणी, पक्ष्यांसाठीही कर्दनकाळ, वेगमर्यादेचे भान कुणालाच नाही\nफेसबुकवरुन न्यूड कॉल करुन महाराष्ट्रातील ६५८ महिलांना छळणाऱ्या भामटयाला अखेर अटक\nनाशिकच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एकात्मिक बसपोर्ट- मुख्यमंत्री\nमनमाडमध्ये १ कोटी ९८ लाखांच्या नोटा जप्त, दोन संशयित ताब्यात\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 धुळ्यात एप्रिलमध्ये राष्ट्रीय लोक अदालत\n2 ‘न्यायालयीन खटल्यांमध्ये न्याय वैद्यकशास्त्राची भूमिका मोलाची’\n3 पोलिसांचा बंदोबस्त, पण मनसेच्या गनिमी काव्याने त्रस्त\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/09/ms-dhoni-s-manager-said-he-is-not-retiring-comeback-soon-in-cricket/", "date_download": "2020-09-27T08:32:00Z", "digest": "sha1:HJTCFGA6OAAAUZMZ3XG6HV675CCHSTZO", "length": 5306, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लवकरच मैदानावर परतणार धोनी, निवृत्तीचा कोणताही निर्णय नाही - Majha Paper", "raw_content": "\nलवकरच मैदानावर परतणार धोनी, निवृत्तीचा कोणताही निर्णय नाही\nमुख्य, क्रीडा / By आकाश उभे / निवृत्ती, भारतीय क्रिकेट संघ, महेंद्रसिंग धोनी / July 9, 2020 July 9, 2020\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील एक वर्षांपासून क्रिकेटपासून लांब आहे. धोनीने शेवटचा सामना 2019 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. मागील काही दिवसांपासून धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा देखील सुरू होती. मात्र आता धोनीचे मॅनजेर मिहीर दिवाकरने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. धोनी लवकरच मैदानावर खेळताना दिसणार आहे.\nपीटीआयशी बोलताना मिहीर दिवाकरने सांगितले की, धोनी सध्या निवृत्तीबाबत कोणताही विचारत करत नाही आहे. मित्र असल्याने आम्ही क्रिकेटबद्दल जास्त चर्चा करत नाही. मात्र त्याला पाहून असे वाटत नाही की तो सध्या निवृत्ती घेणार आहे.\nया वर्षी आयपीएल झाल्यास, तो धोनी त्यात खेळण्यास पुर्णपणे तयार आहे. यासाठी त्याने मेहनत देखील घेतली आहे. चेन्नईमध्ये त्याने ट्रेनिंग देखील घेतले होते. आयपीएलमध्ये खेळल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये देखील धोनी खेळताना दिसू शकतो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/26/pm-modi-congratulates-new-president-of-suriname-chandrika-parasad-santokhi/", "date_download": "2020-09-27T05:58:42Z", "digest": "sha1:YLC2Z6KL6C2WOLNJ522S5NX6Q54ZCHYG", "length": 6490, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमेरिका खंडामधील एका देशाच्या राष्ट्रपतींनी घेतली वेदमंत्रांचा उच्चार करून शपथ - Majha Paper", "raw_content": "\nअमेरिका खंडामधील एका देशाच्या राष्ट्रपतींनी घेतली वेदमंत्रांचा उच्चार करून शपथ\nदेश, मुख्य / By माझा पेपर / चंद्रिका प्रसाद संतोखी, नरेंद्र मोदी, मन की बात, राष्ट्रपती, सुरीनाम / July 26, 2020 July 26, 2020\nनवी दिल्ली – आपल्या देशातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे जगभरातील इतर देशांमध्ये स्थलांतर झाले आहे. त्याचबरोबर स्थलांतर केलेल्या या नागरिकांनी जैसा देस वैसा भेस अशीच संस्कृती आत्मसात केली आहे. पण याला एका देशाचे राष्ट्रपती अपवाद ठरले आहेत. नुकतेच भारतीय वंशाचे चंद्रिका प्रसाद संतोखी हे अमेरिका खंडामधील एक देश असलेल्या सुरीनाममध्ये राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. दरम्यान, संतोखी यांनी राष्ट्रपतीपदावर विराजमान होताना हातात वेद घेऊन मंत्रोच्चार करत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान या घटनेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात केला.\nआजच्या मन की बात कार्यक्रमात मोदी म्हणाले की, सुरीनामचे चंद्रिका प्रसाद संतोखी हे नवे राष्ट्रपती बनले आहेत. ते भारताचे मित्र आहेत. त्यांनी २०१८ साली झालेल्या पर्सन ऑफ इंडियन ओरिजन पार्लियामेंट्री कॉन्फ्रन्समध्ये भाग घेतला होता. वेद मंत्रांच्या साक्षीने त्यांनी शपथेची सुरुवात केली आणि संस्कृत भाषेत शपथ घेतली.\nप्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे चंद्रिकाप्रसाद संतोखी हे नेते असून देशातील लष्करशाहा डेसी बॉउटर्स यांची जागा त्यांनी घेतली आहे. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये बॉऊटर्स यांचा नॅशनल पार्टी ऑफ सुरीनाम पराभूत झाला होता. दरम्यान, संतोखी यांनी अशावेळी देशाच्या राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. ज्यावेळी देशाचे नेदरलँड्ससह इतर पाश्चात्य देशांशी असलेले संबंध बिघडले आहेत. तसेच देश यावेळी खूप मोठ्या संकटातून जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T05:51:15Z", "digest": "sha1:FU5BOYTC3O2AFEKDKWVWD6CO2I2MHBYV", "length": 17529, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "पवारांवर वार | Navprabha", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जी कारवाई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि त्यांचे पुतण्ये अजित पवार यांच्याविरुद्ध सुरू केली आहे, तिला उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार जरी घेतला जात असला, तरी या कारवाईची एकूण काळवेळ पाहता ती राजकीय उद्देशांनी प्रेरित असल्याचा संशय बळावतो. ज्या प्रकारे ईडीच्या कारवाया विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांविरुद्ध सर्वत्र सुरू आहेत, ते पाहाता ईडी म्हणजे सत्ताधार्यांच्या ताटाखालची मांजर तर बनलेली नाही ना आणि राजकीय कंडू शमविण्यासाठी तिचा गैरवापर तर सुरू नाही ना असा संशय जनतेमध्ये दिवसेंदिवस बळावत चालला आहे. सरकार विरोधात नेमाने स्तंभलेखन करीत आलेले पी. चिदंबरम, कर्नाटकातील भाजपच्या सत्तालालसेला अटकाव करीत आलेले डी. शिवकुमार, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करणारे राज ठाकरे, अशा प्रकारे विरोधी पक्षातील एकेक आवाज बंद करीत या यंत्रणा चालल्या आहेत का असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी नुसती रीघ लागली आहे. त्यामध्येही कलंकित नेते आहेत, परंतु वाहत्या गंगेमध्ये हात धुवून ते पावन झालेले आहेत.\nज्या प्रकरणांमध्ये ईडीच्या वा सीबीआयच्या कारवाया चालल्या आहेत, त्यातील आरोपी निर्दोष आहेत की नाही ते न्यायालये ठरवतील, परंतु ज्या प्रकारे एकेका विरोधकाला वेचून वेचून लक्ष्य केले जात आहे आणि सत्ताधार्यांचे घोटाळे मात्र नजरेआड केले जात आहेत, ते पाहिल्यास ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांच्या स्वायत्ततेवरच नव्हे, तर विश्वासार्हतेवरच फार मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. महाराष्ट्रातील राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपाच्या प्रकरणात शरद पवार यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. अर्थात, राजकारणामध्ये मुरलेल्या पवारांनी हा डाव यथास्थित उलटवला. ईडीने चौकशीची नोटीस काढताच पवारांनी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. असे काही होणे अनपेक्षित असलेल्या ईडीला त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी मनधरणी करावी लागली. या सगळ्या घडामोडींत पवारांना महाराष्ट्राची सहानुभूती लाभली. अजित पवार यांना हा सगळा कारवाईचा ताण सहन झाला नाही आणि त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन रणांगणातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवारांनी त्यांना पुन्हा मैदानात आणले. गेल्यावेळी सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचे नाव आले होते, तेव्हाही ते अशाच प्रकारे राजसंन्यास घ्यायला निघाले होते व तेव्हाही शरद पवारांनी आपला अंतिम शब्द चालवून त्यांना माघारी आणले होते. पत्रकार परिषदेत अजित पवारांनी परवा आसवेही गाळली. आपल्यालाच नव्हे, तर पवारसाहेबांनाही लक्ष्य केले जाते आहे हे पाहून त्यांच्यासारख्या कणखर वाटणार्या नेत्याचाही तोल ढळलेला त्यातून दिसला. राजकारणामध्ये विरोध अपरिहार्य असतो, परंतु त्याला वैराचे रूप येणे लोकशाहीसाठी घातक आहे. सध्या सुसाट असलेल्या भारतीय जनता पक्षाने याचे भान ठेवणे आवश्यक आहे. ईडी अथवा सीबीआयच्या कारवाईशी आमचा संबंध नाही म्हणून हात वर केले तरी त्यावर जनतेचा विश्वास बसणे शक्य नाही, कारण मुळात या तपास यंत्रणांच्या कारवाया एकतर्फी आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेच स्पष्ट दिसते आहे. हाती आलेली अमर्याद सत्ता आणि त्यातून चढलेला अहंकार शेवटी आत्मनाशाला तर कारणीभूत ठरणार नाही ना याचा विचार सत्ताधीशांनी करणे गरजेचे आहे. जनता जे घडते आहे त्याची मूक साक्षीदार आहे. ती मूक आहे खरी, परंतु वेळ येईल तेव्हा ती आपले म्हणणे मतदानयंत्रातून मांडत असते. जनतेने ज्या प्रेमाने, विश्वासाने निवडून दिलेले आहे, त्याचा वापर राष्ट्रउभारणीच्या सकारात्मक कार्यासाठीच झाला पाहिजे. भ्रष्टाचार, गैरप्रकार, घोटाळे यावर प्रहार जरूर व्हावेत, परंतु केवळ त्यांच्या आडून विरोधकांवर राजकीय सूड उगवला जातो आहे असे चित्र कदापि निर्माण होता कामा नये. आपल्या आसर्याला आले की येणार्यांचे सगळे कलंक धुतले गेले आणि त्यांच्या फायली बासनात गेल्या असे घडता नये. पोलीस असो, सीबीआय असो, आयकर विभाग असो, सक्तवसुली संचालनालय असो, त्यांच्या विश्वासार्हतेला ठेस पोहोचणे हानीकारण ठरेल. त्यांच्या कारवायांमागे काही विशिष्ट असा राजकीय अजेंडा आहे असे चित्र नि���्माण होता कामा नये. तसे होणे त्या यंत्रणांच्या निष्पक्षतेबद्दलच्या विश्वासार्हतेलाच तडा देईल. राजकारण एका विशिष्ट पातळीवर झाले पाहिजे, तरच त्याचा दर्जा राहील. विरोधकांना संपवण्यासाठी आपल्या हातच्या यंत्रणांना राबवण्याचाच घाट घातला जातो आहे असे चित्र जर समाजामध्ये निर्माण होत असेल तर त्यातून भ्रष्ट प्रवृत्तीला सहानुभूती तर मिळेलच, परंतु कारवाईविषयीही साशंकता निर्माण होईल. राजकीय सत्ता ही नश्वर आहे हेही विसरले जाऊ नये. त्यातून राजकीय सूडाचा पायंडा पडेल आणि तो लोकशाहीसाठी निश्चितपणे हितकारक नसेल.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nयेत्या गांधी जयंतीपासून गोव्यामध्ये ‘आत्मनिर्भर गोवा’ मोहीम राबवण्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भरते’च्या हाकेनुसार राज्य सरकार फार मोठे...\nराज्यातील खासगी इस्पितळांकडून कोरोना रुग्णांची लूटमार होत असल्याची चौफेर टीका जनतेमधून झाल्यानंतर सरकारने तत्परतेने हे शुल्क काही प्रमाणात कमी करण्याचे आणि या...\nगोमंतकाच्या ‘मत्स्यगंधे’चा कोरोनाने घास घेतला. आशालताबाई गेल्या. सहा दशके रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोट्या पडद्याला व्यापून राहिलेल्या या गुणी अभिनेत्रीचे हे अशा...\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitrapat/sant-sakhubai/", "date_download": "2020-09-27T07:43:14Z", "digest": "sha1:D62IG6FIKTEMPX4LRUFYWASVZLQ3BR6K", "length": 4830, "nlines": 54, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "संत सखुबाई - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » चित्रपट » संत सखुबाई\n३५ मिमी/कृष्णधवल/१०४५४ फूट/९५ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१११२८/२७-२-३२\nनिर्मिती संस्था :भारत मुव्हीटोन कंपनी\nदिग्दर्शक :यशवंत एस. कोठारे\nछायालेखन :हरि लाल पटेल\nगीत मुद्रण :ठाकोर लाल पटेल\nध्वनिमुद्रक :ठाकोर लाल पटेल\nकलाकार :ज्योत्स्ना भोळे, दुर्गाबाई शिरोडकर, टकले, फुलाजीबुवा, अभ्यंकर, मा. बारसकर\nगीते :१) पंढरी माहेर विठोबा माऊली, २) पंढरीसी जावे ऐसे, ३) चला पंढरीसी जाऊ, ४) असे कशी कुदशा, ५) नामीं जे तरले, ६) निराधार निराभिमान, ७) पुरवि माझी आस, ८) प्रियजन भक्ता समान, ९) जाऊ म्हणता पंढरी, १०) पडता जडभारी दासी, ११) पुनित भावना, १२) अवघी हे पंढरी, १३) शेवटची विंनती ऐका, १४) सखूसाठी सखू बनलो, १५) मधूसूदना हे माधवा.\nविशेष :दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आली.\nया वर्षी प्रमाणित झालेले चित्रपट\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी, दिग्दर्शक :व्ही. शांताराम\nनिर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन, दिग्दर्शक :भालजी पेंढारकर\nनिर्मिती संस्था :छत्रपति सिनेटोन, दिग्दर्शक :बाळासाहेब यादव\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी, दिग्दर्शक :व्ही. शांताराम\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/08/10-50.html", "date_download": "2020-09-27T06:08:51Z", "digest": "sha1:YS66G4N6WP62SAODRIG27Y3MHUF4WZME", "length": 21221, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने आंदोलन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने आंदोलन", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nदुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने आंदोलन\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आर्थिक संकटात सापडलेल्या दुध उत्पादक शेतकरी यांना दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान या मागणीसाठी माजी ग्रामविकासमंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी भाजपाच्या वतीने आज 1 आँगस्ट रोजी रस्त्यावर दुध ओतून तीव्र आंदोलन केले. तसेच आंदोलना नंतर परळी तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी बाबत निवेदन देण्यात आले.\nयाबाबत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. कोरोना लाॅक डाउनमुळे मोठी घट झाली आहे. तर सरकी पेंड व सुग्रास खाद्य यांचे वाढलेले भाव, आणि दुधाचे घसरलेले भाव लक्षात घेता झालेला खर्च ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आज अडचणीत सापडला आहे. बिसलरी पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दूध मात्र 17रू. या बेताल परिस्थितीमुळे दूध व्यवसाय मोडकळीस निघण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी,सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत विमा काढण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात यावा आदी माग���्यांसाठी परळीत भाजपच्यावतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 आॅगस्ट आंदोलन करण्यात आले. यावेळी दुध रस्तावर सांडून शासनाचा निषेध करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सकाळी 10 वाजता ईटके काॅर्नर येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nयावेळी रासपाचे महासचिव बाळासाहेब दौडतले, तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड, ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, रिपाई राज्य सचिव भास्करराव रोडे, ज्येष्ठ नेते उत्तमराव माने, युवा नेते निळकंट चाटे, दिलीप आबा बिडगर, भिमराव मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश माने, सरचिटणीस रवी कांदे, पंचायत समिती सदस्य भरत सोनवणे, बीड जिल्हा बँकेचे संचालक नितीन ढाकणे, मा.सभापती प्रभाकर फड, अरुण पाठक, नितीन समशेट्टे, मा.सभापती बळीराम गडदे, युवा नेते संजय मुंडे, संतोष सोळंके, धनराज गित्ते चांदापुर, सतिश फड, पप्पू चव्हाण, सरपंच नवनाथ गित्ते, सुंदर मुंडे, तानाजी व्हावळे, फुलचंद मुंडे, धनराज गित्ते , भुराज बदने, नारायण तांबडे, भगवान राजे कदम, शहाजी चव्हाण, माऊली साबळे, योगेश पांडकर, गोविंद मोहेकर, शाम गित्ते, गोविंद चौरे, पिंटू कोपनर, गणेश होळंबे, नितीन मुंडे, चैतन्य मुंडे, बाळासाहेब शिंदे, श्रीहरी मुंडे, अमोल वाघमारे, महादेव मुंडे, भिमराव हाके, बहुसंख्येने दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. दरम्यान रासपाचे महासचिव बाळासाहेब दौडतले, तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, रिपाई राज्य सचिव भास्करराव रोडे, ज्येष्ठ नेते उत्तमराव माने यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टिका करत निषेध व्यक्त केला. प्रास्ताविक भाजपाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांनी केले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/health-minister-rajesh-tope-has-informed-that-about-nine-and-a-half-lakh-corona-tests-have-been-done-across-the-state/", "date_download": "2020-09-27T08:39:38Z", "digest": "sha1:C4GCCA6PPLEQEROLCV6ITBSURIXZPZY2", "length": 7279, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यभरात कोरोनाच्या सुमारे साडेनऊ लाख चाचण्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती", "raw_content": "\nकोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्श���त होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nसरकार एकमेकांच्या पायात-पाय अडकून पडलं तर त्याचा दोष भाजपला देऊ नका : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nमोठी बातमी : ‘या’ दिवसापासून चित्रपटगृह उघडण्यास परवानगी\nPM मोदींच्या ‘मन की बात’मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nराज्यभरात कोरोनाच्या सुमारे साडेनऊ लाख चाचण्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८८ हजार ९६० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ४३ हजार ४८५ नमुन्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८३ नमुने पॉझिटिव्ह (१८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७४ हजार ९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nकौतुकास्पद : राज्यात आतापर्यंत तब्बल १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार\nराज्यात आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे.\nमागील ४८ तासात झालेले ७८ मृत्यू हे मुंबई मनपा-२१, ठाणे-२, ठाणे मनपा-२, नवी मुंबई मनपा -१, भिवंडी निजामपूर मनपा-१, मीरा भाईंदर मनपा -४, मालेगाव मनपा-१, जळगाव-१,जळगाव मनपा-२, पुणे-१, पुणे मनपा-२०, पिंपरी चिंचवड मनपा -२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-६, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-६, उस्मानाबाद-१, अमरावती मनपा-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.\nमला तुमच्याकडून हे अजिबात अपेक्षित नाही, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत\nकोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nकोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची र���ग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/05/abhyasmala-success-stories-14.html", "date_download": "2020-09-27T06:14:57Z", "digest": "sha1:GOBUB266NXX7PWQIP4L4A4E3WHSN5LRR", "length": 13694, "nlines": 112, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला यशोगाथा - १४ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nअभ्यासमाला यशोगाथा - १४\nजि.प.प्रा.शाळा विल्हाडी, केंद्र- दाभाडी, तालुका- बदनापुर\nबदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री कडेलवार साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी श्री जनबंधू साहेब, श्री क्षीरसागर साहेब, गटसमन्वयक श्री जुंबड सर यांच्या प्रेरणेने आणि दाभाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पोथरे सर, जि. प. प्रा. शा. विल्हाडी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक श्री सोनटक्के सर व शिक्षक वृंद, साधनव्यक्ती श्री मदन सर,तंत्रस्नेही आयटी विभाग DIET श्रीकृष्ण निहाळ सर यांच्या मार्गदर्शनाने जि. प. प्रा .शा. विल्हाडी शाळेतील इयत्ता सहावी, सातवी ,आठवी च्या विद्यार्थ्यांच्या 74 पैकी 60 पालकांचा दिनांक 22 मार्च 2020 ला व्हाट्सअप ग्रुप तयार केला. ऑनलाइन मार्गदर्शकाची, समुपदेशकाची , सुलभकाची भूमिका पार पाडीत आहे.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे \"समय बदला है,अब साधन बदलना होगा\" कोरोना प्रादुर्भावास यशस्वीपणे तोंड देण्यासाठी व व अध्ययन अध्यापन प्रक्रिया निरंतर चालु असण्यासाठी ऑनलाईन तंत्र शिक्षणाचा खूप उपयोग होत आहे. 22 मार्च पासून खालील उपक्रम घेत आहे.\n1) अध्ययन निष्पत्ती वर आधारित घटकनिहायऑनलाइन चाचणी- मी द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम 15 मार्च पर्यंत आटोपला असल्याने मी सरावासाठी इयत्ता सहावी, सातवी, आठवी चे विज्ञान व गणिताच्या प्रत्येक घटकावर स्वनिर्मित वस्तुनिष्ठ स्वरूपाची एक दिवसाआड व्हाट्सअप मार्फत चाचणीचे आयोजन केले विद्यार्थ्यांनी चाचणी रजिस्टरवर सोडवून चाचणीचा फोटो ग्रुप वर टाकले, त्यामुळे चाचणी सोडवण्याचा सराव झाला व द्वितीय सत्राची उजळणी ही झाली.\nयाशिवाय जि प शिक्षण विभाग यांच्या चाचण्या, दीक्षा ॲप, SCERT महाराष्ट्र चे शाळा बंद... पण शिक्षण आहे - अभ्यासमाला, आयटी विभाग ,DIET जालना यांचे मार्गदर्शन व लिंक्स, दीपक फौ���डेशन व गुरुजी वर्ड श्री संदीप गुंड सर यांचे यांच्या लिंक्स,RAA औरंगाबाद यांच्या इंग्रजी अध्यापनाच्या लिंक, दिपस्तंभ यांचे लिंक, स्टुडन्ट ब्रिज व डिजिटल साक्षर, श्री उद्धव फुंदे सर प्रा शा चनेगाव यांचे@ यूट्यूब चैनल, योग व प्राणायाम च्या लिंक यांचा ऑनलाइन अध्ययन-अध्यापन साठी खूप मदत मिळाली.\n2) नाविन्य पूर्ण विज्ञान प्रयोग शाळेतील प्रात्यक्षिके- जि प प्रा शा विल्हाडी शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग शाळेचा प्रयोगांचा संच आला असल्याने मी त्यातील काही मोजके प्रत्येकी तीन प्रयोगाची प्रात्यक्षिके व्हिडिओद्वारे एक दिवस आड ग्रुप वर टाकले विद्यार्थ्यांनी ते बघून त्यानुसार निष्कर्ष रजिस्टरवर लिहिले.\n3) ज्ञान विज्ञान रांगोळी उपक्रम - विद्यार्थ्यांना रांगोळी काढणे आवडते. त्यामुळे घरातील उपलब्ध साधनांच्या आवश्यकतेनुसार विज्ञान व गणित विषयातील विविध आकृत्या व संकल्पना यांची रांगोळी कडून आकृत्यांचे दृढीकरण होण्यास मदत झाली.\n4) केंद्रस्तरीय झूम मीटिंग- गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री कडेलवार साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक 26 एप्रिल रोजी दाभाडी केंद्रांतर्गत सर्व प्रथम सर्व शिक्षकांची, जि प शिक्षण विभाग मार्फत आयोजित चाचणी क्रमांक -2 चे मार्गदर्शन करण्यासाठी झूम मिटींगचे आयोजन करण्यात आले मिटिंगच्या कॉर्डिनेटर, निमंत्रक होण्याचा सन्मान सरांनी मला दिला. तसेच जि प जालना शिक्षण विभाग मार्फत जिल्हास्तरीय चाचणीमध्ये वर्ग सहावी, सातवी ,आठवी विज्ञान व गणित विषयाच्या प्रश्न निर्मितीसाठी सहभागी होण्याची संधी मिळाली.\n5) हँडवॉश उपक्रम- कोरोना प्रादुर्भावामुळे हात धुण्याची संकल्पना ग्रामीण भागामध्ये अधिक दृढ करणे व जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वखर्चाने 1008 (पतंजली स्वदेशी निम) साबणाचे 216 कुटुंबात व परिसरात शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने लॉकडाऊन काळात सोशल डिस्टन्स चे पालन करून वाटप करण्यात आले.\nअडचणी- लॉक डाऊन काळामध्ये पालकांशी संपर्क स्थापित करण्यात व ग्रामीण भागातील पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात थोडी अडचण आली. बहुतांश पालक शेतामध्ये राहत असल्याने व त्यांच्याकडे इंटरनेटचे कनेक्शन नसल्याने ऑनलाइन अदान -प्रदान मध्ये थोडी अडचण निर्माण झाली. तसेच बहुतांश पालकांकडे छोटा मोबाइल असल्यामुळे व्हिडीओ व ��ोटो डाऊनलोड होण्यास अडचण निर्माण झाली.\nपर्याय - उपरोक्त अडचणींवर पर्याय काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी, मात करण्यासाठी समस्त ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांच्या चर्चेतून शाळेवर प्राथमिक स्वरूपात 50 टॅब मुलांसाठी आणून जास्तीत जास्त त्यांना अध्ययन पूरक साहित्याची उपलब्धता करून द्यावी. यासाठी \"प्रथम\" सेवाभावी संस्था चे औरंगाबादचे कॉर्डिनेटर श्री बडोघ साहेब यांनी उपलब्ध करण्याचे मार्गदर्शन केले.\nतसेच 15 संगणकांनी सुसज्जित संगणक कक्ष स्थापन करण्यासाठी इन्फोसिस कंपनी व सी-डॅक मुंबईचे कॉर्डिनेटर श्री वैभव सिंह यांनी लॉकडाऊन नंतर मदत करण्याचे आश्वासन दिले.\nश्री विनोदकुमार विक्रम पांडे(प्राप)\nजि प प्रा शा विल्हाडी, केंद्र- दाभाडी, तालुका- बदनापुर, जिल्हा- जालना\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/10/Mns-Raj-Thakare.html", "date_download": "2020-09-27T05:52:43Z", "digest": "sha1:QEXDCUHQPFXAZ3LSUE6SAKW46MM45UKX", "length": 8162, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा - राज ठाकरे - JPN NEWS", "raw_content": "\nHome MAHARASHTRA MUMBAI POLITICS मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा - राज ठाकरे\nमनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा - राज ठाकरे\nमुंबई - सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मनसेच्या उमेदवारांना मतदान करा, मनसेला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेतून मतदारांना केले.\nराज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा बुधवारी पुण्यात होणार होती. ती सभा पावसामुळे रद्द करावी लागल्यानंतर मुंबईत सांताक्रुझ येथे आज झालेली सभा शुभारंभाची सभा ठरली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. तो दाखला देत, आज सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. म्हणूनच मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. येत्या १० दिवसांत माझ्या १८ ते १९ सभा होणार आहेत. या प्रत्येक सभेत मी ही एकच मागणी करणार आहे, असे राज यांनी सांगि��ले.\nविरोधी पक्षासाठी मतदान करा, अशी भूमिका मांडणारा मनसे हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील पहिल पक्ष असेल, असेही राज यावेळी म्हणाले. माझा आवाका मला माहीत आहे. त्यामुळे आताच मला सत्ता हवी, असे मी म्हणणार नाही. सत्ता आवाक्यात असेल तेव्ही ते मागणं घेऊन मी नक्कीच तुमच्यापर्यंत येईन. तूर्त मनसेला एक प्रबळ विरोधी पक्ष होण्यासाठी बळ द्या. मी दिलेल्या प्रत्येक उमेदवारात सरकारला जाब विचारेल इतकी आग आहे. तुमचे प्रश्न खंबीरपणे विरारू शकेल इतकी धमक आहे. मनसेचा विरोधी पक्षनेता झाला तर नक्कीच तो या सरकारला नामोहरम करेल, असा विश्वास राज यांनी बोलून दाखवला.\nपुण्यात नाही, पाण्यात राहतो \nठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. शहरांचा आज पार विचका झाला आहे. अर्ध्या तासाच्या पावसाने बुधवारी पुणे विस्कळीत झाले. मी पुण्यात नाही पाण्यात राहतो, असे सांगण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. या सगळ्याला सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात राज यांनी केला.\nपीएमसी बँक बुडवणारे भाजपवालेच -\nपीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतंय, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Season", "date_download": "2020-09-27T07:21:16Z", "digest": "sha1:Z3EFH5KRRKO4GBDUYUJS4J5LQPWV6RP2", "length": 4230, "nlines": 72, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Season", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nखरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाचा 2018-19 खरीप हंगाम पिक उत्पादन अंदाज\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE-2-2889/", "date_download": "2020-09-27T07:16:39Z", "digest": "sha1:HZL2G4E7LT2AEEPJMJYZUDVHY6UUWC7D", "length": 4663, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 'वाहन चालक' पदांच्या एकूण १२८ जागा - NMK", "raw_content": "\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ‘वाहन चालक’ पदांच्या एकूण १२८ जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ‘वाहन चालक’ पदांच्या एकूण १२८ जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो), बेंगलोर यांच्या आस्थापनेवरील ‘वाहन चालक’ पदांच्या एकूण १२८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)\nयूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी लिमिटेड मध्ये ‘सहाय्यक’ पदांच्या ६९६ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दुसरी ‘संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा’ जाहीर\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/corona-osmanabadnews_17.html", "date_download": "2020-09-27T07:00:39Z", "digest": "sha1:C33JT6NLCKWDJHNBOQ76GFNTYCRELUHY", "length": 12008, "nlines": 64, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबादकरांना कोरोनाची धास्ती - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / झलक / उस्मानाबादकरांना कोरोनाची धास्ती\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण पॉजिटीव्ह नाही. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील लोक कोरोनाबद्दल चांगलेच धास्तावले आहेत . त्यात शाळा, महाविद्यालय, मंदिरे, आठवडी बाजार बंद करण्यात आल्याने कोरोनाबद्दल लोक चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत.\nराज्यात कोरोनाचे 39 तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मिळून १६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्याहून माणूस आला की, लोक धास्ती घेत आहेत. यातून उस्मानाबाद तालुक्यातील एका निरपराध व्यक्तीला त्रास सहन करावा लागला.\nउस्मानाबाद तालुक्यातील सम्रुद्रवाणी येथील ५५ वर्षाचा एक व्यक्ती पुण्यातील एका नातेवाईकडे गेला होता, गावी परत आल्यानंतर कोरोनाच्या भीतीपोटी गावकऱ्यांनी त्यास स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात बळजबरीने दाखल केले होते, त्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने या व्यक्तीला अँब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले पण तो येथे आल्यानंतर कोरोना वार्डच बंद होता. तो एक तास त्या कोरोना वार्डसमोर उभा होता, पण कुणीही कर्मचारी फिरकला नाही.\nउस्मानाबाद लाइव्हने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या बेफिकीर कारभाराची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु झाली आणि त्या संशयित रुग्णास त्या वार्डमध्ये ऍडमिट करून घेण्यात आले.मात्र तपासणी मध्ये तो व्यक्ती ठणठणीत असून, त्यास कसलाही आजार झालेला नाही, गावकऱ्यांनी बळजबरीने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले, त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही अँब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.यात गावकऱ्यांची आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची चूक आहे.\nमात्र यानिमित्त उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाची यंत्रणा ढेपाळलेली दिसली. एकीकडे कोरोनासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला जात होता, मात्र उस्मानाबादेत अजून कसलीही यंत्रणा उभी नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी यांचे बाहेर मोठमोठे हॉस्पिटल आहेत, त्यांचे सर्व लक्ष स्वतःच्या खासगी हॉस्पिटलकडे असते, मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे स्वतःच्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचे उद्योग सुरु आहेत.\nउस्मानाबाद लाइव्ह कोणत्याही फेक न्यूज देत नाही. आम्ही गेल्या ३० वर्षापासून पत्रकारितेत आहोत. आम्हाला समाजाचे आणि पत्रकारितेचे भान आहे. ती बातमी देण्यामागे आमचा हेतू लोकांना घाबरवणे असा नव्हता तर आरोग्य यंत्रणा कशी झोपलेली आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न होता.\nलोक कोरोनामुळे धास्तावले आहेत, आरोग्य यंत्रणा सजग आणि सुसज्ज हवी. लोकांवर खापर फोडण्याऐवजी स्वतःच्या कारभारात सुधारणा करावी,उस्मानाबाद लाइव्हवर कुणी खोट्या तक्रारी करून दबाब टाकत असेल तर त्याला आम्ही कधीच भीक घालत नाही. निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड आमचा बाणा आहे आणि जनतेसाठी तो सदैव कायम ठेवू...\nनमस्कार मी बेरोजगार संगणक शिक्षक आहे मागील पाच ते सहा वर्षापासून अत्यंत कमी पगारावर आम्ही पाच वर्ष अनुदानित शाळेवर संगणक शिक्षक म्हणुन काम केले व करार संपल्यामुळे आम्हला म्हणजे 8000शिक्षकांना कमी करून घरी बसवले खरे म्हणजे आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञयनाच्या युगात संगणक शिक्षण बंद करणे म्हणजे विरोधाभास आहे आपण आम्हला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा आमची बातमी सरकारला सांगा\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील व��जोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/04/India-population-136-crores.html", "date_download": "2020-09-27T05:49:58Z", "digest": "sha1:RADDIW2GHHQ352NHZ4RHGDKQFLCTL3ES", "length": 5874, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "भारताची लोकसंख्या १३६ कोटी - JPN NEWS", "raw_content": "\nHome NATIONAL भारताची लोकसंख्या १३६ कोटी\nभारताची लोकसंख्या १३६ कोटी\nनवी दिल्ली – भारताची लोकसंख्या १३६ कोटींच्या घरात पोहोचली असून ही वाढ २०१० ते २०१९ या काळात १.२ टक्के वार्षिक दराने झाली आहे. चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. ही आकडेवारी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार जाहीर करण्यात आली आहे.\nभारताची लोकसंख्या २०१९ मध्ये १३६ कोटींवर पोहोचली आहे. ती १९९४ मध्ये ९४.२२ कोटी एवढी होती. तत्पूर्वी ती १९६९ मध्ये ५४.१५ कोटी एवढी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी एवढी झाली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताच्या लोकसंख्येत २०१० आणि २०१९ मध्ये १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी एवढी होती. या अहवालानुसार, १९६९ मध्ये भारतात प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के एवढा होता. १९९४ मध्ये तो ३.७ टक्के राहिला. मात्र, जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात भारताने सुधारणा नोंदवली आहे.\nजन्माबरोबरच १९६९ मध्ये सरासरी आयुर्मान हे ४७ वर्ष होते. १९९४ मध्ये ६० वर्ष झाले त्यानंतर २०१९ मध्ये ते ६९ वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी ���र ७२ वर्ष आहे. अहवालात २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष एवढे आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/infestation-of-caterpiller-on-soybean-crop-5d7b7bb3f314461dadc5dace", "date_download": "2020-09-27T06:47:48Z", "digest": "sha1:CIJUJ2M5CAEAOGUNWXZM4K2AYUFLDJ62", "length": 5904, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सोयाबीन पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसोयाबीन पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव - श्री. बालाजी शिंदे राज्य - महाराष्ट्र उपाय - थायोडीकार्ब ७५% डब्ल्यूपी @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nसोयाबीनपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूगतूरसोयाबीनपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना\nमहाराष्ट्रात काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोवन\nसोयाबीनपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nसोयाबीन पिकावरील पाने खाणारी अळीचे नियंत्रण\nशेतकरी बंधूंनो,उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब (१५.८ टक्के) ०.७ मिली किंवा...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोवन\nसोयाबीनपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nसोयाबीन पिकातील चक्रीभुंगा किडीचे नियंत्रण\nशेतकऱ्यांचे नाव: अर्पित उपाध्याय राज्य: मध्य प्रदेश उपाय :थियाक्लोप्रिड २१.७०% एससी @ ३०० मिली प्रति २०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/corona-affected-on-mumbai-indians-players-also/", "date_download": "2020-09-27T05:54:39Z", "digest": "sha1:CXJDZHWHEDDUAZT7BQ5LBBURG5LXBOT7", "length": 6946, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूची पत्नी गेली माहेरी", "raw_content": "\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nआमची विचारधारा एकच, राज्यात काहीही होऊ शकत ; प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य\n देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट\n‘माल’ म्हणजे ‘अंमली पदार्थ’ नाही हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल : ऍड. उज्वल निकम\nभाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी युवा खासदार तेजस्वी सूर्यांची वर्णी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूची पत्नी गेली माहेरी\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये कडक पावलं उचलली जात आहेत. मुंबईमध्ये असलेलं बीसीसीआयचं मुख्यालयही मंगळवारपासून बंद करण्यात येणार आहे. बीसीसीआयने कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करायला सांगितलं आहे.\nकोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुढचे आदेश येईपर्यंत बीसीसीआयने क्रिकेट स्पर्धा रद्द केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमधली सगळ्यात मोठी लीग असलेली आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.\nएका बाजूला कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावार जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सुपर लीगमधून मायदेशात गेलेल्या न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलॅनघनला वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतोय.\nकोरोनाची लागण झालेल्यांना रुग्णालयात वेगळं ठेवण्यात येत आहे. या रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांपासूनही लांब राहावं लागत आहे. या कारणामुळे मॅकलॅनघनची पत्नी त्यांचं घर सोडून माहेरी गेली आहे.\nमिचेल मॅकलॅनघनने ट्विट करुन त्याच्या बायकोने लिहिलेल्या नोटबद्दल सांगितलं. ‘वेगळं राहण्यासाठी सरळ घरी आलो आहे. पत्नीने लिहिलेली नोट आता पाहिली. आई-वडिलांसोबत राहण्यासाठी ती माहेरी गेली आहे. १४ दिवसांनंतर परत येईन, असं तिने लिहिलं आहे,’ असं ट्विट मॅकलॅनघनने केलं आहे.\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nआमची विचारधारा एकच, राज्यात काहीही होऊ शकत ; प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nआमची विचारधारा एकच, राज्यात काहीही होऊ शकत ; प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/735", "date_download": "2020-09-27T07:18:41Z", "digest": "sha1:VPL5SUP43TOSRW4FVRF7T74TJYJMYMJ4", "length": 2129, "nlines": 48, "source_domain": "sohamtrust.com", "title": "१५ ऑगस्ट - Soham Trust ™", "raw_content": "\nआज १५ ऑगस्ट… प्रत्येकाने आपापल्या परीने तो साजरा केला असेल \nआज मी ही ध्वजवंदन करुन गेलो… माझ्या “आईकडे” तीला भेटायला… आशिर्वाद घ्यायला…\nमाझी ही माय मला म्हणाली, “बाळा, काय आशिर्वाद देवु तुला\nमी म्हटलं… “माई, भिक्षा वाढ… आज स्वातंत्र्यदिन… तुझ्यातले ते तीन रंग माझ्यातही उतरु दे…. दया – क्षमा – शांती \nडोक्यावर हात ठेवुन माझी माय “तथास्तु” म्हणाली..\nआणि, मी ही निघालो, आईचा हा आशिर्वादाचा हा “तिरंगा” फडकावत..\nरुग्णसेवा हिच ईश्वर सेवा\nसपने खरीद रहा हुँ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/jammu-and-kashmirs-health-minister-shabir-ahmad-khan-resigns-over-allegations-of-sexual-assault-365401/", "date_download": "2020-09-27T08:23:16Z", "digest": "sha1:27MU3PF3RJPIMY7ZNDL2QNQTUGCOY7GO", "length": 13007, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काश्मीरच्या आरोग्य मंत्र्याचा राजीनामा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nकाश्मीरच्या आरोग्य मंत्र्याचा राजीनामा\nकाश्मीरच्या आरोग्य मंत्र्याचा राजीनामा\nजम्मू-काश्मीरचे आरोग्य राज्य मंत्री शाबीर खान यांनी श्रीनगर येथे एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली\nजम्मू-काश्मीरचे आरोग्य राज्य मंत्री शाबीर खान यांनी श्रीनगर येथे एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली असून काँग्रेस पक्षाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांनी निमूटपणे आपला राजीनामा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सादर केला आहे. त्यांचा राजीनामा आपल्याला मिळाला आहे असे ओमर यांनी सांगितले. दरम्यान मुख्यममंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे\nजम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सैफुद्दीन सोझ यांनी खान यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते रवींदर शर्मा यांनी दिली.\nया प्रकरणी काँग्रेसची भूमिका काय आहे असे विचारले असता शर्मा म्हणाले, की आता कायदा आपले काम करील. जम्मू-काश्मीरमधील डॉक्टर संघटनेने शाबीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खान यांना ताबडतोब काढून टाका कारण अशा लोकांना थारा देणे म्हणजे सरकारसाठी शरमेची बाब आहे, असे डॉक्टर संघटनेचे निसार उल हसन यांनी सांगितले.\nएका महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीच्या आधारे या मंत्र्यांवर काल भादंवि कलम ३५४ ( विनयभंगासाठी जबरदस्ती करणे) कलम ५०९ ( महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतून हावभाव करणे, शब्द वापरणे) काही दिवसांपूर्वी शाहीदगंज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. २८ जानेवारीला सदर महिला या मंत्र्यांना त्यांच्या सचिवालयात भेटायला गेली असताना त्यांनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या मंत्र्यास शिक्षा करावी असी मागणी संघटनेने केली असून राज्यातील रुग्णालयात शनिवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महिलेने म्हटले आहे, की मंत्र्यांच्या सहकाऱ्याने आपल्याला त्यांच्या कार्यालयात भेटावयास बोलावले, आपण तेथे गेल्यानंतर त्यांनी मंत्र्यांना भेटण्यास सांगितले. नंतर त्यांनी काश्मिरी चहा (कहवा) बनवण्याचे फर्मान आपल्याला दिले, त्यामुळे आपल्याला अयोग्य वाटू लागले व खोलीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मंत्र्यांनी विनयभंगाचा प्रयत्न केला. माकपचे नेते एम.वाय.तारीगामी यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविनयभंग, सरकारी कामात अडथळा; दोघांना अटक\nविद्यार्थ्यांशी लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकास पाच वष्रे सक्तमजुरी\nनातवावर आज���बाचा लैंगिक अत्याचार\nसुधारगृहात मोठय़ा मुलांकडून छोटय़ांवर लैंगिक अत्याचार\nपाच वर्षांच्या मुलीबरोबर पुजाऱ्याचे दुष्कृत्य\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 हे तर काँग्रेसचे हस्तक\n2 उत्तर प्रदेशात कायदा -सुव्यवस्थेची अपेक्षाच कशाला\n3 भावनाप्रधान यंत्रमानव विकसित करण्यात यश\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/telangana-bill-in-lok-sabha-amid-din-security-beefed-up-in-seemandhra-376808/", "date_download": "2020-09-27T07:43:32Z", "digest": "sha1:OKD36S4MHAXP652UR22XTPAYNOVAEBC3", "length": 11436, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तेलंगणा विधेयकामुळे सीमांध्रमध्ये कडेकोट सुरक्षा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nतेलंगणा विधेयकामुळे सीमांध्रमध्ये कडेकोट सुरक्षा\nतेलंगणा विधेयकामुळे सीमांध्रमध्ये कडेकोट सुरक्षा\nवेगळ्या तेलंगणानिर्मितीचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमांध्र भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.\nवेगळ्या तेलंगणानिर्मितीचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमांध्र भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीमांध्र भागात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीसांसह निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. आंध्��� प्रदेशच्या विभाजनाला सीमांध्र भागातील नेत्यांचा आणि नागरिकांचा विरोध आहे.\nआम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जिल्ह्यातील पोलीसांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीनुरूप आम्ही योग्य ती कारवाई करू, असे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही.एस. के. कौमुदी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सीमांध्र भागात बंद पुकारण्यात येत आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहेत.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्यावर्षी वेगळ्या तेलंगणानिर्मितीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात आणि राययसीमा भागात सातत्याने आंदोलन करण्यात येते आहे. या निर्णयाविरोधात मोर्चे काढण्यात आले असून, वारंवार बंदही पुकारण्यात आला आहे.\nदरम्यान, तेलंगणासमर्थकांनी लोकसभेमध्ये हे विधेयक चर्चेला येत असल्याचे स्वागत केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nचंद्रशेखर राव यांच्या चंडी यज्ञादरम्यान मंडपाला लागली आग\nविधानसभा बरखास्तीनंतर टीआरएसने जाहीर केली १०५ उमेदवारांची यादी\nशिक्षक आणि मुलांशी मैत्री करणाऱ्या मुलीची आई- वडिलांकडून हत्या\nहेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल नाही\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 हंगामी अर्थसंकल्प: प्रत्यक्��� कर कायम; वाहने, मोबाईल स्वस्त होणार\n2 लोकसभेत गोंधळ झाल्यास अर्थमंत्र्यांचे भाषण ‘लोकसभा टीव्ही’वर\n3 ‘आप’चा विरोध भांडवलशहांच्या कंपूगिरीला; आर्थिक धोरणांविषयी केजरीवालांचे सुतोवाच\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ben-affleck-to-return-as-batman-in-next-movie-ssj-93-2251747/", "date_download": "2020-09-27T06:17:20Z", "digest": "sha1:32LT5IZOLKANOCSVK43BYWHUXFI5V7KM", "length": 10884, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ben affleck to return as batman in next movie ssj 93 | पुन्हा एकदा बॅटमॅन सीरिजमध्ये बेन अॅफ्लेकची एण्ट्री | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपुन्हा एकदा बॅटमॅन सीरिजमध्ये बेन अॅफ्लेकची एण्ट्री\nपुन्हा एकदा बॅटमॅन सीरिजमध्ये बेन अॅफ्लेकची एण्ट्री\nजाणून घ्या, या आगामी चित्रपटाविषयी\nहॉलिवूडमधील ‘बॅटमॅन’ ही सीरिज आणि चित्रपटाचे आज जगभरात असंख्य चाहते असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या बॅटमॅनविषयी कोणतीही नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे या प्रत्येक सुपरपॉवर मुव्हीजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहेत. त्यातच अभिनेता बेन अॅफ्लेक याने साकारलेली बॅटमॅनची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे बेन अॅफ्लेक पुन्हा एकदा बॅटमॅन सीरिजमध्ये झळकणार असून तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.\nडीसी कॉमिक बुकवर आधारित ‘बॅटमॅन द फ्लॅश’ या आगामी चित्रपटात बेन अॅफ्लेक मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन Andy Muschietti करत आहेत.\nदरम्यान, यापूर्वी बेन अॅफ्लेकने यापूर्वी ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन’ आणि ‘जस्टीस लीग’ या सारख्या बॅटमॅनच्या सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यांमुळे पुन्हा एकदा बेनला बॅटमॅनच्या रुपात पाहणं प्रेक्षकांसाठी एकप्रकारची पर्वणी ठरणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्��ांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘लवकर बरे व्हा’; एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यासाठी रजनीकांतसह चाहत्यांची प्रार्थना\n2 सोनू सूदने शेअर केली एका दिवसात मदत मागणाऱ्यांची आकडेवारी अन् म्हणाला…\n3 सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना केला होता मेसेज व्हॉट्सअप चॅट आले समोर\n\"ठाकरे सरकार अंतर्विरोधातून पडणार, आम्हाला ते पाडण्यात रस नाही\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-leader-ashish-shelar-criticised-shivsena-and-bmc-after-flood-situation-in-mumbai-bmh-90-2251916/", "date_download": "2020-09-27T07:45:28Z", "digest": "sha1:YEGOICTIGRV6OWIENR3AUNUHZPETFVEJ", "length": 14237, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp Leader Ashish Shelar criticised Shivsena and bmc after flood situation in mumbai bmh 90 । मुंबईकरांना काय मिळालं?; भाजपाचा शिवसेनेवर गंभीर आरोप | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n; भाजपाचा शिवसेनेवर गंभीर आरोप\n; भाजपाचा शिवसेनेवर गंभीर आरोप\nमहापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट\nभाजपाचे नेते आशिष शेलार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)\nकरोनाचा मुकाबला करत असलेल्या मुंबईसमोर पावसानंही नवं संकटं उभं केलं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं असून, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजपानं शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.\nभाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेला धारेवर धरलं आहे. शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला सवाल केले आहेत. त्याचबरोबर टक्केवारी लाटल्याचा गंभीर आरोपही केला आहे. “नालेसफाईचा दावा ११३% चा केला. आता नगरसेवक निधीवर ७३% डल्ला मारला. मुंबईकरांना काय मिळालं गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलेच. मुंबईची तुंबई झालीच. रस्त्यांवर खड्डे पडलेच. मग हे टक्के कुठे गेले गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलेच. मुंबईची तुंबई झालीच. रस्त्यांवर खड्डे पडलेच. मग हे टक्के कुठे गेले मुंबईकर कोविडशी लढत असताना, पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीचे घोडे चौखूर उधळत आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली.\nआणखी वाचा- करोनाची ‘ती’ कॉलर ट्यून आता बंद करा, कारण…; मनसे नेत्याची मागणी\nनालेसफाईचा दावा 113% चा केला..आता नगरसेवक निधीवर 73% डल्ला मारला..\n गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलेच..मुंबईची तुंबई झालीच..रस्त्यांवर खड्डे पडलेच..मग हे टक्के कुठे गेले\nमुंबईकर कोविडशी लढत असताना, पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीचे घोडे चौखूर उधळत आहेत.\n“महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट. शिवसेनेच्या नगरसेवकांना ५३५.९५ कोटींचा निधी. वा\nमुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत,” असा गंभीर आरोपही शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे.\nआणखी वाचा- “फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्रानं पाहिली”\nमहापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट…शिवसेनेच्या नगरसेवकांना 535.95 कोटींचा निधी…\nमुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात\nइथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत��यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत\nमुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे अनेक भागांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचं समोर आलं. यावरून शेलार यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी नालेसफाई संदर्भात केलेल्या विधानाचाही हवाला दिला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय तपासाला वेग, मुंबई पोलिसांकडून रेकॉर्ड घेतले; स्टाफ आणि स्वयंपाकीची चौकशी\n2 मुंबईकरांची पाऊस’कोंडी’; बाप्पांच्या स्वागताच्या खरेदीला ब्रेक; हवामान विभागाकडून सर्तकेचा इशारा\n3 दिलीप कुमार यांच्या भावाचं करोनामुळे निधन\n\"ठाकरे सरकार अंतर्विरोधातून पडणार, आम्हाला ते पाडण्यात रस नाही\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/boyfriend-surprises-girlfriend-with-a-bouquet-of-chicken-nuggets-1402038/", "date_download": "2020-09-27T08:14:57Z", "digest": "sha1:A3DKM5733EWVAJQ67N5RBMZL3TDERCXM", "length": 11580, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Boyfriend surprises girlfriend with a bouquet of chicken nuggets | viral : प्रेयसीसाठी फुलांचा नाही तर चिकन नगेट्चा गुच्छ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपच��र फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nviral : प्रेयसीसाठी फुलांचा नाही तर चिकन नगेट्चा गुच्छ\nviral : प्रेयसीसाठी फुलांचा नाही तर चिकन नगेट्चा गुच्छ\nतिला फूलं आवडत नाही\nमलिना येथे राहणा-या अॅनिकाला तिचा प्रियकर रॅको याने फुलांचा गुच्छ नाही तर चक्क चिकन नगेट्सचा गुच्छ देऊन खूष केले आहे. (छाया सौजन्य : Annika Aguinaldo/Twitter)\nव्हॅलेंटाईन विक सुरु आहे. आज काय रोझ डे, उद्या प्रपोज डे, परवा चॉकलेट डे अशी वेगवेगळ्या डेजची लांबलचक यादीच सुरू आहे. त्यामुळे आपल्या प्रेयसीला खूष करण्यासाठी कोणी रंगीबेरंगी फुलांचा तर कोणी गोड गोड चॉकलेट्चा गुच्छ भेट म्हणून देत आहे. पण एका मुलाने मात्र आपल्या प्रेयसीला फूलं आवडत नाहीत म्हणून चक्क चिकन नगेट्सचा गुच्छ दिला आहे. थोडं विचित्र वाटत असलं तरी हटक्या प्रकारे त्याने आपल्या गर्ल फ्रेंडला खूश केलं आहे. त्याची आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्याची कल्पना नेटीझन्सना एवढी आवडली की आता याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\nवाचा : …आणि अंध पत्नीवरचे प्रेम ‘फुलत’ गेले\nमलिना येथे राहणा-या अॅनिकाला तिचा प्रियकर रॅको याने फुलांचा गुच्छ नाही तर चक्क चिकन नगेट्सचा गुच्छ देऊन खूष केले आहे. असा गुच्छ याआधीच नक्कीच कोणाला मिळाला नसेल. त्यामुळे हटके अंदाजात आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करणा-या या प्रियकराचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अॅनिकाने आपल्याला फुलं अजिबात आवडत नाही असे रॅकोला सांगितले होते. फूल आणि चॉकेलटमध्ये फारशी रस न घेणारी अॅनिका इतर मुलींपेक्षा थोडी हटके आहे हे रॅकोच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मॅक डोनोल्डच्या आऊटलेट्समधून तिच्यासाठी चिकन नगेट्सचा गुच्छ बनवून घेतला. या जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर अपलोड केलेला हा फोटो नऊ हजारांहूनही अधिक वेळा रिट्विट केला गेला.\nवाचा : व्हॅलेंटाईन्स डे व्हिडिओ: इंग्लिश येत नाही\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 अर्णब गोस्वामींचा बरखा दत्त यांना टोमणा\n2 केमिकल फॅक्टरीला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्याने घेतले कायद्याचे शिक्षण\n3 ‘बाथरोब’मधला फोटो व्हायरल झाल्याने डोनाल्ड ट्रम्प भडकले\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Important-tips-for-first-time-investors-in-the-stock-market.html", "date_download": "2020-09-27T08:00:23Z", "digest": "sha1:ZDXIAAZR4PJT3ZB6NMEZKOSNX7RMB7M6", "length": 16685, "nlines": 76, "source_domain": "www.sthairya.com", "title": "शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स", "raw_content": "\nशेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स\n(लेखक: श्री. जयकिशन परमार, वरिष्ठ इक्विटी रिसर्च अॅनलिस्ट, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)\nस्थैर्य, दि. २१ : योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे.\nमूलभूत गोष्टी जाणून घ्या : हा एक वैश्विक नियम आहे. एखाद्या नव्या जगात प्रवेश करण्याकरिता मूलभूत गोष्टी जाणून घ्याव्यात. गुंतवणूकही त्याला अपवाद नाही. पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थी बनणे आवश्यक आहे. प्रत्येक आवश्यक गोष्ट शिका लागेल. कारण ‘ज्ञान हीच शक्ती आहे.\nदरम्यान, शेअर बाजार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक संकल्पनांबद्���लच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेटवर भरपूर शोध घेता येतो. तुमचे डिमॅट खाते सांभाळणा-या ब्रोकरकडून तुम्ही पुष्कळ माहिती मिळवू शकता.\nअचूक वेळ महत्त्वाची : गुंतवणुकीचा विचार केल्यास, योग्य वेळ हेच सर्वकाही असते. तुमची योग्य आरओआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) मिळवण्याची संधी पूर्णपणे यावर अवलंबून असते. असे म्हणताकी, शेअर्स जेव्हा अगदी निचांकी पातळीवर व्यापार करतात, तेव्हा बाजारात प्रवेश करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे, किंमती उच्चांकी स्थितीत असतात, तेव्हा बाहेर पडणे उत्तम असते. मात्र, तुम्ही शेअर्सवर पैसा लावण्यापूर्वी तुमचा उच्चांक ठरलेला असावा. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या शेअरवर १५ टक्के परताा मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. तुमची गुंतवणूक ज्यावेळी या पातळीला स्पर्श करेल, तेव्हा लोभी होऊ नका. हाच नियम नुकसानीच्या स्थितीतही लागू पडतो. तुमच्या आवडत्या स्टॉकवर ५ टक्के नुकसान होण्याची जोखीम असल्यास, त्या वेळेला विक्री करण्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करू नका.\nदरम्यान, आपण गुंतवणुकीसाठी ज्या कंपन्यांची निवड केली आहे, ती अत्यंत योग्य असावी. आपण कळपाच्या मानसिकतेनुसार सुरक्षितरित्या आपली चाल खेळू शकता. तसेच प्रोफेशनल ट्रेडर्स आणि विश्लेषकांचे अहवालही अभ्यासू शकता. असा दृष्टीकोन ठेवल्यास, आपल्याला बाजाराच्या कामकाजावर पकड घेण्यास मदत होईल. तथापि, गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी विवेकी विचार गरजेचा आहे.\nउदाहरणार्थ, ब-याच वेळा, शॉर्ट टर्ममध्ये, बाजार आणि प्रोफेशनल ट्रेडर्स तात्कालिक अफवा आणि शेअर्सच्या ख-या मूल्यावर परिणाम न करणाऱ्या बातम्यांनुसार वर्तन करतात. गुंतवणूकदार म्हणून, इतर लोक जे करतात, तेच अनुकरण करण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. मात्र तुमचे बाजाराविषयीचे ज्ञान आणि शेअरच्या क्षेत्रांबद्दलचा दीर्घकालीन दृष्टीकोन तयार असेल तर इतरांपेक्षा जास्त परतावा मिळवता येईल.\nगुंतवणुकीची रक्कम ठरवा : इक्विटीमध्ये तुम्हाला किती विस्तार हवा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपण तरुण गुंतवणूकदार असल्यास, तुमच्यासमोर अजून ३० वर्षे कामाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त पैसे गुंतवा. विविध क्षेत्रांशी संबंधित शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. पण तुम्ही पन्नाशीत शेअर बाजारात प्रवेश केला तर खबरदारी बाळगणे, हेच महत्त्वाचे आहे. स्थिर परतावा देण्यासाठी ओळखल्या जाणा-या स्टॉक्मध्येच पैसा गुंतवा.\nचुकांमधून शिका ; चुकांमुळे निराश होऊ नका: तुमच्या पोर्टफोलिओचे नियमितपणे निरीक्षण करा आणि चुका ओळखा. या क्रियेमुळे भविष्यात एकच चूक पुन्हा पुन्हा करणे टाळता येईल. तसेच अधिक अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली पाहिजे, त्या व्यापारातून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की, प्रोफेशनल ट्रेडर्सदेखील चुका करतात. म्हणून चूक झाल्यावर निराश होऊ नका. सतत शिकणे हा प्रवासाचा भाग आहे. प्रत्येक चूक म्हणजे एक अनुभवी गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.\nतुमच्या वित्तीय उद्दिष्टांबद्दल स्पष्ट रहा : गुंतवणुक करताना, तुम्ही आपले उद्दिष्ट आणि भविष्यात आपल्याला रक्कम पुन्हा कधी हवी आहे, त्या संभाव्य काळाबद्दल स्पष्टता राखायला हवी. तुम्हाला तुमचा आरओआय काही वर्षातच हवा असेल तर कमी अस्थिर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मात्र तुम्हाला दीर्घकालीन योजना हवी असेल, जसे की, तुमच्या मुलांचे परदेशात शिक्षण किंवा स्वप्नातील घर विकत घेणे, तर तुम्ही त्यानुसार, गुंतवणूक केली पाहिजे.\nअंतिम सूचना : गुंतवणूकदार म्हणून, सेक्टर्स आणि शेअर्सबद्दल सखोल माहिती घएतानाच, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा जाणून घेणेही आवश्यक आहे. सर्व कंपन्या लाभदायक नसतात, हे तुम्हाला कळेल. त्यामुळेच तुम्ही चतुराईने निवड करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण योग्य प्रयत्नांसह संशोधन केले तर एक चांगली सुरुवात करता येईल. यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसंबंधी जोखीम कमी करण्यास व यशस्वी होण्यास मदत होईल.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/President-s-Medal-to-Saponi-Ganesh-Mhetras-for-outstanding-service.html", "date_download": "2020-09-27T06:05:41Z", "digest": "sha1:D2UX2KOFXP2TFSRQVB6NUCBKD2MFFBFY", "length": 9071, "nlines": 68, "source_domain": "www.sthairya.com", "title": "उल्लेखनीय सेवेबद्दल सपोनि गणेश म्हेत्रस यांना राष्ट्रपती पदक", "raw_content": "\nउल्लेखनीय सेवेबद्दल सपोनि गणेश म्हेत्रस यांना राष्ट्रपती पदक\nस्थैर्य, सातारा, दि. 14 : जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगन्नाथ म्हेत्रस यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहे. सपोनि म्हेत्रस सध्या पोलीस मुख्यालयातील महिला अत्याचार प्रतिबंध शाखेत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ते दुसर्यांना राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले असून त्यांच्यावर पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nमूळचे महिमानगड, ता. माण गावचे सुपुत्र असलेल्या सपोनि म्हेत्रस यांची 32 वर्षे सेवा झाली आहे. 2008 साली त्यांना पो���ीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह प्रदान करुन गौरवण्यात आले होते. 2006 मध्ये देखील त्यांनी पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते सातारा पोलीस मुख्यालयात महिला अत्याचार प्रतिबंध शाखेत कार्यरत असून त्यांनी कायदा, सुव्यवस्था, आंदोलने तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत त्यांना 2020 चे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस दलाला मिळालेली ही खास भेट असून लवकरच राज्यपालांच्या हस्ते खास समारंभात त्यांना हे पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.\nयाबद्दल त्यांचा सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेख���ंतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/author/rahuls/", "date_download": "2020-09-27T05:49:11Z", "digest": "sha1:UX7ECUFZH4YBITBEFCPQHJHR6R7EYY2X", "length": 19515, "nlines": 177, "source_domain": "livetrends.news", "title": "Rahul Shirsale, Author at Live Trends News", "raw_content": "\nवृक्ष संवर्धन म्हणजे भावी पिढयांचा आरोग्य विमा या दृष्टिने प्रत्येकाने तरतूद करा\n वृक्षसंवर्धन म्हणजे भावी पिढयांचा आरोग्य विमा या दृष्टिने प्रत्येकाने तरतूद करा असे आवाहन कवायित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी.पी. पाटील यांनी केले. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे…\nफडणवीस व राऊत यांची भेट\n विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत भेट घेल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूंकप येणार असल्याच्या चर्चला उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थौऱ्याबाबत…\nश्री जैन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जयेश ललवाणी यांची निवड\n येथील श्री जैन युवा फाउंडेशनची सन २०२०-२०२१ ची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे . अध्यक्षपदी जयेश ललवाणी, सचिवपदी रितेश पगारिया तर कोषाध्यक्षपदी अमोल फुलफगर यांची निवड झाली आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात श्री जैन…\nभाजपने एकनाथराव खडसे यांची राष्ट्रीय कार्यकारणीतील संधी डावलली\n भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली.यात महाराष्ट्रातील पंकजा मुंडे व विनोद तावडे सचिव पदी नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र,…\nकंगना राणावत विरोधात फौजदारी गुन्हा दाखल\n कर्नाटकच्या तुमकूरमध्ये कंगना राणावत हिच्याविरुद्ध शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा आरोप करत फौजदारी खटला दाखल करण्यात आलाय. कंगना राणावत हिनं आपल्या ट्विटमध्ये कृषी विधेयकांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच���…\nमराठा विचार मंथन बैठकीचे दोन्ही राजेंनी स्वीकारले निमंत्रण\n शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज थेट साताऱ्यात जाऊन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ३ ऑक्टोबरला पुण्यात होणाऱ्या मराठा विचार मंथन बैठकीचे निमंत्रण दिले. विनायक मेटे यांच्यासोबत…\nभाजपा राष्ट्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडेंचा समावेश\n भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. त्यांना त्यांच्या पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास ८ महिन्यांनी भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा जाहीर केली असून…\nबिहारची निवडणूक विकास व कायदा सुव्यवस्था यावर लढली जावी\n शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. अशी अपेक्षा व्यक्त करत जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा खोचक…\nज्येष्ठ पत्रकार शरदकुमार बन्सी कालवश\n येथील ज्येष्ठ पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील इतिहासाचे साक्षीदार असणारे एक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. शरदकुमार बन्सी यांचे…\nसुनंदा कैलास चौधरी यांचे निधन\n येथील जुना खेडी रोड परिसरातील रहिवासी सुनंदा कैलास चौधरी यांचे आज दुपारी १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सुनंदा कैलास चौधरी (वय५६) या मूळच्या कडगाव येथील रहिवासी होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर…\nदीपिका पदुकोणने ड्रग चॅटची दिली कबुली\n नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूडमधील अभिनेत्रींची चौकशी सुरू असून यात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने ड्रग चॅटबाबत कबुली दिली आहे. दीपिका पदुकोणने ड्रग चॅटची कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे तिने Coco…\nऑक्सफोर्ड लशीचा केइएम रुग्णालयात 3 जणांना दिला डोस\n देशात शहरांसह ग्रामीण भागांत कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. यातच रशियाने लस शोधली असतांना जागतिकस्तरावर या लशीच्या कार्यक्षमतेविषयी शंका उपस्थित करण्यात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सफोर्डच्या लशीबाबत…\nदीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल\n अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलि��ूडमधील ड्रग्स प्रकरण समोर उघड झाले आहे. यानुसार आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकाची चौकशी करणार आहे. दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात…\nपंडित दीनदयाल उपाध्य यांच्या जयंतीनिमित्त कोरोना योद्धयांचा सत्कार\n कोरोना व डेंग्यू यांच्या संसर्ग होऊ नये याकरता पंडित दीनदयाल उपाध्य यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी नगर परिसरात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी स्वखर्चाने औषध फवारणी करून कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाल…\nजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्या (व्हिडीओ)\n जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पीकपेरा निहाय सरसकट पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच पडलेल्या घरांची देखील पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष…\nकैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या एकास अटक\n जिल्हा कारागृहातून कैद्यांना पळविण्यात मदत करणाऱ्या अजून एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील (वय-२४)…\nअमृत, मलनिस्सारणची कामे त्वरित पूर्ण करा\n शहरातील रस्ते तयार करण्यासाठी बुधवारी झालेल्या महासभेत ठराव करण्यात आला असून त्यादृष्टीने महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच गुरुवारी दोन्ही मक्तेदारांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. महासभेत झालेल्या ठरावांवर तातडीने सह्या…\nकोरोना निगेटिव्ह करायचा असेल तर विचार पॉझिटिव्ह ठेवा\n कोरोना झाला तर सारे कुटुंबच घाबरून जाते. क्षणात पायाखालची माती निघाल्यासारखे होते. मात्र घाबरून न जाता संयमाने कोरोना झाला तरी विचार पॉझिटिव्ह ठेऊन कोरोना सहज निगेटिव्ह करू शकतो. यासाठी कुटुंबातील प्रत्येक…\nरेल्वे हद्दीतील पूलावरुन नागरिकांना ये-जा करू द्या (व्हिडीओ)\n शिवाजी नगर, गेंदालाल मिल परीसरातील नागरीक जिव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडून शहरात येतात. तरी रेल्वे पूल (दादरा) पायी ये-जा करण्यासाठी खुला करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी…\nकोविड सेंटरमध्ये शाकाहारी जेवणात मटणाचे तुकडे\n तालुक्यातील चितेगाव येथील कोविड सेंटरमध्ये जेवणात मटणाचे त���कडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाअसून रुग्णामध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे.…\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी करावी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nभुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी\nकैद्यांना रसद पुरवणारा चेतन भालेराव अटकेत\nपाचोऱ्यात विनापरवाना औषधी जप्त; अन्न व औषधी विभागाची कारवाई\nजिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/update-shivsena-mp-sanjay-raut-tweet-on-abhijeet-panse-over-thackeray-movie-controversy/", "date_download": "2020-09-27T07:17:53Z", "digest": "sha1:LAK64MXVORXLXI6MZDOSOJM3CED5WCHN", "length": 7694, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "shivsena mp sanjay raut tweet on abhijeet panse", "raw_content": "\nशिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल\n‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’\nफणडवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका; अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nब्रॅडॉन मॅक्युलम : न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात त्रिशतकीय खेळी करणारा पहिला खेळाडू…\nसंजय राऊतांचा रोखठोक, म्हणाले गांधीजींच्या वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे\nलहान मेंदूत कचरा साचला की… संजय राऊत यांचा पानसेंवर निशाणा\nमुंबई: ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी रंगलेल्या मान-अपमान नाट्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पहायला मिळत आहे. खा. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटनंतर आता हा वाद आणखीन वाढल्याच दिसत आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे ट्विट जय राऊत यांनी केलेआहे. या ट्विटच्या माध्यमातून राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.\nमनसे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. यावेळी मानपानाचे नाट्यरंगले. स्क्रीनिंगवेळी सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे नाराज झाले, त्यामुळे ते स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले. मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं होत. पण ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे यावेळी मानपानाचे नाट्य चांगले रंगलेले पाहायला मिळाले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं नाही.\nआता हा वाद आणखीनचं वाढला आहे. सोशल मीडियावर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाची मोहीमही सुरु केली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्ते अभिजीत पानसेंचं समर्थन करण्यासह शिवसेनेवर टीकाही करत आहेत. दरम्यान, ठाण्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी अभिजित पानसे यांना समर्थन देत ट्वीट केले आहे. यामध्ये ‘आज परत तेच झालं..शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला, पहिल्यांदा आदित्य ठाकरेला तयार करण्यासाठी आणि आज ठाकरे सिनेमा बनवण्यासाठी… राज साहेब बरोबर बोलले होते अभिजित हे तुला फसवणार’.. असे ट्वीट मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.\nतर आता संजय राऊत यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय बनले आहे.\nशिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल\n‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’\nफणडवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nशिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल\n‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’\nफणडवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/152840", "date_download": "2020-09-27T06:59:03Z", "digest": "sha1:D4G4YXZXDHSTSUJAHQPANHB5KJHCVUFW", "length": 2015, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. २८५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. २८५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:४७, १९ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०१:३८, १४ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n१३:४७, १९ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/476328", "date_download": "2020-09-27T07:53:15Z", "digest": "sha1:3HASQX7RZ5CHS36JGNSW4OLIDIDV527K", "length": 2265, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ७ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ७ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ७ वे शतक (संपादन)\n२१:४६, २४ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: qu:7 ñiqin pachakwata\n१८:५७, २७ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:قرن 7)\n२१:४६, २४ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: qu:7 ñiqin pachakwata)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1992/09/2519/", "date_download": "2020-09-27T08:13:17Z", "digest": "sha1:BKGU4FRZ5NAT2HZ7I5QGT4MVBQJCHCFU", "length": 34328, "nlines": 81, "source_domain": "www.sudharak.in", "title": "डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीतिविचारावरील आक्षेप – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nडॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीतिविचारावरील आक्षेप\nआजचा सुधारकच्या जुलै अंकात डॉ. के. रा. जोशी यांनी मी केलेल्या विवेकवादी नीतिविचाराच्या मांडणीवर ती भोंगळ असल्यास आरोप केला असून त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक युक्तिवादही सादर केले आहेत. त्यांना उत्तर देण्यापूर्वी प्रथम डॉ. जोशी यांचे आभार मानणे मी आपले कर्तव्य समजतो. त्यांनी माझ्या लिखाणावर आक्षेप घेतले याचा अर्थ ते त्यांनी वाचले, आणि नुसतेच वाचले नाहीत तर ते काळजीपूर्वक वाचले (कारण आक्षेप घेण्याकरिता ते अवश्यच असते), आणि त्यावर आक्षेप घेण्याच्या लायकीचे ते आहेत असे त्यांना वाटले. गंभीर लिखाण वाचणारे लोक अतिशय दुर्मिळ असलेल्या या काळात वरील गोष्ट मला फार स्वागतार्ह वाटते, आणि म्हणून मी त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.\nत्यांचे आक्षेप आणखी एका दृष्टीने स्वागतार्ह आहेत. कारण त्यामुळे मला माझी बाजू अधिक स्पष्टपणे मांडण्याची संधी मिळते. तत्त्वज्ञान विषयाचे विद्यार्थी नसलेल्या लोकांना नीतिशास्त्र हा बहुवंशी अपरिचित विषय आहे, आणि त्यामुळे त्यांचे त्या विषयाचे आकलन अपुरे अस��्याची भीती नेहमीच असते. अशा वेळी त्याविषयी आक्षेप आणि शंका उद्भवल्या तर त्यांना उत्तरे देण्याच्या निमित्ताने मूळ विवेचनात भर घालता येते. तशी संधी मला डॉ. जोशांनी दिली याबद्दल मी आभारी आहे.\nमी एप्रिल ९२ च्या अंकात कांटच्या नीतिविचाराला उपयोगितावादी विचाराची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविषयी डॉ. जोशी म्हणतात की ‘कांटची नीतिमीमांसा, कर्तव्यासाठी कर्तव्य करावे हे सांगणारी विचारसरणी आणि कर्तव्य ठरविण्यासाठी कर्माचे सुखकरत्व लक्षात घेणे आवश्यक मानणारी उपयोगितावादी विचारसरणी या दोहोंतील विरोध स्वयंस्पष्ट आहे. अर्थात् त्यांचा अभिप्राय असा आहे की त्यांची सांगड घालण्याचामाझा प्रयत्न निष्फळ आहे.\nपरंतु डॉ. जोशांना जो विरोध स्वयंस्पष्ट दिसतो तो खरोखर विरोधच नाही हे सहज दाखविता येईल.\tप्रथम ‘कर्तव्य कर्तव्यासाठी करावे या तत्त्वाचा विचार करू. हे तत्त्व कांटचे म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु वस्तुतः ते कोणालाही मान्य होईल असे आहे, एवढेच नव्हे तर ते मान्य करण्यास कोणत्याही नीतिमीमांसेची आडकाठी असू नये. या तत्त्वाविषयी आपण प्रथम हेलक्षात ठेवले पाहिजे की कर्तव्य कर्तव्यासाठीच केले पाहिजे हे विधान एका अर्थाने स्वयंसिद्ध आहे. एखादे कर्म कर्तव्य आहे हे एकदा मान्य कोल्यावर ते आपण का करावे, कशासाठी करावे हा प्रश्न विचारायला जागाच राहत नाही. ते कर्तव्य आहे म्हणून ते केले पाहिजे. अमुक कर्म कर्तव्य आहे, पण मी ते करणार नाही असे म्हणण्यात एक प्रकारचा व्याघात आहे. या ठिकाणी कोणी म्हणेल की कर्तव्य मी स्वार्थाखातर करू शकेन. हे खरे आहे. पण असे असेल तर आपल्या कर्मात नैतिक मूल्य निर्माण झाले आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. स्वार्थाकरिता केलेल्या कर्माचे वर्णन कर्तव्य करणे असे करता येणार नाही. कर्तव्य करण्यात नैतिक मूल्य निर्माण व्हायचे असेल तर ते कर्म कर्तव्य आहे म्हणून केले पाहिजे हे उघड आहे.\nआता प्रश्न असा उद्भवतो की उपयोगितावादी विचारसरणीत हे तत्त्व बसू शकेल काय उपयोगितावाद्याच्या मते एखादे कर्म कर्तव्य ठरते याचे कारण ते प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या कर्मापैकी जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख’ निर्माण करणारे कर्म असते. म्हणजे आपले कर्तव्य काय आहे हे ठरविण्याचा उपयोगितावाद्यांचा निकष जास्तीत जास्त लोकांचे ज���स्तीत जास्त सुख हा असतो. हा निकष वापरून एखादे कर्म कर्तव्य आहे हे ठरल्यानंतर ते आपण का करावे उपयोगितावाद्याच्या मते एखादे कर्म कर्तव्य ठरते याचे कारण ते प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या कर्मापैकी जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख’ निर्माण करणारे कर्म असते. म्हणजे आपले कर्तव्य काय आहे हे ठरविण्याचा उपयोगितावाद्यांचा निकष जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हा असतो. हा निकष वापरून एखादे कर्म कर्तव्य आहे हे ठरल्यानंतर ते आपण का करावे’ या प्रश्नाला उत्तर ‘ते कर्तव्य आहे म्हणून याखेरीज काय असू शकेल’ या प्रश्नाला उत्तर ‘ते कर्तव्य आहे म्हणून याखेरीज काय असू शकेल हे कर्म कोणी स्वार्थाकरिता करू शकेल; पण तसे झाले तर त्याने आपले कर्तव्य केले असे आपण म्हणणार नाही, किंवा कांटच्या भाषेत बोलायचे तर त्या कर्मात नैतिक मूल्य अवतरले असे आपण म्हणू शकणार नाही हे वर म्हटलेच आहे. स्वार्थाखातर कर्तव्य करणे यात व्याघात आहे. हे आणखी एका तर्हेाने दाखविता येईल. जे कर्म अधिकतम सार्वजनिक सुख निर्माण करणारे असेल त्यात एखादे वेळी अपघाताने माझा स्वार्थ असू शकेल, आणि म्हणून मी ते करीन. परंतु असे नेहमीच होणार नाही. अशा वेळी जे सार्वजनिक अधिकतम सुख निर्माण करणारे आहे असे कर्म करणे हे माझे कर्तव्य असल्यामुळे ते करणे, जरी त्याने माझा स्वार्थ साधत नसला तरी करणे, मला बंधनकारक होईल. याचा अर्थ उपयोगितावाद्यालाही कर्तव्य कर्तव्याकरिता करायचे असते हे सहज पटण्यासारखे आहे. कांट आणि उपयोगितावादी यांच्या विचारांतील भेद मुख्यतः कर्तव्य काय आहे हे ठरविण्याच्या निकषाचा आहे. कर्तव्य कोणत्या हेतूने करायचे याविषयी नाही.\nडॉ. जोशांचा वरील आक्षेप प्रास्ताविक स्वरूपाचा होता. त्यानंतर ते कांटवादी आणि उपयोगितावादी नीतिमीमांसेवर अनेक आक्षेप घेतात.डॉ. जोशांचा पहिला आक्षेप असा आहे की विवेकवादाला मान्य असणार्यान प्रमाणविचाराने कांटच्या किंवा उपयोगितावादाच्या नीतिमीमांसेचे परीक्षण करणे अशक्य आहे. ह्या प्रमाणविचारात प्रत्यक्ष व त्यावर आधारलेले अनुमान ही दोनच प्रमाणे मान्य आहेत. पण या दोन प्रमाणांच्या\n[१. सोयीकरिता आपण वरील शब्दबंधाचा संक्षेप अधिकतम सार्वजनिक सुख (greatest general happiness) असा करू.]साह्याने कांटवादी किंवा उपयोगितावादी नीतिविचाराची युक्तायुक्��ता कशी तपासणार हा त्यांचा प्रश्न आहे.\nया ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे अशी की प्रमाणे ही यथार्थ ज्ञानाची प्रमाणे असतात. यथार्थ ज्ञान म्हणजे कोणत्याही वस्तूचे वास्तव स्वरूप जसे आहे तसे जाणणे. उदा. पृथ्वी गोल आहे, किंवा ती सूर्याभोवती फिरते, किंवा सूर्य पृथ्वीपासून इतके किलोमीटर दूर आहे, इ. परंतु नीतीचा संबंध निसर्गाविषयीच्या यथार्थ ज्ञानाशी नसतो. तो असतो विधींशी. अमुक वस्तू अशी आहे असे विधान सत्य किंवा असत्य असते, आणि जर एखादे सत्य विधान आपल्याला सत्य म्हणून कळले, तर आपल्याला यथार्थ ज्ञान झाले असे आपण म्हणतो. परंतु नैतिक वाक्ये विधान व्यक्त करीत नाहीत; ती विधी व्यक्त करतात. आपण अमुक अमुक करावे, किंवा अमुक कर्म करणे इष्ट आहे किंवा कर्तव्य आहे या आकाराची वाक्ये विधी होत. आता ही वाक्ये कोणत्याही वास्तवाचे वर्णन करीत नसल्याने ती सत्य किंवा असत्य असू शकत नाहीत. उदा. जर मी म्हणालो की हिंसा करू नये तर हे वाक्य सत्य आहे की असत्य हे कसे ठरविणार जशा आज्ञा सत्य किंवा असत्य असत नाहीत, तशीच विध्यर्थी वाक्येही सत्य किंवा असत्य असत नाही. आज्ञा आणि विधी यांचे काम एकच आहे, म्हणजे कर्माला आवाहन. एकात (आज्ञेत) ते सरळ असते, तर दुसयात ते काहीसे अप्रत्यक्ष असते. म्हणून नैतिक विधी किंवा तत्त्वे यांच्या बाबतीत प्रमाणांची भाषा गैरलागू आहे असे म्हणावे लागते.\nपरंतु नैतिक वाक्ये (विधी) सत्य किंवा असत्य नसतात हे जरी खरे असले तरी सर्वच विधी स्वीकरणीय असतात असे आपण म्हणत नाही. एखादे वाक्य विध्यर्थी आकारात आहे एवढ्यानेच ते स्वीकारले पाहिजे असे होत नाही. विधींचेही आपण तारतम्य ठरवितो. ते कोणत्या निकषाच्या साह्यानेते सत्य किंवा असत्य असू शकत नाही म्हणून आपण या निकषाला प्रमाण म्हणणार नाही. पण विधींचे तारतम्य ठरवायचे तर येथेही प्रमाणसदृश काहीतरी आपल्याला लागेलच. ते काय आहेते सत्य किंवा असत्य असू शकत नाही म्हणून आपण या निकषाला प्रमाण म्हणणार नाही. पण विधींचे तारतम्य ठरवायचे तर येथेही प्रमाणसदृश काहीतरी आपल्याला लागेलच. ते काय आहेउदा. खरे बोलावे’, ‘हिंसा करू नये, हे विधी आपण सामान्यपणे स्वीकारणीय मनतो, आणि तसेच चोरी किंवा खून ही कर्मे उदा. खरे बोलावे’, ‘हिंसा करू नये, हे विधी आपण सामान्यपणे स्वीकारणीय मनतो, आणि तसेच चोरी किंवा खून ही कर्मे ट��ळावीत याविषयीही आपले स्थूल मानाने एकमत असते. तेव्हा याबाबतीत आपण वापरीत असलेला निकष कोणता\nहा निकष शोधून काढायचा उपाय एकच आहे, म्हणजे सर्वसामान्य मानवांच्या नैतिक अवधारणांचे (moral judgments) विश्लेषण. आपली नैतिक अवधारणे ज्या वाक्यांत व्यक्त होतात त्यांचे विश्लेषण, म्हणजे त्यातील घटक संकल्पनांचे आणि त्यांनी बनलेल्या अवधारणांचे पृथक्करण करणे हा तो उपाय. नैतिक भाषेच्या विश्लेषणाने नैतिक नियमांची आणि ते स्वीकारण्याच्या कारणांचा शोध लावता येतो. या विश्लेषणाचे स्वरूप आपल्याला आपल्या मातृभाषेचे जे ज्ञान असते त्याच्या उदाहरणाने स्पष्ट होईल.\nआपली मातृभाषा आपल्याला कोणी शिकवीत नाही. आपण ती प्रौढांच्या भाषेचे निरीक्षण करून अगदी वयाच्या दुसर्याो-तिसर्या् वर्षात आत्मसात् करतो. भाषा ही नियमबद्ध व्यवहार आहे. परंतु हे नियम काय आहेत असा प्रश्न जर विचारला तर ती भाषा सामान्यपणे बिनचूक आणि सहज वापरणाच्या बालकाला त्याचे उत्तर येत नाही. ते उत्तर वैयाकरणाला आणि व्याकरण शिकलेल्या लोकांनाच फक्त ज्ञात असते. परंतु आपल्या भाषेचे नियम जरी अशिक्षित बालक सांगू शकत नसले तरी ते त्याला एका अर्थी माहीत असतात. कारण बोलताना ते त्यांचे पालन सतत करीत असते. आता हीच गोष्ट नीतीच्या नियमांविषयीही खरी आहे. सामान्य मनुष्य नैतिक अवधारणे करताना काही नियमांचे पालन करीत असतो. व ते नियम काय आहेत हे त्याला फारसे स्पष्टपणे सांगता येत नाही. त्यांचे स्वरूप स्पष्ट आणि नेमक्या भाषेत ग्रथित करण्याचे काम नीतिमीमांसक करीत असतो. तो नैतिक भाषेचे विश्लेषण करून तिच्यात वापरल्या जाणार्याे संकल्पना आणि नियम शोधून काढू शकतो.\nनीतीच्या भाषेचे विश्लेषण करू लागल्याबरोबर आपल्या लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे ती भाषा मानवांना काही विशिष्ट प्रकारची कर्मे करण्यास प्रवृत्त करणारी आणि अन्य काही कर्मापासून परावृत्त करणारी भाषा आहे. एखाद्या कर्मापासून परावृत्त करणे म्हणजे ते न करण्यास प्रवृत्त करणे असेही आपण म्हणू शकतो, आणि म्हणून नैतिक भाषेला प्रवर्तक भाषा असे म्हणता येते. वस्तुस्थितीचे वर्णन करणारी भाषा म्हणजे विधानांची भाषा. म्हणजे सत्य किंवा असत्य असणार्या वाक्यांची भाषा. परंतु नीतीची भाषा विधींची, विध्यर्थी वाक्यांची भाषा. नीतीचा संबंध वस्तुस्थिती काय आहे याच्याश�� नसतो; आपण काय करावे, कोणते कर्म करणे इष्ट, युक्त किंवा कर्तव्य आहे याच्याशी असतो.\nनीतीची भाषा प्रवर्तक – म्हणजे कर्माला प्रवृत्त करणारी, कर्म करण्यास आवाहन करणारी असते असे वर म्हटले. पण ते पुरेसे काटेकोर नव्हते. आज्ञार्थी वाक्यांचा उद्देशही कर्मे करण्यास उद्युक्त करणे हाच असतो. परंतु आज्ञार्थी वाक्ये नैतिक वाक्ये नव्हते. विधी आणि आज्ञा यांची तुलना केल्यास असे लक्षात येईल की स्थूलमानाने आज्ञा सशक्त माणसाने अशक्त माणसाला दिली जाते. ती देण्यात आज्ञापकाची इच्छा याखेरीज अन्य कारण नसते. परंतु विधी हा कोणा व्यक्तीची इच्छा व्यक्त करीत नाही. एका अर्थाने विधी हा impersonal, अव्यक्तिगत असतो, आणि त्याचे अव्यक्तिगतत्व दुहेरी असते. जर मी म्हणालो की अहिंसा पाळावी, तर सामान्यपणे हा विधी सर्वांना मान्य आहे असा आपला अभिप्राय असतो. त्या निधीतून कोणाही विशिष्ट मनुष्याची वैयक्तिक इच्छा व्यक्त होत नाही, तो उच्चारणार्या.चीही नाही. आणि दुसरे म्हणजे विधी सार्विक म्हणजे सर्वांना उद्देशून असतात. म्हणजे ज्याला उद्देशून तो विधी एखाद्या प्रसंगी उच्चारला जाईल त्याला जसा तो लागू असतो, तसाच तो त्या परिस्थितीत असणार्याू अन्य सर्वांना लागू असतो, बंधनकारक असतो.\nनैतिक भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत याचा शोध करू लागल्याबरोबर आपल्या असे लक्षात येते की तिचा एक विशिष्ट शब्दसंग्रह आहे, आणि तसेच काही वैयाकरणी आकारही आहेत. विध्यर्थी वैयाकरणी आकाराविषयी आधीच सांगून झाले आहे. परंतु नीतीचा खास शब्दसंग्रहही आहे. हा संग्रह छोटासाच आहे, आणि त्यात चांगले-वाईट’, इष्ट-अनिष्ट, युक्त-अयुक्त, कर्तव्य, हितकर, इत्यादि शब्द प्रधान आहेत.\nनीतीची भाषा व्यक्तिगत किंवा व्यक्तिसापेक्ष नसते, ती व्यक्तिनिरपेक्ष असते याचीआणखी काही उदाहरणे पाहू. मला हे आवडते आणि ‘हे चांगले, किंवा इष्ट आहे यांतील ‘आवडते आणि चांगले किंवा इष्ट’, ‘युक्त ह्या विशेषणांकडे दृष्टी टाकली तर आपल्या लक्षात येते की ‘आवडते हे विशेषण व्यक्तिसापेक्ष आहे, परंतु चांगले किंवा युक्त या शब्दांचा अर्थ व्यक्तिनिरपेक्ष आहे. एखादी वस्तू मला आवडते असे मी म्हणतो तेव्हा सर्वांना आवडेल असा माझा अभिप्राय नसतो. परंतु एखादी वस्तू चांगली आहे किंवा एखादे कर्म युक्त आहे असे मी म्हणतो तेव्हा ती वस्तू सर्वांना प्राप्य (प्राप्त करण्यास योग्य) वाटेल असा सामान्यपणे आपला दावा असतो. आपण क्वचित् असेही म्हणतो की ‘मला अमुक गोष्ट आवडत नाही, पण ती चांगली आहे, किंवा ‘अमुक गोष्ट चांगली नाही, पण ती मला आवडते; आणि असे म्हणण्यात ‘अमुक वस्तू चांगली आहे हा नैतिक दावा आणि ती मला आवडते हे मानसशास्त्रीय घटित यांतील भेद मी अधोरेखित करीत असतो.\nवर विध्यर्थी आकाराचा उल्लेख नीतीच्या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणून केला आहे. परंतु विधींचे एक ननैतिक क्षेत्रही आहे. ज्यांना आपण काय म्हणतो तेही विधींच्या आकारातच व्यक्त केले जातात. आणि विधीच नव्हेत, तर कर्तव्येही दोन प्रकारची असतात. कायदा पाळणे हे आपले कर्तव्य असते, आणि तसेच खरे बोलावे, ‘हिंसा करू नये इ. विधींचे पालन हेही आपले कर्तव्यच असते. पण या दोन कर्तव्यांत भेद आहे. कायदा हाराष्ट्राच्या विधिमंडळाने केलेला असतो, आणि तो मोडला तर मोडणार्या्ला शिक्षा देण्याची तरतूद असते. परंतु अमुक कर्म आपले नैतिक कर्तव्य आहे ही गोष्ट कोणा मानवी संस्थेने प्रस्थापित करावी लागत नाही, आणि तसेच तो नियम मोडल्यास शिक्षाही होत नाही. इतर मानवांची स्तुतिनिंदा ह्यापलीकडे नैतिक नियमांना बळाचे पाठबळ नसते.\nआपल्या नैतिक भाषेच्या विश्लेषणातून नैतिक नियमांचे कोणते स्वरूप निष्पन्न होतेया प्रश्नाला अनेक उत्तरे दिली गेली आहेत. त्यांपैकी एक उत्तर म्हणजे उपयोगितावाद. आपण ज्या कर्माना युक्त (right) म्हणतो, किंवा ज्यांना कर्तव्ये समजतो त्यांनी मानवांचे सुख मोठ्या प्रमाणात निर्माण होते असे आपल्या लक्षात येते, आणि ज्या कर्माना आपण अयुक्त म्हणतो त्यांनी बरेचसे असुख निर्माण होते, सुखापेक्षा जास्त असुख निर्माण होते असे, आपल्याला दिसते असे उपयोगितावादी म्हणतो.\nनीतिशास्त्राची कार्यपद्धती कोणती याची स्थूल कल्पना येथपर्यंत दिली. आता आपण डॉ. जोशांच्या आक्षेपांकडे वळू शकतो.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2020-09-27T06:01:16Z", "digest": "sha1:GHUO7KYXNLQNOOWHXMB3XPQX7OOXRDFM", "length": 35939, "nlines": 225, "source_domain": "www.bhovra.com", "title": "दोन क्षितिजे !! - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\n काही काय बोलत असतोस तू \n सिरियसली बोलतोय...मला उद्या माझ्या बर्थडे ला गिफ्ट म्हणून हवंय \nशटप् जानू... तुला समजतंय का तू काय मागतोयस \nलग्ना आधी हे सगळे काही मला चालणार नाही\n लग्न करायला तूच उशीर करतेय...तुलाच करियर करायचे आहे ...मी किती दिवस थांबू...तुझ्या प्रेमात मी आकंठ बुडून चाललोय....आता तूच मला ह्यातुन बाहेर काढू शकतेस...प्लिज ना...बड्डे आहे ना माझा...प्लिज ना \nतिला त्याच्या अश्या बोलण्यावर हसायला आले पण हसू दाबत ती म्हणाली...\n लग्नाआधी मी काहीही 'तसले' करणार नाही...आणि आता मला खूप कामं आहेत...तुझ्या बड्डे साठी उद्या मी सुट्टी टाकली आहे...त्यामुळे खूप काही कामे उरकायची आहेत.\nम्हणजे तू उद्या नक्की माझे गिफ्ट देणार ना \nगिफ्ट वगैरे काही नाही...आपण सकाळी देवळात जाणार आहोत... मग दुपारी कुठेतरी चांगल्या हॉटेलात जेवायचे आणि संध्याकाळी मस्त चौपाटीवर फिरायचे..\nयार तू एवढी बोरिंग असशील वाटले नव्हते...तुझ्या प्रियकराची एवढी एक छोटी रिक्वेस्ट पण नाही पूर्ण करणार का\nकरेन ना राजा .....पण लग्न झाल्यावर.. आता ते काही नाही............आता मला काम उरकू दे...चल बाय \nअगंSSग ऐक ना...एक मिनिट.... अगं......\nतो पुढे काही बोलायच्या आतच तिने फोन कट केला.\nत्याच्या त्या बड्डे गिफ्ट मागण्याचे तिला हसू येत होते...पण तिच्या सुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात खळबळ उडू लागली होती...उद्या त्याचा बड्डे होता...आणि गेल्या तीन दिवसांपासून तो तिच्याकडे \"ते\" बड्डे गिफ्ट म���गत होता...आधी तिने मस्करीवर नेले...पण त्याच्या मागणीने जोर धरल्यावर तिच्या मनाने पण उचल खाल्ली होती\nत्याच्याशी बोलताना पण तिच्या अंगावर शहारे येत होते...मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी रिमझिम चालू झाली होती....तिच्या नकळत तिच्या शरीरातील रक्त जोरात पळू लागले होते...नसा गरम होऊ लागल्या होत्या...आपली तगमग त्याला समजू नये म्हणून त्याचे बोलणे हसण्यावारी नेत होती....पण तिला माहीत होते की जास्त वेळ त्याला नकार देऊ शकणार नव्हती...आणि त्याला नाराज ही होऊ देऊ शकत नव्हती..\nकाय करावे ...काय नाही...ह्या धर्मसंकटात ती पडली होती\nआज तिच्या आणि त्याच्या रिलेशनशिप ला जवळपास 5 वर्षे झाली होती...सकाळी ऑफिस ला जाताना पकडणाऱ्या बस मध्ये त्याच्याशी ओळख झाली होती...गर्दीमध्ये सीट देण्यावरून झालेली ओळख...मैत्री मध्ये आणि पण मग प्रेमात रूपांतरित झाली होती...तसा तो खूप प्रेमळ आणि समंजस होता...थोडा शाय पण होता. कसा बसा तिने आणि त्याच्या मित्रांनी उकसवला म्हणून तरी त्याने तिला प्रपोज केला होता...नाहीतर आयुष्यात कधी डेरिंग पण नसती केली त्याने...प्रेम कसे करावे... रोमांस कसा करावा... हे पण त्याला शिकवावे लागले... मनाने खूप चांगला होता....निरागस होता...पण थोडा विस्कळीत होता...हळू हळू आस्वाद घेत खाणे त्याला कधी जमायचे नाही... पुढ्यात आले की गपकन संपवून टाकायचे असा त्याचा स्वभाव होता...पण ती त्याला आणि तो तिला ... दोघे एकमेकांना चांगले जमवून घ्यायचे.\nहळू हळू फुललेल्या प्रेमाची कळी त्याला आज कुस्करायची होती...आणि ते सुद्धा तो तेव्हढ्याच निरागसतेने मागत होता...\"नाही\" म्हणून त्याला दुखवयाचे नव्हते आणि \"हो\" म्हणून लग्नानंतर घेऊ शकणाऱ्या सुखाचा....आताच उपभोग घ्याच्याच नव्हता...सर्वस्वी निर्णय तिचा होता... आणि ती काल पासून त्या गोष्टीचा विचार करून करून गोंधळून गेली होती\nतिला तिच्या जुन्या टीम लीडर ची आठवण झाली..ती प्रमोशन घेऊन आता दुसऱ्या ऑफिस मध्ये ट्रान्सफर झाली होती...बिनधास्त गर्ल म्हणून तिची ओळख होती...ह्या शहरात ती एकटीच आई वडिलांना सोडून जॉब करायला आली होती...फ्लॅट भाड्याने घेऊन एकटीच राहायची....ऑफिस मध्येच एका कलिग बरोबर तिचे सूत जुळले होते... काही दिवसांनि दोघांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि लिव्ह इन मध्ये राहायला गेली...ऑफिस मध्ये कोण काय बोलेल ह्याची तिला फिकर नसायची... आपली लाईफ कशी ���गायची हे ठरवण्याचा अधिकार आपण दुसऱ्यांना का द्यावा असा तिचे म्हणणे असायचे... तीला ह्यांचे प्रेमप्रकरण अगदी पहिल्या दिवसापासून माहीत होते..ह्या मैत्रिणीच्या सांगण्यावरूनच तिने त्याला प्रपोज करायला उकसवले होते.\nआता तिने तिलाच कॉल करून एका दमात सगळी घटना सांगितली...तिने शांतपणे ऐकून घेतले आणि तिला विचारले....तुला काय करायचे आहे \nअगं मी ना.... थोडी कन्फ्युज आहे... तसा मला काही प्रॉब्लेम नाही...पण ह्या सगळ्या गोष्टी लग्नानंतर करायच्या असतात ना\n काकूबाई कुठल्या जमान्यात राहते तू गं उद्या कोणी पाहिलंय... आज मध्ये जगायला शिक...आज तू नाही म्हणालीस आणि तो रागावून गेला तर मग कोणाशी लग्न करणार आहेस....ढक्कण कुठची \nअगं आता तुम्ही जवळपास 5 वर्षे रिलेशनशिप मध्ये आहात... तुला चिट तर नाही करणार आहे ना तो ... मग काय म्हणून एवढा विचार करतेय... चिल मार बेबी...ये जवानी कुछ दिनों की साथी है तेरी...मी काय म्हणते... ते तुझ्या डोक्यात जातेय ना \nखरं म्हणजे तिला पण हेच उत्तर ऐकायचे होते आणि म्हणूनच तिने तिला कॉल केला होता...तिच्या म्हणण्याला हो..हो करत तिने कॉल ठेवून दिला.\nआता तिच्या मनाची उरलीसुरली तयारी झाली होती...उद्या काय होईल त्या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला. कानाच्या पाळ्या गरम झाल्या. धमन्या मधून रक्त जोरात वाहू लागले. तिचे विचारविश्व चालू झाले. उद्या तो आपल्याला कुठे घेऊन जाईल....एखादे मस्त पैकी औटिंग ला घेऊन जाईल... की त्याच्या बाईकवर लॉंग ड्राइव्ह ला घेऊन जाईल....त्याला आपण घट्ट मिठी मारून बसायचे...तो छानश्या रिसॉर्ट मध्ये एखादा हनिमून सूट बुक करेल.... मस्त डीम लाईट मधला बेडरूम... सॉफ्ट म्युजिक....रोमँटिक गप्पा....हळुवार ओझरते स्पर्श....त्याच्या मिठीत हळुवार पणे विरघळून जाणे.... ते सर्व अंगावर झालेले पाहिले स्पर्श... पहिल्या वेदना... समाधानाची अनुभूती.... हे सगळे तीने बसल्या बसल्या अनुभवले.\nमोबाईल व्हायब्रेट झाला आणि तिचे विचारचक्र भंग पावले\nउद्याचे कन्फर्म कर ना मला अरेंजमेंट करावी लागेल...प्लिज ना \nतिने \"येस...ओके\" करून हार्ट ची स्माईली पाठवली.\nत्याने पण लव्ह यु डार्लिंग....थँक्स डिअर....असा मेसेज पाठवला\nतो काय अरेंजमेंट करणार असेल....कदाचित आपण जो आता विचार करत होतो तसे च आपल्या आयुष्यात घडणार बहुतेक...आऊटिंग...बाईकवर घट्ट मिठी .... रोमांस....सॉफ्ट म्युझिक....स्पर्श...मिठी...\nस्वतःच्या विचारांवर तिला हसू आले....कामावर लक्ष केंद्रित करून तिन लवकर आटपायचे ठरविले\nलवकर निघून त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट पण घ्यायची होती आणि उद्या साठी नवीन ड्रेस पण खरेदी करायचा तिने विचार केला.\nत्याला लाल रंग आवडतो....मग लाल रंगाचा एखादा नवीन ड्रेस घेण्याचे ठरवले...अगदी इनरवेअर सुद्धा\nशेवटी तिच्या साठी पण उद्याचा दिवस \"खासच\" होता.\nदुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने फोन केला मी तुला पिकअप करायला येतोय...अमुक अमुक वाजता तयार राहा...ती अर्धा तास आधीच तय्यार होती...त्याच्यासाठी खास घेतलेलं कपडे घालून...त्याचा आवडत पर्फ्युम मारून स्वतःला आरशात न्याहाळत ती खूप वेळ बसली होती. ठरल्या वेळेपेक्षा थोडा उशीरच आला तो ..\nत्याचा फोन आला तशी ती रस्त्यावर येऊन उभी राहिली\nत्याला रिक्षात येताना बघून थोडी हिरमुसली..\nरिक्षा समोर थांबली तशी ती रिक्षात बसली\nती पुढे काही बोलायच्या आताच त्याने तिला जवळ ओढून तिचे चुंबन घेतले...\nमाझा बर्थडे आहे ते विश करायचे सोडून तुला बाईक ची पडलीय....असे म्हणत त्याने परत तिला मिठीमध्ये घेतले...\nरिक्शावला आरशात बघत आहे हे तिला जाणवले म्हणून ती थोडी अस्वस्थ झाली...पण त्याच्या ताकतीपुढे ती जास्त विरोध करू शकली नाही\nचुंबनाचा भर ओसरल्यावर त्याच्या मिठी तुन थोडी सैलावत तिने थोड्यावेळाने परत विषय काढला....\nतू बाईक का नाही घेऊन आलास\nआपण बाईक वर लॉंग ड्राइव्ह ला जाणार होतो ना\nआपण आता कुठे जाणार आहोत \nतुझा नेमका प्लॅन काय आहे जरा सांगशील का तरी\nअग किती प्रश्न विचारते आपण माझ्या मित्राच्या रूम वर जाणार आहोत...तिथून कुठे तरी हॉटेल मध्ये जेवण करू...मग तुला मी परत तुझ्या घरी सोडेन.\nते ऐकूनच तिला कसे तरी झाले...\nअरे आपण कुठेतरी चांगल्या रिसोर्ट मध्ये नाहीतर चांगल्या हॉटेल मध्ये तरी गेलो असतो ना \nअग कुठे लांब जाऊन उगाच वेळ आणि पैसे वाया घालवायचे\nमाझ्या मित्राची रूम सकाळची रिकामीच असते ना...म्हणून म्हटले तिकडेच जाऊ\nती पुढे काय विचारणार तेवढ्यात त्याने एका सोसायटी समोर रिक्षा थांबवायला लावली\nपैसे चुकते करून तो सोसायटीच्या आवारात शिरला...सोसायटीच्या वॉचमन ने रजिस्टर खोलून नाव लिहायला सांगितले...\nरूम नंबर 302 का \nअसे कुत्सित हास्य करत त्यानें विचारले\nत्याने हो म्हटल्यावर ....वॉचमन ने तिच्या कडे वरतून खाली एका वेगळ्याच नजरेने बघितले...जणू काय ती 302 रूम बह��तेक अश्या मुलींना घेऊन येणासाठी त्याचे मित्र वापरत असावेत.\nतिला एकदम ओशाळाल्यासारखे झाले...वॉचमन ची नजर चुकवून ती उगाच इकडे तिकडे बघत राहिली\nतो तिचा हात धरून लिफ्ट ने तिला वर घेऊन आला...कॉरिडॉर मध्ये गप्पा मारत उभ्या असलेल्या शेजारी बायकांच्या नजरा चुकवत ते दोघे 302 समोर येऊन उभे राहिले. त्याच्याकडच्या चावीने त्याने दरवाजा खोलला...आणि एक उग्र वासाचा भपकारा तिला जाणवला... ओले कुबट कपडे....दारूचा उग्र वास ह्यांची सरमिसळ होऊन त्या रूम ला वेगळीच दुर्गंधी येत होती\nदरवाज्यातून आत येताच ती ओंगळवाणी रूम बघून तिला कसे तरीच झाले...इतस्ततः पडलेलं कपडे...विखुरलेले कामाचे कागद..पुस्तके...दारूच्या रिकाम्या बाटल्या....जमिनीवरच पसरलेल्या गाद्या... विस्कटलेली अंथरुणे... आडव्या तिडव्या रश्या बांधून वाळत घातलेले कपडे...अंडरवेअर...फाटक्या बनियन...जमिनीवर साचलेला एक धुळीचा थर.... कोळ्यांनी जाळे करून भरलेले एकूण एक कोपरे....किचन आणि बाथरूमची अवस्था तर बघण्यासारखीच नव्हती\nत्याने तिला आत खेचून दरवाजा बंद करून घेतला... आणि तिला मिठीत ओढून घेतले.... तिने त्याला बाजूला करत..रूम च्या एकंदरीत अवताराकडे बघून ...\nहे कुठे घेऊन आलास तू मला\nत्याला ही रूम चा अजागळ पण जाणवला....दोनच मिनिट थांब असे सांगून...\nत्याने सगळी रुम आवरायला घेतली... सगळे समान बेडरूम मध्ये सरकवून त्याने हॉल रिकामा केला...गादीवरची चादर झटकून परत घातली आणि तिला गादीवर ओढून घेतले...\nतिला काय करावे ते सुचत नव्हते...विरोध करताच येत नव्हता...तो काय बोलतोय ते शब्द ऐकू येत होते पण आत पोचत नव्हते...त्याने तिची ओढणी काढून बाजूला घेतली...आणि तिचे खांदे पकडून तिला गादीवर आडवी करायला घेतले... त्या रूम मधला एक मित्र कॉलेज करून दुपारी येतो तो यायच्या आत त्याला ती रूम खाली करून जायचे होते... असे काहीसे शब्द तिच्या कानावर आले....त्यासाठी त्याची घाई चालली होती...\nतिला त्या गादीवर झोपवत नव्हते...पण त्याच्या जबरदस्ती पुढे ती निष्प्रभ होत चालली होती...अंगातले त्राणच नाहीसे झाले होते...डोक्यात विचारांचे काहूर माजू लागले होते...\nकुठे तो हनिमून सूट....कुठे ही ओंगळवाणी रूम\nकुठे तो डीम लाईट मधला बेडरूम....कुठे हा कोंदट अंधारी हॉल\nकुठले ते सॉफ्ट म्युजिक....इथला कॉरिडॉर मधला बायकांचा आवाज\nहळुवार स्पर्श....आता सगळ्या अंगावर अधाशा सारखे फिरणारे त्याचे ��ात...\nत्याच्या मिठीत विरघळून जाण्याऐवजी त्याला बाजूला करावेसे तिला वाटत होते...पण त्राण नव्हते....रोमँटिक गप्पा तर दूर....त्याला तिच्याशी बोलता ही येत नव्हते...तो काही बोलण्याच्या मनस्थितीत ही नव्हता ....हळू हळू आस्वाद घेणे त्याला माहीतच नव्हते.....पुढ्यात आले की गपकन संपवून टाकायचे हाच त्याचा स्वभाव.....तिच्या नवीन कपड्यांचे कौतुक तर दूर... तिला निर्वस्त्र कधी करतोय असे त्याला झाले होते....\nत्याचा स्वभावच तसा आहे...अशी मनाची समजूत घालून तिने त्याला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला सुद्धा....पण त्याच्या घिसाड घाई मूळे तो ही व्यर्थ गेला...तिला खुलवायचे सोडून तो तिला ओरबडण्यातच गुंग झाला होता....त्याला सर्व कार्यक्रम दहा मिनिटातच उरकायचा होता....शेवटी तिने स्वतःला त्याच्या हवाली करून टाकले....आणि होणाऱ्या वेदना ओठाखाली दाबत...छतावर फिरणाऱ्या पंख्याला लागलेली जळमटे मोजत राहीली...\nपुढची काही मिनिटे ती संवेदनाहीन झाली होती...बराच वेळ तिला ओरबाडून तो शेवटी गलितगात्र होऊन तिच्या शरीरावरुन बाजूला झाला.. मिळालेल्या सुखाचा आनंद ही घेणे त्याला जमत नव्हते...पुढच्याच पाच मिनिटात तो उठून स्वतःचे कपडे घालत होता...तिचे कपडे तिच्या अंगावर फेकून तिला लवकर कपडे घाल म्हणून सांगत होता...\nजड मनाने तिने आपले कपडे गोळा केले आणि ती आतल्या रूम मध्ये गेली....पुढच्या दहा मिनिटात ते दोघे रूमच्या बाहेर पडले....लिफ्ट कडे जाताना शेजारच्या बायकांचे कुत्सित हसणे तिच्या कानावर पडले....आणि त्या बायकांनी तिला काय समजले असावे हे ओळखून तिची तळपायाची आग मस्तकातच गेली... स्वतःला शांत ठेवत...ओरबाडलेले शरीर आणि चुरगळलेले मन घेऊन ती लिफ्ट मधून खाली आली...मोबाईल वर तिच्या त्या टीम लीडर मैत्रिणीचे 2 मिस्ड् कॉल येऊन गेले होते...परत आलेला कॉल तिने कट केला...\nलिफ्ट मधून बाहेर आल्यावर वॉचमन ने परत रजिस्टर समोर केले....आणि तिच्याकडे परत वरून खाली बघत ....त्याला उद्देशून म्हणाला.\nइतने जलदी हो भी गया \nत्याच्या ह्या वाक्यावर मात्र तिचा कंट्रोल सुटला....डोळ्यातुन पाण्याची धार लागली....ती तशीच सोसायटीच्या गेट बाहेर धावत सुटली...त्याला न सांगता..... त्याला माहित पडल्यावर...तो ही तिच्या मागे हाक मारत धावला....\nतो मागून येई पर्यंत तिने समोर आलेली रिक्षा पकडून एकटीच पुढे निघून गेली...रिक्षात बसून तिने आसवांना वाट मोकळी क��ून दिली.....मैत्रिणीचा फोन परत आला....\n मालूम है मालूम है .... अभी हमारा फोन भी नही उठाओगी .... अभी हमारा फोन भी नही उठाओगी कैसा था पैहिला वैहिला एक्सपिरियन्स \nतिला अजून उमाळा फुटला....आणि ती अजून जोराने रडू लागली\n सगळे ठीक आहे ना काय झाले तुला \nतिने एक मोठा पॉज घेतला आणि रडत रडत म्हणाली\nआय हॅव बीन रेपड् \nमनोगाथा दोन जीवा ची चांगली प्रदर्शित केली आहे\nआपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...\nलेना होगा जनम तुम कई कई बार.....\nलेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/adhyatmik/todays-horoscope-10-august-2020-will-get-beneficial-news-wife-a601/", "date_download": "2020-09-27T06:39:04Z", "digest": "sha1:HJTXEIDIO3RCR3IALP2JYOIXROND6VGR", "length": 29639, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल - Marathi News | Today's horoscope - 10 August 2020; Will get beneficial news from wife | Latest adhyatmik News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ सप्टेंबर २०२०\nराष्ट्रवादीच�� सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह\nराष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\nशिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता\n\"खासदारांच्या अभियानात मी देखील सहभागी होणार; मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार\"\n“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे”\nरिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, ६ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास; मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका\nजेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल\nकोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला आशालता यांच्या आठवणीत रेणुका शहाणे यांची भावुक पोस्ट\nसाऊथचा सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे नम्रता शिरोडकर, ड्रग्स प्रकरणात आलं नाव\n'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, गुरूनाथच्या आईने त्याच्या आणि मायाच्या विरोधात आखली योजना\nविराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020\ncoronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\n ऑक्सफोर्ड, स्पुतनिक नाही तर 'या' कंपनीची कोरोना लस सगळ्यात आधी मिळणार\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुनावत आहेत ‘हे’ दोन विक्रम\n''मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास''\nवाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणाच्या सांडपाण्यात मासे पकडायला गेलेले 4 जण वाहून गेले. भाऊराव खेकडे, गोपाल जामकर, महादेव इंगळे, दिलीप वाघमारे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.\nमध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी\nआधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\nखासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 88,935 लोकांना गमवावा लागला जीव\nराज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज\n��ाष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\n ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत\n नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो\n''NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल'', नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,083 नवे रुग्ण, 1,053 जणांचा मृत्यू\nरेकॉर्डब्रेक, भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुनावत आहेत ‘हे’ दोन विक्रम\n''मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास''\nवाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणाच्या सांडपाण्यात मासे पकडायला गेलेले 4 जण वाहून गेले. भाऊराव खेकडे, गोपाल जामकर, महादेव इंगळे, दिलीप वाघमारे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.\nमध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी\nआधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\nखासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 88,935 लोकांना गमवावा लागला जीव\nराज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज\nराष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\n ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत\n नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो\n''NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल'', नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,083 नवे रुग्ण, 1,053 जणांचा मृत्यू\nरेकॉर्डब्रेक, भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट\nAll post in लाइव न्यूज़\nआजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nआजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभद���यक वार्ता मिळेल\nमेष - श्रीगणेशाच्या सांगण्यानुसार आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. आणखी वाचा.\nवृषभ - आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही असे श्रीगणेश सांगतात. विविध चिंता सतावतील. तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील. आणखी वाचा.\nमिथुन - आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट वाढेल असे श्रीगणेश वर्तवितात. पत्नी आणि मुलाकडून लाभदायी वार्ता मिळतील. आणखी वाचा.\nकर्क - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल. आणखी वाचा.\nसिंह - आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल आणि स्नेह्यांसोबत एखाद्या धर्मस्थळी जाण्याची सुवर्णसंधी लाभेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा.\nकन्या - वाणीवर ताबा ठेवण्याची सूचना देतानाच श्रीगणेश आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात. आणखी वाचा.\nतूळ - आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. यात्रा सहलीचे योग आहेत. आणखी वाचा.\nवृश्चिक - कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच छुपे शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. आणखी वाचा.\nधनु - आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. आणखी वाचा.\nमकर - आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. घरातील सदस्यांशी कटू प्रसंग घडतील. आणखी वाचा.\nकुंभ - चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल असे श्रीगणेश सांगतात. मनात उत्साह संचारेल. त्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा.\nमीन - वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील असा इशारा श्रीगणेश देत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आणखी वाचा.\nसांभाळा, आज आहे मानवी भावनांचा उद्रेक करणारी खगोलीय स्थिती; लायन्स गेट पोर्टल\nआजचे राशीभविष्य - ८ ऑगस्ट २०२०, लक्ष्मीची कृपा राहील, मान-सन्म��न मिळेल\nआजचे राशीभविष्य - ४ ऑगस्ट २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् कुंभसाठी खर्चाचा दिवस\nआजचे राशीभविष्य - ३ ऑगस्ट २०२० - वृश्चिकसाठी आर्थिक लाभाचा अन् मिथुनसाठी अडचणीचा दिवस\nआजचे राशीभविष्य- २ ऑगस्ट २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याचे संकेत\nआजचे राशीभविष्य - १ ऑगस्ट २०२०, मानमरातब वाढेल, आर्थिक लाभ होतील\nPitru Paksha 2020 : आज भरणी नक्षत्र... 'भरणी श्राद्ध' करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचं पुण्य\nपितृपंधरवड्यास आजपासून प्रारंभ, पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि भावनिक महत्व\n१ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरूवात होणार; नियम, विधी आणि महत्व जाणून घ्या एका क्लिकवर\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nसंचितातून चांगले प्रारब्ध कसे काढाल\nशरीर टेपरेकॉर्डर आहे का\nखरा देवधर्म जाणून घ्या\nआपल्याला मनाचे ज्ञान का हवे\nआपल्यातल्या खजिन्याची मनरुपी किल्ली\nसंसार करताना परमार्थ कसा करायचा\nसंसार कौशल्याने कसा करायचा\nमानवी शरीराचे महत्व किती\nड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...\nड्रग्ज प्रकरणात नम्रता शिरोडकरचे नाव येताच बिथरले महेशबाबूचे फॅन्स, असे झालेत रिअॅक्ट\ncoronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज\nसाऊथचा सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे नम्रता शिरोडकर, ड्रग्स प्रकरणात आलं नाव\n डाग लागलेल्या या जीन्सची किंमत वाचून व्हाल हैराण, व्हायरल झाले फोटो...\n नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो\n भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...\nबेबी डॉल सनी लिओनी पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये करतेय एन्जॉय, See Pics\nसनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामना\nदर्शनासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या\n\"मोदीजींचा हेतू स्वच्छ, कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास\"\nआपल्याला मनाचे ज्ञान का हवे\nIPL 2020 : राजस्थान रॉ���ल्सविरुद्ध धोनीला खुनावत आहेत ‘हे’ दोन विक्रम\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह\nमध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी\nप्रकाश आंबेडकरांची विनंती, मराठा आरक्षण गुंतागुंतीचं करू नका; देशभरातील ओबीसी एकत्र आला तर…\ncoronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\n\"मोदीजींचा हेतू स्वच्छ, कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास\"\nराष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T07:02:20Z", "digest": "sha1:KXRXQ2Q24H2O7H4QPOJY6VJO2SCR53NF", "length": 2203, "nlines": 66, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "मी – प्रसन्न", "raw_content": "\nकधी शोधतो आहे कोणता खरा मी\nकधी वाटते आहे एकटा बरा मी\nजरी दिसतो असा राकट विचित्र\nआतून आहे तसा हळवा जरा मी\nघेऊन फिरतो चेहऱ्यावर ते हास्य\nआतून दुःखाचा वाहता झरा मी\nमाझ्या अशा धुंदीचे मी काय करावे\nमाझ्या नशेवर जालीम उतारा मी\nविचारतेस विखरलिस किती गावे \nनाहीच गं, इतका वादळी वारा मी\nसांगायचे नव्हते तसे तुला काही\nउगीच केला तरी तुला इशारा मी\nकुठे शोधू ते तुझे नवीन खेळणे\nअस्ताव्यस्त पसरला हा पसारा मी\nतू स्वतःच उभी होतीस खंबीर\nव्यर्थ वाटले तुला तुझा सहारा मी\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/323914", "date_download": "2020-09-27T07:32:52Z", "digest": "sha1:QJMXDIGLUERUDG33CWRLSLRNS6XVMKFJ", "length": 2264, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:५८, ६ जानेवारी २००९ ची आवृत्ती\n४० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: fa:۷۲۹ (میلادی), vo:729\n१८:१५, १९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lt:729 m.)\n१६:५८, ६ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:۷۲۹ (میلادی), vo:729)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2017/01/blog-post_18.html", "date_download": "2020-09-27T07:53:47Z", "digest": "sha1:SEFH53JGAHDFCYSZ7DJS7CLTVQ2AAOCH", "length": 10887, "nlines": 55, "source_domain": "www.berkya.com", "title": "तुटलेल्या फांदीवर खेळू किती ?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठतुटलेल्या फांदीवर खेळू किती \nतुटलेल्या फांदीवर खेळू किती \nबेरक्या उर्फ नारद - बुधवार, जानेवारी १८, २०१७\nआर्ची बसलेली फांदी मोडली. अस करू एक सुगम संगीताचा कार्यक्रम दाखवू. डाॅक्टर स्वत असतील. तसही डाॅक्टर आज शेरवाणी घालूनच आलेत. चांगल पॅकेज होइल.\nकाय म्हणतां फांदी तुटली अस करा. सरांना दोन चार साहित्यिकांच्या घरी पाठवा. 'तूटलेल्या फांद्या विस्कटलेले मन' म्हात्रे सर चांगल बोलतील त्यावर.\nबेस्ट न्यूज.... अस करा तूम्ही मराठवाड्यातनं ड्रोन घेवून निघा. आपण तूटलेली फांदी ड्रोनने शूट करू. नागराजचा बाइट घ्या. आणि हो तोपर्यन्त पंकज उदासच गाणं कापून घ्या रे.\nसाॅरी खांडेकर सरांचा निरोप आलाय, तूटलेली फांदी कट्यावर घेवून यायला सांगितलय त्यांनी.\nआरे असाईनमेंट त्या abp वर बघ काय दाखवतायत. आर्ची बसलेली फांदी तुटली. आऊटपुटच्या कोपऱ्यातून \"बेदम\" आवाज येतो. सर रिपोर्टर नाही म्हणतोय असाईनमेंटवरुन उलटा आवाज येतो. रिपोर्टर नाही म्हणत असतानाही \"खातो मक्याचं आणि गाणं गातो तुक्याचं\" यावर विश्वास असलेल्यानं बातमी चालवली\n\" अबब- फांदी तुटली\"\nनिलेश सरांना विचारून स्पेशल पॅकेज करू, नाही तर नेहमीच शो आहेच ...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्हाला या पोस्ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. ���दय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/coronation-hurts-union-minister-nitin-gadkari/", "date_download": "2020-09-27T07:46:08Z", "digest": "sha1:SUT7PGZYHABCUM5EEHAMFOQXKVA76AIY", "length": 7020, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची बाधा - Live Trends News", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची बाधा\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची बाधा\n केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी याबाबतची माहिती एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.\nत्यांना कोरोनव्हायरसची लागण झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ट्विट केले. त्याआधी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना कोविड -१९ ची लागण झाली आहे.\nनितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की काल मला अशक्तपणा जाणवत होता आणि मग डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझ्या तपासणी दरम्यान मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व शुभेच्छा देऊन मला आत्ता बरे वाटले आहे. आपण स्वत:ला क्वॉरंटाईन केले असल्याची माहिती देखील गडकरी यांनी या ट्विटमध्ये दिली आहे.\nकांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा : कॉंग्रेसची मागणी\nपाळधी येथे अवैध कत्तलखान्यातून २२ गुरांची सुटका; संशयित फरार, रामानंद पोलिसात गुन्हा\nसरकारकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नाहीत\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nसरकारकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नाहीत\n१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी कराव��- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/author/dipak/", "date_download": "2020-09-27T07:02:03Z", "digest": "sha1:DBK2RSNLZC2NTRR3PJSEMRUEXYT22VGC", "length": 9732, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Dipak pathak, Author at Maharashtra Desha", "raw_content": "\nचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका; अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nब्रॅडॉन मॅक्युलम : न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात त्रिशतकीय खेळी करणारा पहिला खेळाडू…\nसंजय राऊतांचा रोखठोक, म्हणाले गांधीजींच्या वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nराज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे होणार अन्नधान्य उपलब्ध\nमुंबई : केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य...\nयूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव\nमुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- २०१९ मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने...\nदाऊद इब्राहिम कराचीतच असल्याचे पाकिस्तानने पहिल्यांदाच केले कबूल\nनवी दिल्ली- मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचा मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याचे पाकिस्तानने पहिल्यांदाच कबूल केले आहे.पाकिस्तानने स्वत:...\nविठ्ठलाचे मंदीर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर 1 लाख वारकऱ्यांसह करणार आंदोलन\nमुंबई- राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, भजन कीर्तन करायला परवानगी दिली जावी या मागणीसाठी वारकरी सेनेने पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश...\nपुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा धडाका; इंदापूर, बारामती,पुरंदरमध्ये जाऊन केली उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी\nपुणे : जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज प्रथमच जि��्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला. या...\nऔसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केला प्लाझ्मा दान\nलातूर :- विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे औसा विधानसभा. मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार व त्यांचे पुत्र परीक्षित अभिमन्यू पवार यांनी...\nबळीचा बकरा ठरलेल्या तबलिकी जमात विरोधात दाखल झालेले गुन्हे रद्द करा-उच्च न्यायालय\nऔरंगाबाद- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्लीत घडलेल्या ‘निझामुद्दीन मरकझ’ प्रकरणातील, तबलिकी जमातच्या देश आणि परदेशातील तबलिकी...\nमाझ्या विरोधातील तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे – पाटील\nपुणे – पुणे न्यायालयाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दणका दिला आहे.आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात माहिती...\nशपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील अडचणीत;न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश\nपुणे – पुणे न्यायालयाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दणका दिला आहे.आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात माहिती...\nपुणे : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मंडईच्या शारदा-गजाननाची प्राणप्रतिष्ठापना\nपुणे : अखिल मंडई मंडळाच्या १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी...\nचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका; अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nब्रॅडॉन मॅक्युलम : न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात त्रिशतकीय खेळी करणारा पहिला खेळाडू…\nसंजय राऊतांचा रोखठोक, म्हणाले गांधीजींच्या वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.todaycalendar.co/marathi/september-2018", "date_download": "2020-09-27T07:31:54Z", "digest": "sha1:JVGC7GAWXLSW2Y4TCAEPWA3BUKOHBIID", "length": 7984, "nlines": 57, "source_domain": "www.todaycalendar.co", "title": "September marathi calendar 2018 | todaycalendar.co", "raw_content": "\n मराठी कॅलेंडर September 2018\nमराठी कॅलेंडर सप्टेंबर २०१८\nश्रावण / भाद्रपद शके १९४०\nशनिवार दिनांक १: अश्वथमारुती पूजन \nरविवार दिनांक २: आदित्य पूजन श्रीकृष्ण जयंती शुभ दिवस रात्री ०८:२८ नं. \nसोमवार दिनांक ३: गोपाळकाला कालाष्टमी \nमंगळवार दिनांक ४: मंगळागौर पूजन शुभ दिव�� \nबुधवार दिनांक ५: बुधपूजन महाराष्ट्र राज्य शिक्षक दिन महाराष्ट्र राज्य शिक्षक दिन \nगुरुवार दिनांक ६: अजा एकादशी बृहस्पती पूजन गुरुपुष्यामृत योग दु. ०३:१३ ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत पर्युषण पूर्वारंभ (चतुर्थी पक्ष-जैन) पर्युषण पूर्वारंभ (चतुर्थी पक्ष-जैन) शुभ दिवस \nशुक्रवार दिनांक ७: प्रदोष संत सेवा महाराज पुण्यतिथी संत सेवा महाराज पुण्यतिथी पर्युषण पूर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन) पर्युषण पूर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन) जरा-जिवंतिका पूजन \nशनिवार दिनांक ८: शिवरात्री आहिल्याबाई होळकर पुण्यतिथी आमावास्या प्रा. उ. रात्री ०३:४२ साक्षरता दिन \nरविवार दिनांक ९: पोळा दर्श पिठोरी आमावास्या आमावास्या समाप्ती रा. ११:३१ हुतात्मा शिरीष कुमार स्मृतिदिन हुतात्मा शिरीष कुमार स्मृतिदिन \nसोमवार दिनांक १०: भाद्रपद मासारंभ चंद्रदर्शन जागतिक आत्महत्त्या प्रतिबंध दिन \nमंगळवार दिनांक ११: सामश्रावणी शुभ दिवस हिजरी सन १४४० प्रा. \nबुधवार दिनांक १२: हरितालिका तृतीया स्वर्णगौरी व्रत \nगुरुवार दिनांक १३: श्री गणेश चतुर्थी चंद्रदर्शन निषेध चंद्रास्त रा. ०९:४१ चंद्रदर्शन निषेध चंद्रास्त रा. ०९:४१ सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश वाहन:मेंढा सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश वाहन:मेंढा जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष) जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष) पार्थिव गणपती पूजन \nशुक्रवार दिनांक १४: ऋषी पंचमी जैन संवत्सरी (पंचमी पक्ष) जैन संवत्सरी (पंचमी पक्ष) हिंदी दिन \nशनिवार दिनांक १५: सूर्यशष्ठी जेष्ठ गौरी आवाहन (संपूर्ण दिवस ) जेष्ठ गौरी आवाहन (संपूर्ण दिवस ) शुभ दिवस \nरविवार दिनांक १६: भानुसप्तमी पारशी आदीबेहस्त \nसोमवार दिनांक १७: दुर्गाष्टमी जेष्ठागौरी विसर्जन \nमंगळवार दिनांक १८: अदु:ख नवमी \nबुधवार दिनांक १९: भागवत सप्ताहारंभ योम किप्पूर (ज्यू) \nगुरुवार दिनांक २०: परिवर्तिनी एकादशी शुभ दिवस स. ११:५८ प. शुभ दिवस स. ११:५८ प. मोहरम (ताजिया) \nशुक्रवार दिनांक २१: वामन जयंती तिथीनुसार सकाळी ०७:५१ प. श्रावणोपास \nशनिवार दिनांक २२: शनिप्रदोष शुभ दिवस \nरविवार दिनांक २३: अनंत चतुर्दशी \nसोमवार दिनांक २४: प्रौष्टपदी पौर्णिमा सुक्कोथ (ज्यु) \nमंगळवार दिनांक २५: महालयारंभ प्रतिपदा श्राद्ध पौर्णिमा समाप्ती स. ०८:२१ सन्याशीजनांचा चातुर्मास समाप्ती \nबुधवार दिनांक २६: द्वितीया श्राद्ध शुभ दिवस \nगुरुवार दिनांक २७: तृतीया श्राद्ध सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वाहन:म्हैस सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वाहन:म्हैस शुभ दिवस रा. ०८:५६ प. शुभ दिवस रा. ०८:५६ प. जागतिक पर्यटन दिन \nशुक्रवार दिनांक २८: चतुर्थी श्राद्ध संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:५८ संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:५८ भरणी श्राद्ध जागतिक रेबीज दिन भरणी श्राद्ध जागतिक रेबीज दिन \nशनिवार दिनांक २९: पंचमी श्राद्ध जागतिक हृदय दिन \nरविवार दिनांक ३०: षष्ठी श्राद्ध आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://bhunga.blogspot.com/2009/07/blog-post_26.html?showComment=1248631571107", "date_download": "2020-09-27T08:02:24Z", "digest": "sha1:FGS6I4JLC4MUU6QCMIF3A7JARENE3Y2L", "length": 4792, "nlines": 42, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "कारगिल शहिदांना सलाम!", "raw_content": "\nएक संवेदना.. हजारो वर्षांसाठी आम्हां भारतीयांच्या मनावर कोरली गेलेली\nएक आठवण .. त्या ५०० जवानांची... एक साक्ष... विजयाची... हिम्मतीची आणि मर्दानगीची\nशहिद जवानांना आदरपुर्वक श्रद्धांजली...\n२६ जुलै, २००९ रोजी ७:१९ म.उ.\n२६ जुलै, २००९ रोजी ११:३६ म.उ.\nजागतिक पुस्तक दिन - वाचते व्हा\nतुम्ही पुस्तकं वाचता का जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही जर उत्तर \"हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर\" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज \"जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]\" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही\n२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.\nतर थोडक्यात सांगायचं तर या \"जागतिक पुस्तक दिनाचं\" निम्मित्त साधुन महाजालावर उपलब्ध असणारी काही ई-पुस्तकांचे दुवे खाली देतोय, ज्यावरुन आपणांस हजारो ई-पुस्तकं डाऊनलोड करता येतील. वेळ मिळाला तर नक्की पहा आणि बुकमार्क करुन ठेवा.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळस्र्किब्ड वरील श्री. विश्वास भिडे यांचे ई-बुक्सबुकगंगावरील मोफत ई-बुक्ससलील चौधरींचे नेटभेट - वरील ई-बुक्सविद्या प्रसारक मंडळ, ठाणेस्र्किब्ड वरील श्री. एस. बी. देव यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ई-बुक्सप्रबोधनकार समग्र-साहित्यचंप्र लेखनश्री तुकोबारायांचे अभंग��सिक वरील काही पुस्तकविनायक पाचलग चलीत नमस्कार नेटवर्क वरील ई-बुक्स\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-congratulate-doctors-who-cure-first-corona-infected-patient-in-pune-news-update/", "date_download": "2020-09-27T08:40:49Z", "digest": "sha1:7IVYPURPVE2WXIEU62A42DHWWNGDJNRN", "length": 6739, "nlines": 66, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पहिलं 'कोरोना'बाधित दाम्पत्य ‘कोरोना’मुक्त; अजित पवारांकडून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार", "raw_content": "\nकोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nसरकार एकमेकांच्या पायात-पाय अडकून पडलं तर त्याचा दोष भाजपला देऊ नका : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nमोठी बातमी : ‘या’ दिवसापासून चित्रपटगृह उघडण्यास परवानगी\nPM मोदींच्या ‘मन की बात’मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nपहिलं ‘कोरोना’बाधित दाम्पत्य ‘कोरोना’मुक्त; अजित पवारांकडून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार\nमुंबई : महाराष्ट्र करोनाच्या तिसर्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामळेच कोरोना व्हायरसचा होणारा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारदेखील प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण बुधवारी ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतले आहेत.\nयाच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रुग्णांवर आणि राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.\nयाबाबत त्यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ‘जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित पवार या���नी दिला.\nदरम्यान, राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित राहिल,’ असं आवाहन त्यांनी दिलं.\nकोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nकोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार\nबॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले\nपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.holylandvietnamstudies.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-3/", "date_download": "2020-09-27T08:30:22Z", "digest": "sha1:HNPDU63YXJSS7RG7HNXTT3WL7RW6GM67", "length": 29887, "nlines": 243, "source_domain": "mr.holylandvietnamstudies.com", "title": "व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी व्यंजन - विभाग 3 - व्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमि", "raw_content": "व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी\nव्हिएतनाम अभ्यासांकरिता गोष्टींचे इंटरनेट\n“आय फ्लाई द किट्स” - नुयएन मॅन हंग, असो. पीएचडीचे प्रा.\nवेब संकरित - ऑडिओ व्हिज्युअल\nव्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nहॅनोई प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nसैगॉन प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nव्यंगचित्र - लय टोएट, झे झे\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी व्यंजन - कलम 3\n… कलम 2 साठी सुरू ठेवा:\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना व्यंजन मध्ये येऊ व्हिएतनामी खाली व्हिएतनामी ऑर्थोग्राफीमध्ये उजवीकडे ध्वन्यात्मक उच्चारण आहे.\nव्हिएतनामी व्यंजन (स्त्रोत: लाख व्हिएत कंप्यूटिंग कॉर्पोरेशन)\nकाही व्यंजन ध्वनी फक्त एकाच पत्राने लिहिलेले आहेत (जसे “p\"), अन्य व्यंजनात्मक नाद दोन-अक्षराच्या अपमानासह लिहिलेले आहेत (जसे “ph\") आणि इतर एकापेक्षा अधिक अक्षरे किंवा डिग्राफने लिहिलेले आहेत (व्हेलार स्टॉप असे लिहिले आहे “c\",\"k\", किंवा \"q\").\nखालील सारण्या तपशील दर्शवितात आणि हे आपल्याला समजण्यास सुलभ करू शकतात.\nआहेत 17 एकल व्यंजन खाली सूचीबद्ध केल्याप्रमाणे:\nव्हिएतनामी एकल व्यंजन (स्त्रोत: आयआरडी न्यू टेक)\nआहेत 11 व्यंजन समूह\nव्हिएतनामी व्यंजनांचे समूह (स्रोत: लाख व्हिएत कंप्यूटिंग कॉर्पोरेशन)\nआहेत 8 अंतिम व्यंजन:\nव्हिएतनामी अंतिम व्यंजन (स्रोत: आयआरएन न्यू टेक)\nके & के, एनजी आणि एनजी दोन ध्वनी दरम्यान फरक\nयामध्ये फरक करणे आवश्यक आहे दोन आवाज:\n\"K\"आणि\"kh”दोन आहेत व्यंजनात्मक चिन्हे व्हिएतनामी भाषेत. “K”हे किल्ले आणि अनावश्यक उत्पादन केले जाते. हे सारखेच आहे “c\"मध्ये मांजर. मध्ये व्हिएतनामी भाषा हे “सारखेच आहेc\"आणि\"q”. कदाचित सर्वात सामान्य शब्दांपैकी एक म्हणजे “k\"आहे\"केम\" ज्याचा अर्थ होतो \"आईसक्रीम\"आणि\"kẹo\" ज्याचा अर्थ होतो \"कँडी\". \"Kh\"लेनिस आवाजविरहित डोरसोरलर स्पिरंट तयार केले जाते. सर्वात सामान्य 'kh'शब्द आहे'không\" ज्याचा अर्थ होतो \"नाही\" किंवा \"नाही”आहेत जरी कमी सामान्य अर्थ म्हणून तसेच. \"Khỏe\" ज्याचा अर्थ होतो \"मजबूत\"आणि\"निरोगी”हा आणखी एक सामान्य शब्द आहे. ठेवण्यासाठी “khỏe không\"वैयक्तिक संदर्भानंतर दुसर्याच्या आरोग्याची चौकशी करणे - शब्दशःः\"तू ठीक आहे ना\" म्हणून \"बेन खान खँग\" म्हणून \"बेन खान खँग”तसेच फास्ट फूडच्या या काळात सर्वव्यापी फ्रेंच फ्राय म्हणून ओळखले जाते“खोई t chy chiên“अर्थ“बटाटा तळणे\".\nके आणि के दरम्यान फरक (स्त्रोत: लाख व्हिएत कंप्यूटिंग कॉर्पोरेशन)\nतो आवाज ng आणि एनजीएच मध्ये बनवा व्हिएतनामी आतापर्यंत आहे कठीण आवाज पाश्चात्य बनवण्यासाठी. Ng आणि एनजीएच फक्त शेवटचा आवाज करा “राजा\" किंवा \"चालू\"(जोपर्यंत आपण कठोर बनवित नाही /g/ शेवटी आवाज). समस्या उद्भवते तेव्हा ng or एनजीएच शब्दाच्या सुरूवातीस सामान्य कौटुंबिक नाव म्हणून येतात Nguyễn स्पष्टपणे दाखवते. येथे, स्पीकरला /ŋ/ आवाज, जे अगदी बरेच पाश्चात्य शब्दकोष त्यांच्या उच्चारण मार्गदर्शकामध्ये ओळखत नाहीत. (जे त्याचे प्रतिनिधित्व करतात असे /ng/.) हा धडा आपल्याला किमान /ŋ/ मूळ ऐकणा-यांना पुरेसे वाटेल.\nएक गोष्ट आपण लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे या वरील व्यंजनांचे संयोजन Ng/ एनजीएच स्वर सह. तपशीलासाठी खाली पहा:\nएनजी आणि एनजीएच मधील फरक (स्त्रोत: coviet.vn)\nएन.जी. केवळ प्रा��ंभ झालेल्या स्वरांसह एकत्रित होऊ शकते i, e, ê.\nNg ने प्रारंभ झालेल्या स्वरांसह एकत्रित करू शकता a, o, ơ, ô, u, ư.\nयाशिवाय, व्हिएतनामी ध्वनीची आणखी एक जोडी आहे (g/ gh) जे सर्व /g/, या व्यंजनांसाठी, स्वरांसह एकत्रित करण्याचा देखील नियम आहे.\n- gh फक्त प्रारंभ झालेल्या स्वरांसह एकत्रित होऊ शकते e, ê, i.\n* g सोबत जाऊ शकते i परंतु या प्रकरणात ते सर्वनाम असेल /j/, उदा cái gì.\n… विभाग 4 मध्ये सुरू ठेवा…\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - परिचय - विभाग 1\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी वर्णमाला - विभाग 2\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी टोन - कलम 4\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी संवाद: ग्रीटिंग - कलम 5\nEr शीर्षलेख प्रतिमा - स्रोत: विद्यार्थी व्हिएतनाम एक्सचेंज\nBan अनुक्रमणिका, ठळक मजकूर, ब्रॅकेट मधील तिर्यक मजकूर आणि सेपिया प्रतिमे बन तू थू यांनी सेट केली आहे - Thanhdiavietnamhoc.com\n(भेट दिलेले 243 वेळा, आज 1 भेटी)\n← व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - कलम 2\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - संवाद: शुभेच्छा - विभाग 5 →\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nसहयोगी प्राध्यापक हंग एनजीयूएन मॅन, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहोली लँड ऑफ व्हिएतनाम स्टुडीज - होलीलँडविटाँमस्ट्युडीज.कॉम - आम्ही एन-व्हर्सीगो म्हणतो - ही वेबसाइट पीएचडीने स्थापन केली. इतिहास आणि व्हिएतनामच्या संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणा world्या जगातील वाचकांना देण्यासाठी 2019 वर्षांपूर्वी त्यांनी आपले सर्व संशोधन लेख सप्टेंबर 40 मध्ये लावले होते.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या XINH MUN समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांच्या THO समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन डीआययू समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या थाई समुदाय��वर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा टीए ओआय समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या टीए ओआय समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\n104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nरेसलिंग - व्हिएतनामच्या पारंपारिक ओलिंपिकचा एक प्रकार\nमला “व्हीओसीओ” चे टोमणे मारणारे मास्टर\nमाझा “व्हीओ सीओसी” शोधत आहे\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा मँग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या मँग समुदायावर\nप्रस्तावना एनआर. 1: प्राचीन वेळ मध्ये व्हिएतनाम - परिचय\nटिप्पण्या बंद प्रस्तावना वर 1: प्राचीन वेळ मध्ये व्हिएतनाम - परिचय\nएसए डीईसी - कोचीनिचिना\nटिप्पण्या बंद एसए डीईसी वर - कोचीनिचिना\nश्रीमंत अर्थात काही व्हिएतनामी लघु कथा - विभाग 1\nटिप्पण्या बंद श्रीमंत अर्थाच्या काही व्हिएतनामी लघु कथा - विभाग 1\nअनामित लोकांचे तंत्र - भाग एक्सएनयूएमएक्स: मूळ मजकूराचा आदर करण्यात अयशस्वी\nटिप्पण्या बंद अनामित लोकांच्या तंत्रज्ञानावर - भाग 4: मूळ मजकूराचा आदर करण्यात अयशस्वी\nगोजियान: प्राचीन चीनी तलवार ज्याने वेळ गमावली (383)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (280)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (277)\nला कॉंचिन किंवा नाम की (265)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (243)\nसैनिक आणि गन (225)\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी… (219)\nआमच्याशी संपर्क साधा (217)\nअॅनामेस लोकांचे तंत्र - सादर करीत आहे… (187)\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nकार्य करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी - विभाग 1\nटिप्पण्या बंद कार्यावर प्रारंभ करण्यापूर्वी - विभाग 1\nव्हिएतनाम, नागरीकरण आणि संस्कृती - परिचय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाम, नागरीकरण आणि संस्कृती - परिचय\nव्हिएतनामचा जन्म - परिचय - भाग 1\nटिप्पण्या बंद व्हिएतनामच्या जन्मावरील - परिचय - भाग 1\nLý Toét, Xã Xệ ची वैशिष्ट्ये\nस्वयंपाकघरातील देवतांचा पंथ - कलम 2\nटिप्पण्या बंद स्वयंपाकघरातील देवतांच्या पंथ वर - कलम 2\n“अॅनामेस पीपलच्या तंत्रज्ञानाचा सर्वसाधारण परिचय” या शीर्षकाच्या पुस्तकांच्या SET संबंधित तपशील.\nटिप्पण्या बंद “अॅनामेस पीपलच्या तंत्रज्ञानाचा सामान्य परिचय” या शीर्षकाच्या पुस्तकांच्या SET संबंधित तपशीलावर\nयुनिव्हर्सिटीमध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nटिप्पण्या बंद विद्यापीठामध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nटिप्पण्या बंद परिचय वर - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\nवाचक, विद्वान आणि तज्ञ - ईमेल पत्त्यावर त्यांच्या टिप्पण्यांचे योगदान देतात: Thanhdiavietnamhoc@gmail.com - व्यावसायिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान द्या, आणि फोटो प्रदान करा, कृपया BAN TU THU च्या ईमेल पत्त्यावर त्यांना पाठवा: bantuthu1965@gmail.com - योगदान देण्यासाठी वाढत्या आदरणीय व्हिएतनाम स्टडीज वेबसाइटच्या पवित्र भूमीची इमारत.\nसर्व हक्क @2019 आरक्षित. लेखाच्या माहितीच्या सर्व प्रती वाचकांनी व्हिएतनाम स्टडीजच्या पवित्र भूमीचा स्त्रोत - https://holylandvietnamstudies.com\nमनापासून धन्यवाद आणि विनम्र\nए, बी, सी द्वारा दस्तऐवज\nथान दि व्हिएत नाम हॅक\nकी थुआत् नुगुई अन नाम\nदई तू दीन व्हिएत नम\nदा तू तू दीन बाच खोआ तू इतका व्हिएतनाम आहे\nव्हिएतनाम तुंग लाय हॉक\nशेवटच्या 7 दिवस भेटी: 6,401\nकॉपीराइट © 2020 व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7443?page=30", "date_download": "2020-09-27T08:20:05Z", "digest": "sha1:GEML5MGNWGS4FX3UW34EA6PM77IKB4FK", "length": 18195, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधन/अभ्यास : शब्दखूण | Page 31 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधन/अभ्यास\nपीएचडी पुराण - भाग १ :- पीएचडी म्हणजे काय\n\"सुटलं का तुमचं पीएचडी\" सासुबाईंच्या मैत्रीणीनं विचारलं अन मी जेलमधुन बाहेर पडलो की काय असं मला वाटुन गेलं.\nएका अर्थाने तेही काही चुकीचं नव्हतं. पीएचडी केलेल्या अन करणार्या प्रत्येकाला असच वाटत असावं. पण पीएचडी म्हणजे नेमकं काय, याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत.\n\"आता तू पीएचडी करणार म्हणजे तुला नोबेल मिळणार का\" मला अॅडमिशन झाली तेव्हा माझ्या भाचीनं विचारलं होतं. तिला लहानपणापासुन नोबेल लॉरेटच्या गोष्टी सांगण्याचा परिणाम असावा.\n\"भाऊ मग तुम्ही नेमकं काय करणार आहे, पीएचडी म्हणजे एकदम धासू काम असेल ना\"\n\"हां. मी लेजरवर काम करणार आहे.\"\n\"पण त्याचा तर खूप वास येत असेल ना\"\nRead more about पीएचडी पुराण - भाग १ :- पीएचडी म्हणजे काय\nहिंदु धर्म आणि शाप\nहिंदु धर्म आणि शाप\nहिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.\nहिंदु धर्म आणि शाप\nRead more about हिंदु धर्म आणि शाप\n\"मे आय कम इन सर\"\n\"हा ये ये.. बस...\"\nतो मात्र तसाच उभा...\n\"नाही सर ... मी ठिक आहे..\"\n\"अरे बस... बराच वेळ लागेल...\" तो अवघडत बसला. खरं तर इतर कोणी असता तरी त्याच्यासमोर तो अवघडला नसताच. पण डीनसर.... त्यांच्याविषयी त्याला आणि सगळ्या कॉलेजलाच आदरयुक्त भिती होती. तो खाली मान घालुन बसला होता.\n\"काय घेणार चहा की कॉफी\n\"न.. नाही सर नको...\" तो अधिकच अवघडला.\n\"हा ऑप्शन नाही तुला.... चहा की कॉफी...\"\n\"च ... चहा चालेल..सर.\"\n\"बरं... \" सरांनी बेल वाजवुन 'स्पेशल चहा' सांगीतला.\nब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.\nमतलाअ मिसरान लाऊ राशेका\nरांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा\nदिव्य योग ध्यान आर्ट ऑफ लविंग टाळी परब्रम्ह\nRead more about इष्टरफाकुण्डा\nरायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\n....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत\n(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)\nRead more about रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\nदुर्गविरांची यशस्वी कार्ये : किल्ले सुरगड\nकिल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .\nउन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .\nया मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले\nदगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........\nदुर्गविरांची यशस्वी कार्ये : किल्ले ���ुरगड\nRead more about दुर्गविरांची यशस्वी कार्ये : किल्ले सुरगड\nअपरिचित, पण अफलातून - ‘कांब्रे लेणी’\nसह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा\nRead more about अपरिचित, पण अफलातून - ‘कांब्रे लेणी’\n( Survival of the sickest by Dr. Sharon Moalem and Jonathan Prince - या पुस्तकाच्या आधारे हा लेख लिहिलेला असून याचे सर्व श्रेय \"वर्षू नील\" ला जाते. कालच बर्षूने या पुस्तकाची ओळख निसर्गाच्या गप्पा (भाग१३) द्वारे करुन दिली. हे पुस्तक अशा अनेक गंमती जमतीने भरलेले असून अतिशय रंजकपणे लेखकाने यात अनेक शास्त्रीय गोष्टींचा उलगडा केलेला आहे.)\nRead more about आईसबॉल होणारे बेडुकराव...\nपेजरँक पद्धती हे गूगलच्या शोधप्रणालीचे नाव आहे. आपण सगळे गूगल वापरण्यात पटाईत आहोत. पण शोधपद्धती कशी चालते हे कुणास फारसे ठाऊक नाही. यावर एक अतिशय रंजक लेख मिळाला (इंग्रजी दुवा).\nलेख जुना आहे, तरीही ही माहिती बर्याच जणांसाठी नवीन आहे. लेख इंग्रजीत असल्याने इथे कॉपीपेस्ट करू इच्छित नाही. वाचकांनी लेखाचा मुळातून लाभ घ्यावा ही विनंती.\nRead more about गूगल पेज-रँक पद्धती\nकुणा एकाची भ्रमणगाथा *\nअरे एक प्रश्न आहे. 'मी' बोलतोय.\nबोल ना. 'मी' बोलतोय ते लगेच समजलं मला. काय हवय\nकॉमेट. कॉमेट बद्दल विचारायच आहे.\nकॉमेंट नाहीरे. बहिरा झालास की काय कॉमेट म्हणालो मी ते आकाशात असतात ते. कॉ मे ट.\nहो, हो. समजलं. ओरडू नकोस, फक्त स्पष्ट बोल. काय विचारतोयस\nकॉमेटला मराठीत काय म्हणतात\nधूमकेतु म्हणतात. शेंडेनक्षत्र असं सुध्दा म्हणतात.\n काय म्हणालो मी. जिंकलो की नाही\nअरे मित्रा, काय म्हणालास\nRead more about कुणा एकाची भ्रमणगाथा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावरा���े नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=ration%20card", "date_download": "2020-09-27T06:56:41Z", "digest": "sha1:FIBCK56TFZHXNP56SPLELYIEAPYDA6QL", "length": 7558, "nlines": 90, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ration card", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआता स्वस्त धान्य दुकानातून घेऊ शकता सहा महिन्यांचे रेशन\nरेशन दुकान बंद राहिल्यास होणार कारवाई\nराज्य सरकारचा निर्णय : केशरी शिधापत्रिकाधारकाना मिळणार ३ रुपये दरात गहू अन् दोन रुपये किलो तांदूळ\nउद्यापासून केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार सवलतीच्या दरात गहू, तांदूळ\nऑनलाईन मिळवा रेशन कार्डची माहिती ; तक्रार आणि नव्या शिधापत्रिकेसाठी करा अर्ज\nकेशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप\nकेशरी कार्डधारक लाभार्थ्यांना धान्याचे वितरण सुरु\nआजपासून लागू झाले नवीन नियम ; पेट्रोल – गॅसने धरला भडका\nवीस राज्यात सुरू झाली 'ही' योजना; मजदूरांना होणार फायदा\nमोबाईलने करा रेशन कार्डसाठी अर्ज ; काही मिनीटात पुर्ण होईल अर्जाची प्रक्रिया\nनोव्हेंबरपर्यंत मोदी सरकार देत आहे मोफत रेशन; असे बनवा रेशन कार्ड\nराज्यात आतापर्यंत ४ लाख २३ हजार ८२० क्विंटल अन्नधान्य वाटप\n रेशन कार्डमधून आपलं नाव होऊ शकतं कमी; जाणून घ्या\nघरी बसून बदला रेशन कार्डवरील मोबाईल नंबर; जाणून घ्या\nRation Card बनविण्यात अडचण येते का मग करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार ; जाणून घ्या मग करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार ; जाणून घ्या \nएक कोटी ३५ लाख शिधापत्रिका धारकांना ३७ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप\nजुलै महिन्यात ५६ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप; ६ कोटी लाभार्थ्यांना मिळाला लाभ\nसरकारची नवी योजना; 'या' दोन पोर्टलच्या माध्यमातून मिळेल रेशनकार्डची माहिती\nलग्नानंतर पत्नीचं नाव रेशन कार्डवर दाखल करायचंय मग करा 'या' गोष्टी\nरेशन कार्डशी आधार कार्ड जोडणीला आहे ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत; त्वरा करा\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी स���स्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/independence-day-2020/", "date_download": "2020-09-27T07:27:44Z", "digest": "sha1:DAIWHYS7GMWTBL55KFV77EVT6VGSFCF2", "length": 32017, "nlines": 258, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Independence Day 2020 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Independence Day 2020 | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\nIPL 2020: हैदराबादविरुद्ध KKRच्या विजयानंतर शाहरुख खानने टीमसाठी दिलेला संदेश तुमचेही जिंकेल मन (See Tweet)\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nShahid Afridi Praises IPL: शाहिद आफ्रिदी याच्याकडून आयपीएलचे कौतुक, म्हणाला- 'पाकिस्तानी खेळाडूंना खेळायला न मिळणे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य'\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Daughters Day 2020 Wishes in Marathi: राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन लाडक्या मुलीसोबत साजरा करा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nआसाम येथे गेल्या 24 तासात आणखी 1 हजार 317 कोरोनाबाधितांची नोंद; 16 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nस्वातंत्र्यदिनानिमित्त बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा रंगाची उधळण ; 15 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus Pandemic: कोरोना महामारीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारत आणखी एक युद्ध लढत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nIndependence Day 2020: स्वातंत्र्य दिनी भारतीय सैन्याच्या जवानांचे जम्मू-काश्मीर मधील गुरेझ सेक्टर येथे ध्वजारोहण (Watch Video)\nHealthcare Facilities: महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत आणि दुर्गम भागापर्यंत उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पोहोचविण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपुणे: आपके राज्य में बिना परमिशन के आगये ध्वजारोहण साठी गेलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांंचा अजित पवार यांना टोला (Watch Video)\nTogether As One: स्वातंत्र्य दिनानिमित्त 65 गायकांसह संगीतकार ए. आर. रहमान यांनी लॉन्च केले Special Song; पहा व्हिडिओ\nIndia Independence Day 2020: ग्लॅमरस मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, मानसी नाईक यांनी आपल्या खास अंदाजात चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा; See Photos\nIndependence Day 2020: देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पार पडलेल्या ध्वजवंदनाचे खास क्षण (Photos Inside)\nHappy Independence Day 2020 Special: 74 व्या स्वातंत्र्य दीना निमित्त पाहा टीम इंडियाच्या खेळाडूंचे टॉप-5 डाव, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान\nIndependence Day 2020 Quotes & Slogans: लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह या महान राष्ट्रपुरूषांची घोषवाक्य WhatsApp, Facebook च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा भारताचा स्वातंत्र्यदिन\nIndependence Day 2020: भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे यांच्यासह राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा\nIndependence Day 2020: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्या हस्ते वर्षा बंंगल्यावर ध्वजारोहण, पहा फोटो\nIndependence Day Images & HD Wallpapers: आज भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Stickers, GIF Greetingsच्या माध्यमातून देऊन साजरा करा राष्ट्रीय सण\nIndependence Day 2020: लडाखच्या इंडो तिबेट सीमा जवानांनी 14,000 उंचीवर ध्वजारोहण करुन साजरा केला भारतीय स्वातंत्र्य दिन; Watch Video\nIndependence Day PM Narendra Modi Speech: कोरोना लस कधी बनणार यावर पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन दिले 'हे' उत्तर\nIndependence Day 2020 Songs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' काही देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून द्या वीर-सुपुत्रांना मानवंदना\nIndependence Day 2020: 'आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद\nIndependence Day 2020 Marathi Messages: स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा Greetings, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन व्यक्त करा आपल्या भारताविषयीची कृतज्ञता\nIndependence Day 2020 Rangoli Designs: स्वातंत्र्य दीना निमित्त आपल्या घरासमोर 15 ऑगस्ट स्पेशल रांगोळी काढून साजरा करा आजचा दिवस, येथे पाहा रांगोळीच्या विशेष डिझाईन्स (Watch Video Tutorials)\nIndependence Day 2020: वासुदेव बळवंत फडके ते टिळक- सावरकर 'या' मराठमोळ्या क्रांंतिकारकांंनी केलंं होतंं भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व\nIndependence Day Wishes in Marathi: 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठी Messages, Whatsapp Status मधुन शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्र\nभारताचा स्वातंत्र्यदिन 2020 Google Doodle: 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे भारतीय संगीतकलेवर आधारित गूगल डूडल पाहा\nIndependence Day 2020 Speech by PM Narendra Modi Live Streaming on DD News: 74 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा, ध्वजारोहणाचे इथे पहा थेट प्रक्षेपण\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/06/blog-post_2.html", "date_download": "2020-09-27T07:59:08Z", "digest": "sha1:GY54TXEBQ5NNXSKAYR4MMTPJHVLGHEIC", "length": 6830, "nlines": 148, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला-५० ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nदि. २ जून २०२० वार - मंगळवार\nशाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५०)\nघरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ व��� शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास\nऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.\nमिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका\nखालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.\nकरीन आणि नाही करणार\nआजच्या पुस्तकाचे नाव : लपा-छपी\nट्रेसिंग पेपरचा वापर संकल्प चित्रामध्ये कसा करावा\nमधू आणि दिपकशी ओळख\nसंगीताचे काही अलंकारिक पैलू\nविषय - गणित भाग २\nपाठ - घनाकृतींचे पृष्ठफळ भाग ३\nइयत्ता - ५ वी\nविषय - बुद्धिमत्ता चाचणी\nघटक - कोडे भाग ५\nइयत्ता - ८ वी\nविषय - बुद्धिमत्ता चाचणी\nघटक - लयबद्ध मांडणी भाग ३\nराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bekaricha-dar", "date_download": "2020-09-27T07:13:12Z", "digest": "sha1:MFASRRXM5SP2EFHK2BK2IFCRPW5CUCXH", "length": 14467, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक! - द वायर मराठी", "raw_content": "\nबेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक\nराष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातील जुलै २०१७ ते जून २०१८ दरम्यान संकलित माहिती. नोटाबंदीनंतर करण्यात आलेले पहिले रोजगारविषयक सर्वेक्षण.\n(‘नीति’ आयोगाकडून मिळालेल्या उत्तरांनंतर या बातमीमध्ये भर घालण्यात आली आहे.)\n२०१७-१८ या वर्षामध्ये, देशातील बेकारीचा दर हा ६.१% इतका होता व गेल्या ४५ वर्षांतील हा उच्चांक आहे, अशी माहिती ‘बिझनेस स्टँडर्ड’ या वृत्तपत्राने दिली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या ठराविक कालावधीनंतर केल्या जाणाऱ्या श्रमशक्ती विषयक सर्वेक्षणामधून हे आकडे पुढे आल्याचे ‘बिझनेस स्टँडर्ड’ने म्हंटले आहे.\n३० जानेवारी रोजी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन तज्ज्ञांनी (आयोगाच्या प्रभारी अध्यक्षांसह) राजीनामे दिले, यामागे हा अहवाल हे एक कारण आहे. आयोगाने संमत करूनही, बेकारीशी संबंधित वरील आकडे सरकारने प्रकाशित केले नाहीत. नोव्हेंबर २०१६मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी घोषित केल्यानंतर, देशातील रोजगाराच्या परिस्थितीविषयी करण्य��त आलेले हे पहिलेच अधिकृत सर्वेक्षण आहे.\n‘बिझनेस स्टँडर्ड’नुसार, या अहवालामध्ये सांगितले आहे की बेकारीचा दर यापूर्वी १९७२-७३मध्ये इतकया प्रमाणात वाढला होता. ‘एनएसएसओ’च्या आकड्यांनुसार, हा दर २०११मध्ये २.२ टक्के एवढा कमी झाला होता.\nगेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये, तरुणांमधील बेकारीचा दर २०१७-१८मध्ये खूप जास्त होता, असे अहवालामध्ये सांगितले आहे. याचबरोबर, ‘एकंदर लोकसंख्येमधील बेकारीच्या दराच्या तुलनेमध्ये तो अतिशय जास्त आहे’, असेही नमूद केलेले आहे. ग्रामीण तरुण पुरूषांमध्ये (वयोगट: १५ ते २९), हा दर २०११मधील ५ टक्क्यांवरून २०१७-१८मध्ये १७.४ टक्क्यांवर गेला आहे. याच वयोगटातील ग्रामीण स्त्रियांमध्ये, २०११-१२ साली बेरोजगारीचे प्रमाण ४.८% इतके होते, तर २०१७-१८मध्ये ते १३.६% इतके झाले, असे ‘बिझनेस स्टँडर्ड’ने म्हंटले आहे.\nशिक्षित लोकांच्याबाबतही हेच दिसून आले आहे. अहवालामध्ये असेही म्हटले गेले आहे की ‘ग्रामीण भागांमधील शिक्षित स्त्रियांमध्ये बेरोजगारीचा दर २००४-०५ ते २०११-१२ या काळामध्ये ९.७% ते १५.२% इतका होता. २०१७-१८मध्ये तो १७.३% इतका झाला.’\nया अहवालानुसार, देशातील श्रमशक्ती सहभाग दरसुद्धा (एलएफपीआर – कामाचे वय असलेल्या लोकांपैकी, सक्रियपणे नोकरी शोधणाऱ्यांची संख्या) याकाळात घसरला. हा दर २००४-०५ पासून घसरत आहे – २०११-१२मध्ये तो ३९.५% होता तर २०१७-१८मध्ये ३६.९% इतका झाला.\nदिल्लीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये, ‘नीति’ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार म्हणाले की ‘एका कच्च्या अहवालाचा दाखला देऊन गोंधळ निर्माण केला जात आहे. २०११-१२च्या आकड्यांशी आताच्या आकड्यांची तुलना करणे योग्य नाही’. डॉ. कुमार आणि ‘नीति’ आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की ‘२०११-१२ची माहिती संकलित करताना वापरलेली पद्धत व आताच्या ‘पीएलएफएस’साठी वापरली गेलेली पद्धत, या ‘खूप वेगवेगळ्या’ आहेत. यामुळे या दोन्हीमध्ये तुलना होऊ शकत नाही.’\n“जुलै-सप्टेंबर २०१८ व ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ या दोन्ही तिमाहींचे आकडे आमच्याकडे आत्ताच आले आहेत आणि त्यांवर प्रक्रिया सुरु आहे,” असे डॉ. कुमार म्हणाले. रोजगारातील बदलते कल काय आहेत याचे आकलन तेव्हाच करता येईल, जेव्हा सहा तिमाहींच्या संदर्भातील अंतिम माहिती हाती येईल, असेही त्यांनी सा��गितले. “जुलै-ऑक्टोबर २०१७च्या आकड्यांची तुलना केवळ जुलै-ऑक्टोबर २०१८च्या आकड्यांशीच करता येऊ शकते,” ते म्हणाले.\nविविध अहवालांमधील सकारात्मक आकड्यांचा दाखला देऊन, डॉ. कुमार आणि अमिताभ कांत यांनी वाढत्या बेकारीच्या दाव्यांना निरर्थक ठरविले. त्यांनी स्वतः असा दावा केला की दरवर्षी किमान ७० ते ७७ लाख नोकऱ्या निर्माण होत होत्या. “विविध विश्लेषणांमधून असे समोर आले आहे की देशाला दरवर्षी जवळजवळ ७० लाख नव्या नोकऱ्यांची गरज आहे. आपण पुरेशा नवीन कंपन्या निर्माण करीत आहोत, परंतु कमी उत्पन्न असलेल्या शेतीसारख्या व्यवसायांमधून बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी रोजगार निर्माण करणे, हे आव्हान आमच्यासमोर आहे,” असे अमिताभ कांत म्हणाले.\nया अहवालाबाबत खुलासा करण्यासाठी, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला हवी होती. त्याऐवजी ‘नीति’ आयोग का परिषद घेत आहे, असे यावेळी या दोघांना विचारले गेले. यावर डॉ. कुमार यांनी सांगितले की मुख्य सांख्यिकी प्रवीण श्रीवास्तव लखनौमध्ये असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.\nयाआधी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनाॅमी’ने (सीएमआयई) असे म्हंटले होते की २०१७तील पहिल्या चार महिन्यांमध्ये (नोटाबंदी झाल्यानंतर लगेच) १५ लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली होती.\n(छायाचित्र – रॉयटर/ हिमांशू शर्मा)\nसदर लेखमूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nमुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता – एक घोडचूक\nउद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीचा राजकीय फायद्यासाठी वापर\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/pune-local-news/the-opening-of-the-wagholit-pmp-bus-stop/articleshow/69066551.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-27T08:45:33Z", "digest": "sha1:EE7Z2LZHZPOC26PSDIJO5IL4V7NZ36D6", "length": 8876, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवाघोलीत पीएमपी बस स्टॉप उघड्यावर\nवाघोली येथील सर्व पीएमपीचे सर्व बस स्टॉप उघड्ड्यावर आहे. लहान मुले, वयस्क प्रवासी ऊन, पावसात बसची वाट बघत थांबलेले असतात. त्यांची गैरसोय होते. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाला प्रवासांच्या समस्या दिसत नाहीत का प्रवाशांना आकर्षित करणारी नव्हे तर दूर ठेवणारे उपक्रमच राबवले जात आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपोलिस की आरोग्य वसुली अधिकारी...\nमहामेट्रोने पुरवावे पाणी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nआयपीएलRR v KXIP: कोण मिळवणार दुसरा विजय आज राजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, असा असेल संघ\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठा���्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-halba-ready-for-agitation/articleshow/61921517.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-27T08:37:18Z", "digest": "sha1:XXTSC752Z42MPKN57M4A7SIG7XWDCNEU", "length": 14850, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहलबा, हलबी, माना, गोवारी, कोळी, ठाकूर, ठाकर, धोबा, मन्नेवार, मन्नेवारलू आदी ३३ जातींना आदिवासींच्या सवलती मिळाव्या या मागणीसाठी सत्तारुढ भाजपचे आमदार विकास कुंभारे व अन्य आमदार राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या बॅनरखाली मैदानात उरतले आहेत.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nहलबा, हलबी, माना, गोवारी, कोळी, ठाकूर, ठाकर, धोबा, मन्नेवार, मन्नेवारलू आदी ३३ जातींना आदिवासींच्या सवलती मिळाव्या या मागणीसाठी सत्तारुढ भाजपचे आमदार विकास कुंभारे व अन्य आमदार राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या बॅनरखाली मैदानात उरतले आहेत.\nसमितीला धनगर समाजाचे नेते पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे व माजी मंत्री दशरथ भांडे यांच्यासह इतर अन्यायग्रस्त समाज व पक्षातील नेत्यांचा पाठिंहा लाभला, हे विशेष.\nकृती समितीच्यावतीने येत्या १३ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चाद्वारे धडक देण्यात येणार आहे. ३३ जातींचा राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश असतानादेखील जात व वैधताप्रमाणपत्र नाकारण्यात येते. कोष्टी ही व्यवसाय सूचक नोंद असून हलबा हीच खरी जमात आहे. असाच अन्याय अन्य जमातींवर करण्यात येत आहे. यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती आमदार विकास कुंभारे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत २-३ वेळा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनाला सूचना केली. परंतु, लालफितशाहीत या समाजावर अन्��ाय करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nअनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र जारी करताना १९५० पूर्वीचा पुरावा न मागता अधिवास प्रमाणे १५ वर्षांचा रहिवासी पुरावा मागावा, कुटुंबातील एखाद्या सदस्याला जात वैधता प्रमाणपत्र दिले असल्यास त्या आधारे कुटुंबातील अन्य सदस्य व रक्तातील नातेवाईकांना वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या करण्यात येतील, असेही\nमोर्चात मंत्री महादेव जानकर, खासदार महात्मे, दशरथ भांडे, आमदार दीपिका चौहाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, कृष्णा गजबे, रमेश पाटील, अनंत तरे आदींनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली. राज्यभरातून दीड लाख नागरिक सहभागी होतील, असा दावा कुंभारे यांनी केला. आंदोलनात प्रकाश निमजे, विश्वनाथ आसई, अॅड. नंदा पराते, दिलीप सोनेवार, धनंजय धार्मिक, धनंजय धापोडकर, मनोहर घोराडकर, ओमप्रकाश पाठराबे आदी सहभागी होणार आहेत. १३ तारखेला हलबा क्रांती चौक (गोळीबार चौक) येथून मोर्चा प्रारंभ होईल. मोर्चासाठी राज्यात विविध भागात यात्रा सुरू आहेत. नागपुरात ७ तारखेपासून जनजागरण करण्यात येईल. त्यासाठी १० तारखेला सायंकाळी ६ वाजता गोळीबार चौकात जाहीर सभा होणार असल्याचे विकास कुंभारे यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले ...\nDevendra Fadnavis: ...तर पवारांना अन्नत्याग करावा लागला...\nबार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदा...\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nकाश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राल...\nशशी कपूर यांचे नागपूरशी ‘रक्षा’बंधन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढो��� बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nमुंबईआम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही; राऊतांच्या भेटीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/09/blog-post_664.html", "date_download": "2020-09-27T06:28:06Z", "digest": "sha1:3RHZRCLEJRFWYZEJT5YPL4CATR3KKARM", "length": 9030, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोपरगाव मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकाची ११० रुपयेला उघड उघड विक्री करुन लुट तर पावती तिकीटे चक्क पान टप-यांवर ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / कोपरगाव मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकाची ११० रुपयेला उघड उघड विक्री करुन लुट तर पावती तिकीटे चक्क पान टप-यांवर \nकोपरगाव मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकाची ११० रुपयेला उघड उघड विक्री करुन लुट तर पावती तिकीटे चक्क पान टप-यांवर \nकोपरगाव मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकाची ११० रुपयेला उघड उघड विक्री करुन लुट तर पावती तिकीटे चक्क पान टप-यांवर\nकोपरगाव / तालुका प्रतिनिधी\nकोपरगाव शहर��त १०० रुपयांच्या मुद्रांक ची विक्री १० रुपये जादा घेऊन तसेच ५ रुपयांचे न्यायालयीन तिकीट ७ रुपयाला विकले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.\nनागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची शासकीय व्यवहारातील कामे करण्यासाठी शासकीय फी म्हणून वेगवेगळ्या किमतीचे मुद्रांक तसेच न्यायालयीन तिकिटे यांची गरज भासत असते प्रतिज्ञापत्र करणे, कुठलाही प्रकारचा अर्ज देणे बँकेशी निगडीत कामे, शैक्षणिक कामे, खरेदी विक्री व्यवहार अशा विविध कामांसाठी मुद्रांक व न्यायालय तिकीट यांची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असते. मुद्रांक व न्यायालयीन तिकिटे यांची किंमत त्याच्यावर मुद्रित केलेले असते किंमत अदा करून जनतेला या गोष्टी उपलब्ध करून देणे हे मुद्रांक विक्री करणाराचे काम आहे तसेच कायद्यानुसार व शासनाच्या निर्देशानुसार सर्व गोष्टीचे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. निर्धारित वेळेत जनतेला विना सायास वरील प्रमाणे मुद्रांक व तिकिटे उपलब्ध करून देणे. परंतु कोपरगाव शहरामध्ये शासनाच्या आदेशाची मुद्रांक विक्रेत्यांकडून पायमल्ली होताना दिसत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे. दिवसाढवळ्या तहसील कचेरीच्या आजुबाजूला ह्या गोष्टी घडत असताना प्रशासनाच्या लक्षात येत कसे नाही एवढ्या सहजासहजी व बिनधास्तपणे जादा पैसे घेण्यापर्यंत मुद्रांक विक्रेत्यांची मजल जाते म्हणजे यामागे नेमके कुणाचे पाठबळ आहे की काय अशी शंका येते.तर ५ रुपये व इतर पावती तिकीटे स्टॕप वेंडर कडे न मिळता पान टपरी,कीराणा दुकानात मिळते यांना अशा तिकीट विक्रीची परवानगी ,परवाना आहे का हाही प्रश्नच असुन येथेही ५ रुपयाचे तिकीट ७ रुपयाला मिळत असुन याची उच्चस्तरीय त्वरित चौकशी होऊन हा काळाबाजार थांबविण्यात यावा व जनतेची दिवसाढवळ्या होणारी लूट थांबवावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.\nकोपरगाव मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकाची ११० रुपयेला उघड उघड विक्री करुन लुट तर पावती तिकीटे चक्क पान टप-यांवर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/free-buses-released-by-mns-from-thane-mira-bhaidar-for-employees/", "date_download": "2020-09-27T07:39:40Z", "digest": "sha1:MKPEHU5XI6D7ZMAFDWOWHDXSCSXXV4MF", "length": 8993, "nlines": 190, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "मनसेने चाकरमान्यांसाठी ठाणे,मिरा-भाईदर मधून सोडल्या मोफत बस – Lokshahi", "raw_content": "\nमनसेने चाकरमान्यांसाठी ठाणे,मिरा-भाईदर मधून सोडल्या मोफत बस\nमनसेने चाकरमान्यांसाठी ठाणे,मिरा-भाईदर मधून सोडल्या मोफत बस\nगणेशोत्सवानिमित्त एकीकडे कोकणाचे राजकारण तापत असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाकरमान्यांसाठीच्या मोफत बस सेवेचा शुभारंभ केला आहे. ठाणे आणि मीरा भाईदर मधून या बस सोडण्यात आल्या आहेत. यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nमनसे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत या बसचा शुभारंभ झाला आहे. या निमित्त मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं कि, जिथं सरकार कमी पडतं तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे येतं, सरकार अपयशी ठरल्यामुळे आम्हाला लोकांसाठी सुविधा करावी लागते. परप्रांतीयांसाठी हे सरकार विशेष रेल्वे आणि एसटी मार्फत सीमेपर्यंत सोडते.. मग मराठी माणसांनाच यापासून वंचित का असा सवाल मनसे नेते अभिजित पानसे यांनी सरकारला केला आहे.\nमीरा भाईंदर मधून 2 बस कोकणासाठी रवाना\nमीरा भाईंदर मधून 2 बस कोकणवासीयांना घेऊन रवाना झाल्या आहेत.भाईंदर पूर्वच्या नवघर नाक्यावरून सावंतव���डी, संगमेश्वर साठी 2 बस चाकरमान्यांना घेऊन निघाल्या. मनसे नेते संदीप राणे तसंच अनिल रनावडे यांनी शुभारंभ केला असून अधिक बस कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडणार असल्याची माहिती मनसे नेत्यानी दिली.\nPrevious article कोकणात पोहचण्यासाठी चाकरमान्यांचा आजचा शेवटचा दिवस\nNext article 48 तासांत मुसळधार पाऊस; तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट\nबँके संदर्भातल्या ‘या’ अफवांना तुम्हीही बळी पडला आहात का\nजिल्हा परिषद पालघरमध्ये भरती\nJaswant Singh Passed Away;माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nदिल्लीत मोठा राजकिय भूकंप; शिरोमणी अकाली दलाची NDA तून एक्झिट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nDrugs Case | दीपिका पदुकोण NCB कार्यालयात दाखल ; NCB कडून चौकशी\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nकोकण रेल्वे: दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू\n13 ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड सुविधा वाढवा; केंद्रीय आरोग्य विभागाची महाराष्ट्राला सूचना\nतुकाराम मुंढे काय, कुणीही अधिकारी आला तरी फरक पडत नाही…\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nकोकणात पोहचण्यासाठी चाकरमान्यांचा आजचा शेवटचा दिवस\n48 तासांत मुसळधार पाऊस; तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/15/India-beats-China-at-UN.html", "date_download": "2020-09-27T06:31:30Z", "digest": "sha1:J55NHEKDKHJJX376EV7ZYOLBXVGO7FI7", "length": 4151, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " संयुक्त राष्ट्रसंघात भारताची चीनवर मात - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "संयुक्त राष्ट्रसंघात भारताची चीनवर मात\nभारताने संयुक्त राष्ट्रसंघात चीनला मात दिली आहे. भारताला संयुक्त राष्ट्रसंघातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ईसीओएसओसी) महिलांच्या समस्यांवरील आयोगाचे सदस्यत्व ���िळाले आहे. भारताचा कार्यकाळ 2021 पासून सुरू होणार असून 2025 पर्यंत राहणार आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायम प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारताने प्रतिष्ठित समजल्या जाणार्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे सदस्यत्व मिळवले आहे. हे यश म्हणजे, भारतात लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे दर्शवते, असे त्यांनी सांगितले.\nया जागेसाठी भारतासह चीन आणि अफगाणिस्तान देखील प्रयत्नशील होते. मात्र, चीनला हादरा देत भारत आणि अफगाणिस्तानने बाजी मारली. समितीवर निवडून येण्यासाठी 54 पैकी 28 मतांची आवश्यकता होती. अफगाणिस्तानला 39 आणि भारताला 38 मते मिळाली. चीनला 27 मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत चीनला नामुष्कीचा सामना करावा लागला. ‘कमिशन ऑन स्टेटस् ऑफ वुमन’ ही जागतिक पातळीवरील संस्था आहे. लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही परिषद कार्य करते. या आयोगाची स्थापना 21 जून 1946 रोजी झाली होती.\n‘कमिशन ऑन स्टेटस् ऑफ वुमन’ महिलांच्या अधिकारांना, हक्कांसाठी प्रोत्साहन देते आणि जगातील महिलांची स्थिती अधोरेखित करते. लैंगिक समानता आणि सबलीकरणासाठी मानके देखील या परिषदेत तयार करण्यात येतात. या संस्थेत संयुक्त राष्ट्रसंघाचे 45 सदस्य असतात. यात आफ्रिका खंडातील 13, आशिया खंडातील 11, लॅटिन अमेरिकेतील 9, पश्चिम युरोप आणि पूर्व युरोपचे प्रत्येकी चार सदस्य देशांचा समावेश असतो.\tघ(वृत्तसंस्था)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/india-must-plan-for-population-control/articleshow/70169147.cms", "date_download": "2020-09-27T08:31:48Z", "digest": "sha1:I4NDOD43SYCP2ZHDKVT26FQLNDNO3DUT", "length": 27030, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "जागतिक लोकसंख्या दिन: लोकसंख्यानियंत्रण इच्छाशक्तीशिवाय नाही\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपृथ्वीवर सजीवांचा जन्म आणि विकास झाल्यापासून अलीकडील पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत निसर्गाचा समतोल राखला गेला, कारण तिथे मानवासारखा निसर्गद्रोही प्राणी जन्मला नव्हता. परंतु मानवाच्या प्रगतीच्या काळापासून लोकसंख्येचे निसर्गाचे गणित चुकले. अन्नस��खळी तुटली. औद्योगिक क्रांतीमुळे शहरीकरण झाले. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे आयुष्यमान वाढले. सुखसुविधा वाढल्या आणि लोकसंख्या झपाट्याने वाढली. या वाढीचा फटका बसला तो वनांना, वन्यजीवाना आणि नैसर्गिक संसाधनांना. आजही प्रचंड लोकसंख्येला जगण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड सुरू आहे.\n> प्रा. सुरेश चोपणे\nपृथ्वीवर सजीवांचा जन्म आणि विकास झाल्यापासून अलीकडील पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत निसर्गाचा समतोल राखला गेला, कारण तिथे मानवासारखा निसर्गद्रोही प्राणी जन्मला नव्हता. परंतु मानवाच्या प्रगतीच्या काळापासून लोकसंख्येचे निसर्गाचे गणित चुकले. अन्नसाखळी तुटली. औद्योगिक क्रांतीमुळे शहरीकरण झाले. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे आयुष्यमान वाढले. सुखसुविधा वाढल्या आणि लोकसंख्या झपाट्याने वाढली. या वाढीचा फटका बसला तो वनांना, वन्यजीवाना आणि नैसर्गिक संसाधनांना. आजही प्रचंड लोकसंख्येला जगण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. अनेक सजीव प्रजाती नष्ट होत आहेत. जल, जमीन कमी पडू लागली आहे. प्रदूषणाचे, हवामान बदलाचे, नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले असून या लोकसंख्येच्या ओझ्याखाली स्वत: मानवच दबून गुदमरतोय. विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनामुळे आता कामगार, रोजगार कमी झाला असून बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे संकट पुन्हा मोठे होऊ पहात आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी त्वरित पावले उचलली तरच भावी संकट कमी होईल. टळणार मात्र नाही.\nपाच हजार वर्षांपूर्वी केवळ लाखांच्या जवळ असलेली जगाची लोकसंख्या १९१५पासून झपाट्याने वाढू लागली. २०१९मध्ये आजच्या दिवशी सात अब्ज एकाहत्तर कोटींवर (७,७१५,४२५,५००) पोहोचली असून त्यामुळे पर्यावरणासोबतच अनेक मानवी समस्या वाढल्या आहेत. चीनची लोकसंख्या १ अब्ज ४२ कोटी १ लाख १४ हजार ३६० आहे. भारताची लोकसंख्या १ अब्ज ३६ कोटी ८८ लाख ९१ हजार ३५० इतकी आहे. भारतानंतर अमेरिका (३२ कोटी ९१ लाख १७ हजार ४३५), इंडोनेशिया (२६ कोटी ९५ लाख ६५ हजार १९८) आणि ब्राझील (२१ कोटी २४ लाख ८ हजार ६५५) या देशांचा क्रमांक येतो. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटींवर गेली आहे. दरवर्षी सात कोटींच्या वर मूल जन्मतात आणि दोन कोटी मृत्यू पावतात. म्हणजे जागतिक लोकसंख्येत दरवर्षी चार कोटी लोकसंख्येची भर पडते. पंधराव्या शतकापर्यंत जगाची लोकसंख्या क्रमाने वाढत गेली. परं��ु सोळाव्या शतकानंतर ते विसाव्या शतकापर्यंत तिचा आलेख अगदी सरळ वर गेला. जागतिक पातळीवर प्रयत्न झाल्यामुळे तिची घोडदौड आता किंचित थांबली असली तरीही, आताची लोकसंख्या हीच धोक्याच्या पातळीवर गेली आहे. ती पुन्हा वाढतच जाणार आहे. आजही दरवर्षीचा वाढीचा दर १.०९ इतका आहे. हा दर असाच ४० वर्षे वाढत राहिला तर २०३५मध्ये लोकसंख्या ९ अब्ज, २०५५मध्ये १० अब्ज आणि २०९०मध्ये ११ अब्ज होईल आणि तेव्हा जगातील सर्व नैसर्गिक संसाधने संपली असतील. आताच्या प्रचंड संख्येमुळे पिण्याचे पाणी, खायला अन्न आणि सुविधा कशा पुरवायच्या असे अनेक प्रश्न देशासमोर राहतील. एकाच जातीची इतकी प्रचंड संख्या जैवविविधतेसाठी धोकादायक असतेच, परंतु स्वजातीसाठीसुद्धा धोकादायक असते हे निसर्गाचे सूत्र आहे आणि तसे घडतही आहे. म्हणून आताच ‘एक कुटुंब एक मूल’ हे सूत्र अवलंबावे लागेल. तरच लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकेल.\nजगाच्या लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण १७.७४ टक्के आहे. त्यात ७० कोटी ३१ लाख ७१ हजार १५९ पुरुष तर ६५ कोटी ८७ लाख २ हजार १८३ स्त्रियांचा समावेश आहे. दरवर्षी २ कोटी ६९ लाख ३२ हजार ५८६ जन्म तर ९७ लाख ७८ हजार ०७३ जणांचा मृत्यू होतो. हे प्रमाण बघता लोकसंख्या अजून वाढत राहणार आहे. ही लोकसंख्या ३२ लाख ८७ हजार २६० वर्गकिलोमीटर इतक्या क्षेत्रफळावर वास करीत आहे. त्याची घनता ४६० दरकिमी इतकी आहे. भारतातील सर्वात मोठे आणि जास्त लोकसंख्या असेले राज्य उत्तर प्रदेश हे असून त्याची आजची लोकसंख्या २१ कोटी ८१ लाख ५८ हजार २६७ (१७ टक्के) म्हणजे ब्राझील या देशाइतकी आहे. महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या १२.५ कोटी असून दिल्लीची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागेचे क्षेत्रफळ कमी आणि लोकसंख्या जास्त अशी असमानता असेल तर त्याचा ताण सर्व नैसर्गिक संसाधने, राहणीमान आणि देशाच्या एकूणच प्रगतीवर पडतो आणि देश मागे जातो.\nनिसर्ग नियमाप्रमाणे सजीवांची लोकसंख्या नियंत्रणात येत असते. अन्नसाखळीच्या माध्यमाने निसर्गाचे संतुलन टिकविण्यासाठी शाकाहारी प्राणी किती असावे, मांसाहारी प्राणी किती असावे आणि कोणते वृक्ष असावे हेसुद्धा निसर्ग नियंत्रित करीत असतो. याच अनुषंगाने मांसाहारी प्राणी कमी आणि त्यांचे अन्न असलेले शाकाहारी जीव जास्त संखेने जीवाना जन्म घालतात. माणसाचा आता नैसर्गिक शत्रू नसल्याने त्याच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवायला कुणीही नाही आणि म्हणून मानव या प्राण्याची संख्या झपाट्याने वाढली आणि वाढत आहे. तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र विकसित झाल्यामुळे मानवाचे आयुष्यमान वाढले आणि मृत्युदर कमी झाला आहे.\nलोकसंखेला अन्न, वस्त्र, निवारा मिळण्यासाठी नैसर्गिक साधनांचा मोठा वापर होऊ लागला. औद्योगिकरण, खाणी, शेती, शहरे, धरणे, रस्ते, रेल्वे इत्यादी अनेक उपयोगासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. आजही याच कारणासाठी सुंदर वनांचा आणि वन्यजीवांचा ऱ्हास होत आहे. ही समस्या एवढ्यावरच थांबली नसून प्रदूषण, तापमानवाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने आपल्या जीवावर उठली आहे. ज्या वनांनी आपल्याला जन्म दिला, ज्या पर्यावरणाने आपल्याला जगविले, ज्या वन्यजीवांनी आपल्याला सहजीवनात साथ दिली, त्याचाच आपन विनाश करीत आहोत, ही साधी बाब बुद्धिमान मानवाला कळू नये आजही कळत नाही. आज आपण मरणाच्या उंबरठ्यावर पोहोचलो तेव्हा कुठे ‘झाडे लावा-झाडे जगवा’ म्हणतो आहोत. दुसरीकडे वाढत चाललेली लोकासंख्या जंगले नष्ट करीत आहेत. दरवर्षी शेतीसाठी, वस्तीसाठी देशात हजारो हेक्टर जंगल तोडले जाते. वाढत्या लोकसंख्येसाठी, उद्योगासाठी नद्या, नाले आणि भूजल, अन्न आणि निवारा कमी पडू लागला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होऊ लागली आहे. लोकसंख्येमुळे एकूणच निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे.\nलोकसंख्या वाढीमुळे लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळले. एकीकडे बेरोजगारी वाढली. नोकरीच्या संधी कमी झाल्या. झोपडपट्टी वाढली. गरिबी वाढली. आरोग्याच्या सोयी अपुऱ्या पडू लागल्या. रोगराई वाढली. शैक्षणिकदृष्ट्या कमी पडून जीवनमान खालावले. लोकांच्या वाढत्या लोंढ्यामुळे शहरे फुगू लागली. प्रदूषण वाढले. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली. म्हणजे काय तर केवळ लोकसंख्या वाढ ही पर्यावरण, प्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. तंत्रज्ञान विकासामुळे काही लोकांना नक्कीच फायदा झाला, परंतु यामुळे बेरोजगारी, गरिबी वाढली. पर्यावरण, प्रदूषच्या समस्या निर्माण झाल्या. देशातील वाढत्या लोकसंख्येला काम, नोकरी पाहिजे, परंतु नवनव्या तंत्रज्ञान विकासामुळे मानसांची जागा यंत्रांनी घेतली. खाणीत एक मशीन ��ंभर लोकांची, ऑफिसमध्ये कम्प्युटर दहा लोकांचे काम करू लागले. मोबाइल, कॅमेरे आणि नवनवीन यंत्रणा आल्यामुळे कामगार, मजुरांजी गरज कमी झाली.\nभारतासारख्या बहुलोकसंख्या असलेल्या देशात मानवरूपी ऊर्जेचा वापर व्हायला पाहिजे होता. त्यामुळे बेरोजगारी कमी झाली असती. जीवनमान उंचावले असते, परंतु आपण या पैलूकडे लक्ष दिले नाही. हीच वाढती लोकसंख्या आज जगण्यासाठी शेतीसाठी, राहण्यासाठी, इंधनासाठी जंगल तोडून, वन्यजीवांना मारून उदरनिर्वाह करीत आहे. सरकार या वाढत्या लोकसंख्येला सोयी पुरविण्यासाठी जंगले तोडून रस्ते, रेल्वे, धरणे ,कालवे, वीजवाहिन्या, उद्योग उभारत आहे. या सर्व अनैसर्गिक विकासकामांमुळे सर्व नैसर्गिक संसाधने नष्ट होत आहेत. आजच आपण लोकसंखेच्या भस्मासुराला आवळले नाही तर उद्या हीच लोकसंख्या आपला आणि निसर्गाचा विनाश करेल. पर्यावरण आणि निसर्ग टिकवायचा असेल तर लोकसंख्या कमी करणे हाच यावर उपाय आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकशिक्षण, प्रलोभन आणि ‘एक कुटुंब एक मूल’ हे समीकरण ठेवल्यासच लोकसंख्या कमी होऊ शकेल. त्यासाठी कडक कायदे, विविध योजनांची गरज आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या इच्छाशक्तीची गरज आहे.\n(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक तसेच ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nहमी भाव आणि विश्वासार्हता...\nआर्थिक संकट का आले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/news", "date_download": "2020-09-27T05:53:28Z", "digest": "sha1:3PJNO2IJ22ULSOLRX2T2RMQQ3HGLVYU2", "length": 5329, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहागणना उलगडणार स्वच्छंदी फुलपाखरांचे विश्व\nकोट्यवधींची कार बनवणारी कंपनी आता बनवतेय मध\nआघाडी सरकारविरोधात भाजपचे धरणे आंदोलन\nहरिश्चंद्र गडावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला\nनगरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात १०० भाविक जखमी\nमधमाशांच्या कमी होण्याचा शेतीउत्पन्नावर परिणाम\n‘हनी बी’च्या पेट्यांना वाढतेय मागणी\nखादी बनविणार मधाचे क्युब\nयापुढे चहाची गोडी साखरेने नाही, मधाने वाढणार\nअतिवृष्टीने मध व्यवसाय उद्ध्वस्थ\nफळांच्या अधिक उत्पादनासाठी मधपेट्या भाड्याने\nफळांच्या अधिक उत्पादनासाठी मधपेट्या भाड्याने\nमधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nआरोग्यमंत्र - खेळताना होणाऱ्या जखमा आणि उपचार\nराजभवनात लागणार दोन हजार वृक्ष\nउत्पन्न वाढीसाठी मधुमक्षिका पालनाकडे कल\nमधमाशांचा हल्ला झाला तर काय काळजी घ्यावी\nमधमाशांच्या चाव��्याने एका वृद्धाचा मृत्यू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/20/ahmednagarcitynews123/", "date_download": "2020-09-27T08:10:08Z", "digest": "sha1:BOCTORKBNDBR7XVVWD7F276WWJYOA254", "length": 11553, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राखी बांधून घेतांना कैदी बांधवांचे डोळे पाणावले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Ahmednagar City/राखी बांधून घेतांना कैदी बांधवांचे डोळे पाणावले\nराखी बांधून घेतांना कैदी बांधवांचे डोळे पाणावले\nअ.नगर – येथील जिल्हा कारागृह मध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने राखी पौर्णिमेचा सण कैदी बांधवांना राखीबांधून साजरा करण्यात आला व इतर प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी राखीचे महत्व सांगून नेत्रदाना विषयी माहितीसांगितली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेलर एन जी सावंत हे होते, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष महावीर मेहेर यांनी दिली.\nकारागृहाच्यावतीने श्यामकांत शेंडगे यांनी स्वागत केले. सुधार व पुर्नवसन या हेतुने कैदी बांधवाना येथे योग्य ते मार्गदर्शनकेले जाते. आजचा हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे असे ते म्हणाले.\nरोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया, सौ पल्लवी मेहेर, सौ छाया करंजुले, सौ सुनिता कर्नावट यांनी कैदी बांधवांनातिलक, औक्षण करून राखी बांधली त्यावेळेस घरापासून दूर असणार्या कैदी बांधवांच्या डोळयात पाणी आले. त्यांच्या भा���ना अनावरझाल्या सदर प्रसंगी रोटरीच्या वतीने पुस्तकांचा सेट कारागृहातील लायब्ररीसाठी भेट देण्यात आला.\nश्री एन जी सावंत, श्री श्यामकांत शेंडगे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ अ.नगर व साई सूर्य नेत्रसेवा यांनी तयार केलेली‘नेत्रदानश्रेष्ठदान’ या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष कौशिक कोठारी, दिलीप कर्नावट हेउपस्थित होते.\nसदर माहिती पत्रिका वाचून कैदी बांधवानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व त्यांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याविषयीउत्सुकता दाखविली. नेत्रदानाचे फॉर्म आवर्जुन मागुन घेतले. कैदी बांधवांसाठी नेत्रदानाविषयीचा असा उपक्रम घेणारे रोटरी क्लब वसाई सूर्य नेत्रेसेवा हे देशातील पहिले संघटन होय असे प्रतिपादन रोटरीचे सचिव दादासाहेब करंजुले यांनी केले.\nअध्यक्षीय भाषणात जेलर सावंत म्हणाले की राखीचा धागा छोटा असतो पण तो थेट हृदयापर्यंत पोहचतो. हृदय परिवर्तनही करूशकतो त्याचीच प्रचिती आज आली आहे. कैदी बांधवांनी मरणोत्तर नेत्रदानाविषयी दाखविलेली उत्सुकता हे माणुसकीचे लक्षण आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/20/dhananjay-mundhe-585/", "date_download": "2020-09-27T07:09:58Z", "digest": "sha1:E6EUVIRK2SRFJB2H4SCJJODUCHI2NEAQ", "length": 11641, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धनंजय मुंडे म्हणतात... तर जनतेसमोर मी फाशी घेईल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nHome/Maharashtra/धनंजय मुंडे म्हणतात… तर जनतेसमोर मी फाशी घेईल\nधनंजय मुंडे म्हणतात… तर जनतेसमोर मी फाशी घेईल\nपरभणी : विधान परिषदेत भाजपसह आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी एकावरही कारवाई केली नाही. राज्यातील १२ कोटी जनतेसमोर तुम्ही या अन् मीही येतो. पुरावे खोटे निघाल्यास जनतेसमोर मी फाशी घेईल, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले.\nशहरातील श्रीकृष्ण गार्डन येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री फौजिया खान, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. विजय भांबळे,\nआ. रामराव वडकुते, आ. मधुसुदन केंद्रे, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश विटेकर, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जि.प.उपाध्यक्षा भावना नखाते, सभापती अशोक काकडे, विजय जामकर, सोनाली देशमुख, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, किरण सोनटक्के, प्रसाद बुधवंत आदींची उपस्थिती होती.\nमुंडे म्हणाले की, अमित शहा राज्यात शरद पवारांनी ७० वर्षांमध्ये काय केले, असे म्हणतात. तर मी म्हणतो पवारांनी राज्यात जेवढे विमानतळं बांधले तेवढे त्यांनी गुजरातमध्ये बसस्थानकसुद्धा करता आले नाही.\nचार पाच नेते गेले म्हणजे राष्ट्रवादी पक���ष संपला असे भाजपाने समजू नये. जे आम्हाला संपावयाला निघाले त्यांना जनता संपविल्याशिवाय गप्प बसणार नाही.\nमुख्यमंत्री एकप्रकारे राजकीय भ्रष्टाचार करून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, राज्यातील पुरोगामी जनता भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मातीत घातल्याशिवाय राहणार नाही.\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/15/news-1510201924/", "date_download": "2020-09-27T07:42:19Z", "digest": "sha1:WQI5T3K7C4D7UDEED5UCC5VNOWBGM3KZ", "length": 10869, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले:शेख - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Ahmednagar News/मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले:शेख\nमराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले:शेख\nपाथर्डी : राज्यातील फडणवीस सरकारने सर्वच घटकांना झुलविण्याचे काम केले असून मराठा आरक्षणावरून सरकारने या समाजाची फसवणूक केली. मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण भाजप सरकारने रद्द केले. फक्त भंपकबाजी करून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.\nविधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, तरुण, महिला सुरक्षा, नोकर भरती यावर बोलण्या ऐवजी भाजप नेते काश्मीरचा विषय काढतात. त्याने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे पोट भरणार आहे का तरुणांना नोकरी मिळणार आहे का तरुणांना नोकरी मिळणार आहे का शेतमालाला भाव मिळणार आहे का शेतमालाला भाव मिळणार आहे का असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.\nपाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी व पाथर्डी शहरात राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते ऋ षिकेश ढाकणे, रामराव चव्हाण, श्री. पठाण, अकबर पटेल, अजिनाथ आव्हाड, मुन्नाभाई पठाण, संपत गायकवाड, नासीर शेख, संजय चितळे, रामभाऊ कर्डिले, रामेश्वर कर्डिले आदी उपस्थित होते.\nशेख पुढे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण करून त्यांच्याबद्दल बहुसंख्य समाजामध्ये शंकेचं वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने समाजात तेढ प्रस्थापित करण्याचे उद्योग थांबवले पाहिजेत. देशात आजपर्यंत असे गढूळ वातावरण कधीच नव्हते.\nअहमदनग�� कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/11/ahmednagar-breaking-two-killed-in-accident/", "date_download": "2020-09-27T07:06:00Z", "digest": "sha1:G5FUNPKS4KGPJZPG5XRZPEPV3LYZXABE", "length": 8712, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोन ठार ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत���यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोन ठार \nअहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोन ठार \nअहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- श्रीरामपूर- संगमनेर रस्यावर प्रभात दूध डेरी जवळ दुचाकी व ट्रक यांच्यात आज सायंकाळी ५ :३०च्या दरम्यान भीषण अपघात झाला.\nया भीषण अपघातात २ जण ठार झाले झाले असून अपघातग्रस्त ट्रक मध्ये लोखंडी सळया असल्याचे समजले आहे.\nअपघातात बाळासाहेब यशवंत कोते (शिर्डी ) व अनिल निकम (कोपरगाव ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nदोघेही श्रीरामपूर बस डेपोचे सहाय्यक आधिक्षक व सहाय्यक निरिक्षक परिवहन महामंडळ कर्मचारी असल्याचे समजते.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/25/what-is-your-worth-by-padalkar-are-you-talking-it-should-be-kept-in-mind/", "date_download": "2020-09-27T06:25:12Z", "digest": "sha1:G2SKP5M25A3W5BXHANF3N5E5MI2RCHW5", "length": 10080, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पडळकरांनी आपली लायकी काय, आपण बोलतोय काय? याचे भान ठेवले पाहिजे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणारः बाळासाहेब थोरात\nHome/Politics/पडळकरांनी आपली लायकी काय, आपण बोलतोय काय याचे भान ठेवले पाहिजे\nपडळकरांनी आपली लायकी काय, आपण बोलतोय काय याचे भान ठेवले पाहिजे\nअहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर टीका करणार्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करून\nअहमदनगर जिल्ह्यात त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, जिल्ह्यात आल्यास त्यांना काळे फासू असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले आहे.\nभाजपच्या असभ्य संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन गोपीचंद पडळकरांच्या वाचाळ वक्तव्याचा माध्यमातून झालेले दिसते. नुकतीच भाजपने त्याना विधानपरिषदेवर संधी दिली\nतिथे चांगले काम करणे अपेक्षित असताना भाजपच्या संस्कृतीप्रमाणे आपण देवेंद्र फडणवीस यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहात.\nदेशाचे नेते व महाराष्ट्राचे सर्वेसर्वा आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांवर आक्षेपार्ह विधान केले आहे, स्वतःचे कुठलेही कर्तुत्व नसलेल्या गोपीचंद पडळकर याने सूर्यावर थुंकल्यास तोच थुंकी स्वत: पडल्यासारखी आहे.\nपडळकरांनी आपण कोणावर बोलतोय, आपली लायकी काय, आपण बोलतोय काय आपले वय काय याचे भान ठेवले पाहिजेे. स्वत: त्यांनी मानसोपचार तज्ञाकडे तपासणी करुन घ्यावी कारण त्यांचा मानसिक तोल ढासळलेला आहे.\nअहमदनगर Live24 वर त��मच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/07/big-breaking-former-deputy-chairman-of-panchayat-samiti-dies-due-to-corona/", "date_download": "2020-09-27T07:18:17Z", "digest": "sha1:GQ6BKMB6OLYPA3CKJHMLOPTM3ARBTJKU", "length": 10368, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसि��्ध कार\nHome/Ahmednagar City/बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन\nबिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन\nअहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.\nवरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना शनिवारी पारनेर येथे हालविण्यात आले.\nपरंतू ऑक्सिजन लेव्हल अधिक कमी झाल्यामुळे त्यांना नगर येथील शासकिय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नगर येथेही ऑक्सीजन लेव्हलमध्ये सुधारणा होउ शकली नाही.\nती 55 पर्यंत खाली आलेली होती. अखेर सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. 21 डिसेंबर 1979 ते 30 जुन 1090 असे 12 वर्षे त्यांनी पारनेर पंचायत समितीचे उपसभापतीपद भुषविले होते.\nराज्य शासनाने जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिका-यांना मुदतवाढ दिल्यामुळे तत्कालीन सभापती कै. वसंतराव झावरे व वरखडे यांना 12 वर्षे या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती.\nकै. झावरे यांच्या समन्वयातून वरखडे यांनी विविध विकासकामे मागी लावण्यात यश मिळविले होेेते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/speech-dialogue/articleshow/63733682.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-27T07:44:39Z", "digest": "sha1:W65SAET5CRUE5PPCMBR7J6H3DAFU3NRT", "length": 17206, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशब्देविण संवादुवाट पाहून कंटाळलेले प्रवासी बस येताच भराभर चढतात काही तरुण मुले मागच्या आणि पुढच्या दारातून चढतात...\nवाट पाहून कंटाळलेले प्रवासी बस येताच भराभर चढतात. काही तरुण मुले मागच्या आणि पुढच्या दारातून चढतात. बसायला जागा नसल्याने काही उभी राहतात आणि थोड्याच वेळात एकमेकांना खाणाखुणा, हातवारे करू लागतात. बसचा आवाज आणि गोंगाटात एकमेकांशी बोलणे अशक्य असताना या मुलांचा मूक संवाद अत्यंत उत्साहात आणि हास्यविनोदात चाललेला असतो. ही मुलं मूकबधिर असल्याने विशिष्ट खाणाखुणा आणि हातांच्या हालचाली हीच त्यांची भाषा असल्याचे लक्षात येते. भाषेत विशिष्ट चिन्हांना जसा विशिष्ट अर्थ दिलेला असतो, तसा इथे विशिष्ट खाणाखुणांनाही अर्थ देऊन त्यांची एक भाषा तयार केलेली असते. तिला तांत्रिक भाषेत 'साईन लँग्वेज' म्हणतात. हीच ती मूकबधिरांची भाषा. ती ज्यानं निर्माण केली, त्याच्या बुद्धीचे आणि प्रतिभेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मूकबधिरांच्या आयुष्यात त्यांनी निर्माण केलेल्या आनंदाला तोड नाही. संजीव कुमार, जया भादुरी यांचा सुंदर अभिनय असलेल्या आणि गुलजार यांच्या दिग्दर्शन प्रतिभेचा स्पर्श झालेल्या 'कोशीश' चित्रपटाची आठवण इथे आल्याशिवाय कशी राहील एक संपूर्ण गोष्ट भाषेशिवाय, संवादाशिवाय सुनील दत्त यांच्या 'यादे' चित्रपटातून समर्थपणे साकारली होती, हेही आठवते. निसर्गातील पशुपक्ष्यांची आणि वन्यजीवांचीही ध्वनीची भाषा अस���े. त्यातून ते प्रेम, राग, आनंद, भीती, लैंगिक इच्छा, धोके, संकट व्यक्त करीत असतात. आवाजाच्या विशिष्ट उच्चारणातून, आघातातून ती ती भावना हे प्राणी व्यक्त करतात आणि त्या त्या प्रजातीतील पशुपक्ष्यांना त्याचा अर्थ नेमका कळतो. पक्ष्यांचा सकाळचा किलबिलाट सुरेल भुपाळीसारखा असतो. त्यांचे स्वरोच्चार विलक्षण आकर्षक आणि सुंदर. त्यातील लय कधी चुकत नाही, तर ताल कधी बिघडत नाही. वाघ-सिंहांच्या डरकाळ्यांतून प्रदेशावरची त्यांची हुकूमत आणि सत्ता कळते. शब्दरूपात विकसित होत गेलेली भाषा वापरण्यापूर्वी मनुष्यप्राणीही संदेशवहनासाठी अ-शब्द भाषा वापरून आपल्या भावभावना व्यक्त करीत होता आणि आजही भाषिक अभिव्यक्तीच्या बरोबरीने अ-शब्द भाषा सहोदरासारखी वावरत असते. शब्दाचा वापर नसलेल्या या भाषेला 'देहबोली' असे म्हटले जाते. आपण केवळ भाषेतूनच व्यक्त होत नाही, तर आपले अवघे शरीर व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले असते. डोळे, चेहरा, हातपाय, हावभाव, स्पर्श, विशिष्ट उच्चार, बसणे, उठणे, उभे राहणे, शारीरिक अंतर, हालचाली, मौन आदींमधून आपली देहबोली आविष्कृत होते. ती सहज, उत्स्फूर्त आणि नैसर्गिक असते. तिच्या आविष्कारातून राग, लोभ, प्रेम, जवळीक, दुरावा, आश्चर्य, भीती, आनंद, दु:ख, ताण-तणाव, सहभाव आदी मूलभूत भावना थेटपणे व्यक्त होतात. शब्दभाषा सोयीस्कर वापरता येते. तिच्यात लपवाछपवी असू शकते. धोरणीपण असू शकतो; पण देहबोली मात्र 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' अशी असते. देहबोलीतून व्यक्तीची वृत्ती, हेतू, मन:स्थिती आणि अंतस्थ भावना व्यक्त होतात. जिथे भाषा आणि देहबोली यात एकरूपता असते, तो शुद्ध संवाद होय. जिथे त्यांच्यात द्वंद्व असते, तिथे काहीतरी गडबड आहे हे निश्चितच. अत्यंत तन्मयतेने स्वरांची आरास मांडणारा मैफलीतील गायक स्वरभाषेबरोबर हाताच्या हालचालींतून, नजरेच्या खाणाखुणांतून आणि चेहऱ्यावरच्या भावभावनांतून स्वरसौंदर्याचे आरेखन करतो. ही देहबोली एका बाजूने संकेतांनी नियंत्रित असते आणि दुसऱ्या बाजूने संस्कृतिसापेक्ष असते. इतरांना समजून घ्यायला मदत करते. नातेसंबंधांवर प्रभाव टाकते. चांगला-वाईट, अनुकूल-प्रतिकूल, सकारात्मक-नकारात्मक प्रतिसाद देते. नाटकातील 'कायिक अभिनय' असो वा अभिजात भारतीय नृत्य प्रकारातील मुद्राभिनय असो देहबोलीचे अस्तित्व आणि सौंदर्य त्यात��न प्रकट होत असते आणि कधी कधी तर 'शब्दावाचून कळले सारे एक संपूर्ण गोष्ट भाषेशिवाय, संवादाशिवाय सुनील दत्त यांच्या 'यादे' चित्रपटातून समर्थपणे साकारली होती, हेही आठवते. निसर्गातील पशुपक्ष्यांची आणि वन्यजीवांचीही ध्वनीची भाषा असते. त्यातून ते प्रेम, राग, आनंद, भीती, लैंगिक इच्छा, धोके, संकट व्यक्त करीत असतात. आवाजाच्या विशिष्ट उच्चारणातून, आघातातून ती ती भावना हे प्राणी व्यक्त करतात आणि त्या त्या प्रजातीतील पशुपक्ष्यांना त्याचा अर्थ नेमका कळतो. पक्ष्यांचा सकाळचा किलबिलाट सुरेल भुपाळीसारखा असतो. त्यांचे स्वरोच्चार विलक्षण आकर्षक आणि सुंदर. त्यातील लय कधी चुकत नाही, तर ताल कधी बिघडत नाही. वाघ-सिंहांच्या डरकाळ्यांतून प्रदेशावरची त्यांची हुकूमत आणि सत्ता कळते. शब्दरूपात विकसित होत गेलेली भाषा वापरण्यापूर्वी मनुष्यप्राणीही संदेशवहनासाठी अ-शब्द भाषा वापरून आपल्या भावभावना व्यक्त करीत होता आणि आजही भाषिक अभिव्यक्तीच्या बरोबरीने अ-शब्द भाषा सहोदरासारखी वावरत असते. शब्दाचा वापर नसलेल्या या भाषेला 'देहबोली' असे म्हटले जाते. आपण केवळ भाषेतूनच व्यक्त होत नाही, तर आपले अवघे शरीर व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले असते. डोळे, चेहरा, हातपाय, हावभाव, स्पर्श, विशिष्ट उच्चार, बसणे, उठणे, उभे राहणे, शारीरिक अंतर, हालचाली, मौन आदींमधून आपली देहबोली आविष्कृत होते. ती सहज, उत्स्फूर्त आणि नैसर्गिक असते. तिच्या आविष्कारातून राग, लोभ, प्रेम, जवळीक, दुरावा, आश्चर्य, भीती, आनंद, दु:ख, ताण-तणाव, सहभाव आदी मूलभूत भावना थेटपणे व्यक्त होतात. शब्दभाषा सोयीस्कर वापरता येते. तिच्यात लपवाछपवी असू शकते. धोरणीपण असू शकतो; पण देहबोली मात्र 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' अशी असते. देहबोलीतून व्यक्तीची वृत्ती, हेतू, मन:स्थिती आणि अंतस्थ भावना व्यक्त होतात. जिथे भाषा आणि देहबोली यात एकरूपता असते, तो शुद्ध संवाद होय. जिथे त्यांच्यात द्वंद्व असते, तिथे काहीतरी गडबड आहे हे निश्चितच. अत्यंत तन्मयतेने स्वरांची आरास मांडणारा मैफलीतील गायक स्वरभाषेबरोबर हाताच्या हालचालींतून, नजरेच्या खाणाखुणांतून आणि चेहऱ्यावरच्या भावभावनांतून स्वरसौंदर्याचे आरेखन करतो. ही देहबोली एका बाजूने संकेतांनी नियंत्रित असते आणि दुसऱ्या बाजूने संस्कृतिसापेक्ष असते. इतरांना समजू�� घ्यायला मदत करते. नातेसंबंधांवर प्रभाव टाकते. चांगला-वाईट, अनुकूल-प्रतिकूल, सकारात्मक-नकारात्मक प्रतिसाद देते. नाटकातील 'कायिक अभिनय' असो वा अभिजात भारतीय नृत्य प्रकारातील मुद्राभिनय असो देहबोलीचे अस्तित्व आणि सौंदर्य त्यातून प्रकट होत असते आणि कधी कधी तर 'शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' असेही सांगत असते. ही अंतरीची भाषा आपण पदोपदी बोलतोच ना\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसंकट ओले, बरसून आले\nवेळेतच ओळखा करोनाची लक्षणे...\nआरोग्यमंत्र : प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास...\nमुतखडा : उपचार आणि प्रतिबंध...\n९ एप्रिल- आरोग्यमंत्र महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं ��ूर\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-action-will-be-taken-case-throwing-medicine-river-346760", "date_download": "2020-09-27T07:07:46Z", "digest": "sha1:NGBRV6OFV46N2GI4DHVWJE2IAPDPMKYQ", "length": 13619, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "औषधे नदीत फेकली, आता होणार कारवाई | eSakal", "raw_content": "\nऔषधे नदीत फेकली, आता होणार कारवाई\nगोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडतो आहे.\nतळेगाव बाजार (जि.अकोला) : घरात कोणी वारंवार आजारी पडत असेल किंवा त्याला वारंवार ताप येत असेल तर त्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही.\nपण, गोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडतो आहे.\nतेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील आरोग्य केंद्रात आलेले औषध गरीब रुग्णला वाटप न करताच नदीत फेकल्यामुळे गावात संताप व्यक्त होत आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nहिवरखेड आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथे गत काही महिन्यापासून तापिचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य उपकेंद्रामध्ये रुग्णांना वाटप करण्यासाठी आलेले औषध, गोळ्या, खोकला, तापाची औषधे मुदत संपली म्हणून येथीलच विदृपा नदीत फेकून देण्यात आली.\nया घटनेची दखल पंचायत समितीच्या उपसभापती प्रतिभा इंगळे व जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी घेतली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा रेटून धरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nहिवरखेड आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथे गत काही महिन्यांपासून तापिचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य उपकेंद्रामध्ये रुग्णांना वाटप करण्यासाठी आलेले औषध, गोळ्या, खोकला, तापाची औषधे मुदत संपली म्हणून येथीलच विदृपा नदीत फेकून देण्यात आले होते.\n(संपादन - विवे��� मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी, सात गावांचा तुटला संपर्क\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात शुक्रवारी रात्री दहानंतर मुसळधार पाऊस झाला, तर हातले आणि तळेगाव मंडळात अतिवृष्टी झाली असून, पिके...\nमावळात आज दिवसभरात १०० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात शनिवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर लोणावळा येथील कोरोनाबाधित ७४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू...\nमावळात दिवसभरात ८७ नवे पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू\nवडगाव मावळ : मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ८७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित तीन जणांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ३७...\nमावळसाठी सहा केंद्रांना रुग्णवाहिका; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nवडगाव मावळ : पुणे जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगातून मावळ तालुक्यातील सहा प्राथमिक केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. जिल्हा...\nमावळात आज १०१ नवे पॉझिटिव्ह, तर १८० जण कोरोनामुक्त\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात १०१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या १८० जणांना घरी सोडण्यात आले....\n गेल्याच वर्षी पतीचा मृत्यू आणि आता अपघातात गमावला चार वर्षाचा मुलगा\nतळेगाव (जि. वर्धा) : गेल्या वर्षी पतीचे निधन झाले, मात्र ते डोंगराएवढे दु:ख मनात दडवुन ती पदर खोचून कामाला लागली कारण तिच्यावर तीन मुलांच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-railway-action-on-1-5-lakh-freezes/", "date_download": "2020-09-27T07:05:40Z", "digest": "sha1:NYFJ55ZFRLOEPDJTAT3RQHCCW27FS7CL", "length": 5437, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे - दीड लाख फुकट्यांवर रेल्वेची कारवाई", "raw_content": "\nपुणे – दीड लाख फुकट्यांवर रेल्वेची कारवाई\nतब्बल 16 कोटी रुपयांचा दंड वसूल\nपुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत तब्बल एक लाख 52 हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.\nरेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या या कारवाईने जोर धरला असून पुणे विभागांतर्गत पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत 3 लाख 37 हजार घटनांमध्ये 16 कोटी 29 लाख रुपयांची दंड वसूली केली आहे. यामध्ये विना तिकीट प्रवास करणारे एक लाख 52 हजार प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून आठ कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गेल्या वर्षी दोन लाख 87 हजार प्रकरणांमध्ये 14 कोटी 76 लाख रूपयांचा दंड वसूल केला होता.\nविना तिकीट प्रवास करताना आढळल्यास कमीत कमी 250 रुपये व तिकिटाची रक्कम असा दंड आकारण्यात येतो. दरम्यान, फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा रेल्वे प्रशासनाकडून यापुढे देखील उगारण्यात येणार असून प्रवाशांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nशेतकरी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनचा कणा – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.rdhsir.com/2013/10/blog-post_15.html", "date_download": "2020-09-27T07:56:59Z", "digest": "sha1:IEPDEYXZIKDWNL3UCWTR6E6ZRQTTKN2R", "length": 16260, "nlines": 193, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHsir.com: जुमदेवबाबास पत्र", "raw_content": "\nप.पु. महानत्यागी श्री जुमदेवजी बाबा,\nआज 3 ऑक्टोबर 2013.. आपली पुण्यतिथी.. त्या स्मृतीप्रित्यर्थ माझं आपणास नमन... तसं पाहिलं तर काही आपणास पत्र पाठवण्याचा बेत नव्हताच.. परंतु नेरवाच्या दिवसी 30 सप्टेँबर 2013 रोज सोमवारला गोँदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात (MIET) तुमच्या स्मृतीप्रित्यर्थ डाक तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.. मी तसं उपस्थित राहणार नव्हतोच म्हणा पण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर VVIP राजकीय नेते राहणार होतो.. आणि असणार का नाही म्हणा.. जिल्ह्याचे खासदार ना. प्रफुल पटेल सार��े दमदार नेते केँद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री असल्यावर..\nतर नियोजनाप्रमाणे मी सकाळी गोँदियाच्या एन.एम.डी. महाविद्यालयात गेलो..तसं माझं तिथे वैयक्तिक काम होतं.. पण तुम्हाला सांगू का हा तुमच्या तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम प्रारंभी याच परिसरात डी.बी. सायन्स कॉलेजमध्ये होता.. या कार्यक्रमामुळे तेथुन कोणत्या तरी परिक्षेचं केँद्र रद्द करण्यात आलं खरं.. कार्यक्रमाचा मंच उभारणार तोच जागा मर्यादित असल्याच्या कारणाने कार्यक्रमाचे स्थान MIET त स्थलांतरीत करण्यात आल्याचं कळलं.. मला तर नवलच वाटलं बुवा बाबा जुमदेवजीच्या साध्या डाक तिकीट प्रकाशनासाठी एवढी काय गर्दी असणार बाबा जुमदेवजीच्या साध्या डाक तिकीट प्रकाशनासाठी एवढी काय गर्दी असणार असंच मला वाटलं होतं पण---\nमी गोँदियात पोचल्यापासूनच कितीतरी 'परमात्मा एक' सेवकांचे जत्थेचे जत्थे पायदळी कार्यक्रमस्थळी जाताना दिसत होते.. मी हि निघालो एनएमडी तून आणि थोड्याच अंतरावर एका प्रौढ व्यक्नीने हात दाखवला.. त्यांना मी दुचाकीवर लिफ्ट दिली.. त्यांनाही तुमच्याच कार्यक्रमास जायचं होतं व योगायोगाने मला पण.. त्या दिवशी सुरक्षेच्या कारणाने शहरातील ऑटो रिक्षा बंद असावेत बहुतेक.. MIET त पोहोचताच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता.. अहो खरंच..माझा अंदाज फोल ठरला होता.. जिकडे तिकडे वाहने व माणसांव्यतीरिक्त काहीच दिसत नव्हते..\nकार्यक्रम नुकताच सुरु झालेला.. मंचावर उपस्थित केँद्रात मंत्री असलेल्या बऱ्याच मंत्र्यांची भाषणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. प्रफूल पटेल यांचे भाषण झालेले.. अध्यक्षस्थानावरुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री के. शंकरनारायणन यांनी भाषण दिले ज्यात आपल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला.. व भारत सरकारद्वारा प्रसिद्ध तुमच्या डाक तिकीटाचे प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटक भारताचे उपराष्ट्रपती मा. ना. डॉ. श्री मो. हामिद अन्सारी यांच्या हस्ते झाले.. भारताच्या उपराष्ट्रपतीँनी आपल्या भाषणात वारंवार प्रफूल पटेलांचे कार्य, गोँदिया जिल्ह्याचा विकास इ. बाबीँचा आवर्जून उल्लेख केला.. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली...\nमाझ्या नजरेत आपली ओळख 'परमात्मा एक' चे संस्थापक (जुमदेवजी ठुब्रिकर) इतकीच होती पण ती या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने कळली.. कार्यक्रमासाठी लावलेल्या हजारो खुर्च्या सेवकांनी गच्च भरल्या होत्या आणि त्याच्याही दुप्पट सेवक दोन्ही बाजुला शांतपणे उभे होते.. जितपर्यँत नजर जाईल तिथपर्यँत डोळ्यांना आपल्या सेवकांचेच दर्शन होत होते.. आणि कार्यक्रम संपल्यानंतरही हजार-दोन हजार सेवकांचे येणे सुरुच होते.. मी ज्यांना लिफ्ट दिली होती ते संजय वानखेडे सुद्धा 'परमात्मा एक' सेवक असून ते स्वत: चंद्रपूर हून आलेले होते.. हिँगना, नागपूर सारखे सबंध महाराष्ट्र व कदाचित आंतरराज्यातुनही आलेल्या आपल्या मार्गाच्या सेवकांनी MIET चे प्रांगण अगदी तुडुंब भरले होते.. काटोल हून तर अवघी बसची बसच बुक करुन आलेली होती.. मला नंतर तुमच्या सेवकांकडून कळलं कि 'परमात्मा एक' चा कार्यक्रम कुठेही असो सेवकांना कळल्यास जातातच.. ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने.. अल्पोहाराची आयोजकांकडून व्यवस्था असुनदेखील सेवक स्वत: आणलेले डबे, अल्पोहार अथवा स्वखर्चाने नाश्ता खरेदी करुन शांतपणे ग्रहण करत होते...\nमाझ्या मनात 'परमात्मा एक' म्हणजे घराच्या दाराला लावलेली \"दारु पिऊन आत येण्यास मनाई आहे.\" ही पाटी हि एकच ओळख होती.. पण नेरवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण जीवनभर महानत्याग करुन अंधश्रद्धा विरोधी व व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल जाणुन घेता आले.. जसे 3 शब्द, 4 तत्त्व, 5 नियम.. कच्चे सेवक, पक्के सेवक.. हातावर पर्वत घेऊन उडत्या हनुमानाचेच प्रतिक म्हणून स्विकार, जात-धर्म कसलाही भेद न करता मानवतावादाचा पुरस्कार.. वगैरे वगैरे.. आणि बरंच काही...\nफ.मु.शिँदे यांना अभिनंदनपर पत्र\nआसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम\nनोकरी करणा-या महिलेची व्यथा (Letter by SWATI THUBE)\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - अल्पपरिचय व जीवनदर्शन व कार्य\nअल्प परिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्त्रोत: WikiPedia.org) नाव: भीमराव रामजी आंबेडकर जन्म: 14 एप्रिल 1891 जन्मस्थळ: महु (मध्यप्रद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T06:57:39Z", "digest": "sha1:ORJNNK36EUIXL5NZ2XGT4EZTOZL6GBIL", "length": 4168, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हेलीकोवर्पा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर���क\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/pune-dist-news/page/10/", "date_download": "2020-09-27T06:49:17Z", "digest": "sha1:6FYUM5ZXRFIXUCUMDWWYVMGXSB2YGCE6", "length": 4000, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "pune dist news Archives - Page 10 of 77 - Dainik Prabhat", "raw_content": "\nबारामतीतील ‘त्या’ महिलांवर उपासमारीची वेळ…\nशिरूर : शहरात आज सात कोरोना बाधित रूग्णांची भर\nजुन्नरच्या मुली हुशारच; तालुक्यातील ९७.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nशिरूर : शहरासह विविध गावात 17 पाॅझिटिव्ह तर 2 जणांचा मृत्यू\nपेट्रोल पंपावर काम करणाऱ्याच्या मुलीने मिळविले 97 टक्के\nशिरूर : आर. एम. डी. धारिवाल, न्यू इंग्लिश स्कूल आणि विजयमाला विद्या मंदिराचा शंभर टक्के निकाल\nशिक्रापुरात दोघांना तर कोरेगाव भीमात तिघांना कोरोनाची बाधा\nवेल्हे : दिवसभरात केवळ दोन पॉजिटिव्ह\nशिरूर : शहरात आज कोरोनाच्या 4 नवीन रूग्णांचे निदान\nशिक्रापूरत 2 तर सणसवाडी आणि कोंढापूरीत प्रत्येकी 1 कोरोना बाधित रूग्ण\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Mumbai-Police-s-great-legacy.html", "date_download": "2020-09-27T05:52:36Z", "digest": "sha1:MFU6NVWF3646JYTTFK3C2KPJ3272432A", "length": 22732, "nlines": 69, "source_domain": "www.sthairya.com", "title": "मुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा", "raw_content": "\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्यानंतर मग एकूणच महाविकास आघाडीची अगदी राहुल कॉग्रेस होऊन गेली. म्हणजे असे की, राहुल गांधी अध्यक्षपद घेणार नाहीत आणि बाकी कोणाला अध्यक्षपद दिले जाणार नाही. थोडक्यात सुशांतच्या मृत्यूचा तपास नेमका कॉग्रेस पक्षासारखा होऊन गेला. त्याला कोणी अध्यक्ष नव्हता की कोणी निर्णय घेणारा नव्हता. पण ज्या गृहखात्याच्या अखत्यारीत मुंबई पोलिस येतात, ते राज्याचे गृहमंत्री मात्र छाती ठोकून उत्तम तपास चालू असल्याची ग्वाही देत होते. जसा प्रत्येक कॉग्रेसवाला अगत्याने राहुलच पक्षाला विजयापर्यंत घेऊन जातील असे सांगतो. त्यापेक्षा अनिल देशमुख वा शिवसेना नेत्यांची वक्तव्ये अजिबात भिन्न नव्हती. ही मंडळी जिथे तोकडी पडायला लागली, तेव्हा पुढे येऊन राज्यातील सरकारचे कुलगुरू शरद पवारही मुंबई पोलिस म्हणजे सर्वात चाणाक्ष असल्याची ग्वाही देऊ लागले. अगदी जगातल्या कुठल्याही जटील गुन्ह्यांचा तपास शेवटी मुंबई पोलिसांवरच अवलंबून असावा; इतकी हमी दिली जाऊ लागली. पण सुप्रिम कोर्टानेच त्यावर विश्वास ठेवायला नकार देऊन तपासकाम अखेरीस सीबीआयकडे सोपवले. मग या निमीत्ताने मुंबईच्या पोलिसांचा जुना महान गौरवपुर्ण वारसा नेमका काय आहे, ते लोकांना समजावून सांगणे भाग आहे. अर्थातच मुंबई पोलिस या प्रकरणात जितके बेफ़िकीर वा बेपर्वा वागले, तितके नेहमीच वागलेत असे नाही. पण जेव्हा त्यांनी खुप गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला व न्याय दिला, तेव्हा त्यात राजकीय हस्तक्षेप व्हायचा नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा सरकार वा शासनकर्ते नाकर्ते होते व हस्तक्षेप व्हायचा; तेव्हा मुंबई पोलिसांनी कोणालाही मान खाली घालायची पाळी यावी, इतकी अनागोंदी केलेली आहे. हे कोणीतरी सांगायलाच नको काय\nमुंबईत पहिलेवहिले पोलिस खाते ब्रिटीशांचे सरकार येण्यापुर्��ीच स्थापन झालेले होते. तेव्हा मुंबईतल्या गुन्हेगार व्यक्तीला पकडले तरी कोर्टात हजर करण्यासाठी मुंबईत न्यायाधीशही नव्हते. आरोपीला नजिकच्या वसई येथे न्यावे लागत होते. तेव्हा मुंबईचे बेट पोर्तुगीजांची मालमत्ता होती आणि एका करारामुळे त्याची मालकी ब्रिटीशांना मिळाली. पुढे मुंबईचा बेटसमुह एक शहर म्हणून आकार घेत गेला. त्यानंतरच मुंबईतले स्वतंत्र पोलिस खाते अस्तित्वात आले. तेव्हा डेप्युटी ऑफ़ पोलिस हे मुंबईचे पोलिसप्रमुख म्हणून काम बघू लागले. १७८० मध्ये हे पद निर्माण झाले आणि त्या जागी जेम्स टॉड नावाच्या ब्रिटीश अधिकार्याची नेमणूक झालेली होती. पुढली दहा वर्षे हे टॉड नामे अधिकारी मुंबईचे पोलिसप्रमुख होते. थोडक्यात आज जे मुंबई पोलिस आयुक्तपदी बसतात, त्यांच्या वारशाचे हे मूळ पुरूष होते असे मानायला हरकत नाही. ह्या जेम्स टॉड यांनी पुढल्या मुंबई पोलिस पिढ्यांसाठी कोणता भव्यदिव्य महान वारसा निर्माण करून ठेवला; त्याचा थांगपत्ता तरी आज मुंबई पोलिसांचा गुणगौरव करणार्यांना आहे काय जेम्स टॉड हे दहा वर्षे पहिले पोलिसप्रमुख म्हणून काम केल्यावर सन्मानपुर्वक निवृत्त झाले नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्युरीकरवी तपासणी झाली आणि त्यांना थेट निलंबित करण्यात आलेले होते. हाच तो महान वारसा आहे. पण तो बहुधा आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊक नसावा. किंवा सीबीआयला नावे ठेवणार्यांना माहिती नसावा. कदाचित त्यांना १७९० सालात मुंबईच नव्हती किंवा मुंबई पोलिस नावाची काही संस्थाच नव्हती; असे वाटत असावे. कारण त्याच वर्षी मुंबईच्या ह्या पहिल्यावहिल्या पोलिसप्रमुखाला निलंबित करून हाकलून लावण्यात आलेले होते. आजचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना तरी हा महान वारसा ठाऊक आहे काय जेम्स टॉड हे दहा वर्षे पहिले पोलिसप्रमुख म्हणून काम केल्यावर सन्मानपुर्वक निवृत्त झाले नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्युरीकरवी तपासणी झाली आणि त्यांना थेट निलंबित करण्यात आलेले होते. हाच तो महान वारसा आहे. पण तो बहुधा आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊक नसावा. किंवा सीबीआयला नावे ठेवणार्यांना माहिती नसावा. कदाचित त्यांना १७९० सालात मुंबईच नव्हती किंवा मुंबई पोलिस नावाची काही संस्थाच नव्हती; असे वाटत असावे. कारण त्याच वर्षी मुंबईच्या ह्या पहिल्यावहिल्या पोलिसप्रमुखाला निलंबित करून हाकलून लावण्यात आलेले होते. आजचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना तरी हा महान वारसा ठाऊक आहे काय की तोच चालवला जातो आहे\nअर्थात ही एकमेव किंवा खुप जुनीपुराणी गोष्ट आहे, असेही मानायचे कारण नाही. अवघ्या १७ वर्षापुर्वी याच मुंबईचे पोलिस आयुक्त रणजितसिंग शर्मा होते. त्यांनी कोणता पवित्र पायंडा पाडला आणि आपल्या पदाची सुत्रे सोडलेली होती निदान पवारसाहेबांना तरी त्याबाबतीत माहिती असायला हवी ना निदान पवारसाहेबांना तरी त्याबाबतीत माहिती असायला हवी ना कारण हा विषय गाजू लागला, तेव्हा तेच मुंबई पोलिसांच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र द्यायला पुढे सरसावलेले होते. त्यांना तेलगी घोटाळा माहितीच नाही काय कारण हा विषय गाजू लागला, तेव्हा तेच मुंबई पोलिसांच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र द्यायला पुढे सरसावलेले होते. त्यांना तेलगी घोटाळा माहितीच नाही काय त्या घोटाळ्यातला आरोपी अब्दुल करीम तेलगी याला कोठडीत ठेवायचे असताना मुंबईचे कोणी वरीष्ठ अधिकारी त्याची पंचतारांकित बडदास्त ठेवत असल्याचे उघडकीस येऊन गदारोळ माजला होता. शर्मा तेव्हाच मुंबईचे पोलिस आयुक्त होते. अखेरीस ते प्रकरण इतके शिगेला जाऊन पोहोचले, की बढती देऊन शर्मांना आयुक्तपद सोडायला भाग पाडण्यात आले. तेवढ्याने भागले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीने शर्मांना ताब्यात घेऊन कसोशीने त्यांची झाडाझडती केलेली होती. यापैकी कोणालाच काहीही ठाऊक नाही का त्या घोटाळ्यातला आरोपी अब्दुल करीम तेलगी याला कोठडीत ठेवायचे असताना मुंबईचे कोणी वरीष्ठ अधिकारी त्याची पंचतारांकित बडदास्त ठेवत असल्याचे उघडकीस येऊन गदारोळ माजला होता. शर्मा तेव्हाच मुंबईचे पोलिस आयुक्त होते. अखेरीस ते प्रकरण इतके शिगेला जाऊन पोहोचले, की बढती देऊन शर्मांना आयुक्तपद सोडायला भाग पाडण्यात आले. तेवढ्याने भागले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीने शर्मांना ताब्यात घेऊन कसोशीने त्यांची झाडाझडती केलेली होती. यापैकी कोणालाच काहीही ठाऊक नाही का मुंबई पोलिसांना स्कॉटलंड यार्डात नेवुन बसवणार्या भंगाराच्या व्यापार्यांना ह्यातले काहीच माहिती नसेल का मुंबई पोलिसांना स्कॉटलंड यार्डात नेवुन बसवणार्या भंगाराच्या व्यापार्यांना ह्यातले काहीच माहिती नसेल का माहिती सर्व काही आहे आणि असते, पण सांगण्यापेक्षा लपवाछपवीच करायची असली, मग निवडक विस्मृतीच्या आहारी जाण्याला पर्याय नसतो. तेव्हाही अनेक घोटाळे झालेले होते आणि मुंबईचे पोलिस नको तितके बदनाम झालेले होते. योगायोग किती चमत्कारीक असतात बघा मित्रांनो. आज पोलिसांचे सर्वात वरीष्ठ असे राज्याचे पोलिस महासंचालक आहेत, त्यांनीही सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचा बचाव एकदाही केला नाही. तो योगायोग अजिबात नव्हता. त्यांना मुंबई पोलिसांची कर्तव्यदक्षता नेमकी ठाऊक आहे. कारण तेलगी प्रकरणी नेमलेल्या त्या खास पथकातून त्यांनीच माजी पोलिस आयुक्त शर्मा यांची तपासणी व जबानी घेतलेली होती. त्यांचे नाव सुबोध जायस्वाल आहे.\nमुद्दा इतकाच, की मुंबई पोलिसांचा इतिहास थोडाथोडका नाही तब्बल २४० वर्षांचा आहे आणि त्यामध्ये अनेकविध चढउतार आलेले आहेत. अतिशय जटील व गुंतागुंतीच्या प्रकरणात डोके चालणार नाही, तेव्हा मुंबईच्याच पोलिसांनी त्याचा छडा लावल्याच्या अनेक घटना आहेत. त्याला पराक्रमच म्हटले पाहिजे. त्यांच्यासारख्या पोलिस अधिकार्यांनी मुंबईच्या पोलिस खात्याला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्यामुळेच मुंबईची तुलना स्कॉटलंड यार्डशी होऊ शकलेली आहे. ज्याप्रकारे आजच्या मुंबई पोलिस वा बांद्रा ठाण्यातील पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण हाताळले, त्यामुळे ही प्रतिष्ठा मुंबईला लाभलेली नाही. किंबहूना बांद्रा पोलिस तर असल्या एकाहून एक खटल्यात व प्रकरणात गुन्हेगारांना पंखाखाली आश्रय देण्यासाठी अनेकदा बदनाम झालेले आहेत. आज त्यांना इतके प्रचंड पुरावे असताना रिया चक्रवर्ती वा अन्य साथीदारांना समोर बसवून जबानी घ्यायची इच्छा झाली नाही. काही वर्षापुर्वी मद्याच्या धुंदीत सलमान खान नावाच्या अभिनेत्याने पदपथावर झोपलेल्यांना बेफ़ाम गाडी हाकून जिवानिशी मारले, तेव्हा करी बांद्रा पोलिसांनी किती कर्तव्यदक्षता दाखवलेली होती त्यांच्यासाठी सुशांतचे प्रकरण नवे असले तरी पहिले अजिबात नव्हते. पण क्राईम रिपोर्टर ते संपादक असा दिर्घकालीन प्रवास करणारे आज मुंबई पोलिसांना प्रमाणपत्र देत आहेत. त्यांना मुंबई पोलिसांचा इतिहास माहिती नाही किंवा वर्तमानही त्यांच्या गावी नाही. मुद्दा आजवर मुंबई पोलिसांनी कोणते कर्तृत्व गाजवले त्याचा ��सून, विद्यमान प्रकरणात काय पराक्रम गाजवला तो मुद्दा आहे. तिथे सगळ्या बाजूने नाकर्तेपणा डोळ्यात भरणार असेल तर जुन्या प्रमाणपत्राने कोणाची सुटका होऊ शकत नाही. किंबहूना सुशांत प्रकरणी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची अब्रु चव्हाट्यावर येते आहे. त्यापासून आता त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. उलट मुंबई पोलिसांच्या बेअब्रूसोबत त्यांचे राजकीय नेतेही बदनाम होऊन जाणार आहेत. मग त्यात कोणी अडको किंवा निर्दोष सुटका होवो.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-gas-leakage-issue-mumbai-fire-department-says-no-gas-leakage-228404.html", "date_download": "2020-09-27T06:00:56Z", "digest": "sha1:6JAYUSXEZZPO64LFVE6R2YATFLJAV7QY", "length": 17436, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mumbai gas leakage Issue | मुंबईत गॅस गळती नाही, स्थानिकांच्या तक्रारीवर अग्निशमन दलाचे स्पष्टीकरण, परिस्थिती पूर्ववत", "raw_content": "\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nमुंबईत गॅस गळती नाही, स्थानिकांच्या तक्रारीवर अग्निशमन दलाचे स्पष्टीकरण, परिस्थिती पूर्ववत\nमुंबईत गॅस गळती नाही, स्थानिकांच्या तक्रारीवर अग्निशमन दलाचे स्पष्टीकरण, परिस्थिती पूर्ववत\nमुंबईत गॅस गळती झालेली नाही असे स्पष्टीकरण अग्निशमन दलाने दिले आहे. तसेच परिस्थिती पूर्ववत असल्याचंही सांगितलं (Mumbai gas leakage Issue) जात आहे.\nआनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मुंबईतील काही भागात रात्री मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल (Mumbai gas leakage Issue) झाल्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. मुंबईतील चेंबूर, गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री गॅस गळतीच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात प्राप्त झाल्या. या तक्रारीनंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या दाखल झाल्या. मात्र मुंबईत गॅस गळती झालेली नाही असे स्पष्टीकरण अग्निशमन दलाने दिले आहे. तसेच परिस्थिती पूर्ववत असल्याचंही सांगितलं जात आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी परिसरातील फार्मास्युटिकल कंपनीतून गॅस गळती झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर अग्निशमन दलाकडून या कंपनीच्या आवारात शोध घेण्यात आला. मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.\nया कंपनीतून अशाच प्रकारे गॅस गळतीचा दुर्गंध येत असल्याची तक्रार स्थानिक लोक करत आहेत. या कंपनीजवळील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने या कंपनीविरोधात यापूर्वी अनेक तक्रारीही दाखल केल्या आहेत.\nमुंबईतील चेंबूर, गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री 12 च्या सुमारास गॅस गळतीच्या अनेक तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या. यानंतर अग्निशमन दल, आपत्कालीन विभाग, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या सर्व पथकांनी रात्रभर विविध ठिकाणी नेमकी गळती कुठून होत आहे याचा शोध घेतला.\nत्यासोबतच दक्षता म्हणून प्रशासनाने संबंधित ठिकाणी जाऊन घाबरु नका असे आवाहन केले. खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाकडून १३ संयंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.\nजर कोणालाही या वासामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कृपया ओला रुमाल किंवा कपडा नाकाभोवती गुंडाळावा, असेही आवाहन पालिकेने केले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन नागरिकांनी घाबरु नका असे आवाहन केले (Mumbai gas leakage Issue) होते.\nमुंबई-पुण्यात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरु, पुण्यातील सोसायट्यांमध्ये विक्रेत्यांना विरोध\nराज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nभिवंडीतील बचाव कार्य चौथ्या दिवशी संपलं, एकूण 41 जणांचा मृत्यू,…\nBollywood Drug Connection | सारा अली खान गोव्याहून मुंबईला परतली,…\nपुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला\nDrugs Case LIVE | दीपिकाची साडेपाच तास, तर सारा अली…\nKshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27…\nअनुराग कश्यपला अटक करा, रामदास आठवलेंची मागणी\nPHOTO : दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर…\nआरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा…\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमराठा समाजाला 'ओबीसी'त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/1079", "date_download": "2020-09-27T06:19:36Z", "digest": "sha1:TPFNEJWX3FD2KRNSCSV3POVMDLJLEH3R", "length": 15605, "nlines": 115, "source_domain": "sohamtrust.com", "title": "पिल्लु..!!! - Soham Trust ™", "raw_content": "\nएक खेडेगांव… त्यात एक चिमणा आणि चिमणी रहायचे…\nघर तसं शेणामेणाचं, काडीकाडीनं रचलेलं…\nचिमणा चिमणी… बाहेर जायचे… पोटापुरतं कमवायचे…पुन्हा संध्याकाळी परत घरट्याकडे…\nया चिमणा चिमणीच्या घरट्यात एके दिवशी एक चिमुकलं पिल्लु चिवचिवलं…\nचिमणा अन् चिमणी दोघेही खुष होते…\nपण… पण… या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लाला मनगटापुढे हातच नव्हते..\nआता याला उडायला शिकवायचं कसं.. जगाच्या या बाजारात पिल्लाचा निभाव लागायचा कसा\nचिमणा चिमणी एकमेकांच्या गळ्यात पडुन खुप रडायचे…\nशेजारी पाजारी, सख्खे सोयरे, पिल्लाला पाहुन कुत्सितपणे हसायचे, चिमणा चिमणीला चिडवायचे…\nकाहीवेळा कसं असतं ना..\nज्या दिव्यांना वा-यापासुन, विझण्यापासुन, आपण बाजुला ओंजळ धरुन वाचवतो… त्याच दिव्याची ज्योत वा-यानं जरा भरकटली की आपली बोटं भाजायलाही कमी करत नाही…\nहा वारा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली परिस्थिती\nकाहीवेळा सख्खेही असेच वागतात… भरकटलेल्या दिव्यांसारखे\nआपण ओंजळीत पाणी घेवु शकतो, पण टिकवुन नाही धरु शकत…\nनातीही तशीच… म्हटलं तर आपल्या ओंजळीतच असतात, पण आपली आपली म्हणत असतांनाच बोटांच्या सांदीतुन कधी घरंगळुन जातात ते कळतच नाही,\nआणि शेवटी उरतो फक्त ओलसरपणा… नावापुरता\nपिल्लाला वाढवत असतांनाच चिमण्याच्या किडन्या खराब झाल्या… डोळ्यादेखत एकदिवस चिमणा रातोरात सगळ्यांना सोडुन निघुन गेला…\nमागं उरली एक असहाय चिमणी… आणि तीचं हातच नसलेलं पिल्लु..\nचिमणी आपल्या परीनं, पिल्लाचा सांभाळ करायची… दोघांचं पोट भरायची…\nपण पोट भरलं तरी काळीज भरत नाही… काळीज भरायला सुखाचे दोन शब्दच लागतात…\nमापानं लिटरभर दुध मोजुन घेतलं तरी, पळीभर वर जे मिळतं, त्यात जास्त समाधान..\nभाजीच्या चार पेंढ्या विकत घेवुनही, भाजीवाल्यानं कोतमिरीच्या नाहितर कढीपत्त्याच्या वर टाकलेल्या चार काड्यांचं कवतिक जास्त असतं..\nचिमणी, चिमण्याच्या आधाराशिवाय एकाकी झाली…\nमधल्या काळात तीला टि.बी. झाला… पिल्लु लहानच… जीव जाईपर्यंत खोकतांना आईकडे नुसतं कासावीस होवुन पहात राहायचं… भेदरुन जायचं… पदराखाली गप गप पडुन रहायचं..\nकाय एकेकांचं नशीब असतं ना\nतळहातावरल्या रेषा म्हणे नशीब सांगतात…\nया पिल्लाला तर तळहातच नव्हते…\nएके दिवशी तर खोकता खोकता चिमणीही न सांगता निघुन गेली… आणि शेणामेणाच्या त्या घरात हे पिल्लु एकटंच उरलं… आभाळातुन आई परत येईल या आशेवर..\nआजपावेतो या पिल्लाचे डोळे पुसायला चिमणा चिमणी होते… आता मात्र डोळे पुसायला ना चिमणा ना चिमणी,… आणि ना स्वतःचे हात\nस्वतःचे डोळे पुसायला स्वतःचे हातही नसावेत, यापेक्षा दुर्दैव काय वेगळं असतं..\nअशात स्वतःच्या जिद्दीवर १२ वी पर्यंतचं शिक्षण घेतलं…\nएके दिवशी पिल्लु उठलं… जगण्यासाठी मुंबई गाठली…\nलोकांकडे काम मागीतलं… तुटक्या हातांकडे पाहुन सगळ्यांनी थट्टा केली…\nहोते कुरुप वेडे “पिल्लु” तयांत एक..\nहाताच्या या व्यंगानं लोकांनी त्याला पुरतं बेजार केलं…\nउशीत तोंड खुपसुन, रडता रडता ��िल्लु; नसलेल्या हातांकडे पहात राहायचं…\nमाणुस किती इच्छा बाळगुन असतो ना जिवंतपणी तर इच्छा असतातच, पण माणुस मेल्यावरही स्वर्ग मागतो..\nया पिल्लानं देवाकडे फक्त हात मागितले होते… पण ती ही इच्छा अपुर्णच..\nशेवटी या पिल्लानं, मनगटापुढे नसलेल्या आपल्या हातांनाच ताकद द्यायचं ठरवलं…\nरात्र रात्र धुमसत रहायचा… पेन आणि कागद घेवुन…\nआधी मनगटानं लिहायला शिकला… मग त्यात तरबेज झाला.\nआता कोणत्याही हात असणाऱ्या व्यक्तीपेक्षा तो वेगानं लिहु शकतो…\nअर्थात् आयुष्यात वेग नाही, दिशा महत्वाची असते… आणि तीच तर इथं हरवली होती..\nयानंतर या पिल्लानं, मनगटानं चित्रं काढायला सुरुवात केली…\nबघता बघता तो उत्तम चित्रकार झाला… त्याने काढलेली चित्रं पाहुन कुणाचा विश्वास बसत नाही, की हि चित्रं एका हात नसलेल्या परमेश्वरी कारागीराची आहेत…\nचित्रांचीही गंमत असते… मनासारखं झालं तर “तसवीर” नाहीच झालं तर “तकदिर” काय करणार\nनिसर्गानं या चित्रकाराच्या डोळ्यात रंग भरले होते, पण हात काढुन घेतले होते… केव्हढी थट्टा\nतरी या बहाद्दरानं ते ही साध्य करुन दाखवलं..\nयानंतरही, स्वतःला जोखण्यासाठी तो भांडी घासायला शिकला, कपडे धुवायला शिकला, झेरॉक्स काढायला शिकला, ऑफिसात आवश्यक असणारी सर्व कौशल्ये शिकला, आणखीही बरंच काही…\nकारण जगाच्या बाजारात त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं…\nपण, जगाच्या बाजारात याला कुणी किंमत दिली नाही.\nप्रत्येकाने या पिल्लाला वापरुन शेवटी तुटलेल्या चपलीगत उकिरड्यात फेकलं… उसाच्या चोयटीगत रस काढुन चोथा म्हणुन गटारात टाकलं..\nशेवटी आयुष्याला कंटाळुन सर्व मार्ग थकल्यावर बांद्रा पुर्व येथील रेल्वे स्टेशनबाहेर भीक मागण्याचा याने मार्ग (\nखरंच, एक भिक्षेकरी तयार व्हायला इथं जबाबदार कोण..\nभीक मागता मागता हे पिल्लु आपल्या नसलेल्या हातांकडे पहायचं… मनातल्या मनात त्याच्यातलं चित्रकार मन आपल्या मनगटापुढे हात जोडायचं..\nभीक मागतांना त्याच्यातला चित्रकार आभाळाकडं पहायचा आणि ढगांच्या चित्रात त्याला त्याचा गेलेला हताश चिमणा दिसायचा… आणि बाजुलाच खोकणारी त्याची ती चिमणी..\nदोघांनाही आभाळात हा पहात रहायचा… आणि ते आभाळातुन याच्याकडे… दोघेही असहाय..\nतीन वर्षे याने स्टेशनबाहेर भीक मागीतली आणि कसाबसा जगला..\nएके दिवशी हेमंत भोये, या माझ्याच विचारानं प्रेरीत झालेल्या माझ्या मित्रानं त्याला स्टेशनवर भीक मागताना पाहीलं आणि या पिल्लाच्या मनात आशेचा एक दिप पेटवला\nआम्ही एकमेकांबरोबर चर्चा करत पिल्लाच्या भविष्याचा आराखडा मांडायला सुरुवात केली…\nआणि बघता बघता, या पिल्लाचा कायापालट झाला…\nभिक्षेकरी ते कष्टकरी हा प्रवास सुरु झाला..\nआज हे पिल्लु २९ वर्षाचं तरुण युवक आहे…\nयाच्या चित्रकलेचं प्रदर्शन पुण्यात भरवणार आहोत, जेणेकरुन, ज्यांनी याला हात तुटका म्हणुन झिडकारलं त्यांना या हातांची किंमत कळावी, मुल्य कळावं..\nआता याला भीक मागणं सोडायला लावलंय, विरार ला एका ठिकाणी आश्रीत म्हणुन हा राहतोय.. पण खाण्या पिण्याची भ्रांत आहेच\nफोनवर त्याच्याशी या विषयावर बोलतांना त्याचाही गळा दाटुन येतो आणि माझाही…\nकाल फोनवर त्याच्याशी बोलता बोलता, सहज लक्ष गेलं… बाजुला रस्त्यावर दोन पक्षी बसलेले दिसले…\nमला आश्चर्य वाटलं… आमच्या पिल्लाचं पुढं काय झालं हे पहायला आभाळातनं ते चिमणा चिमणी तर उतरले नसतील जमिनीवर..\nफिरुन पुन्हा जन्म घेवुन तेच तर आले नसतील.. हात नसलेल्या त्यांच्या पिल्लासाठी..\nआमच्या या पिल्लाला आता भीक नकोय… ऑफिसबॉय, शिपाई अथवा तत्सम काही काम हवंय मुंबईत..\nएक हात मी दिलाय… दुसरा हात तुमचा द्याल का..\nआम्ही म्हणजे… मी, ते पिल्लु आणि आभाळातले चिमणा चिमणी..\nभीक नको बाई शीक..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/15/Corona-increased-the-number-of-beds-to-196-for-patients.html", "date_download": "2020-09-27T07:00:40Z", "digest": "sha1:JNUOQH7EE3B5TKJHUAIMIR3LN763XDXN", "length": 5460, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " कोरोना रुग्णांसाठी 196 खाटांची संख्या वाढविली - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "कोरोना रुग्णांसाठी 196 खाटांची संख्या वाढविली\nशासकीय रुग्णालयात 2 प्राणवायू प्रकल्प\nजिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने क्रियाशील बाधित रुग्णांची संख्या 1100 वर स्थिरावली आहे. मोकळीक-4 नंतर सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहे. नागरिकांच्या वाढत्या संपर्कामुळे प्रादुर्भाव गतीने वाढतो आहे. त्यातच जिल्ह्यातील रुग्णांकरिता प्राणवायूयुक्त खाटांची संख्या कमी होती. यावर तोडगा काढत जिल्हा प्रशासनाने 196 खाटांची संख्या वाढविली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खाजगी रुग्णालयांच्या आढावा बैठकीत ही मंजुरी दिली. आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षा प्रतिभा भोजने, आमदार अमोल मिटकरी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 90 खाटा उपलब्ध असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तर जिल्ह्यातील आयकॉन रुग्णालय येथे 24 खाटा, ओझोन रुग्णालयात 28खाटा, मूर्तिजापूर येथील अवधाते रुग्णालयात 20 खाटा मंगळवारी मंजूर करण्यात आल्या. तर युनिक रुग्णालय येथे 18 खाटा, अकोला अॅक्सीडेंट रुग्णालय येथे 16 खाटा यापूर्वीच मंजूर करण्यात आल्या होत्या.रुग्णांना खाटा उपलब्ध नाहीत अशी स्थिती जिल्ह्यात येऊ देणार नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nकोरोना प्रादुर्भावाची लक्षणे असणार्या काही रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता असते. जिल्ह्यात प्राणवायू सिलेंडरचा तुडवटा असल्याचे निवेदन प्राणवायू सिलेंडर पुरवठा करणार्यांनी दिले होते. यावर तोडगा काढीत जिल्हाधिकार्यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गंत दोन प्राणवायू प्रकल्पांसाठी 47 लक्ष 99 हजार रुपयांची प्रशासकीय मंजूरी दिली आहे. हे प्राणवायू प्रकल्प शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी एक प्रमाणे उभारण्यात येतील. 10 किलोलीटर क्षमतेच्या या दोन प्रकल्पांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्राणवायू सिलेंडरच्या मागणीत घट होऊन रुग्णांना दिलासा मिळेल. तर जिल्ह्यातील प्राणवायू सिलेंडरचा तुडवटा कमी होईल. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/modi-prashant-bhushan-contempt", "date_download": "2020-09-27T07:55:47Z", "digest": "sha1:UAVIJZXLT4AWBDXV4K4OGMPBGFZDCG5V", "length": 23976, "nlines": 108, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय ! - द वायर मराठी", "raw_content": "\nशासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय \nसर्वोच्च न्यायालय ही बंदिस्त संस्था असल्याने केवळ ‘प्रसारमाध्यमे आणि वकील’ हेच समाजासाठी माहितीचे स्त्रोत ठरतात.\nनर्मदा बचाव आंदोलन खटल्याचा निकाल येईपर्यंत याचिकाकर्त्यांनी माध्यमांशी याबाबत चर्च��� करू नये असा आदेश देत १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मुस्कटदाबी केली होती.\nया खटल्यात ११ एप्रिल १९९७ रोजी अंतरिम निकाल लागला. माध्यमांशी चर्चा न करण्याचा न्यायालयीन आदेश असतानाही मेधा पाटकर यांनी ५ नोव्हेंबर १९९८ रोजी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. आणि त्याविषयी बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी ‘द ग्रेटर कॉमन गुड’या पुस्तकात लिहिले.\nयानंतर रॉय यांच्यावर न्यायालयाने अवमानाचा खटला दाखल केला व के.के. वेणुगोपाल यांची ‘न्यायालयाचा मित्र’वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.\nवेणुगोपाल यांनी रॉय यांची बाजू यशस्वीपणे मांडली आणि युक्तिवाद केला की अंतरिम आदेशाने याचिकाकर्त्यांचे तोंड बंद केले आहे आणि “सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांत असा आदेश भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काच्या सांविधानिक हमीला छेद देणारा आहे.”\nयोगायोगाने प्रशांत भूषण हे रॉय यांचे वकील होते.\nआता २०१९ मध्ये काय झाले ते पाहू.\nभारतीय जनता पक्षाने ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती केलेल्या वेणुगोपाल यांनी २०१६मध्ये भूषण यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली.\nही अवमानकारक कृती होती भूषण यांचे एक ट्वीट भूषण यांनी १० जानेवारीला ट्वीट करून ॲटर्नी जनरल त्यांच्यावर आरोप केला होता की केंद्रीय गुन्हे अन्वेषणचे अंतरिम संचालक एम नागेश्वर राव यांच्या नियुक्तीबाबत ॲटर्नी जनरल हे सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करत आहेत.\nवेणुगोपाल यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की भूषण यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणात अयोग्य आणि द्वेषपूर्ण ट्वीट करून न्यायालयाला धक्का देऊन न्यायाधिश ए.के. सिक्री आणि ॲटर्नी जनरल या दोघांवरही शिंतोडे उडवले गेले.\n1 फेब्रुवारी रोजी ॲटर्नी जनरल यांनी युक्तिवाद केला, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्यायाधीश ए. के. सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा सहभाग असलेल्या उच्चाधिकार समितीची १० जानेवारीला बैठक झाली व त्या बैठकीत राव यांची सीबीआयच्या अंतरिम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.\nवेणुगोपाल यांनी त्या बैठकीचे गोपनीय इतिवृत्त न्यायालयाला दिले (आणि ते केवळ न्यायाधीश अरुण मिश्रा आणि नवीन सिंह यांच्या खंडपीठालाच सादर केले) आणि म���हटले की उच्चाधिकार समितीने राव यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला.\nखरगे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रांच्या आधारे भूषण यांनी आपल्या ट्वीटमध्ये या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि शासनाने बंद लिफाफ्यात सादर केलेले इतिवृत्त दुरुस्त केलेले असण्याची शक्यता असू शकते असा अंदाज व्यक्त केला.\nबंद लिफाफ्यातील गुप्त बाबींविषयी कोण जबाबदारी घेणार\nगतवर्षी राफेल प्रकरणाच्या सुनावणीवेळी वेणुगोपाल यांनी स्वतः हा बंद लिफाफा न्यायालयास सादर केला असला तरीही त्यांनी त्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.\n‘मी लिफाफा उघडून पाहिलेला नाही, त्यामुळे त्या कागदपत्रांतील मजकुराबाबत मला काहीही माहिती नाही. उद्या जर त्या लिफाफ्यातील कोणतीही माहिती बाहेर फुटली तर त्याबाबत माझ्या कार्यालयाला कुठलाही दोष देऊ नये.’ असे त्यांनी न्यायालयात लिफाफा सादर करताना म्हंटले होते.\nआतापर्यंत बंद लिफाफ्यात संशयास्पद माहिती देऊन किंवा माहिती दाबून ठेवून शासनाने किमान एकदा तरी न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे प्रकाशात येत आहे. सर्वोच्च कायदा अधिकारी असणारे ॲटर्नी जनरलच जबाबदारी घेत नाहीत तर ती कोणाची जबाबदारी आहे\nअशा स्थितीत, बंद लिफाफ्यातील माहितीबाबतच्या ॲटर्नी जनरल यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारणे संयुक्तिक आहे.\nवेणुगोपाल यांनी रॉय यांच्या व्यतिरिक्त अनेक न्यायालयीन अवमानाच्या खटल्यांमध्ये बाजू लढवली आहे. १९८१मध्ये त्यांनी न्यायाधीशांच्या दिशेने बूट भिरकावून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एका वकिलाची बाजू मांडली होती. यात त्या वकीलाला दोन महिन्याची शिक्षा झाली. त्यावेळी वेणुगोपाल यांनी युक्तिवाद केला होता की आरोपीची झालेली बदनामी ही त्याला मिळालेली पुरेशी शिक्षा आहे. याची दखल घेऊन उच्च न्यायालय अनावश्यकच या घटनेला हवा देत आहे.\n१९९४मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश शासनाची बाजू मांडली. बाबरी मशीद उद्ध्वस्त केली जाण्याच्या प्रकरणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यावर न्यायालय अवमान प्रकरण दाखल झाले. आजही हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.\nअगदी अलीकडे २०१७मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस.कर्णन यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने अवमान प्रकरण दाखल केले होते. त्यावेळी त्यांनी कर्णन यांची बाजू मांडली होती. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले की न्यायाधीश कर्णन यांना सन्मानाने निवृत्त होऊ द्यावे. मात्र ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याला जोरदार विरोध केला.\nॲटर्नी जनरल असतानाही वेणुगोपाल यांनी ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध अवमान याचिकेची कार्यवाही सुरू करण्यास परवानगी नाकारली होती.\nतर मग आता वेणुगोपाल का या खटल्याच्या मागे लागले आहेत कारण ते आता मोदी शासनाच्यावतीने बोलत आहेत. निवडणुकीच्या काळात त्रासदायक प्रकरणामध्ये कार्यकर्त्या वकीलांना बोलता येऊ यासाठी मोदी शासनाची ही धडपड चालू आहे.\nॲटर्नीजनरल के. के. वेणुगोपाल. सौजन्य: निखिल कनेकल, CC BY-SA 3.0\nन्यायालयाने सुनावणीमध्ये भूषण आणि वेणुगोपाल यांनी केलेल्या युक्तिवादांची साधी सत्यता तपासली असती तरी प्रकरण मिटले असते. भूषण अगदी चूक असल्याचे सिद्ध झाले असते तरी तो न्यायालयाचा अवमान निश्चितच ठरला नसता.\nइथेच भूषण यांच्या विरोधात ही कारवाई क्षुद्र सूडबुद्धीने केली असल्याचे सिद्ध होते.\nवेणुगोपाल यांनी खरे तर भूषण यांना पुकारायला हवे होते, पण असे न करता त्यांनी सांगितले की या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात त्यांना अजिबात रस नाही. मात्र वकिलांनी त्यांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत सार्वजनिकरित्या बोलावे का यासाठीची ‘मार्गदर्शक तत्त्वे’ न्यायालयाकडून त्यांना अपेक्षित आहेत.\nकेंद्र सरकारसुद्धा भूषण यांच्याविरुद्ध आपल्या वतीने अवमान याचिका दाखल करून या प्रकरणात सहभागी झाले आहे.\nकेंद्र सरकारच्या वतीने बोलताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भूषण यांना कठोर शिक्षा व्हावी असा आग्रह केला. तुषार मेहता हे भाजपाचे विश्वासू वकील आहेत आणि अलिकडेच त्यांनीकेरळच्या भाजपा नेत्यांविरुद्ध अवमान याचिकेचा खटला दाखल करण्याची परवानगी नाकारली.\n“ॲटर्नी जनरल हे भीष्मपितामहांसारखे असल्यामुळे त्यांना कदाचित अपेक्षित नसेल पण अशा वकीलांना कठोर शिक्षा मिळावी अशी माझी इच्छा आहे,” असे तुषार यांनी न्यायालयाला सांगितले.\nवेणुगोपाल यांनी ६ फेब्रुवारीला अवमानाचा अर्ज दाखल केला आणि ७ फेब्रुवारीला अर्जावर सुनावणी होऊन नोटीस बजावण्यात आली. याउलट रावच्या नियुक्तीबाबत भूषण यांनी १४ जानेवारी रोजी अर्ज दा���ल केला होता आणि यावर सुनावणीस तीन न्यायाधीशांनी असमर्थता दर्शवल्यानंतर एक फेब्रुवारीला सुनावणी झाली होती.\nखंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले की जी प्रकरणे वकील चालवत आहेत त्याबाबत त्या वकिलांनी लेख लिहिणे, मुलाखती देणे किंवा दूरदर्शनच्या वादविवादात सहभागी होणे याबाबत एक रीतसर मार्गदर्शिका तयार करावी लागेल.\nपारदर्शक न्यायसंस्था : एक स्वप्नरंजन\nया सगळ्या पार्श्वभूमीवर पारदर्शक न्यायसंस्थेची कल्पना दूरवर क्षितिजावर असल्यासारखी भासते. तुम्ही जसजसे क्षितिजाच्या दिशेने पुढे जाता तसतसे ते अधिक दूर जाते.\n२०१२मध्ये सहारा विरुद्ध सेबीया खटल्यात न्यायप्रविष्ट प्रकरणांचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना रोखण्याचा हक्क सर्वोच्च न्यायालयाने स्वतःलाच दिला होता कारण खंडपीठासमोरील प्रकरणात तसे करणे योग्य वाटले होते. बारचे एक प्रतिष्ठित वकील फली नरिमन यांनी या धोकादायक प्रस्तावाचे समर्थन केले होते. आता दुसरे प्रतिष्ठित वकील वेणुगोपाल हे देखील न्यायालयाला अशीच चूक करण्यास उद्युक्त करत आहेत.\nसर्वोच्च न्यायालय ही बंदिस्त संस्था असल्याने केवळ प्रसारमाध्यमे (मोजकेच न्यायालयीन वार्तांकन करणारे बातमीदार) आणि वकील हेच समाजाला माहिती पुरवणारे स्त्रोत असतात.\nमागील वर्षी सध्याचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह चार न्यायाधीशांनी, न्यायाधीश लोया यांच्या प्रकरणाबाबत सार्वजनिकरित्या वक्तव्य केले. खरे तर हेही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.\nवकिलांना बोलण्यापासून रोखण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पूर्णपणे चुकीचा आहे. असे केल्याने ते विरोधी आवाज दाबून टाकण्याच्या शासनाच्या प्रयत्नांनाच हातभार लावेल असा धोका संभवतो.\nअपूर्वा विश्वनाथ या मुक्त पत्रकार आहेत.\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद – हिनाकौसर खान- पिंजार\nहिंदुकुश हिमालयातील दोन तृतियांश हिमनद्या २१०० सालापर्यंत वितळून जाऊ शकतील\nपंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्���ात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/majha-aavdta-san-nibandh/", "date_download": "2020-09-27T08:39:42Z", "digest": "sha1:C6P65M5QCB6MFG6WNQXHCPHNFYLVPVXK", "length": 11717, "nlines": 112, "source_domain": "marathilekh.com", "title": "माझा आवडता सण | Maza Aavdata San Marathi Nibandh - मराठी लेख", "raw_content": "\nमराठी माणसाला काही सण अगदी जीवापाड आवडतात. आपल्या महाराष्ट्रात धर्माच्या सीमेपलीकडे जाऊन खूप सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात, जसे दिवाळी, होळी, दसरा, दहीहंडी (जन्माष्टमी), गणेश चतुर्थी, ईद आणि अगदी क्रिसमस सुद्धा. या पैकी होळी म्हणजेच शिमगा आणि गणपती मला सगळ्यात जास्त आवडतात पण गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे.\nगणपती म्हटलं कि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, किती दिवस सुट्टी आहे. शालेय विद्यार्थ्यासाठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते. पाऊस नुकताच संपलेला असतो, वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार आणि आल्हाददायक असते. अश्या वातावरणात गणपती बाप्पांच्या आगमनाने सारे वातावरण बहरून येते. प्रत्येक जण आपल्या समस्या, भांडणे विसरून जातात. कळत नकळत सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज येत. किती बर होईल जर गणपती बाप्पा वर्षभर राहिले तर, सर्व किती मस्त असेल.\nगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप, मखर, पताका बनवण्याची तैयारी सुरु होते. घरातील लहानगी, मोठी अगदी उत्साहाने तयारीला लागतात. या वर्षी कसल्या प्रकारची सजावट करायची, कैलाश पर्वत, गड की आणखी वेगळं काही, ही चर्चा खूप मजेशीर असते. कोणी म्हणत पूर्ण मखर घरी बनवू, कोणी म्हणत बाजारातून विकत आणू. ही हुज्जत ही खूप छान असते.\nगणेशाच्या आगमनापूर्वी एक दोन दिवस सगळे घर, अंगण साफ करायला घेतात, घरातील सगळे अगदी उत्साहात यात भाग घेतात. कितीही दिवस अगोदर तयारी केली तरीही जी मजा शेवटच्या रात्री येते ती वेगळीच असते. मखर बनवणे, पताका चिकटवणे, दिवे, पणत्या, समई शोधून स्वच्छ करून ठेवणे, या सर्व धावपळीत ही खूप मजा येते.\nनातेवाईक सुट्ट्या काढून घरी येतात, आपले चुलत, मावस, आत्ते भाऊ, बहिणी येतात. लहानगी तर कल्ला करतात. मोठयांच्या गप्पा-टप्पा, छोट्यांच्या खोड्या आणि खेळांनी घर, आंगण अगदी प्रसन्न होऊन जाते.\nगणेश चतुर्थीच्या दिवशी सगळे लवकर उठतात, फटाफट स्नान करून नवीन कपडे परिधान करतात.आई,आजी प्रसाद, नैवद्य आणि मोदकांच्या तयारीसाठी लागतात. बाबा आणि आम्ही सारी लहानगी गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जातो. नाचत-वाजवत आम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन येतो. अंगणात आल्यावर आई पूजा करते, आरती करते आणि मग गणेश भगवान आपल्या सिंहासनावर आरूढ होतात. थोड्या वेळाने आरती होते, ढोलकी, टाळ, टाळ्यांच्या आवाजाने घर दूम- दूमून जाते. मोदकांचा नैवद्य दाखवला जातो, आरती फिरवली जाते, प्रसाद वाटला जातो. त्यादिवशी दुपारी सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.\nकोणाच्या घरी गणपती बाप्पा दिड दिवस तर कोणाकडे ५, ७ किंवा १० दिवस वास करतात. गणपती बाप्पांसोबत त्यांच्या मातोश्री, गौरी सुद्धा येतात. घरातील स्त्रिया खूप भक्ती भावाने गौरीचे व्रत आणि पूजा करतात.\nबघता बघता गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस उजाडतो. सर्वांनाच माहीत असते की हा दिवस येणार तरीही मन उदास होते. विसर्जनाच्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते.\nगणेशोत्सव माझा आवडता सण आहे कारण या सणात सर्व घराचे, समाजाचे सदस्य एकत्र येतात. आपले वाद-विवाद, रुसवे-फुगवे विसरून एकत्र गणपतीचा सण साजरा करतात. विविध धर्माचे लोक सुद्धा धार्मिक सीमा पार करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा सण चालू केला त्याचे फळ आपण आज पाहू शकतो. भारतात नाना प्रकारचे धर्म,जाती आणि वाद आहेत. देशाच्या उन्नतीसाठी हे सगळे एकत्र आणि आनंदात राहणे खूप गरजेचे आहे. गणेशोत्सव हा सण माझा आवडता सण आहे कारण हा सण घरच्यांना, समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो.\nमाझा आवडता प्राणी | Marathi Nibandh | मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी | Marathi Nibandh | मराठी निबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/boletin-informativo-marcha-mundial-numero-7/", "date_download": "2020-09-27T07:53:46Z", "digest": "sha1:WBQZ26JKPFOPQ5RIM3SOFQGH3BERV65D", "length": 10123, "nlines": 170, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - क्रमांक एक्सएनयूएमएक्स - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » वृत्तपत्रे » जागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nया बुलेटिनने दुसरे विश्व मार्च आफ्रिकेवर कूच केले तेव्हा आपल्याला त्याचा मार्ग मोरोक्कोमधून, कॅनरी बेटांवर उड्डाणानंतर, “भाग्यवान बेटां” मधील क्रिया दिसेल.\n1 मोरोक्को माध्यमातून रस्ता\n2 आणि कॅनरी बेटांवर मार्च उडतो\nतारिफा येथे मार्चच्या बेस टीमच्या कित्येक सदस्यांमध्ये सामील झाल्यानंतर, सेव्हिलमधील काही आणि सांतामारिया बंदरातील काहीजण एकत्र येऊन टँगीयरला गेले.\nतीन संस्कृतींचे शहर, लाराचेने एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसाचे आयोजन केले.\nमाराकेच वरून, आम्ही इतिहासातील तिन्ही संस्कृतींचे अभिसरण होण्यासाठी त्यांच्या लोकांच्या कार्यावर प्रकाश टाकतो.\nशुक्रवारी एक्सएनयूएमएक्सला, ऑक्टोबरमध्ये दीर्घ प्रवासानंतर, वर्ल्ड मार्च रात्री, टॅन-टॅन, वाळवंट गेट येथे आला.\nमोरोक्कोच्या दौर्याला अंतिम रूप देण्यापूर्वी, वर्ल्ड मार्च एल आयन येथे होता, “सहाराचा दरवाजा”, जेथे संघटना व सामाजिक सहकार्याच्या सदस्यांनी हे आयोजन केले होते.\nआफ्रिकेमध्ये वर्ल्ड मार्चमध्ये प्रवेश\nलाराचे, तीन संस्कृतींचे शहर\nजागतिक मार्च मॅरेका येथे दाखल झाला\nजागतिक मार्च तन-टॅन येथे आगमन\nसहाराच्या अल ऐयन दरवाज्यात मार्च\nआणि कॅनरी बेटांवर मार्च उडतो\nएक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चचा संक्षिप्त मुक्काम, स्मृतीत नोंदवलेल्या दोन प्रिय कृत्ये सोडली.\nला लागुना विद्यापीठाच्या रेक्टरला एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसाच्या प्रवर्तकांनी प्राप्त केले.\nटेनेरीफमधील माहिती सारांश, माहितीपट, ला यूएलएल मधील रिसेप्शन आणि पोर्टो दे ला क्रूझ मधील मार्च.\nशांतीसाठी लाँझरोटे मध्ये विविध क्रियाकलाप, गॉंग्स, एक अद्वितीय, असोसिएशन, संगीत आणि केली, लोकप्रिय पॅलासह एक्सचेंज.\nमार्च ग्रॅन कॅनारियामधून गेला\nयूएलएलचा रेक्टर मार्च प्राप्त करतो\nमाहितीपट, रिसेप्शन आणि टेनराइफ मध्ये मार्च\nध्वनी, माहितीपट, उत्सव आणि paella\n0 / 5\t(0 पुनरावलोकने)\nश्रेणी वृत्तपत्रे तिकीट नेव्हिगेशन\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/05/blog-post_24.html", "date_download": "2020-09-27T06:43:09Z", "digest": "sha1:JFJ2E2GSF4QOREV2VNQ463YBOQSH3EZZ", "length": 3077, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "रविवार | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:३७ म.पू. 0 comment\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/garbett-platue", "date_download": "2020-09-27T08:25:37Z", "digest": "sha1:PIDG6YK5HC7LCUYSZQCGAXC6LRU2SJNR", "length": 7179, "nlines": 133, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "garbett-platue - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकी��� योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nमतदार नोंदणी कार्यक्रम राबविताना संस्थांनी चुकीची प्रसिद्धी...\nमाळशेज घाट रस्ता दुरुस्तीच्या मागणीची मुख्यमंत्री उद्धव...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिकांनी लक्ष केंद्रीत करावे...\nपोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले नवजात अर्भकाचे अन् मातेचे...\nग्राहकांकडील २०४ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वीज खंडित करण्याची...\nजिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध...\nसरपंचांना प्रलंबित मानधन लवकरच मिळणार\nकल्याणमध्ये मतदानाला दुपारनंतर उत्साह \nकल्याणमधील पूरग्रस्तांना आजपासून आर्थिक मदत – आ. पवार\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nकल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु\nमुंबई-पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द - उद्धव ठाकरे\nसाथीचे आजार टाळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबीर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/government", "date_download": "2020-09-27T05:53:10Z", "digest": "sha1:CT6MHEGJV6ITYSPZOGEDOVX2SH6OPYSO", "length": 9490, "nlines": 160, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Government - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nआंबिवली येथील पूरग्रस्तांपर्यंत शासनाचा ‘मदतीचा हात’ पोहोचलाच...\nशासकीय यंत्रणांनी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ऑगस्ट अखेरपर्यंत...\nधनगर समाजाच्या विकासासाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम राबविणार\nमुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी देणार...\nराज��यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमोदी सरकारच्या काळात दलित-मुस्लिमांवर दडपशाही वाढली - सुजात...\nपालघर; हरणवाडी येथे पाण्याची टाकी कोसळली \nएसईबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृह निर्वाह भत्ता...\nतिवरे धरण पोखरणारे खेकडे पोलिसांच्या ताब्यात देत राष्ट्रवादीचे...\nनागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nमोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रातून जाहीर करणार – दिपेश...\nउद्धव ठाकरे यांनी दारूबंदी करून महाराष्ट्रात शिवराज्य आणावे\nशेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी...\nमुंबई- वडोदरा महामार्ग बाधितांना मोबदला देणार- डॉ. परिणय...\nभाजपच्या कल्याण महिला आघाडी अध्यक्षपदी रेखा चौधरी\nकल्याणमधील पूरग्रस्तांना आजपासून आर्थिक मदत – आ. पवार\nरूग्णालये, वैद्यकीय व्यवसाय, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई\nशाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू; शाळांच्या सुरक्षिततेचा...\nशेतकऱ्यांना बाजार भावाची माहिती देणारे ‘ॲप’ उपलब्ध\nठाण्यातील धोकादायक इमारतींसाठी तांत्रिक सल्लागार समिती...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nकल्याण येथे जागरूक नागरिक संघटनेचे मानवी साखळी आंदोलन\nकेडीएमसीच्या आयुक्तांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी \nकल्याण येथे विद्यार्थ्यांची पथनाट्याद्वारे मतदानासाठी जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ashwin-did-this-with-regard-to-corona/", "date_download": "2020-09-27T06:35:42Z", "digest": "sha1:6D6ELTVY4QGKCVVKNCTPS4KOCQBSJQYG", "length": 6553, "nlines": 65, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरोनाबाबत अशी केली आश्विनने जनजागृती", "raw_content": "\nसंजय राऊतांचा रोखठोक म्हणाले, गांधीजींच्याच वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे.\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nआमची विचारधारा एकच, राज्यात काहीही होऊ शकत ; ��्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य\n देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट\nकोरोनाबाबत अशी केली आश्विनने जनजागृती\nचेन्नई : देशात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. क्रिकेटपटू असो किंवा बॉलिवूड स्टार, प्रत्येकजण आपल्या चाहत्यांना जागरूक करण्यासाठी आपल्या सोशल साइटवर ट्वीट आणि व्हिडिओ संदेश पोस्ट करत आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेटर अश्विननेही आपल्या ट्विटर हँडलचे नाव बदलून ‘चला इनडोअर इंडिया’ असे ठेवून लोकांना कोरोनाव्हायरसबद्दल जागरूक केले आहे.\nCOVID -19 चा धोका लक्षात घेता भारतीय संघाचा अनुभवी ऑफस्पिनर अश्विनही आपल्या ट्विटरवर सतत ट्विट करत असल्याचे दिसून आले आहे. अश्विनने लोकांना 2 आठवड्यांपर्यंत जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी असा सल्ला देऊन ट्विट केले होते, पुढे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर हा विषाणू आपल्या देशात पसरला तर नक्कीच भयानक परिस्थिती उद्भवेल.त्याने सर्वांना घरीच राहण्यास सांगितले आहे.\nदरम्यान भारत सरकारने यास सामोरे जाण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. भारत सरकारच्या तत्परतेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) कार्यकारी संचालक मायकेल जे. रायन म्हणाले आहे की सीओव्हीआयडी -१ with वर सामोरे जाण्याची भारतामध्ये बरीच क्षमता आहे, कारण त्याला चेचक आणि पोलिओ या दोन जागतिक साथीचे निर्मूलन करण्याचा अनुभव आहे.\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nसंजय राऊतांचा रोखठोक म्हणाले, गांधीजींच्याच वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे.\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-27T06:25:19Z", "digest": "sha1:UHAWYSVCLQQ4YEWJPSFVTHB7QWQFXHCT", "length": 8585, "nlines": 99, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "चुंबकीय स्लिमिंग कानातले - स्टोअरम��्ये विकल्या जात नाहीत", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nघर / सौंदर्य आणि आरोग्य\nप्रमाण एक पर्याय निवडा6 जोडी10 जोडी साफ करा\nचुंबकीय स्लिमिंग कानातले प्रमाण\nहे सुरक्षित आणि प्रभावी वजन कमी करण्यास मदत करेल. परत बसा, आराम करा, हे आपल्यासाठी सर्व कार्य करेल\nहे परिधान केले फक्त नाही वजन कमी करण्यास प्रवृत्त करते, पण ते देखील करू शकते बेसल चयापचय दर गती वाढवा, ऊर्जेची पातळी वाढवते, चांगल्या झोपेस प्रभावीपणे प्रोत्साहित करते, तणाव कमी करते, अभिसरण सुधारते, रक्तदाब सामान्य करते\nआम्ही शोधू शकणारी सर्वात अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करुन देण्यासाठी आणि आमच्याबरोबर खरेदी करताना आपल्याकडे, आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट अनुभव असतो याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.\nकाही कारणास्तव आपल्याकडे आमच्याकडे सकारात्मक अनुभव नसल्यास, कृपया आम्हाला कळवा आणि आपण आपल्या खरेदीवर 100% समाधानी आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो आम्ही ते करू.\nऑनलाइन खरेदी करणे त्रासदायक असू शकते परंतु गोष्टी सुलभ करण्यासाठी आम्ही येथे आहोत.\nफर्स्ट बुकचे समर्थन करण्यास आम्हाला आनंद झाला आहे - एक अद्भुत प्रेम वंचित मुलांसाठी पुस्तके दान करतात ज्यांना त्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे.\nटीप: जास्त मागणीमुळे प्रचारात्मक वस्तूंच्या वितरणासाठी 10-15 व्यवसाय दिवस लागू शकतात.\nकेलेल्या SKU: N / A श्रेणी: सौंदर्य आणि आरोग्य, रोजचा व्यवहार\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज बॅग सौंदर्य आणि आरोग्य कार अॅक्सेसरीज रोजचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाग केस घर लहान मुले स्वयंपाकघर मेकअप पुरुष पाळीव प्राणी फोन अॅक्सेसरीज क्रीडा आणि मनोरंजन प्रवास महिला\nकार्यक्षमता: आरोग्य सेवा, चुंबकीय थेरपी आणि स्लिमिंग\nपॅकेजमध्ये खालील समाविष्टीत आहे: 6 किंवा 10 जोडी चुंबकीय स्लिमिंग कानातले\n6 जोडी, 10 जोडी\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\n“मॅग्नेटिक स्लिमिंग इयररिंग” चे पुनरावलोकन करणारे प्रथम आहात उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nरेट 4.67 5 बाहेर\nग्रे मांजर नेल आर्ट\nरेट 4.83 5 बाहेर\nमेस मस्करा गार्ड नाही\nरेट 4.82 5 बाहेर\nचेहर्यावरील साफ करणारे ब्रश\nरेट 4.60 5 बाहेर\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-27T06:05:51Z", "digest": "sha1:L7QOYYDRZXRVBACI763FX66EX65SX5FZ", "length": 24446, "nlines": 126, "source_domain": "navprabha.com", "title": "मुक्त स्वराच्या गळचेपीविरुद्ध एल्गार | Navprabha", "raw_content": "\nमुक्त स्वराच्या गळचेपीविरुद्ध एल्गार\nग्रेग ब्रुनो यांचे ‘ब्लेसिंग्ज फ्रॉम बीजिंग’ आणि नुकताच मॅगसेसे पुरस्कार मिळालेले टीव्ही पत्रकार रवीशकुमार यांचे ‘द फ्री व्हॉईस’ ही दोन्ही पुस्तके दोन वेगळ्या विषयांवरची जरूर आहेत, परंतु त्यांच्यात समान सूत्र शोधायचे तर ते आहे मुक्त स्वराची गळचेपी आणि त्याविरुद्ध लढण्याचा निर्धार. ‘स्पीकिंग टायगर’ च्या दोन नव्याने पुनःप्रकाशित पुस्तकांची ही ओळख –\nपाच वर्षांपूर्वीच स्थापन झाली असली तरीही देशातील एक अग्रगण्य प्रकाशनसंस्था म्हणून नाव कमावलेली इंग्रजी पुस्तक प्रकाशन संस्था म्हणजे ‘स्पीकिंग टायगर.’ वेगळ्या विषयांवरील पुस्तकांसाठी तिचा लौकीक आहे. यावेळी या प्रकाशनसंस्थेच्या दोन पुस्तकांचा परिचय येथे घडवू इच्छितो. ही दोन्ही पुस्तके पुनःप्रकाशित आहेत, परंतु त्यांमधून हाताळले गेलेले विषय वर्तमानाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्हींचे विषय जरी वेगळे असले, तरी त्यामध्ये एक समान सूत्र काढायचे झाले तर ते आहे, मुक्त स्वराची चाललेली गळचेपी.\nयातले एक वेगळे पुस्तक आहे, ग्रेग ब्रुनो यांचे ‘ब्लेसिंग्ज फ्रॉम बीजिंग ः इनसाइड चायनाज् सॉफ्ट पॉवर वॉर ऑन तिबेट’. म्हटले तर हे प्रवासवर्णन आहे, म्हटले तर वार्तांकन, परंतु त्य���मधून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा मूलगामी वेध लेखकाने घेतला आहे. चीनची दिसामासांनी वाढत चाललेली प्रचंड आर्थिक ताकद आणि त्याचा उपखंडातील वाढता प्रभाव, जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये त्याने कमावलेले प्रमुख स्थान यामुळे तिबेटी निर्वासितांवर कसकशी राजकीय, सामाजिक, आर्थिक दडपणे वाढत आहेत आणि त्याची परिणती म्हणून तिबेटी निर्वासितांच्या स्वातंत्र्याकांक्षा कशा क्षीण होत चालल्या आहेत, चीन त्यासाठी कशा प्रकारे छुपे युद्ध खेळत आहे, त्याची ही सारी कहाणी आहे.\nपन्नासच्या दशकामध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. चौदाव्या दलाई लामांना व त्यांच्या अनुयायांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. त्यांनी भारतात आश्रय घेतला. आजही तिबेटी निर्वासितांच्या मोठ्या वसाहती भारतभर विखुरलेल्या आहेत. खुद्द दलाई लामांचे वास्तव्य हिमाचल प्रदेशात धरमशालेमध्ये आहे, तर तिबेटी निर्वासितांच्या आपल्या जवळच्या वसाहती कर्नाटकात यल्लापूरजवळचे मुंडगोड किंवा गुरुपुरा, बयलाकुप्पे आदी भागांत आहेत. गेली कित्येक वर्षे तिबेटी निर्वासित तेथे राहात आले आहेत. एक वेगळेच जग तेथे पाहायला मिळते. मात्र, कधीतरी आपण आपल्या मायदेशी परत जाऊ शकू ही आशा त्यांनी मनामध्ये बाळगलेली आहे. मात्र, जसजसा काळ लोटतो आहे आणि चीन अधिकाधिक प्रभावशाली बनत चालला आहे, तसतशी ही आशाही क्षीण होत चाललेली आहे. त्याची कारणमीमांसा लेखकाने या पुस्तकामध्ये केलेली आहे.\nस्वतः ग्रेग ब्रुनो अमेरिका, युरोप, नेपाळ व भारतातील तिबेटी निर्वासितांच्या वसाहतींमध्ये फिरला, त्यांचे प्रश्न समजून घेतले, चीनच्या दडपशाहीच्या कहाण्या ऐकल्या. या प्रश्नाचा सर्वांगीण वेध घेण्याचा या पुस्तकातून त्याने प्रयत्न केला आहे.\nदलाई लामा आता वृद्धत्वाकडे चालले आहेत. ते सोबत नसतील तेव्हा आपले काय होईल या प्रश्नाने तिबेटी निर्वासितांना सध्या घेरलेेले आहे. दुसरीकडे, चीन तिबेटींमध्ये दलाई लामांविरोधी दुहीचे राजकारण पेरत चालला आहे. त्यासाठी काही तिबेटी विद्वानांना त्याने हाताशी धरले आहे, दलाई लामांविरोधी भूमिका घेणार्या लामांवर आर्थिक आमिषांची खैरात चालवली आहे, तिबेटमधून नेपाळमधील पारंपरिक मार्गांनी होणारी निर्वासितांची स्थलांतरे रोखण्यासाठी नेपाळवरील राजकीय प्रभावाचा वापर त्याने चालवला आहे, इतकेच कशाला तिबेटी निर्वासितांना नेपाळमध्ये आश्रय मिळू नये यासाठी चीनचे हस्तक नेपाळी नागरिकांना पैसे वाटत आहेत. तिबेटी निर्वासितांमधील घसरलेला जन्मदर, रिकाम्या होत चाललेल्या मॉनेस्ट्री या सार्या प्रतिकूल परिस्थितीतही तिबेटींच्या स्वातंत्र्याकांक्षेची धुनी धगधगती ठेवण्यासाठी चाललेली धडपणही लेखकाने अधोरेखित केलेली आहे.\nतिबेटींमध्ये दुहीचे चीनने चालवलेले प्रयत्न, खोट्या माहितीचा चालवलेला प्रसार, दलाई लामांच्या व तिबेटच्या स्वायत्ततेच्या समर्थकांना आर्थिक आमिषे दाखवण्याचा, नव्या पिढीच्या मतपरिवर्तनाचा चालवलेला आटोकाट प्रयत्न, तिबेटी वसाहतींमध्ये चालणारी हेरगिरी या सार्याचा तिबेटच्या लढ्यावर होत असलेला विदारक परिणाम लेखकाने या पुस्तकामध्ये फार चांगल्या रीतीने चित्रांकित केलेला आहे. चीन दलाई लामांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही. तो त्यांच्याविरुद्धच्या राजकारणाला खतपाणी घालत आहे. दलाई लामांचे ‘शांततापूर्ण मध्यममार्गी’ नेतृत्व अमान्य असलेल्या तिबेटींना आर्थिक पाठबळ पुरवतो आहे. त्यातून तिबेटी लढा कमकुवत होत जावा असा चीनचा प्रयत्न आहे. त्याविषयी भीती व्यक्त करतानाच चीनचे हे ‘युद्धाविना विजय’ मिळवण्याचे तंत्र यशस्वी होऊ न देण्यासाठी धडपडणार्या तिबेटी तरुणांबाबतचा आशावादही लेखक व्यक्त करतो. तिबेटी निर्वासितांवरील हे सारे राजकीय, सामाजिक, आर्थिक दबाव व दडपणे आणि त्याचा एकूणच तिबेटी स्वातंत्र्याकांक्षेवर होत चाललेला परिणाम अशा एका दुर्लक्षित परंतु तितक्याच महत्त्वाच्या विषयावरील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून हे पुस्तक वाचलेच पाहिजे.\nस्पीकिंग टायगरचे मी निवडलेले दुसरे पुस्तक आहे रवीश कुमार यांचे ‘द फ्री व्हॉइस.’ हे पुस्तक खरे तर गतवर्षी प्रकाशित झाले होेते, परंतु ते यंदा सुधारित स्वरूपात पुनःप्रकाशित करण्यात आले आहे. रवीश कुमार यांची ओळख करून देण्याची गरज नाही. ते भारतातील एक आघाडीचे टीव्ही पत्रकार आहेत. एनडीटीव्ही हिंदीचे ते व्यवस्थापकीय संपादक आहेत व त्यांचे ‘हम लोग’, ‘रवीश की रिपोर्ट’ हे कार्यक्रम अत्यंत वेगळ्या धाटणीचे आणि प्रचंड लोकप्रियही आहेत. नुकतेच त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपला देश आपल्या डोळ्यांदेखत कसा बदलत चाललेला आहे, मुक्त स्वराचा गळा क���ा घोटला जात आहे, सोशल मीडियावरील निनावी टोळकी कशी झुंडीने शिकार करण्यास टपलेली आहेत, त्याचे अत्यंत विदारक व भयप्रद दर्शन रवीशकुमार आपल्या या पुस्तकात घडवतात. जातीयवादाचे राष्ट्रवादाच्या रूपात उदात्तीकरण चालले असल्याचा त्यांचा आरोप आहे. सोशल मीडियावरील फसव्या माहितीला ‘व्हॉटस्ऍप विद्यापीठ’ असे ते संबोधतात.\nसत्याची ठाम पाठराखण करणे हा पत्रकाराचा धर्म, परंतु त्यामध्येही कसे अडथळे आणले जात आहेत, आम नागरिकांना खोट्या माहितीद्वारे कसे पदोपदी भ्रमित केले जाते आहे, परिणामी, जनतेचा खुला आवाज कसा दिवसेंदिवस दबला जात आहे, याविषयी अत्यंत भेदक भाष्य रवीशकुमार या पुस्तकामध्ये करतात. आजकालचे टीव्ही अँकर सरकारला एकही प्रश्न विचारत नाहीत ही त्यांची रास्त तक्रार आहे. आजकाल न्यूजरूमवर सरकारची सावळी पडते आहे असे वर्णन ते करतात. लोकही आज नेत्यांवर अति विश्वास टाकत आहेत याची खंत त्यांना वाटते.\nरवीशकुमार हे एक उत्तम पत्रकार आहेत. राजकारणाची, समाजकारणाची त्यांची जाण निर्विवाद आहे. वर्तमानावर त्यांची सतत चौकस नजर राहिलेली आहे. त्यामुळे या पुस्तकातील प्रतिपादनाला वर्तमानकाळाचा संदर्भ आहे, ज्यामुळे त्यांच्या निष्कर्षांना अधिकच महत्त्व प्राप्त होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दडपशाही, संस्थात्मक, व्यक्तिगत व मानसशास्त्रीय हिंसाचार, मुक्त स्वराचा गळा घोटण्याचा प्रयत्न या सार्या आजूबाजूच्या बदलत चाललेल्या परिस्थितीचे विदारक दर्शन रवीशकुमार सडेतोड, परखड भाषेमध्ये या पुस्तकामध्ये घडवतात. नाना घटनांचा परस्परसंबंध जोडून त्या सार्यामध्ये एक सूत्र असल्याचे ते दाखवतात. त्यांच्या सगळ्याच प्रतिपादनाशी आपली सहमती व्हायला हवी असे नाही; अनेकदा त्याला अवास्तव व अतिरंजित प्रतिपादनाचा व विशिष्ट विचारधाराप्रेरित असल्याचा वासही येतो, परंतु तरीही आपल्या भोवतीच्या बदलत्या सामाजिक जीवनाचा आरसा ते जरूर दाखवतात. नागरिक म्हणून या परिस्थितीमध्ये आपली कर्तव्ये काय आहेत, मुक्त स्वराची पाठराखण आपण करणे कसे जरूरी आहे त्याचे स्मरणही ते या पुस्तकामध्ये करून देतात. देशातील ६८ टक्के विद्यापीठांमधील आणि ९१ टक्के महाविद्यालयांतील शिक्षणाची पातळी सामान्य किंवा त्याहून खालची आहे. अशा सामान्य दर्जाचे शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीकडून लोकशाही रक्षणाची अपेक्षा करता येईल का, हा रवीशकुमार यांचा सवाल मात्र नक्कीच अस्वस्थ करणारा आहे.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nप्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...\nगद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण\n(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...\nदिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल\nशशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार\nपौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...\nदत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/app-developed-youth-vnit-346344", "date_download": "2020-09-27T08:13:02Z", "digest": "sha1:ENRO5VL7L5Y5LVPNGAN4VA7B6GLA7ZQ7", "length": 17307, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "आता फास्टॅगची पडणार नाही गरज; कारण, व्हीएनआयटीतील तरुणांनी विकसित केले हे ॲप | eSakal", "raw_content": "\nआता फास्टॅगची पडणार नाही गरज; कारण, व्हीएनआयटीतील तरुणांनी विकसित केले हे ॲप\nया संकल्पनेतून त्यांनी एक ॲप विकसित केले. या ॲपच्या माध्यमातून सेंट्रल डाटाबेसच्या मदतीने कुठल्याही गाडीच्या नंबर प्लेटवरून ती कुणाच्या मालकी���ी आहे व इतर सगळी माहिती मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून देता येणे शक्य होईल.\nनागपूर : अपार्टमेंट किंवा एखाद्या मॉलमध्ये येणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीतून अपार्टमेंट वा मॉलमध्ये येणाऱ्या गाड्यांची इत्थंभूत माहिती मिळणार आहे.\nकुठल्याही अपार्टमेंट व मॉलमध्ये गेल्यावर तेथील गार्ड केवळ येण्या-जाण्याचा टायमिंग आणि नाव नोंदवून घेत असतो. यापलीकडे त्याला काही माहिती नसते. अपार्टमेंटमध्येही राहणारे केव्हा आले केव्हा गेले हे अनेकदा त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नसते. यातूनच दुचाकी आणि कार चोरीला जाणे इत्यादी घटना घडतात.\nक्लिक करा - \"नागपूरच्या नावाने कानाला खडा\" माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत\nया समस्येवर उपाय म्हणून विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात असलेले हिमांशू पाटील, रोहित लाल, कुश अग्रवाल, रिषेश अगरवाल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या तिसऱ्या वर्षात असलेले आर्यन गौर आणि अरुषा किनागे या सहा तरुणांनी एक संकल्पना मांडली.\nया संकल्पनेतून त्यांनी एक ॲप विकसित केले. या ॲपच्या माध्यमातून सेंट्रल डाटाबेसच्या मदतीने कुठल्याही गाडीच्या नंबर प्लेटवरून ती कुणाच्या मालकीची आहे व इतर सगळी माहिती मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून देता येणे शक्य होईल.\nजाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..\nत्यामुळे चोरीवर नियंत्रण मिळविता येईल. अगदी चालत्या गाडीची माहिती मिळविता येणे शक्य होईल. शिवाय नेमकी कोणती गाडी आत आली वा बाहेर गेली, याची सगळी माहिती नोटिफिकेशनद्वारे वेळोवेळी मिळेल.\nबिझनेस मॉडेल तयार करण्यात येणार\nविशेष म्हणजे ती माहिती जतन करून ठेवता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी मशीन लर्निंग, वेबसाइट, कॉम्पुटर व्हीजन, अँड्रॉईड ॲपचा उपयोग केला आहे. विशेष म्हणजे तीन ऑगस्ट रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे झालेल्या हॅकेथॉनमध्ये या संकल्���नेला एक लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. आता या संकल्पनेचा बिझनेस मॉडेल तयार करण्यात येणार आहे.\nमहत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना\nटोल नाक्यावर पैसे देण्यासाठी थांबावे लागते. मात्र, या ॲपला पेटीएम व इतर युपीआय अकाउंट लिंक केल्यास कार सीसीटीव्हीच्या परिघात आल्यास आपोआप अकाऊंटमधून तेवढे पैसे कपात होतील. त्यामुळे यापुढे फास्टॅगचीही गरज पडणार नाही.\nसंपादन - नीलेश डाखोरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘आरोप करणाऱ्यांना माझी क्षमता वर्षभरात कळेल'; नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची विशेष मुलाखत\nनागपूर ः विद्यापीठाचे कुलगुरुपद म्हणजे काटेरी मुकुटच. अध्यापनासोबत राजकारणही येथे सांभाळावे लागते. चांगला निर्णय घेतानाही दहावेळा विचार करावा लागतो....\nस्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर कोरोनाचा परिणाम; शिक्षक अन विद्यार्थ्यांना बदलावं लागणार\nपुणे : स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन म्हणजे तज्ज्ञ प्राध्यापकांचा क्लास लावून, सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न असतो. कोरोनामुळे या पद्धतीला ब्रेक...\nनिधीसाठी सदस्यांमध्ये लागली स्पर्धा; अधिकाऱ्यांवर केला जातोय दबावतंत्राचा वापर\nनागपूर : कोरोनामुळे शासनाकडून अर्थसंकल्पाला कात्री लावण्यात आल्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवर परिणाम झाला. त्यातच मुद्रांक शुल्कातून...\n\"साहेब, आता आम्ही खायचं काय\" गरिबांचा संतप्त सवाल; रेशन दुकानातील गहू, तांदूळ निकृष्ट दर्जाचे\nनागपूर : लॉकडाउनमुळे अनेकांचा व्यवसाय गेला. जेगनाचा प्रश्न निर्माण झाला. सरकारने मदतीचा हात पुढे करीत रेशनदुकानातून स्वस्तात धान्य...\n‘थँक्यू आशाताई मोहीम’ राज्यव्यापी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश\nनागपूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली ‘थँक्यू आशाताई मोहीम’ राज्यव्यापी करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले....\nकोरोनाकाळात निधी परत जाण्याच्या भीतीने केले थातूरमातूर बांधकाम\nकोदामेंढी (जि.नागपूर) : कोरोनाकाळात सगळी कामे ठप्प आहेत . ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ कोरोनाशिवाय दुसरा विषयच नाही. परंतू काही जण मात्र कोरोनाचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक��रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pmc.gov.in/mr/ghole-road", "date_download": "2020-09-27T05:56:54Z", "digest": "sha1:RW23FJ7TZF3BYQWWCH72V7OZAPLJRQAE", "length": 24733, "nlines": 503, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "शिवाजीनगर - घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालय | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » शिवाजीनगर - घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालय\nशिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाची पद्धत\nशिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाची पद्धत\nतुमच्या नजीकच्या क्षेत्रिय कार्यालयाशी संपर्क करा\nप्रभाग समिती अध्यक्षांची यादी\nप्रभाग समिती अध्यक्षांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा\nप्रभाग सुविधा व्यवस्थापन प्रणाली\nपुणे महानगरपालिकेची प्रभाग सुविधा व्यवस्थापन प्रणाली\n-- परिणाम आढळला नाही --\nनगरसेवकाचे नाव: लांडगे सोनाली संतोष\n०७ - पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी\n270, पीएमसी कॉलनी, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: लोखंडे स्वाती अशोक\n१४ - डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी\n806, कामगार पुतळा, शिवाजीनगर, पुणे.5\nनगरसेवकाचे नाव: काळे राजश्री ज्ञानेश्वर\n०७ - पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी\nनिसर्ग सोसायटी, गोखलेनगर, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: खाडे निलिमा दत्तात्रय\n१४ - डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी\nनगरसेवकाचे नाव: माळवे आदित्य अनिल\n०७ - पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी\n1164/2, गजानन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे.5\nनगरसेवकाचे नाव: एकबोटे जोत्सना गजानन\n१४ - डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी\nनगरसेवकाचे नाव: भोसले रेश्मा अनिल\n०७ - पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी\n94, नरवीर तानाजी वाडी, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: सिध्दार्थ पद्माकर उर्फ अनिल शिरोळे\n१४ - डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी\n1201/1, घोले रोड, पुणे.4\nमाहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.\nसार्वजनिक संडास व मुतारी साफसफाई करणे\nकचरा पेटीतील कचरा हलविणे\nगांडूळखत प्रकल्प ना हरकत दाखला\nसेप्टीक टॅंक उपसा करणे\nरस्ते साफसफाई मनपा पदपथांची साफसफाई करणे\nअतिक्रमण ना हरकत दाखला (रोड एन.ओ.सी)\nग.व.नि भागातील घर दुरुस्ती परवाना\n--कोणतेही फोटोज् आढळले नाहीत --\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्रीमती. आशा राऊत\nपदनाम: महापालिका सहाय्यक आयुक्त\nमोबाइल क्रमांक: +91 78878 93045\nनोडल ऑफिसरच नाव: शीतल यशवंत बनछोड\nमोबाइल क्रमांक: +91 20 25501502\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. दत्तात्रय वांजळे\nमोबाइल क्रमांक: +91 90287704676\nविभाग पत्ता: शिवाजीनगर - घोले रोड क्षेत्रीय कार्यालय,घोले रोड ,शिवाजीनगर ,पुणे ४११००४.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्रीमती. आशा राऊत\nपदनाम: महापालिका सहाय्यक आयुक्त\nमोबाइल क्रमांक: +91 78878 93045\nनोडल ऑफिसरच नाव: शीतल यशवंत बनछोड\nमोबाइल क्रमांक: +91 20 25501502\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. दत्तात्रय वांजळे\nमोबाइल क्रमांक: +91 90287704676\nविभाग पत्ता: शिवाजीनगर - घोले रोड क्षेत्रीय कार्यालय,घोले रोड ,शिवाजीनगर ,पुणे ४११००४.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ���९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - July 22, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/08/blog-post_36.html", "date_download": "2020-09-27T07:54:53Z", "digest": "sha1:LCA53WSDQ3HTHQVLVG5PHGS2QRJC5TUS", "length": 19015, "nlines": 121, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं ! जुन्या काळातील फंडे क्रमांक-१,. माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या मित्रांना शेअर करा !!!", "raw_content": "\nबाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं जुन्या काळातील फंडे क्रमांक-१,. माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या मित्रांना शेअर करा \n- ऑगस्ट २६, २०१९\nसाप्ताहीक न्यूज मसाला, नासिक,\nजुन्या काळातील फंडे, क्रमांक-१\n\"बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं \nबाळ प्रमाणापेक्षा जास्त रडत असेल व रडणे थांबवायचे असेल तर काही उपाय तुम्हाला ऐनवेळी मदत करु शकतात \nलहान मुलांना आपल्याला काय होत आहे हे सांगता येत नाही.\nती फक्त रडून आणि चिडून आपला त्रास व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाही. यामुळे बाळाचा स्वभाव चिडका होत जातो व बाळ जसजसे मोठे होते तेव्हा त्याच्या मेंदूवर ताण पडत जातो व एका विशिष्ट बुद्ध्यांका��वळ बाळ येऊन ठेपते. बाळाने दिवसात काही प्रमाणात रडणे हेही शारीरिक बळकटी साठी गरजेचे आहे. मग प्रश्र्न निर्माण होतो की बाळाला रडू द्यावे की नाही यावर मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून पालकांनीच ठरवावे की नक्की बाळ का रडत आहे यावर मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून पालकांनीच ठरवावे की नक्की बाळ का रडत आहे त्याची रडणे हि एकमेव भाषा असून तिचा अर्थ पालकांनी समजून घेतला तर कधी कधी बाळाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करणेही उचित ठरते. मात्र कारणमीमांसा करताना गल्लत होऊ शकते असं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nबाळाचे पाय उलटे धरुन हलविल्यास (याला ग्रामीण भाषेत \"हासली भरणे\" म्हणतात), काही सेकंदात बाळाचे रडणे थांबते व बाळाच्या चेहऱ्यावर हसू येते, हा उपाय आमचे आजी-आजोबा करीत हे मी बघीतले आहे म्हणून आपल्याशी जुन्या काळातील फंडे मधून शेअर करीत आहे.\nदुसरा उपाय बाळाच्या तळपायाला केस विंचरण्याच्या कंगव्याने वा तत्सम वस्तूने किंवा आपल्या हाताच्या बोटांनी काही सेकंद मसाज केला (दोन तीन मिनिटांत पाच-सहा वेळा) तर बाळाचे रडणे थांबवता येईल.\nबाळाचे रडण्याला वैद्यकीय भाषेत रिफ्लेक्सोलॉजी असं म्हणतात.\nयावर एक हिलिंग पद्धती आहे. चिनी वैद्यक शास्त्रामध्ये पूर्वापार तीचा वापर दिसतो. तळपायावरील काही बिंदूवर दाब दिल्यास अनेक व्याधीही दूर होतात असं या शास्त्रातून दिसून येते. शरीरात सकारात्मक परिवर्तन घडतं आणि वेदना कमी होतात. पोटातील अतिरिक्त गॅस, गुब्बारा कमी होतो व बाळ शांतपणे झोपी जाते किंवा खेळण्यात दंग होते.\nबाळ रडण्यामागे अनेक कारणे असतात, मात्र नाक चोंदणे, श्र्वास घ्यायला त्रास होणे, किंवा कारण लक्षात येत नसेल तर तत्काळ डॉक्टरांकडे घेऊन जावे.\nसूचना::- जुन्या काळातील फंडे या सदराखाली सदर माहिती दिलेली आहे, ती स्वानुभवावर आधारित आहे, वापरकर्त्याला हा सल्ला, संदेश आहे असे समजू नये, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात यावा ही विनंती,\nडॉक्टरांनी सदर उपाय योग्य आहे असे सांगीतले तर ऐनवेळी डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नसतील तर आपल्या परीने प्राथमिक प्रयत्न कराता येऊ शकतो,\nNEWS MASALA १६ सप्टेंबर, २०१९ रोजी १२:२६ म.पू.\nअसे फंडे वेळोवेळी प्रकाशित करण्यात येणार आहेत, वाचत रहा www.newsmasala.in\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या क���्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वना���से यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-ahmednagar/2020/nevasa/nevasa-midc", "date_download": "2020-09-27T07:06:30Z", "digest": "sha1:GDQB62P6YYQYEFLD65CKBG2IP265KLL3", "length": 1303, "nlines": 20, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Nevasa Midc 2020-21 | रेडि रेकनर नेवासा एम. आय. डी. सी. २०२०-२१", "raw_content": "\nमूल्य दर २०२० - २१\nनेवासा एम. आय. डी. सी.\nरेडि रेकनर नेवासा एम. आय. डी. सी. २०२० - २१\nगाव : नेवासा एम. आय. डी. सी. २०२० - २१\nनोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक व मूल्यांकन कार्यालय पुणे, महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केले ले स्थावर मालमत्ता मूल्य दर वर्षानुसार म्हणजेच १२ सप्टेंबर २०२० पासून, ते ३१ मार्च २०२१ पर्यंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.prashantredkar.com/2011/02/energy-saving-mode.html", "date_download": "2020-09-27T08:10:53Z", "digest": "sha1:HSMCA2A6GTQS7VI4W7MQKKDIBRGQ6D57", "length": 23260, "nlines": 247, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "तुमचा ब्लॉग Energy Saving Mode मध्ये कसा ठेवाल? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) तुमचा ब्लॉग Energy Saving Mode मध्ये कसा ठेवाल\nतुमचा ब्लॉग Energy Saving Mode मध्ये कसा ठेवाल\nप्रशांत दा.रेडकर ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) Edit\nमित्रांनो आता पर्यंत ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र मध्ये आपण नवख्या ब्लॉगरने काय काय करणे गरजेचे आहे याची माहिती घेतली.\n‘ब्लॉग तयार करताना ज्या मुलभूत गोष्टींची गरज आहे त्यांची आता पर्यंत तुम्हाला माहिती झाली असेल,या पुढे आपण सर्व तुमचा ब्लॉग अधिकाधिक अद्यवत आणि इतरांपेक्षा वेगळा करण्यासाठी काय काय करणे गरजेचे आहे त्याची माहिती करून घेवू या.\nमित्रांनो (आणि मैत्रिणीनो..दर वेळी मित्रांनो असे लिहितो त्याचा तुम्हाला राग यायचा) बर्याच वेळा आपण एखादा ब्लॉग उघडतो आणि कामाच्या गडबडी मध्ये ते पान संगणकाच्या पडद्यावर तसेच उघडे राहते.त्यामुळे त्याकाळात उर्जेचा वापर तितकाच राहतो.हा वापर काळ्या पडद्याचा वापर करून तितक्या काळासाठी कमी करता येणे शक्य आहे,असे केल्याने काही काळ तुमचा ब्लॉग वापरला गेला नाही तर आपोआप एक काळ्या रंगाचा पडदा तुमच्या ब्लॉग वर उमटतो व त्यामागे काही काळासाठी तुमच्या ब्लॉग वरच्या सर्व गोष्टी झाकल्या जातात.परत जेव्हा तुम्ही त्या ब्लॉग वर माऊस घेवून जाता तेव्हा तुमचा ब्लॉगवरचे साहित्य परत दिसू लागते.यामुळे काही काळासाठी उर्जा वाचते तसेच तुमच्या ब्लॉगला एक आगळे रूप मिळते.\nपाच मिनिटांपेक्षा कमी काळात तुम्ही हे सहज करू शकता.\n१)प्रथम ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.\n३)मग खाली दिलेले कोड ctrl+c कॉपी करून ctrl+v पेस्ट करा.\n४)नंतर सेव्ह करायला विसरू नका.\n५)आणि हो आठवणीने एक प्रतिक्रिया लिहायला विसरू नका..कारण बर्याचदा माहितीचा वापर तर करतात पण प्रतिक्रिया द्यायला विसरतात.\n६)डेमो पाहायचा असेल तर माझा ब्लॉग २ मिनिटासाठी तुमच्या ब्राउजर मध्ये उघडून ठेवा...२ मिनिटात Energy Saving Mode कसा सुरु होतो याचे प्रात्यक्षिक तुम्हाला दिसेल.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डि���ाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nवा वा..खूपच छान.. मी करून पहिले..\nवा वा..खूपच छान.. मी करून पहिले..\nतुम्ही त्याचे प्रात्यक्षिक माझ्या blog वर पाहू शकता.\nमधुराजी तुम्ही माझ्या ब्लॉग वरील ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र आवर्जून वापरून त्यावर प्रतिक्रिया देत आहात त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद\nधन्यवाद,:-) हो बहुतेक वेळा लोक या बाबती मध्ये निष्काळजीपणा दाखवतात.उर्जा वाचवणे खुप गरजेचे असते.\nप्रतीक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे\nधन्यवाद अनामिक शुभचिंतक :-)\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/china-us-competition-india", "date_download": "2020-09-27T06:38:03Z", "digest": "sha1:YLACWPEO42QLZKCCAYFR7BSVHXPPSSSB", "length": 47258, "nlines": 104, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारतापुढील संधी - द वायर मराठी", "raw_content": "\nचीन-अमेरिका स्पर्धा आणि भारतापुढील संधी\nअमेरिका आणि चीन त्यांच्यातील संबंध कसे हाताळतात यावर, चीनमध्ये सुरू झालेली अंतर्गत पुनर्रचना आणि आपले बाह्य अधिकारक्षेत्र वाढवण्यासाठी चीनने सुरू केलेल्या प्रयत्नांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.\nआपण सगळेच सध्या एका विसंगतीपूर्ण आणि तेवढ्याच विस्मयचकित करणाऱ्या अशा युगात जगत आहोत. हे युग विरोधाभासांचे आहे, अतिरेकांचे आहे आणि झपाट्याने होणाऱ्या बदलांचेसुद्धा आहे. मानवी इतिहासाकडे नजर टाकल्यास दिसून येईल की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक आरामाचे, आरोग्यपूर्ण, संपन्न आणि दीर्घ आयुष्य पूर्वी कधीही जगलेले नाहीत.\nपण असे असूनही मानवजातीला कधी नव्हे एवढी स्वतःच्या अस्तित्वाविषयी असुरक्षिततेची जाणीवही याच काळात होऊ लागलेली आहे. एखाद्या उंच कड्याच्या टोकावर उभे असल्यावर वाटावी तसली काहीशी ही जाणीव – ज्यामुळे मानवी वंशच नष्ट होईल अशा एखाद्या वातावरण बदलाच्या, अणूयुद्धाच्या किंवा त्याहीपेक्षा वेगळ्या कुठल्या हिंसेच्या शक्यतेची… जगभरात हिंसाचारात मारले गेलेल्या लोकांची संख्या ही शीतयुद्धाच्या कालखंडानंतर आज पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचली आहे आणि १९४५-४६ च्या आसपास (दुसऱ्या महायुद्धाच्या तसेच चीनमध्ये झालेल्या यादवीच्या काळात) जेवढ्या लोकांना देशोधडीला लागावे लागले होते, जवळपास तेवढ्याच प्रचंड संख्येने लोकांवर (सुमारे ६ कोटी ८५ लाख) २०१७ मध्ये स्थलांतराची वेळ आली आहे.\nआजचे जग ठोस रचना असलेल्या व्यवस्थांच्या दरम्यानचे जग आहे. जिला ‘नियमांवर आधारलेली उदारमतवादी जागतिक व्यवस्था’ म्हटले जाते, जी प्रत्यक्षात उदारमतवादीही नव्हती आणि आपल्यातील बहुतांसाठी ठोस रचनाबद्धही नव्हती, ती व्यवस्था आताशा मागे पडली आहे. ज्यांनी ती दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण केली आणि २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळापर्यंत टिकवून ठेवली, त्यांनाच आता त्या रचनेत फारसे स्वारस्य राहिलेले नाही. ती प्रचलित असताना एकीकडे तिने एका मोठ्या मानवी समूहाला अभूतपूर्व अशी संपन्नता मिळवून दिली तर त्याचवेळी दुसरीकडे विषमता अधिक तीव्र केली. अस्मिता, भावना आणि चिथावणीखोर भाषणे या गोष्टी या रचनेनेच राजकारणात पुढे आणल्या. नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्था, जीवनमान आणि समाजांमध्ये मूलभू�� घडवू शकतील अशा ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, जनुकीय अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानविषयक क्रांती घडवून आणण्याच्या शक्यताही याच रचनेने निर्माण केल्या.\nआज जर जग असे मोडकळीला आलेले वाटत असेल तर असे वाटण्याला पुष्टी देणारी वस्तुनिष्ठ परिस्थिति आजमितीला आहे. आजचे जग हे आर्थिकदृष्ट्या बहुध्रुवीय झाले आहे. जागतिक ‘जीडीपी’ची तुलनात्मक हिस्सेदारी, जगातील अर्थविषयक घडामोडींचे ठिकाण आणि नव्याने उदयास येणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांचा जागतिक विकासात असणारा महत्त्वाचा वाटा, या सगळ्यातून हेच दिसून येते. मात्र याचवेळी लष्करीदृष्ट्या हे जग अजूनही एकध्रुवीयच असल्याचेही दिसून येते. ब्रिटिश साम्राज्य आपल्या सर्वोच्च उंचीवर होते तेव्हा त्यांच्या शाही नौदलाच्या क्षमतेची ‘टू पॉवर स्टॅंडर्ड’ कसोटी होती. शाही नौदलाची क्षमता ही पुढच्या दोन क्रमांकांच्या नौदलांच्या एकत्रित क्षमतेपेक्षाही मोठी असावी. आज अमेरिकेचे नौदल हे पाठोपाठच्या १३ राष्ट्रांच्या नौदलांच्या एकत्रित ताकदीएवढे असल्याचे दिसून येते. अमेरिकेचा संरक्षणासाठीचा अर्थसंकल्प हा देखील अमेरिकेनंतरच्या ७ मोठ्या राष्ट्रांच्या एकत्रित संरक्षण अर्थसंकल्पाएवढा असतो.\nराजकीयदृष्ट्या आज जग हे एखाद्या बांधीव अशा व्यवस्थेमध्ये राहिलेले नसून, उलट ते गोंधळलेल्या अवस्थेतच आहे. जगातील आर्थिक, राजकीय आणि लष्करी शक्तींच्या विभागणीत असणारा असमतोल, हे आजच्या आपल्या सर्वांच्या असुरक्षिततेचे, वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रणाबाहेर जाण्याचे प्रमुख कारण आहे. याचाचा फायदा घेऊन इस्लामिक स्टेट (आयसिस) किंवा पाकिस्तानसारख्या स्थानिक शक्ती डोके वर काढू लागतात. पूर्वी हे असे असमतोल संघर्षाच्या आणि युद्धांच्या माध्यमातून निकालात काढले जायचे. आज अण्वस्त्र प्रतिबंधामुळे मोठे संघर्ष अशक्य झाले आहेत. ही संघर्षांची धग त्यामुळे खालच्या स्तरांच्या दिशेने जात असल्याचे दिसून येते. त्यातूनच मग छोटी युद्धं, यादवी माजणे, बिगरसरकारी यंत्रणा डोकी वर काढून समाजात अस्थिरता निर्माण होणे, यांसारख्या प्रकारांतून हिंसेचे अस्तित्व डोकावत राहते.\n२००८ च्या आर्थिक मंदीनंतर जगभरात जवळपास सगळीकडेच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा प्रवास कूर्मगतीने झाला��. बहुधा आता आपण या ‘चमत्कारोत्तर’ जगाची सवय करून घ्यायला हवी. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर ते २००८ पर्यंत जगाने सुबत्तेचा जो चढता आलेख अनुभवला, तो इतिहासाच्या पटलावर पाहायचे झाल्यास क्षणमात्रच होता. परिणामी, आजच्या जगाचे चित्र काय दिसते आज जगभर लोकसंख्येमध्ये घट होत आहे, अनेक देश मालमत्ता विकून कर्ज भागवत आहेत, जागतिकीकरणाकडे सुद्धा पाठ फिरवत आहेत. (अर्थात, भारत याला अपवाद आहे आज जगभर लोकसंख्येमध्ये घट होत आहे, अनेक देश मालमत्ता विकून कर्ज भागवत आहेत, जागतिकीकरणाकडे सुद्धा पाठ फिरवत आहेत. (अर्थात, भारत याला अपवाद आहे\nजागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य येत्या काळात फारसे चांगले दिसत असतानाही संयुक्त राष्ट्रांनी असा अंदाज वर्तवला आहे की, जर येत्या काळात भारताचा विकासदर ४ टक्के, चीनचा ३ टक्के आणि अमेरिकेचा जर १.५ टक्के राहिला तर, २०५० पर्यंत चीनचे दरडोई उत्पन्न हे अमेरिकेच्या ४० टक्के एवढे होईल आणि भारताचे २६ टक्के (जेवढे चीनचे आजघडीला आहे) होईल. तसे झाल्यास, क्रयशक्तीच्या निकषांवर चीन ही सर्वांत मोठी जागतिक अर्थसत्ता असेल तर भारत दुसऱ्या क्रमांकावर व अमेरिका तिसऱ्या स्थानावर असेल\nतोपर्यंत भारत आणि चीनमध्ये प्रचंड शहरीकरण झालेले असेल.\nमहत्त्वाचे म्हणजे, ही एक अभूतपूर्व अशी परिस्थिती असेल की, जेव्हा जगातील सर्वाधिक मोठ्या अर्थव्यवस्था ह्या जागतिक महासत्ताही असतील पण, त्या सर्वांत श्रीमंत मात्र नसतील.\nचीनचा उदय आणि सत्ता समतोलाचा सरकता लंबक\nजागतिक स्तरावर जी मोठमोठी स्थित्यंतरे होत चालली आहेत, त्यांला आशिया खंडही अपवाद नाही. उलट, आर्थिक आणि राजकीय अंगाने पाहायचे झाल्यास सध्याच्या काळात आशिया खंड हा पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा जागतिकदृष्ट्या केंद्रस्थानी आलेला आहे.\nजागतिकीकरणाला अडीच-तीन दशकांचा कालखंड उलटून गेल्यानंतर आणि चीन, भारत आणि इतरही काही सत्तांच्या उदयानंतर आजघडीला आशिया खंड एका अभूतपूर्व टप्प्यावर येऊन पोचलेला दिसतो. आशियातील भूभागावरील स्वामित्वाची रचना नव्या नेतृत्वाखाली नव्याने होत आहे आणि चीनजवळील समुद्राच्या प्रदेशात सागरी स्वामित्वासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.\nआशियामध्ये आणि जगातही सत्तास्थानांचा समतोल बदललेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच चीन हा भूसीमांच्या दृष्टीने निश्चिन्त झाला आहे. भ���भागावर आजघडीला चीनला एकही खरा मोठा शत्रू शिल्लक राहिलेला नाही. तशात पाश्चात्य राष्ट्रांनी रशियाशी वाकडे घेत रशियाला चीनच्या बाजूला ढकलले आहे. त्यामुळे, चीनची महत्त्वाकांक्षी पावलं आता सागरी विस्ताराच्या दिशेने वळू लागली आहेत. आपला पुढचा समृद्ध काळ हा महासागरी सीमा विस्तारावरच अवलंबून असेल, हे चीनला पुरते ठाऊक आहे. आपल्या अवतीभवती असलेल्या सागरी भागांवर चीनला प्रभुत्व हवे आहे. याआधी अशा स्वरूपाचा एक निष्फळ प्रयत्न चीनमध्ये मिंग राजघराणे राज्य करत असतानाच्या अगदी सुरुवातीच्या काळात झाला होता. या सगळ्या गोष्टी आशिया खंडासाठी सुद्धा नव्याच आहेत. विशेषतः, भूभागावर तसेच समुद्रावरही एकाच कुठल्या राष्ट्राने आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहणे, हे आशियासाठी देखील नवेच आहे.\nया भागात आधीपासून वर्चस्व असलेल्या जपान आणि अमेरिकेसारख्या सत्तांनी या सगळ्याला कसा प्रतिसाद दिलाय त्यांनी ‘फर्स्ट आयलँड चेन’ची सुरक्षा तसेच इतर संबंध अधिक घट्ट केले आहेत. ज्यातून चीनच्या पाय पसरण्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत आहे. शिवाय, ‘फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक’ साठी नवे जोडीदारही शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. ‘फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक’ ही काहीशी भोंगळ संकल्पना आहे, जी अप्रत्यक्षपणे भूभागावरील चीनचे वर्चस्व मान्य करते, आणि भारताच्या सुरक्षाविषयक गरजांची पूर्ती करत नाही. कारण आपली ताकद भूभागावर आणि समुद्रावरही आहे. अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या वर्चस्वाच्या मदतीने चीनची वाढ आटोक्यात आणता येते का ते पहावे असा आवाजही अमेरिकी प्रशासनातून उमटत चाललाय.\nदुसरीकडे, या भागात असलेल्या भारत, इंडोनेशिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांनी चीनच्या वाढत्या सामर्थ्याला शक्य तेवढा पायबंद घालत सर्व सत्तांचा एक समतोल निर्माण करण्याच्या बाजूने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आपली लष्करी ताकद वाढवणे, तसेच लष्कर, सुरक्षादले आणि गुप्तचर यंत्रणा या सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम करणे इ. होत आहे. ही स्वाभाविक अशी शक्तीसंतुलनाची घटना आहे परिणामी त्यामुळे गेल्या तीन दशकांमध्ये आशियात अभूतपूर्व अशी शस्त्रास्त्रस्पर्धा जन्माला आली आहे. जागतिकीकरणामुळे भारताच्या पूर्वेकडील सार्वभौम राष्ट्रांमध्ये जागतिकीकरणामुळे जी समृद्धी आली, त्या��ुळेही या स्पर्धेला हातभार लागला आहे.\nआपल्या पश्चिमेला पाहिल्यास दिसून येते की, इथे तंत्रज्ञानक्रांतीमुळे अनेक बिगर राजकीय घटक, अत्यंत उन्मादक पद्धतीने राज्य करणाऱ्या शासनव्यवस्था आणि जहाल चळवळींचा उदय झाला आहे. पूर्व आणि पश्चिम असे एकत्र पाहता प्रचंड नरसंहार घडवून आणू शकणाऱ्या शस्त्रास्त्रांची एक अख्खी तयार फळीच सगळीकडे दिसून येते. इस्राईलसारख्या भूमध्यसागरी देशापासून ते उत्तर कोरिया सारख्या पॅसिफिक देशापर्यंत संहारक अशी अण्वस्त्र आणि रासायनिक शस्त्रे मुबलक आहेत. तरी यात जैविक अस्त्रांचा तर उल्लेखही नाही\nसततचे अनिश्चिततेने भरलेले वातावरण आणि झपाट्याने बदलणारा सत्तासमतोल यामुळे जर विविध राष्ट्रांच्या मनांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि चीनच्या शक्तिप्रदर्शनामुळे या अस्वस्थतेमध्ये आणखी भर पडली आहे. चीनला आपले वर्चस्व हवे आहे हे तर २००८ पासूनच स्पष्ट झाले होते, पण सार्वजनिक संसाधनांचा उपयोग जगभरात सर्वांना करू देण्याविषयी चीनची भूमिका कितपत मुक्त आणि सकारात्मक आहे, यावर मात्र अजूनही संशयाचे ढग कायम आहेत.\nज्यांवर कोणत्याही राष्ट्राची अधिसत्ता नाही असा पृथ्वीवरील सागर व महासागरांचा भाग, सायबर स्पेस पृथ्वीपल्याडचे अवकाश अशा सर्व सामायिक जागांच्या सुरक्षिततेसाठी चीन स्वतःहून उभा राहील काय, इतरांना आपल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करण्याची परवानगी देईल काय, इतरांच्या सोबतीने किंवा विविध राष्ट्रांशी हातमिळवणी करत जगाची जी रचना सध्या अस्तित्वात आहे, ती तशीच राखण्यात मदत करेल काय, असे अनेक प्रश्न आज उभे आहेत. सध्याची चीनची वर्तणूक पाहता या सर्व प्रश्नांचे उत्तर हे ‘नाही’ असेच दिसत आहे. प्रत्येक देशाशी द्विपक्षीय पातळीवरच व्यवहार ठेवायचा, हेच आपले धोरण चीनने आजही कायम ठेवले आहे.\nचीनमधून निर्यात झालेल्या मालावर जेव्हा अमेरिका जकात लादते, तेव्हा चीन अमेरिकेशी द्विपक्षीय पातळीवर बोलणी करून या जकातप्रश्नावर तोडगा शोधतो. जकातीचे आपले गाऱ्हाणे घेऊन चीन काही ‘डब्ल्यूटीओ’कडे (जागतिक व्यापार संघटनेकडे) जात नाही. प्रसंगी तक्रार योग्य असली आणि ती ‘डब्ल्यूटीओ’च्या निकषांत बसणारी असली तरीही चीनच्या ह्या अशा वागण्याचा एक नमुना हवामान बदलाच्या संदर्भात पॅरिसमध्ये झालेल्या कराराच्या आधी पा���ायला मिळाला. या करारावेळी चीन आणि अमेरिका यांनी आधी त्यासंदर्भात आधीच द्विपक्षीय वाटाघाटी करून निर्णय घेतला आणि त्यानंतरच तो आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आणला. जर चीन-अमेरिका आपल्यातील व्यापाराचे प्रश्न आपापसात मिटवू शकले, तसे घडणे जवळपास अशक्य आहे, तर ते डब्ल्यूटीओकडे काय घेऊन जायचे हेसुद्धा ठरवू शकतील. डब्ल्यूटीओला स्वतःसाठी उपयुक्त साधनामध्ये कसे रुपांतरित करायचे हेसुद्धा त्यात समाविष्ट असेल. साहजिकच अशावेळी डब्ल्यूटीओ ही नाममात्रच असेल.\nकारण सत्ता महत्त्वाची, व्यापार नव्हे\nआशियावर एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याची अमेरिकेचीही इच्छा किंवा तयारीही नाही. १९७० नंतर पुढचा दीर्घकाळ अमेरिकेने ही व्यवस्था लादून राखली होती. पण ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या आधीच्या प्रशासनाप्रमाणेच हे आधीच स्पष्ट करून टाकले आहे की, अमेरिकेच्या सहयोगी आणि मित्र राष्ट्रांनी खूपशा बाबतीत स्वतःहूनच पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तशात ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाने तर आशियाशी असलेल्या संबंधांना अधिकच मर्यादित स्वरूपाकडे नेऊन ठेवले आहे.\nभूतकाळात अगदी थोडक्या काळासाठी चीनने अमेरिकेसोबत एकत्रित संबंध प्रस्थापित करून नवी समीकरणे उभी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पण ते फार काळ शक्य झाले नाही. सध्या तर उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमासारख्या समान धोरणांच्या मुद्द्यांवर देखील चीन-अमेरिका एकमेकांना सहकार्य करत असल्याचे चित्र नाही. त्यामुळे हा जी-२ गट या प्रदेशातील सुरक्षा समस्यांची हाताळणी करू शकेल असे दिसत नाही.\nसध्याच्या परिस्थितीत पाहायचे झाल्यास, अमेरिका आणि चीन आपल्यातील संबंध कसे हाताळतात यावर, चीनमध्ये सुरू झालेली अंतर्गत पुनर्रचना आणि आपले बाह्य अधिकारक्षेत्र वाढवण्यासाठी चीनने सुरू केलेल्या प्रयत्नांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.\nआर्थिकदृष्ट्या परस्परांवर अवलंबून असतानाही अमेरिकेने अनेकदा चीनवर जकात लादली आहे आणि वेळोवेळी चीनला त्याच्या विकासाच्या मार्गामध्ये आणि कार्यक्रमांमध्ये मूलभूत रचनात्मक बदल करण्याची मागणी केली आहे. मग तो ‘मेक इन चायना २०२५’ हा कार्यक्रम असेल, बाजारपेठेतील प्रवेश, आयपीआरची अंमलबजावणी असेल किंवा मग सक्तीचा टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरचा प्रकार असेल.\n१९७० आणि ८०च्या दश��ांत अमेरिका जपानपुढे अशा मागण्या ठेवत असे, परंतु चीनने देखील अमेरिकेला ‘आपण म्हणजे काही जपान नसल्याची’ आणि ‘सुरक्षिततेसाठी जपानप्रमाणे अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असणारे ताटाखालचे मांजर नसल्याची’ आठवण स्पष्टपणे करून दिल्यामुळे आत्ताची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. जपानला जशी ‘प्लाझा अकॉर्ड’सारख्या करारावर अपरिहार्यपणे स्वाक्षरी करणे भाग ठरले होते, तसे आपण करणार नसल्याचे चीनने अमेरिकेला आधीच स्पष्ट केले आहे.\nमग अशावेळी चीन-अमेरिका संबंधांकडे कसे पाहावे मला वाटते, चीन आणि अमेरिकेची सध्याची स्पर्धा, त्यांच्यातील मतभेद यामागील कारणे ही रचनात्मक आहेत. सध्या या उभय राष्ट्रांत जे घडते आहे, ते म्हणजे त्यांच्यातील नात्यांच्या स्थित्यंतरांचा एक असा टप्पा आहे, ज्यात या दोंघांमधील मतभेदाचे पारडे हे त्यांच्यातील सहकार्याच्या पारड्यापेक्षा अजून काही काळ तरी जडच राहण्याची चिन्हे आहेत.\nमूळ समस्या ही आहे की दोघांपैकी कोणीच झुकेल असे दिसत नाही. चीन अमेरीकेच्या अटी मान्य करेल हे शक्य नाही कारण, त्यामुळे चीनची वेगाने सुरू असलेली वाढ रोखली जाईल. दुसरीकडे, अमेरिका सुद्धा ‘जागतिक पटलावर आपल्यापुढे कुणीही तोडीचा स्पर्धक उभाच राहू न देण्याच्या,’ दुसऱ्या महायुद्धापासूनच्या आपल्या धोरणाला बगल देऊ शकणार नाही. अर्थात, याचा अर्थ असाही नाही की, चीन आणि अमेरिकेमध्ये कुठलेही आर्थिक करार किंवा व्यापारविषयक व्यवहार होणारच नाहीत. ते एका बाजूला होत राहतीलच. पण जसा जूनमध्ये सिंगापूर येथे ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात एक करार झाला, तसे करार होत राहिले तरी हे दोन्ही राष्ट्रांच्या महत्त्वाच्या बाबींमधील मूलभूत धोरणांत मात्र कुठलाही बदल घडवू शकणार नाहीत, हेही निश्चित \nआपण निवडलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याव्यतिरिक्त स्वतः चीनपुढे सुद्धा फारसे पर्याय आज नाहीत. आशियात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत इतर राष्ट्रांच्या तुलनेत सध्या चीनचे स्थान बळकट आहे, हे त्याच्यासाठी फायद्याचे आहे हे खरेच पण हे स्थान शाश्वत नक्कीच नाही. चीनच्या लोकसंख्येतील विविध घटकांमुळे चीनची वृद्धी मर्यादित होईल आणि चीनची आर्थिक वाढ पुन्हा एकदा सरासरीच्या पातळीवर येऊन पोचेल. झपाट्याने औद्योगिक वाढ झालेल्या आशियातील सर्वच राष्ट्रांच्या बाबतीत हेच घडले आहे. तसेच आशियातील इतर सत्तांकडून चीनच्या ताकदीला येत्या काळात विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया मिळू लागतील आणि त्यामुळे चीनच्या मनाजोगत्या हालचाली करण्यावरही मर्यादा येऊ लागतील.\nआजघडीला चीनपुढे असणारे मोठे आव्हान आहे ते तिथली एकपक्षीय राजवट स्थिर करणे आणि तिला टिकवून ठेवत पुढे नेणे सुधारणांमुळे एकीकडे शासनाची आर्थिक विकासाची, समाजाला दिशा देण्याची तसेच लोकांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता मर्यादित झाली असताना हे आव्हान अधिकच मोठे ठरते. आज चीन राष्ट्रीय सुरक्षेसाठी होणाऱ्या खर्चापेक्षाही अधिक खर्च आपल्या अंतर्गत सुरक्षेवर करतो. आणि तरीही त्याला यात यश मिळत नाही. अठराव्या केंद्रीय समितीच्या २०१३ मध्ये झालेल्या तिसऱ्या परिषदेत चीनमध्ये ज्या सुधारणा आवश्यक म्हणून जाहीर केल्या गेल्या होत्या, त्या पक्षाचे कार्यकर्ते, सरकारी कंपन्या, बँका, पीपल्स लिब्रेशन आर्मी यांसारख्या एकछत्री राजवटीच्या असंख्य पाठीराख्यांच्या मागणीमुळे बाजूला ठेवण्यात आल्या. परिणामी, आजही त्या सुधारणा लागू होण्याची वाट पाहत आहेत.\nजागतिकीकरणामुळे चीनवर इतिहासात कधी नव्हे ते बाह्य जगावर अवलंबून राहण्याची वेळ आली. या आधीच्या कुठल्याही चीनी नेतृत्वाला तोंड द्यावे लागले नाही अशी वेळ आत्ताच्या चीनी नेतृत्वापुढे येऊन ठेपली आहे – एकीकडे बाहेरील जगावर अवलंबून असणारा बलाढ्य चीन आणि दुसरीकडे स्वतःच्या अंतर्गत ठिसूळपणाची तीव्र जाणीव अशी ही कठीण वेळ आहे.\nआंतरराष्ट्रीय प्रभुत्व ही चीनच्या वाढीसाठी किंवा चीनच्या नेतृत्वाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास चीनच्या कायाकल्पासाठीची एक गरज बनली आहे असे दिसते. ऊर्जा, तंत्रज्ञान, दैनंदिन आवश्यकतेच्या वस्तू आणि व्यापार यासाठी चीन बाह्य जगावर अवलंबून आहे. या अवलंबित्वामुळेच चीन युरेशियाशी संबंध बळकट करू पाहत आहे आणि स्वतःला सागरी सत्ता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी चीनमधील अंतर्गत प्राधान्याच्या गोष्टी आणि भूभागावरची आशियायी सत्ता म्हणून अंगी असणारी व्यवच्छेदक अशी पारंपरिक मानसिकता आणि चीनच्या सद्यस्थितीचे वास्तव यांच्यातील परस्पर ताणतणावांमुळे चीनचा प्रवास नक्की कोणत्या मार्गाने होईल हे सांगणे आजमितीला तरी कठीण दिसते. शिवाय, या तणावाच्या प्रभावात चीनकडून अनेक ��ुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nअमेरिकेने चीनवर लादलेले सीमाशुल्क आणि येत्या काळात चीन-अमेरिका समोरासमोर भिडण्याची असणारी शक्यता, यामुळे चीन अधिकच तणावाखाली आला आहे. भविष्यात अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये, यासाठी चीन नक्कीच प्रयत्न करेल. अर्थात, हे प्रयत्न चीन अमेरिकेशी असणारे-नसणारे संबंध संपवून करणार नाही तर, स्वतःची एक पत तयार करून आणि स्वतःसाठी जगात इतरत्र संधी निर्माण करून चीन हे साधेल.\nमाझ्यामते, येत्या काळात चीनची रणनीती कशी असू शकेल, याचा अंदाज बांधायचा झाल्यास १९९६ मध्ये घडलेल्या तैवान स्ट्रेट क्रायसिसचे उदाहरण मला इथे अधिक साधर्म्यसूचक वाटते. चीनवर त्यावेळी आपल्या अंगणातच अपमानित व्हावे लागले होते. त्यानंतर मात्र चीनने तैवानच्या भोवतालच्या समुद्रात (दक्षिण चीन आणि पूर्व चीन समुद्र) आपले लष्करी बळ प्रस्थापित केले, आपल्या नौदलाची ताकद वाढवली, तैवान बाबतची धोरणे अधिक कडक केली आणि चीनच्या भोवतालच्या समुद्रात, जे आता जवळजवळ चिनी मालकीचेच झाले आहेत, कुठलाही हस्तक्षेप करण्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागेल हे निश्चित केले.\nशिवशंकर मेनन हे २०१४ पर्यंत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.\nअग्रहारा विद्यापीठं आणि उद्याचा अंधार\nविचारवंत आनंद तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/lala-lajpat-rai-university/", "date_download": "2020-09-27T07:34:07Z", "digest": "sha1:I4IMZ35T2R7WRVK33DZQDODBEW2QLCBH", "length": 8482, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Lala Lajpat Rai University Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nवैज्ञानिकांचा दावा : आता कुत्र्यांना देखील विळख्यात घेतोय ‘एड्स’\nहिसार : वृत्तसंस्था - ��िसारच्या लाला लाजपत राय युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र विभागाच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, एड्सचा धोकादायक आजार मानवांव्यक्तिरिक्त कुत्र्यांमध्येही पसरत आहे. कुत्र्यांमध्ये हा आजार आढळल्यावर उपचार न मिळाल्यास…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nड्रग्स केस : NCB ची कडक अॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\nBenelli आपल्या बाईक Imperiale 400 वर देतंय विशेष ऑफर, दरमहा…\nGoogle Drive च्या डेटा स्टोरेजमध्ये मोठा बदल \n‘आरआरटीएस’ ट्रेनचा फर्स्ट लुक जारी, 180 किलोमीटर…\nअधिक मास : विठ्ठल-रुक्मिणीला रंगीबेरंगी फुलांची आरास\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \n‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं,…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या कर्मचार्यांना 7…\nसर्व ऋतूत ’हे’ 7 सोपे उपाय करून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर, जाणून घ्या\nभिजवलेले शेंगदाणे खाल्याने टाळू शकता ’या’ 4 समस्या, जाणून घ्या खास…\nभाजपनं पुन्हा डावलले, आता काय करणार खडसे \nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र वळविला नाही \nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nDeepika Padukone NCB Interrogation : 5 तास चालली NCB कडून दीपिकाची चौकशी, फोटोंमध्ये थकलेली दिसली अभिनेत्री\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mangal-karyalay/", "date_download": "2020-09-27T08:11:35Z", "digest": "sha1:TNSWGPUU35RSVVWUMB6T4TQAW5KBZEKH", "length": 8656, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "mangal karyalay Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\nअन् नवरदेवासह अख्खी वरात कोसळली गटारात\nनोएडा : वृत्तसंस्था - लग्नाची वरात मंगल कार्यालयाबाहेर आली. वराती बँडच्या तालावर नाचत होते. आणि अचानक गोंधळ उडाला. अख्खी वरातच नवरदेवासह गटारात कोसळली. नोएडा येथे नवरदेवासह ३० ते ४० वराती छोटा पूल कोसळल्याने गटारात पडल्याची घटना घडली. थोडा…\nअनुराग कश्यप वरील ‘लैंगिक’ छळाच्या आरोपावर रवी…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nड्रग केसमध्ये नाव आलेली अन् NCB च्या रडारवर असलेली सिमोन…\n‘कोरोना’ला गंभीर होण्यापासून रोखतं व्हिटॅमिन-D,…\nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त…\nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार राज्यातील 4 वैज्ञानिकांना जाहीर\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार तुमच्या खिशावर, जाणून…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर, जाणून घ्या 9…\nOrigin Of Maa Kali : अशाप्रकारे झाला होता कालीमातेचा जन्म, जाणून घ्या…\nसोनं 2000 रूपये स्वस्त झालं, चांदीमध्ये 9000 रूपयांची घसरण, एका…\n’या’ 5 पदार्थ��ंच्या सेवनानं ‘फुफ्फुसं’ राहतील आजारांपासून…\nजर तुम्हाला त्वरित वजन कमी करायचे असेल तर, रात्री झोपताना करा ‘ही’ गोष्ट\nतळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालय बाहेर होतेय गर्दी जमीन, पैसा यासाठी इतरांच्या जीवाशी होतोय खेळ\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’ झाला’ : उमा भारती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/health-weight-tips-marathi-weight-loss-tips-how-lose-weight-faster-a648/", "date_download": "2020-09-27T06:01:30Z", "digest": "sha1:UKSHH66NHA4KWMJW6MZCVVPXTO4TMEWF", "length": 33813, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "घरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा - Marathi News | Health Weight Tips In marathi : Weight loss tips how to lose weight faster | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १५ सप्टेंबर २०२०\nसुशांतची आत्महत्या की हत्या, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा\nबंगल्यावर कारवाई केल्याप्रकरणी पालिकेला दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत\nमाजिवडा नाक्याजवळ उभे राहतेय ११७७ बेडचे आणखी एक कोवीड सेंटर\nकोरोना : पश्चिम उपनगरात तीन वॉर्डने पार केला १० हजारांचा टप्पा\nमहाराष्ट्र राजभवनचे नामकरण करा, RSS शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणा\nEngineer's Day: इंजिनिअरिंगला रामराम करत या सेलेब्सनी पकडली बॉलिवूडची वाट, हे आहेत ते कलाकार\n'हरामी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, इमरान हाश्मीच्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा\nकरणने काय बनवले तर बकवास सिनेमे... शिवसेना सोडून अचानक करण जोहरवर का घसरली कंगना राणौत\nसुशांतच्या फार्महाउस पार्टीला रिया चक्रवर्ती शिवाय यायची ही अभिनेत्री; स्टिंग ऑपरेशनमध्ये झाला खुलासा\nरिंकू राजगुरुच्या साडीतल्या या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात\nकंगनाचा हल्लाबोल ;गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिषेक सापडला तर \nकोरोना रुग्णाच्या मुत्राचाही उपयोग \n कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये राडा; स्वॅब घेतलेले सॅम्पल्स जमिनीवर फेकले\n कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना मोठं यश; तयार केलं कोरोनावर मात करणारं औषध\n आता बिल गेट्स यांनी सांगितलं; भारतात कधी येणार कोरोनाची लस; जाणून घ्या\nमुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...\nCoronaVaccine: चीनची कोरोना लस तयार नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार\nसचिन तेंडुलकर बनला चीनी गेमचा सदिच्छादू�� भारतीय व्यापारी महासंघानं पाठवलं पत्र\nराज्यात आज १९ हजार ४२३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; आतापर्यंत एकूण ७ लाख ७५ हजार २७३ रुग्णांची कोरानावर मात\nराज्यात आज २० हजार ४८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ५१५ जणांचा मृत्यू\nज्युनियर रिषभ पंतची फटकेबाजी पाहिलीत का नेटिझन्सनं केलाय कौतुकाचा वर्षाव\nठाणे जिल्ह्यात आज कोरोनाच्या 1600 नव्या रुग्णांची नोंद; 34 जणांचा मृत्यू\nउल्हासनगरात आज ३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या ८३५० वर\nउल्हासनगरात आज ३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या ८३५० वर\nपाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत\nयवतमाळमध्ये आज २४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; दिवसभरात ५ जणांचा मृत्यू\nठाणे : मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला मिळाली पोलीस परवानगी\nनागपूर- रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांना मास्क लावण्यास सांगितल्यानं वाद कळमेश्वरमध्ये डॉक्टरांना मारहाण\nधुळे- साक्रीतील पेरेजपूरमध्ये सरपंचांची ग्रामस्थांसमोर महिलेला मारहाण; साक्री पोलीस स्टेशनला परस्परविरोधी फिर्याद दाखल\nराज्य सरकार १०० टक्के पोलीस भरती करण्याच्या विचारात; उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येण्याची शक्यता\n4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय\nआमचा (खासदारांचा) पगार घ्या, पण मतदारसंघासाठी मिळणाऱ्या विकासनिधीला कात्री लावू नका- खासदार नवनीत राणा\nसचिन तेंडुलकर बनला चीनी गेमचा सदिच्छादूत भारतीय व्यापारी महासंघानं पाठवलं पत्र\nराज्यात आज १९ हजार ४२३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; आतापर्यंत एकूण ७ लाख ७५ हजार २७३ रुग्णांची कोरानावर मात\nराज्यात आज २० हजार ४८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ५१५ जणांचा मृत्यू\nज्युनियर रिषभ पंतची फटकेबाजी पाहिलीत का नेटिझन्सनं केलाय कौतुकाचा वर्षाव\nठाणे जिल्ह्यात आज कोरोनाच्या 1600 नव्या रुग्णांची नोंद; 34 जणांचा मृत्यू\nउल्हासनगरात आज ३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या ८३५० वर\nउल्हासनगरात आज ३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या ८३५० वर\nपाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत\nयवतमाळमध्ये आज २४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; द��वसभरात ५ जणांचा मृत्यू\nठाणे : मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला मिळाली पोलीस परवानगी\nनागपूर- रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांना मास्क लावण्यास सांगितल्यानं वाद कळमेश्वरमध्ये डॉक्टरांना मारहाण\nधुळे- साक्रीतील पेरेजपूरमध्ये सरपंचांची ग्रामस्थांसमोर महिलेला मारहाण; साक्री पोलीस स्टेशनला परस्परविरोधी फिर्याद दाखल\nराज्य सरकार १०० टक्के पोलीस भरती करण्याच्या विचारात; उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येण्याची शक्यता\n4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय\nआमचा (खासदारांचा) पगार घ्या, पण मतदारसंघासाठी मिळणाऱ्या विकासनिधीला कात्री लावू नका- खासदार नवनीत राणा\nAll post in लाइव न्यूज़\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nवजन जास्त प्रमाणात वाढले नसेल तरी कमरेचा भाग, पोट, दंड या अवयवांमध्ये फॅट्स वाढतात आणि शरीराचा आकार बेढब दिसतो. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या वजन कमी करण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nदैनंदिन जीवनात वजन वाढण्याची समस्या अनेकांना उद्भवते. यावर्षी कोरोनाच्या माहामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने २ ते ३ महिने घरी बसून राहिल्यानं अनेकांना वजन वाढण्याची समस्या उद्भवत आहे. वजन जास्त प्रमाणात वाढले नसेल तरी कमरेचा भाग, पोट, दंड या अवयवांमध्ये फॅट्स वाढतात आणि शरीराचा आकार बेढब दिसतो. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या वजन कमी करण्याचे सोपा उपाय सांगणार आहोत. सध्या जीमसुद्धा पूर्णपणे उघडेल्या नाहीत. जीम सुरू झाल्यातरी अनेकजण जीमला जाण टाळतील कारण कोरोना संसर्गाची भीती अनेकांच्या मनात अजूनही आहे.\nजास्तीत जास्त पाणी प्या\nशरीराला पाण्याची खूप गरज असते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होतं. जास्त पाणी प्यायल्यामुळे त्वचा चांगली राहते. दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करता येते. अतिरिक्त फॅट्स बर्न करण्यासाठी पाणी पिणं फायदेशीर ठरेल.\nजास्त गोड खाऊ नका\nलॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे उर्जेचा वापर फारसा केला जात नाही. म्हणून जास्त कॅलरीज असलेले गोड पदार्थ खाणं टाळा. काहीजण गोड पदार्थ आवडतात. म्हणून प्रमाणाचा काहीच विचार न करता नेहमीच आणि खूप प्रमाण��त खातात. परंतु गोड पदार्थ पौष्टिक असले तरी, पचायला जड असतात आणि पचनशक्तीवर विशेष ताण देणारे असतात.\nत्यामुळे गोड पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले तरच उपयोगी पडतात अन्यथा नुकसान देतात. प्रमाणाबाहेर गोड पदार्थ खाल्ल्यानं वजन खूप वाढतं. शरीरात अवास्तव प्रमाणात मेद किंवा चरबी निर्माण होते. लवकर थकवा येणं, अतिप्रमाणात घाम येणं, मेदाचे इतर आजार जसे की मधुमेह, विविध प्रकारच्या गाठी निर्माण होण्याची शक्यता वाढते.\nथोड्या थोड्या वेळानं खा\nवजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्हाला भूक लागेल तेव्हा एकाचवेळी जास्त न खाता थोड्या थोड्या वेळाने खात राहा. जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुमच्या झोपेच्या वेळा चुकीच्या असू शकतात.जर तुम्ही सकाळी उशीरा उठत असाल तर, वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवं.\nव्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप घेणं सुद्धा आवश्यक असतं. लॉकडाऊनमुळे तुम्ही शरीराला आराम सद्धा देऊ शकता. सकाळी लवकर उठून गरम पाणी प्या. आणि नाश्ता करताना शरीरास पौष्टिक असणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. आणि व्यायाम न चुकता दररोज करा. रोज स्वतःसाठी २० ते ३० मिनिटं वेळ देऊन तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता.\n कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा\n कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा\nCoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nWeight Loss TipsHealth TipsHealthवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य\nलय भारी; कोरोनाची लस मिळणार अवघ्या २२५ रुपयांत सिरम'इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nCorona virus : कोरोनाबाधितांवरील उपचारांपैकी एक असलेल्या 'या'औषधावर खासदार अमोल कोल्हेंची महत्वपूर्ण मागणी\nपावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत 'हे' सोपे उपाय वापरून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर\n कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना मोठं यश; तयार केलं कोरोनावर मात करणारं औषध\n आता बिल गेट्स यांनी सांगितलं; भारतात कधी येणार कोरोनाची लस; जाणून घ्या\nमुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...\nCoronaVaccine: चीनची कोरोना लस तयार नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार\n'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा\n राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्ट होणार\n'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सरकारने राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारासह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडावीत, अशी मागणी होतेय. ती योग्य वाटते का\n नाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nनाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nकंगनाचा हल्लाबोल ;गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिषेक सापडला तर \nकोरोना रुग्णाच्या मुत्राचाही उपयोग \nसिंगिंग स्टारमध्ये 'अजय अतुल स्पेशल' Lokmat CNX Filmy\nप्रत्येक ठिकाणी गेल्यावर शरीराचे तापमान तपासणे का आवश्यक\nपुण्यात कोणताही लॉकडाऊन नाही ; 'लोकमत'चा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल\nअरुंधती आणि अनिरुध्दचा लग्न सोहळा\nमराठमोळ्या चैतन्य ताम्हणेची व्हेनिस पुरस्कारावर मोहर\nकंगनाची चूक झाली, चित्रपटसृष्टीच्या निर्मात्यांचं नावही विसरली\nदिग्दर्शकांना वाटतं कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं सांगणारी अभिनेत्री अचानक बॉलिवूडमधून झाली गायब\nपाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत\nPAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा\n4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय\nPHOTOS: शॉर्ट ड्रेसमध्ये अनन्या पांडेने शेअर केला फोटो, पहा तिचे ग्लॅमरस फोटो\nचीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप\nEngineer's Day: इंजिनिअरिंगला रामराम करत या सेलेब्सनी पकडली बॉलिवूडची वाट, हे आहेत ते कलाकार\nरिया चक्रवर्तीच्या आधी या अभिनेत्रींनीदेखील भोगलाय तुरूंगवास, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री\n कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञ���ंचा दावा\nसुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...\ncorona virus : कोल्हापूर जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू\nनागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास\nSCOच्या बैठकीत पाकिस्तानचं नापाक कृत्य, NSA अजीत डोवालांनी केलं 'वॉकआउट'\n बलात्कार प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा\nSCOच्या बैठकीत पाकिस्तानचं नापाक कृत्य, NSA अजीत डोवालांनी केलं 'वॉकआउट'\nसुशांतची आत्महत्या की हत्या, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा\nसंपूर्ण देश सैन्यासोबत उभा; तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार राहुल गांधींचा मोदींना सवाल\nखासदारांच्या पगारात होणार 30 टक्के कपात, लोकसभेत विधेयक मंजूर\nकांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- कृषिमंत्री दादा भुसे\nदिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/56282-new-coronaviruses-found-in-24-hours-more-than-13-million-patients-coronary-free/", "date_download": "2020-09-27T08:17:46Z", "digest": "sha1:5PRP5NKP5BIBATRLDZGWH44NZTMRKQZY", "length": 8780, "nlines": 188, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "24 तासांत आढळले 56,282 नवे कोरोनाबाधित, 13 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त – Lokshahi", "raw_content": "\n24 तासांत आढळले 56,282 नवे कोरोनाबाधित, 13 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त\n24 तासांत आढळले 56,282 नवे कोरोनाबाधित, 13 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nभारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 19,64,537 पर्यंत पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात 56,282 नवे रूग्ण, 904 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारतामध्ये 5,95,501 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. तर कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांचा आकडा 13,28,337 इतका आहे. आतापर्यंत देशामध्ये कोरोना व्हायरसने 40,699 जणांचा बळी घेतला आहे. दिवसागणिक जशी कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांच्या वर आहे तशीच कोरोनामधून ठीक होऊन घरी परतणार्यांचा आकडा देखील मोठा आहे.\nICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये आत्तापर्यंत कोविड 19 साठी 2,21,49,351 सॅम्पल्स तपासण्यात आले आहेत. तर काल 6,64,949 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक रूग्ण आहेत. काल रात्री देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4,68,265 पर्यंत पोहचला आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 65.25 पर्यंत पोहचला आहे.भारतामध्ये महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली मध्ये रूग्णसंख्या 1 लाखाच्या पार गेली आहे.\nPrevious article Covid19 रुग्णालयात लागली भीषण आग\nNext article अस्थमा रोखण्यासाठी अशी घ्यावी काळजी\nपेट्रोल, डिझेलची हॅटट्रीक दरवाढ\nRain Update;मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरूच\nराज्यासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी; एकाच दिवशी 5071 रूग्ण कोरोनामुक्त\nकोरोनाचा कहरच; 11 हजार रुग्णांची केली हॅटट्रिक\nवसई-विरारमध्ये ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, ८८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू\n आज कोरोनाचे ३५७ नवे रुग्ण, एकूण संख्या साडे चार हजारांच्या पार\nJaswant Singh Passed Away;माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nभाजप नेत्या उमा भारती कोरोना पॉझिटीव्ह\nदिल्लीत मोठा राजकिय भूकंप; शिरोमणी अकाली दलाची NDA तून एक्झिट\nराष्ट्रीय पेन्शन योजनेच्या नियमात बदल\nभारताविरोधातला २२ हजार कोटी रुपयांचा खटला व्होडाफोननं जिंकला\nमोदी सरकार देणार ३५ हजार कोटींचं गिफ्ट\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nCovid19 रुग्णालयात लागली भीषण आग\nअस्थमा रोखण्यासाठी अशी घ्यावी काळजी\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/08/samsung-launches-the-stylish-galaxy-tab-s6-lite-in-india-know-price-and-specifications/", "date_download": "2020-09-27T06:55:36Z", "digest": "sha1:PAZ2N7H6RE3UZXHV2T6WNFLGUGWVRW2Q", "length": 6528, "nlines": 45, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सॅमसंग 'गॅलेक्सी टॅब एस6 लाईट' भारतात लाँच - Majha Paper", "raw_content": "\nसॅमसंग ‘गॅलेक्सी टॅब एस6 लाईट’ भारतात लाँच\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By आकाश उभे / गॅलेक्सी टॅब एस6 लाईट, टॅबलेट, सॅमसंग / June 8, 2020 June 8, 2020\nसॅमसंग इंडियाने भारतात आपला नवीन टॅबलेट ‘गॅलेक्सी टॅब एस6 लाईट’ लाँच केला आहे. मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी टॅब एस6चे हे लाईट व्हर्जन आहे. नवीन टॅबमध्ये देखील एस-पेन मिळेल. या टॅबची बॉडी मेटलची असून, याला खास लहान मुले आणि विद्यार्थ्यांसाठी डिझाईन करण्यात आलेले आहे.\nगॅलेक्सी टॅब एस6 लाईटमध्ये 10.4 इंच डिस्प्ले देण्यात आले असून, याचे वजन 467 ग्रॅम आहे. याच्या पेनचे वजन केवळ 7.03 ग्रॅम आहे. हा टॅब अँड्राईड 10वर आधारित One UI 2.0 वर काम करतो. यात 2.3 गीगाहर्ट्ज सॅमसंग एक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आला आहे. चांगल्या ऑडिओसाठी एकेजी सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स देण्यात आलेले आहे. यात डॉल्बी एटमॉस 3डी साउंडचा देखील सपोर्ट मिळेल. या टॅबद्वारे युजर कॉलिंग आणि मेसेजिंग करू शकतात. यात व्हर्च्युअल असिस्टेंट बिक्सबीचा सपोर्ट देण्यात आला आहे.\nकॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात मागील बाजूला 8 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 7,040 एमएएच बॅटरी मिळेल. लहान मुलांसाठी यात अनेक अॅप्स देण्यात आलेले आहेत. याशिवाय सॅमसंगने टॅबसाठी नेटफ्लिक्स आणि स्पॉटिफायसोबत भागीदारी केली आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळेल.\nकिंमतीबद्दल सांगायचे तर याच्या एलटीई व्हर्जनची किंमत 31,999 रुपये आहे. तर वाय-फाय व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. यासोबत अनेक ऑफर्स देखील ग्राहकांना मिळतील. यासोबत ग्राहकांना 11,900 रुपयांचे गॅलेक्सी बड्स केवळ 2,999 रुपये आणि 4,999 रुपयांचा टॅब बुक कव्हर 2,500 रुपयांमध्ये मिळेल. 17 जूनपासून अॅमेझॉन इंडिया, सॅमसंग स्टोर, रिटेल स्टोर व इतर ई-कॉमर्स साईटवर टॅबची विक्री सुरू होईल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/tv9-marathi-news-bulletin-50-news-8", "date_download": "2020-09-27T06:21:10Z", "digest": "sha1:PPT2JJXNNMWKHJSMNJSFNEW5DJYURCF2", "length": 7717, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "25 महानगरं 50 बातम्या | 2 जुलै", "raw_content": "\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्ति�� शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\n25 महानगरं 50 बातम्या | 2 जुलै\n25 महानगरं 50 बातम्या | 2 जुलै\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/about/", "date_download": "2020-09-27T07:04:30Z", "digest": "sha1:7ZMIXPOEUMGELJIRYLU3J4ZD6TJJYWZL", "length": 12163, "nlines": 148, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "About – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का रिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण शरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील मोदींचे कृषी कायदे : नांगर सोन्याचा की गाढवाचा \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चाल��त आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nमोदींचे कृषी कायदे : नांगर सोन्याचा की गाढवाचा \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nतुकाराम मुंडे तेवढे सत्यवादी हरिश्चंद्राचे अवतार मग इतर आधिकारी काय पापाचे रांजण भरतात \nसुशांतसिंह प्रकरणाची परिणीती दाभोलकर हत्त्या तपासाप्रमाणे होऊ नये इतकेच : शरद पवार\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nतहकीकात मोदींच्या कृषी धोरणात शेतीला उपजीविकेचा नाही तर उद्योगाचा दर्जा देण्याची आणि शेतकऱ्याला व्यापारी बनवण्याची भाषा केली जात आहे.अन्नदाता,पोशिंदा, बळीराजा,…\nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nकामगारांना भांडवलदारांचे वेठबिगार बनवण्याचे केंद्र सरकारचे कारस्थान असल्याचा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा आरोप मुंबई: तीनशेच्या आत कामगार संख्या असणारे उद्योग सरकारची परवानगी…\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nमुंबई प्रतिनिधी / NCB आँफिस समोर कव्हरेज करताना रिपब्लिक चँनलच्या पत्रकार दररोज आरडा ओरडा करून कव्हरेज करत असतात… त्यामुळे इतर…\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nमी कोथरुडमध्ये निवडून येईन हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि समाजकारण…\nमो��ींचे कृषी कायदे : नांगर सोन्याचा की गाढवाचा \nतहकीकात ; शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला तोशीश लागता कामा नये असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते,आणि खेड्याकडे चला,खेडी स्वयंपूर्ण करा,शेवटच्या वंचितांचे अश्रू…\nपावसाळा लांबणार, मान्सूनचा मुक्काम ऑक्टोबरअखेरपर्यंत\nऔरंगाबाद /प्रतिनिधीगेल्या १५ दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेला पाऊस, जायकवाडीसह माजलगाव धरणासह इतर बंधाऱ्यातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीचे पात्र फुगले असून…\nमराठा संघटनांचा १० ऑक्टोबरला पुन्हा महाराष्ट्र बंद\nकोल्हापूर /परिषद मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती उठवणे आणि अन्य मागण्यासाठी येत्या १० ऑक्टोबरला मराठा संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली…\nआघाडी सरकारच्या निर्णयावर मराठा समाज समाधानी संघटना मात्र अस्वस्थ\n——————————लोकपत्र विशेष वृत्त————————————मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे मराठा समाजात निर्माण झालेल्या असुरक्षा आणि अस्वस्थतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने…\nमराठा आरक्षण : नाराजी दूर करण्यासाठी सरकारचे मोठे निर्णय\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे मराठा समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही…\nकृषी सुधारणा विधेयक : फायदे व तोटे\n-तुषार कोहळेसंसदेत तीन कृषी सुधारणा विधेयके पारित होताच देशातील कृषी क्षेत्रासाठी एक नवीन सुरवात झाली. ही तिन्ही विधेयके केंद्रीय कृषी…\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/08/blog-post_57.html", "date_download": "2020-09-27T07:11:55Z", "digest": "sha1:MOXZXOPQLAGL4ZJH4LUVUDQX33F2BMQJ", "length": 23568, "nlines": 201, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "दिवाणी समस्येचे फौजदारी सशक्तीकरण | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष���ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nदिवाणी समस्येचे फौजदारी सशक्तीकरण\nमुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणाचा ठेका घेतलेल्या भाजपच्या केंद्र सरकारने सरतेशेवटी संसदेच्या दोन्ही सभागृहांत तिहेरी तलाक विधेयक पारित करून दिवाणी समस्येचे फौजदारी कायद्यात सशक्तीकरण केले. आता या विधेयकाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर होईल. देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष झाली आहेत, पण देशातील मुस्लिम महिलांच्या स्वातंत्र्याचा डांगोरा सध्या देशभर भाजपकडून पिटला जात आहे. तिहेरी तलाकविरोधातील विधेयकाच्या बाजूने ९९ मते तर विरोधात ८४ मते पडली. हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची काँग्रेसची मागणीही नामंजूर झाली. या कायद्यानुसार एकाच वेळी तिहेरी तलाक देणाऱ्यांना पोलीस तातडीने अटक करू शकतात, मात्र त्यासाठी स्वत: महिलेने अथवा तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तक्रार करायला हवी. तोंडी, लेखी, व्हॉट्सअॅपवर तलाक देणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला तात्काळ जामीन दिला जाऊ शकतो, महिलेने तयारी दर्शवली तर मॅजिस्ट्रेट समजुतीने प्रकरण सोडवण्याची मुभा देतील, पीडित महिला पोटगी मागू शकते, पोटगीजी रक्कम किती असावी हे न्यायाधीश ठरवतील, पीडितेची मुले अज्ञान असतील तर त्यांची कस्टडी कोणाकडे असेल हे न्यायाधीश ठरवतील. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसले तरी सर्व काही मॅनेज झाले. या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही विरोधी पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकून तर काहींनी मोक्याच्या क्षणी सभात्याग करून आणि अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे सरकारच्या मनसुब्याला पाठिंबाच दिला हे सांगायला नको. या कायद्याचा विविध मुस्लिम संघटनांकडून अगदी सुरूवातीपासूनच विरोध होत आला आहे. भारतातील सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असे असले तरी सुन्नींमधील तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात. भारतातील मुस्लिमांमध्ये ‘तत्काळ तिहेरी तलाक'चे प्रमाण अगदीच नगण्य आहे. मुळात तिहेरी तलाक हे विधेयक आणण्याची गरजच नव्हती. कारण २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर हा विषय तेव्हाच संपुष्टात आला होता. मात्र भाजपला पुन्हा मुस्लिम प्रश्नांवरून देशभरात राजकीय वादळ निर्माण करायचे आहे आणि अशा वादळामुळे अर्थव्यवस्थेचे प्रश्न देशाच्या राजकीय पटलावर चर्चेस येऊ नयेत म्हणून हा सर्व खटाटोप आहे. बहुमत मिळाल्याने पोतडीतले धार्मिक मुद्दे हा पक्ष त्यांच्या मनाला येईल तसे काढू शकतो आणि तेच सुरू झाले आहे. बहुसंख्याकवादाच्या राजकारणात आपण यशस्वी ठरत जातोय याची खात्री या पक्षाला झाली आहे. म्हणून बहुसंख्याकवादाला चुचकारण्यासाठी हा पक्ष टप्प्याटप्प्याने पावले टाकत आहे. पण राजकारण करताना राज्य घटनेतील मूलभूत अधिकारांची पायमल्ली होऊ न देणे याचे भान सत्ताधारी म्हणून त्यांनी पाळणे आवश्यक आहे. भविष्यात या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात समानतेच्या मुद्द्यावरून आव्हान मिळू शकते. हिंदू समाजात घटस्फोटाची प्रकरणे घडल्यानंतर हिंदू पुरुषांना तुरुंगात जावे लागत नाही, मग मुस्लिम पुरुषांना तुरुंगवासात धाडण्याचे प्रयोजन का, हा प्रश्न उपस्थित केला जाईल. या देशात हिंदू व अन्य धर्माच्या, पंथाच्या हजारो महिला अशा आहेत ज्यांना नवऱ्याने टाकले आहे. या महिलांना रोजगार नसतो, त्यांच्यावर मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी असते. संसार चालवावा लागतो. अशा महिलांच्या जगण्याला उभारी देण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे. २०११च्या जनगणनेनुसार वीस लाखांहून अधिक महिला आपल्या पतीपासून विभक्त आहेत, त्यापैकी अनेकजणी परित्यक्त आयुष्य जगत आहेत. कायद्याने केवळ मुस्लिमच नाही तर सर्वच धर्मातील अशा पुरुषांना गुन्हेगार ठरवले गेले पाहिजे. दुर्दैवाची बाब अशी की अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे पत्नीला बेदखल केले जाणे हे समाजाचे वास्तव आहे. मुस्लिम स्त्रियांना न्याय मिळवून देणे हा या विधेयकाचा उद्देश नसून धर्माधारित धृवीकरणाला पाठबळ देणे हाच खरा उद्देश आहे. हे विधेयक मंजूर झाल्याच्या निमित्ताने ‘समान नागरी कायद्या’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतात फौजदारी कायदा, भूमी हस्तांतरण कायदा यांसारखे कायदे धर्मावर आधारित नाहीत, तर राज्यघटनाधारित आहेत. हे कायदे सर्व धर्मीय व्यक्तींन���- स्त्री व पुरुष दोहोंनाही- समान लागू आहेत. परंतु विवाह/ घटस्फोट, वारसाहक्क यांसंबंधीचे कायदे मात्र धर्माधारित रूढी- परंपरांवर आधारित आहेत. या कायद्यांनाच वैयक्तिक कायदे (पर्सनल लॉज्) म्हटले जाते. परंतु मुस्लिम हा सर्वात मोठा अल्पसंख्याक धर्म असल्यामुळे आणि या धर्मियांचा, विशेषत: त्यातील पुरुषांचा ‘समान नागरी कायद्याला’ जोरदार विरोध असल्यामुळे हा जणू काही मुस्लिम धर्माचाच प्रश्न आहे, अशी वातावरणनिर्मिती केली गेली आहे. शेवटी कलम-४४ च्या रूपाने ‘समान नागरी कायदा पारित करण्यासाठी राज्याने प्रयत्न करावेत’ असे मार्गदर्शक तत्त्व राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, पण बंधनकारक नाही.\n900 मुस्लीम स्वयंसेवकांनी आमच्या इचलकरंजीतली मंदिर...\nआपल्या मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे\nइचलकरंजीच्या स्वच्छतेसाठी मुस्लिम समाज सरसावला\nडॉ. तांबोळी देवदूतासारखे धावले\nपूरग्रस्तांना जेवनासह स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप\nमुस्लिम युवक आणि महापूर\n३० ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर २०१९\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभारतीय राजकारण आणि गाय\nपूर ओसरला; संसार उघड्यावर\nतीन तलाक दिलेल्या पतीला जामीन\n२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०१९\nस्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पारतंत्र्याकडे वाटचाल\nमुस्लिम मानसिकता व ईव्हीएम घोटाळा\nपितृभू आणि पुण्यभूचा सिद्धांत आणि मुस्लिम\nपूरग्रस्तांसाठी मुस्लिम समाजाची सर्वतोपरी मदत\nमहाराष्ट्र एकवटला; माणुसकीचे दर्शन\nमहापूरग्रस्त भागात मदत कार्य...\n पूरग्रस्तांवर रहेम कर; देशात शांतता, एका...\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nहज यात्रेत नेमकं काय केलं जातं\nसमाजामध्ये एकोपा, प्रेम आणि शांती निर्माण करणारा क...\nहजयात्रेकरूंसाठी बार्शी टाकळीत प्रशिक्षण शिबीर\nप्रा.डॉ. अकबर सय्यद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित\nसंभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा\nकाश्मीर : अखेर अनुच्छेद 370 रद्द\nलोकशाही तत्त्वांविरोधी काश्मीरचा पुनर्विलय\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०१९\nप्रत्येकाला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिला आहे, तो ...\nमिया काव्य : चक्रव्यूवहात फसलेल्या समुदाय��चा आवाज\nअल्लाहवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोई लौटा दे मेरे बीते हुए दिन\nफैसले सच के हक में होते हैं मैं अभीतक इसी गुमान मे...\nदिवाणी समस्येचे फौजदारी सशक्तीकरण\n०९ ते १५ ऑगस्ट २०१९\nमराठा आरक्षण आणि उच्चवर्णीय मुख्यमंत्री\nइस्लाम ज्ञात आणि अज्ञात\nश्रद्धाशीलता : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविरोधी पक्ष विरहित लोकशाही\nतबरेज अन्सारी, जयश्रीराम आणि घृणेतून झालेल्या हत्या\nराष्ट्राध्यक्ष ट्रम्पचे 10 हजार खोटे दावे \nमाफक दरात रूग्णांकडून शुल्क घेतल्याने बरकत येते\n०२ ऑगस्ट ते ०८ ऑगस्ट २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitrapat/krushnarjun-yuddh/", "date_download": "2020-09-27T07:17:06Z", "digest": "sha1:LF5PZCFVKR4GGETV5E62MYKNLNGZLSNA", "length": 5921, "nlines": 56, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "कृष्णार्जुन युद्ध - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » चित्रपट » कृष्णार्जुन युद्ध\n३५ मिमी/कृष्णधवल/११२१२ फूट/१२५ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३६३७/१३-७-३४\nनिर्मिती संस्था :बलवंत पिक्चर्स\nदिग्दर्शक :चितामणराव कोल्हटकर, वा. ना. भट, विश्राम बेडेकर\nसंगीत :मा. दीनानाथ, मा.गणपतराव मोहिते (अविनाश)\nकलाकार :मा. दीनानाथ, निर्मलादेवी, सुशिलादेवी, नलिनी नागपूरकर, शंकर मिसाळ, बाळकृष्ण गोखले, मा. मोहिते (अविनाश), पुरुषोत्तम बोरकर, रामचंद्र मराठे, दामुआण्णा मालवणकर\nगीते :१) आला दर्शना भुकेला, २) जय जगदिशा दयाघना, ३) सखी मुख का हे, ४) प्रीतीचा फुलोरा, ५) प्रेमसुधा ही भासे, ६) करी गुणगान वंदुनिया, ७) शशी विकासे, ८) सुहास्य तुझे, ९) अभागिनी नलिनी, १०) बॅ. सावरकर (‘‘संन्यस्त खड्ग’’ नाटक) सखा तुझा जातो, ११) करुणाकरी कोदंडधारी, १२) पावा हे माधवा, १३) यदुराया अजी तोषला मनी.\nकथासूत्र :कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील एका तणावाच्या प्रसंगावर आधारित.उर्वशीचा पती चित्ररथाला, कृष्ण देहांताची शिक्षा फर्मावतो.पण चित्ररथाच्या जीविताची जबाबदारी अर्जुनाने घेतलेली असते.साहजिकच दोघेही आपापल्या वचनांना जागण्याचा निश्चय करतात आणि दोघांमध्ये इथेच पहिल्यांदा ठिणगी पडते.पण नारद आपल्या मध्यस्तीने दोघातील कलह मिटवतात.\nविशेष :सखा तुझा जातो हे बँ. सावरकर यांच्या ‘‘सन्यस्त खड्ग’’ या नाटकातले गीत बॅरिस्टरांच्या परवानगीने घेतले होते. बोलपट मराठी आणि हिन्दी अशा दोन्ही भाषेतून काढण्यांत आला होता.\nया वर्षी प्रमाणित झालेले चित्रपट\nनिर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन, दिग्दर्शक :पार्श्वनाथ आळतेकर\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी, दिग्दर्शक :व्ही. शांताराम\nनिर्मिती संस्था :इंपीरियल फिल्म कंपनी, दिग्दर्शक :नानासाहेब सरपोतदार\nनिर्मिती संस्था :मेनका पिक्चर्स, दिग्दर्शक :मो.ग. रांगणेकर\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/01/14/ahmednagar-news/", "date_download": "2020-09-27T08:08:27Z", "digest": "sha1:XZYVFGRX32XKKIM3OZFLGFTREQCPMLYX", "length": 9627, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नवऱ्याला मारण्यासाठी गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Breaking/नवऱ्याला मारण्यासाठी गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग \nनवऱ्याला मारण्यासाठी गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग \nअहमदनगर :- लष्कराच्या सेवेत असलेल्या पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील रांजणी गावात ठरली आहे.\nनगर तालुका पोलिसांनी सदर पतीच्या तक्रारीवरून सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न म्हणून फिर्यादीची पत्नी आणि तिचा प्रियकर डमरे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकारामुळे नगर तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत सविस्तर असे कि, फिर्यादी हे लष्करात आहेत. ते सुट्टीवर घरी आले होते. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने तिचा साथीदार सतीश डमरे याच्या मदतीने फिर्यादीविरोधात त्याला मारण्यासाठी हे कटकारस्थान रचले.\nशरीरसंबंधापूर्वी फिर्यादी पतीने गुप्तांगाला केमिकल क्रिम लावली. ही क्रिम पत्नीने आणून दिली होती. या केमिकल क्रिममुळे फिर्यादी पतीच्या गुप्तांगाला काही दिवसांनी इजा झाली.\nफिर्यादी पतीने याप्रकरणावरून आपल्या मारण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार नगर तालुका पोलिसांकडे केली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास ���ार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/11/crime-47-2/", "date_download": "2020-09-27T08:14:26Z", "digest": "sha1:EOSYXXZ3YVE53ZHJOTR6XRFXJDNJHE6K", "length": 10692, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "प्रेयसीला डिझेल टाकून पेटवले, प्रियकराला अटक - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Breaking/प्रेयसीला डिझेल टाकून पेटवले, प्रियकराला अटक\nप्रेयसीला डिझेल टाकून पेटवले, प्रियकराला अटक\nनाशिक :- प्रेससंबंधांतून प्रेयसीवर डिझेल टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आ���े. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगंभीर जखमी अवस्थेत या महिलेला मेडिकल काॅलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आल होते. प्रकृती खालावल्याने तिला संंगमनेरला प्रवरा मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडगाव पोलिसांनी संशयिताला श्रीरामपूरमधून अटक केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव पाटी (ता. येवला) येथील या महिलेच्या पतीचा दाेन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. ही महिला मेडिकल काॅलेजच्या उपाहारगृहामध्ये कामास आहे. तेथेच काम करणारा संशयित प्रवीण कृष्णा डोईफोडे (रा. कोणार्कनगर) या विवाहिताचे तिच्यासाेबत प्रेमसंबंध निर्माण झाले.\nपीडित महिला खामगाव येथे असताना संशयिताचे तिच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसांपासून ही महिला आडगाव येथील दुशिंग मळा येथे भाडेकरारावर राहत होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने संशयिताने तिला लग्नाचे आमिष दिले होते.\nघटनेच्या दिवशी संशयित पीडितेच्या घरी गेला होता. तेथे दोघांचा वाद झाला. संशयिताने पीडितेला बेदम मारहाण करत डिझेल टाकून पेटवले.\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/14/news-5895-2/", "date_download": "2020-09-27T07:40:17Z", "digest": "sha1:Q3RKJD6BI2TO5VPSM6ET36OZX2F5LDS2", "length": 14976, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'अकोले पर्यटन तालुका' म्हणून मान्यता मिळवून आणणार - पिचड - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Maharashtra/‘अकोले पर्यटन तालुका’ म्हणून मान्यता मिळवून आणणार – पिचड\n‘अकोले पर्यटन तालुका’ म्हणून मान्यता मिळवून आणणार – पिचड\nअकोले : अकोले तालुका हा निसर्गसंपन्न तालुका असून, पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण करणे, त्या स्थळांचा विकास करणे हे काही प्रमाणात झाले असून, भविष्यात ‘अकोले पर्यटन तालुका’ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळवून आणून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांनी दिली आहे.\nअकोले शहरातील नागरिकांशी वार्तालापप्रसंगी बोलत होते. त्यांनी आज इस्लाम पेठ, खटपट नाका येथे भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, असाका संचालक राजेंद्र डावरे, यशवंत आभाळे,\nशंभू नेहे, राहुल देशमुख, नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, संतोष घोलप, यादव घोलप, बाळासाहेब आंबरे उपस्थित होते. पिचड पुढे म्हणाले, अकोले तालुक्यात रंधा फॉल परिसर सुशोभित करण्यात आला असून, घोरपडादेवीचे मंदिरही बांधण्यात आले.\nपरिसरात छोटे-छोटे पूल, घाट, रिलिंग, पॅगोडे, परिसराला जोडणारा रस्ता काँक्रीट करण्यात आला. अभयारण्य परिसरात पाऊलवाटा, स्वछतागृह, निरीक्षण छत्र, पर्यटकांसाठी ओटे बांधण्यात आले आहेत. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी गृह पर्यटन ही संकल्पना राबविण्यात आली आहे.\nपट्टाकिल्ल्याचे सुशोभीकरण करून तेथे पॅगोडे, प्रवेशद्वार, जाण्यासाठी पाऊलवाट, गडावरील बंधाऱ्यांची डागडुजी करून पाणी अडविण्यात आले आहे. शिवजयंतीला शिवयात्रा सुरू करण्यात आली आहे.\nतालुक्यातही तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले त्यामध्ये अगस्ती आश्रम, कळसेश्वर मंदिर, केळेश्वर मंदिर, टाहाकारी येथील अंबिकामाता मंदिर, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, हरिश्चंद्र गडावरील शिव मंदिर, निबरळ येथील अंबिका मातेचे मंदिर अशा तालुक्यातील अनेक मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकासअंतर्गत विकास करण्यात आला आहे.\nतालुक्यात पर्यटन वाढण्यासाठी संधी असल्याने आपला प्राधान्यक्रम याच कामाला असेल. पर्यटन विकास आराखडा तयार करून तालुका पर्यटन तालुका झाला पाहिजे. यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. सर्वसामान्य माणूस, गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, कामगारांच्या विकासासाठी आपण सदैव काम करू, असा विश्वास पिचड यांनी यावेळी व्यक्त केला.\nबंधाऱ्यांची डागडुजी करून पाणी अडविण्यात आले आहे. शिवजयंतीला शिवयात्रा सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातही तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले त्यामध्ये अगस्ती आश्रम, कळसेश्वर मंदिर, केळेश्वर मंदिर,\nटाहाकारी येथील अंबिकामाता मंदिर, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, हरिश्चंद्र गडावरील शिव मंदिर, निबरळ येथील अंबिका मातेचे मंदिर अशा तालुक्यातील अनेक मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकासअंतर्गत विकास करण्यात आला आहे.\nतालुक्यात पर्यटन वाढण्यासाठी संधी असल्याने आपला प्राधान्यक्रम याच कामाला असेल. पर्यटन विकास आराखडा तयार करून तालुका पर्यटन तालुका झाला पाहिजे. यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. सर्वसामान्य माणूस, गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, कामगारांच्या विकासासाठी आपण सदैव काम करू, असा विश्वास पिचड यांनी यावेळी व्यक्त केला.\nअहमदनगर कोर��ना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/08/devendra-fadnavis-resign-chief-minister-post/", "date_download": "2020-09-27T07:24:42Z", "digest": "sha1:D43OJRHAIZALCXU3OHSYGJGIEGORRSWH", "length": 10138, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणव��डी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Breaking/देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा\nदेवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.\nराजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.\nयावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.\nराज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.\nनिवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/category/kutumb/page/46/", "date_download": "2020-09-27T06:10:38Z", "digest": "sha1:MNY4OPTUPD4CDQA52IVTH3ODE35DEDDK", "length": 11300, "nlines": 146, "source_domain": "navprabha.com", "title": "कुटुंब | Navprabha | Page 46", "raw_content": "\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\n- भाग्यश्री के. कुळकर्णी (पर्वरी) मोठमोठे महाल, लांबच लांब पसरलेले वाळवंट असलेले राजस्थान..., गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात टेन्टमध्ये राहण्याचा अनुभव..., दार्जिलिंगमधील ट्रेकिंगचा अनुभव... सिमला-कुलु मनालीचे सौंदर्य.., केरला...\nसमुपदेशन काळाची गर��� ः केतकी परोब\n- मुलाखत ः विजयसिंह आजगावकर मानसशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या केतकी परोब गडेकर या मूळ डिचोलीच्या. समुपदेशनाचे रीतसर ज्ञान व माहिती प्राप्त के...\n- प्रा. रामदास केळकर सुट्टी म्हणजे धमाल, मज्जा असली तरी लवकर उठण्यावर भर द्यावा आणि व्यायामाची सवय लावून घ्यावी. सूर्यनमस्कार घालण्याची सवय मुद्दाम लावून...\n- विद्या प्रभुदेसाई एकूणच निसर्गाकडे पाहण्याची निकोप आणि स्नेहार्द्र दृष्टी या आणि यासारख्या कितीतरी कवितांनी दिली आहे. आज अवतीभवती दिसणार्या नैराश्य, ताण-तणाव, मानसिक आजार या...\n- राजेंद्र पां. केरकर शस्त्रोत्सवानंतर येणारी आश्विनातली दशमी भारतातल्या अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातही विजयादशमी म्हणून साजरी केली जाते. परंतु गोव्यात आणि काही अंशी कोकणात संपन्न होणारा...\n‘विशेष मुले’ही बनतात स्वावलंबी\n- सिद्धेश वि. गावस (लोकविश्वास प्रतिष्ठान) राजूच्या आईने पुढाकार घेतला म्हणून. जर तो शिकत नाही असे समजून त्याला घरी ठेवला असता तर काय झालं असतं\n- माधव बोरकार ‘‘उन्हाचे घुमट खांद्यावर’’ या डॉ. अनुजा जोशी यांच्या दुसर्या कवितासंग्रहाचे प्रकाशन मा. सतीश काळसेकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते आणि वक्ते...\n- डॉ. रामचंद्र देखणे आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध अंगांनी शारदीय नवरात्राचे पदर उभे राहतात. आजही सामाजिक विकार, विकृती, विषमता, जातीयता, दांभिकता या सार्यानं...\n- संदीप मणेरीकर किलबिल पक्ष्यांची रोजच चाले वारा नेहमीच गुणगुणे गाणी अशा निसर्गाच्या छान कोपर्यात शाळा माझी गजबजे मुलांनी खरंच वर सांगितल्याप्रमाणे माझी शाळा होती. मुळात कोकण म्हटलं...\n- देवता उदय नाईक (मधलावाडा, सावईवेरे) वयाच्या चौथ्या वर्षी आपण आपल्या पालकांचा हात सोडून शालेय जगात पाऊल टाकतो. आई-वडिलांप्रमाणेच आपल्याला घडविण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो...\n- रश्मिता राजेंद्र सातोडकर भूतलावर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने माणूसदेखील निर्मिला आणि या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मेंदूदेखील दिला. आपण २१ व्या...\n- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/bobby-mcferrin-love-horoscope.asp", "date_download": "2020-09-27T07:31:25Z", "digest": "sha1:DKBTP4ZSIXRZ2OUVGRTET3RNKEN5P577", "length": 8656, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "बॉबी मॅक्फेरिन प्रेम कुंडली | बॉबी मॅक्फेरिन विवाह कुंडली Musician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » बॉबी मॅक्फेरिन 2020 जन्मपत्रिका\nबॉबी मॅक्फेरिन 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 73 W 59\nज्योतिष अक्षांश: 40 N 46\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nबॉबी मॅक्फेरिन प्रेम जन्मपत्रिका\nबॉबी मॅक्फेरिन व्यवसाय जन्मपत्रिका\nबॉबी मॅक्फेरिन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nबॉबी मॅक्फेरिन 2020 जन्मपत्रिका\nबॉबी मॅक्फेरिन ज्योतिष अहवाल\nबॉबी मॅक्फेरिन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्हाला अन्नाएवढीच प्रेमाचीही भूक आहे. तुमच्यात खूप स्नेहभाव आहे आणि तुम्ही एक उत्तम जोडीदार आहात. तुमच्या स्तरापेक्षा खालच्या स्तरावरील व्यक्तीशी विवाह करू नका कारण अशा प्रकारे व्यक्तीशी एकरूप होण्यासाठी लागणारी सहनशक्ती तुमच्यात नाही. तुमचे व्यक्तिमत्व मोहक आहे, तुमची आवडनिवड उत्तम आहे आणि कलेशी निगडीत व्यक्तींशी मैत्री करणे तुम्हाला आवडते.\nबॉबी मॅक्फेरिनची आरोग्य कुंडली\nआरोग्याचा विचार करता तुम्ही सुदैवी आहात. तुमची प्रकृती उत्तम आहे. पण जर कोणता अवयव इतर अवयवांच्या मानाने नाजूक असेल तो म्हणजे हृदय, आणि हृदयाशी जोडलेले अवयव. त्यामुळे चाळीशीनंतर हृदयाकडे नीट लक्ष द्या आणि त्यावर फार ताण येऊ देऊ नका. तुमच्या डोळ्यांचीही काळजी घ्या. पण ही काळजी उतारवयात घ्यायची नसून तरूणपणीच घ्यायची आहे. तुम्ही तारुण्य पार केले असेल आणि तुमची नजर उत्तम असेल तर समजा की, तुम्ही ते धोकादायक वळण पार केले आहे. उत्तेजक पदार्थांचा तुमच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. यांचे सेवन टाळता आले तर तुम्ही निरोगी दीर्घायुष्य जगाल.\nबॉबी मॅक्फेरिनच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला पर्यटन करणे फार आवडते, त्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करण्याची तुमची तयारी असते. त्यासाठी तुम्हाला साध्या करमणूकीवर समाधान मानावे लागेल. पत्ते खेळणे तुम्हाला आवडते आणि वायरलेस सेटपासून ते फोटोग्राफी प्रिंटपर्यंत वस्तू तयार करण्यातून तुम्हाला आनंद मिळतो.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित���य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/gopi-krishna-photos-gopi-krishna-pictures.asp", "date_download": "2020-09-27T07:29:19Z", "digest": "sha1:UGVWTYLSW54BHPPIZQMIUKWTUVP22L5Q", "length": 8339, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "गोपी कृष्णा फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » गोपी कृष्णा फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nगोपी कृष्णा फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nएक फोटो खूप खुलासा करतो खरेतर, भविष्यातील भविष्यवाण्यांच्या प्राचीन भारतीय शाखेच्या सामुदायिक शिक्षणानुसार एक चित्र एक चांगली सुरुवात होऊ शकते. साम्यशास्त्र शास्त्राचा मूळत: फ्रेनोलॉजीमध्ये अनुवाद केला जाऊ शकतो, जो सामान्यतः मेंदूच्या किंव्हा खोपडीच्या संरचनेचा वापर करून भाषणासाठी वापरला जातो. भारतीय ज्योतिषशास्त्र साम्यिक हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शरीराचा अंदाज घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हस्तरेखाशास्त्र हे फ्रेनोलॉजीचा एक भाग आहे, जो एका व्यक्तीच्या हस्तरेखाचा अभ्यास करण्यावर आणि भविष्याबद्दल भावी भविष्यवाणी करण्यावर केंद्रित आहे. आपल्या मोठ्या चुलतभाऊ साम्रिक शास्त्रापेक्षा हस्तरेखा लोकप्रिय आहे. अॅस्ट्रोसेज.कॉम आपल्याला फोटो गॅलरी देते, ज्यामध्ये प्रतिमा आणि चित्र समाविष्ट असतात ज्यामुळे आपल्याला मदत होईल.\nगोपी कृष्णा फोटो गॅलरी, गोपी कृष्णा पिक्सेस, आणि गोपी कृष्णा प्रतिमा मिळवा जी सामुद्रिक, फ्रेनोलॉजी, हस्तरेखा / हाताने वाचन, ज्योतिषशास्त्र आणि भविष्यवाणीच्या इतर पद्धतींसाठी उपयुक्त आहेत. अॅस्ट्रोसेज.कॉम वर आपण शोधू शकता अशा गोपी कृष्णा ज्योतिष आणि गोपी कृष्णा कुंडलीचा हा विस्तार आहे. हे गोपी कृष्णा प्रतिमा विभाग नियमितपणे अद्ययावत होते.\nगोपी कृष्णा 2020 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nरेखांश: 88 E 24\nज्योतिष अक्षांश: 22 N 33\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nगोपी कृष्णा प्रेम जन्मपत्रिका\nगोपी कृष्णा व्यवसाय जन्मपत्रिका\nगोपी कृष्णा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nगोपी कृष्णा ज्योतिष अहवाल\nगोपी कृष्णा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी ग��यक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/vehicle/14", "date_download": "2020-09-27T07:26:45Z", "digest": "sha1:OAK2BIRDR252CUXD7XLCUA7MVKUOGSQV", "length": 5731, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nथर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रिमिअममध्ये वाढ\nनाशिकः अज्ञातांकडून ४ ते ५ वाहनांची तोडफोड\nचेन्नईः मध्य कैलास जंक्शन रोडवर मोठा खड्डा\nबस-ट्रक चालकांना ८वी पासची सक्ती नाही\nदिल्लीत रिक्षाच्या भाड्यात १८ टक्के वाढ\nभारताचे 'हायपर' यश; मानवरहित 'स्क्रॅमजेट'ची चाचणी\n १५ जुलैला भारत टाकणार चंद्रावर दुसरं पाऊल\nएप्रिल २०२०पासून जुन्या वाहनांना ‘नो एंट्री’\nदिल्लीः जनपथ रस्ता मोकळा करण्याचा योजना\n'सहारा' ऑटोमोबाइलमध्ये; इलेक्ट्रिक गाडी आणणार\nतेलंगणा: अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले मंत्री\nसांगलीः ३ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर जमावाकड़ून ट्रक चालकाची हत्या\nहैदराबादः गणवेश नसलेले पोलीस गाडी चालवतात\nदिल्ली ते नोएडा प्रवास आणखी सोपा\nए भाय, जरा देख के चलो...\nमारुती सुझूकीची 'अर्टिगा टूर एम'; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यै\nअर्थवृत्तः बनावट वाहनविम्यापासून सावध रहा\nपुणेः ‘आरटीओ’ने जप्त केलेल्या ३५० वाहनांचा लिलाव\nदेशामध्ये आता हायब्रिड वाहने धावणार\nभायखळा पुलावर लवकरच अवजड वाहनांना प्रवेश बंदी\nग्रेटर नोएडा: बलेनो गँगमधील गुंडाला यूपी पोलिसांची अटक\nदिल्लीत गँगवॉर, दोन ठार\nगडचिरोलीः नक्षलवाद्यांनी २७ वाहनं पेटवली\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%83-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F/", "date_download": "2020-09-27T06:45:35Z", "digest": "sha1:KRNLTQV2JOCJI3XR4QNRL6OQDJ5UYWG3", "length": 22280, "nlines": 137, "source_domain": "navprabha.com", "title": "आदर्श कर्मयोगी ः बाबा आमटे | Navprabha", "raw_content": "\nआदर्श कर्मयोगी ः बाबा आमटे\nअहर्निश कृतिशीलतेचा मंत्र जपून सर्वंकष रचनात्मक कार्याचा महान प्��योग भारतवर्षात केला. राष्ट्राच्या सीमा उल्लंघून मानवतावादाकडे त्यांनी आपल्या आचार-विचारांची वाटचाल केली. या दृष्टीने ते आधुनिक कालखंडातील ऋषी होते.\nमहात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वैचारिक वारसा, सेवाभावी वृत्ती आणि समाजमनस्कता स्वातंत्र्योत्तर काळात समाजमानसात रुजविण्याचे महान कार्य बाबा आमटे यांनी समर्पित भावनेने केले. कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांनी जागविला. संतप्रवृत्तीला आवश्यक असे सर्व गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. ‘बोले तैसा चाले| त्याचीं वंदावीं पाऊलें’, ‘चंदनाचे हात| पायही चंदन|’ आणि ‘जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले| तोची साधु ओळखावा| देव तेथेंचि जाणावा|’ या तुकारामांच्या अभंगवाणीत वर्णन केलेली लक्षणे बाबा आमटे यांच्यामध्ये समूर्त झाली होती. त्यांचा जीवनादर्श अनन्यसाधारण स्वरूपाचा मानावा लागेल. भारतीय स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना कळलेला होता. सर्वसामान्य माणसांना आपल्या भवितव्याची सनद प्राप्त होणे हे त्यांच्या दृष्टीने खरे स्वातंत्र्य होते. हे ज्या अभाग्यांना प्राप्त झाले नव्हते अशा लोकांविषयी त्यांना करुणा वाटायला लागली. पण या परमकारुणिकाने वृथा अश्रू ढाळण्यापुरते ते मर्यादित ठेवले नाही. अहर्निश कृतिशीलतेचा मंत्र जपून सर्वंकष रचनात्मक कार्याचा महान प्रयोग भारतवर्षात केला. राष्ट्राच्या सीमा उल्लंघून मानवतावादाकडे त्यांनी आपल्या आचार-विचारांची वाटचाल केली. या दृष्टीने ते आधुनिक कालखंडातील ऋषी होते.\nअव्वल दर्जाची प्रतिभा असलेले कवी, समाजसुधारक, विचारवंत हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू. पण आचारवंत ही त्यांची सच्ची रूपकळा. त्यांचे वक्तृत्व अमोघ होते. ते त्यांच्या अंतरातील आचारधर्मामुळे निर्झरासारखे स्रवत असे. ऐन तारुण्यात त्यांना गांधीजींचा सहवास लाभला. रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’ या कवितासंग्रहाचे संस्कार त्यांच्यावर याच वयात झाले. ‘शांतिनिकेतन’मध्ये जाऊन ते रवींद्रनाथांना भेटले. दोन महामानवांच्या संपर्कामुळे त्यांच्या जीवनाची दिशा बदलली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.\nवरोड्याला मुरलीधर देविदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचे शालेय शिक्षण झाले. अकराव्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा आत्मसात केली. उ���्च शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. एम.ए., एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. शारीरिक आणि बौद्धिक विकासाला त्यांनी पूर्ण वाव दिला. मनाचे पोषण करण्यासाठी चांगल्या ग्रंथांचे परिशीलन केले. चांगल्या ग्रंथांबरोबर चांगल्या माणसांचा सहवास आपल्या जीवनाला नवी दिशा देत असतो याचे सदैव भान त्यांनी ठेवले. विनोबा भावे यांच्या सान्निध्यामुळे त्यांना जीवनाची संथा मिळाली. भगवद्गीतेतील संन्यासयोग त्यांना विशेष भावला.\nप्रत्येक महापुरुषाच्या जीवनाला कलाटणी देणारा एक संजीवक क्षण असतो. बाबा आमटे यांच्या जीवनात अशीच एक घटना घडली. ते वरोडा नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. वरोड्यातील भंग्यांनी संप पुकारला होता. बाबा आमटे यांनी याबाबत केलेल्या शिष्टाईला त्यांनी जुमानले नाही. बाबांनी संडाससफाईचे काम स्वतःकडे घेतले. डोक्यावरून मैल्याची टोपली वाहत असताना तुळशीराम नावाचा महारोगी त्यांच्या दृष्टीस पडला. त्याच्या डोळ्यांत अळ्या पडल्या होत्या. बाबांचे मन दचकले. पण त्यांनी स्वतःला सावरले. त्यांच्या भावी जीवनाच्या धारणा निश्चित झाल्या. आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. तो होता कर्मयोगाचा. ते उद्गारतात, ‘‘त्या कुष्ठपीडिताच्या वाहत्या शरीरावर कोसळणार्या पावसापासून संरक्षण देण्यासाठी ज्या क्षणी एक तरट मी झाकले, त्या क्षणापासून माझी खरी अभयसाधना सुरू झाली.’’\n१९५१ साली सौ. साधनाताई, प्रकाश व विकास ही मुले यांना घेऊन बाबांनी आनंदवन येथे आपला पहिला प्रकल्प सुरू केला. महारोग्यांवर औषधोपचार करून, त्यांना प्रशिक्षण दिले. ‘महारोगी सेवा समिती’ स्थापन केली. या कार्याचा आता भव्य विस्तार झाला आहे. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज या श्रेष्ठ साहित्यिकांनी बाबा आमटे यांच्या या कार्याची प्रशंसा केलेली आहे. पु.लं.नी तर वेळोवेळी त्यांना अर्थसहाय्यही केले आहे. ‘पंगु लंघयति गिरीम’ हे वचन वेगळ्या अर्थाने सोमनाथच्या जंगलात सार्थ ठरलेले आहे. कुष्ठरोग्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मधुकर केचे यांच्यासारख्या साहित्यिकाने बाबा आमटे यांना उद्देशून ‘अपंगशाहीचे बादशहा’ हा लेख लिहिला आहे. कुसुमाग्रजांनी तर ‘संत’ ही अर्थपूर्ण आशयाची कविता लिहिली आहे.\nयुवास्पंदन जागविताना बाबा आमटे आपल्या ओजस्वी वाणीत लिहितात ः\n‘‘लोळागोळा होणार्या शरीराने जगण्यापेक्षा मर���ाआधी पुनश्च पंखांच्या कवेत वादळ घेण्याची गरुडाची मस्ती आणि ज्वालांचा मखमली सहवास यांनी आपलेच पंख बेचिराख करावेसे वाटतात. इंद्रावती नदी मला खुणावत आहे. भामरागडच्या आदिमानवाच्या प्रदेशात मानवतेची नवी दिशा जागवावी अशी ओढ लागलेली आहे. माझ्या देशातील तरुणांना माझी एकच आर्त साद आहे. तुमच्या होकारापासून मला वंचित करू नका. बिजलीच्या सोनेरी धाग्यांनी तुम्हाला ध्येयाशी करकचून बांधण्यासाठी मी आसुसलो आहे. सुखाची आकांक्षा मला पण आहे. पण त्याला लाथाडण्याची कुवतही माझ्यात आहे. साहसाचे पंख लावून नवी क्षितिजे पेलण्यासाठी आसुसलेल्या माझ्या दोस्तांनो, ‘लोकबिरादरी’ तुम्हाला साद देत आहे.’’\nबाबा आमटे यांचे कार्य मागाहून समाजमान्य झाले. पण प्रारंभीच्या काळात आमटे दांपत्याला आपल्या मुलांसह कोणत्या यातनाचक्रातून जावे लागले असेल, कोणते असिधाराव्रत स्वीकारावे लागले असेल याची आपणास कल्पना येणार नाही. हिमनगचा १/१० भाग सकृदर्शनी दिसतो; बाकीचा बुडालेला असतो. सौ. साधनाताईंचे ‘समिधा’ हे आत्मचरित्र वाचल्यानंतर याची थोडीफार कल्पना येते.\nबाबा आमटे यांचे कवी या नात्याने प्रकट झालेले रूप विलोभनीय आहे. १९६५ च्या दरम्यान त्यांच्या कविता ‘ज्वाला आणि फुले’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध व्हायच्या. चिंतन बाबांचे असायचे. शब्दांकन रमेश गुप्ता यांचे होते. त्यांना बाबांनी माझ्या स्वप्नांचे सहोदर असे संबोधले आहे. पुढे हा संग्रह प्रसिद्ध झाला. त्याला प्रख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर यांची रसग्राही आणि मर्मदृष्टी प्रकट करणारी प्रस्तावना लाभली आहे. बाबा आमटे यांची जीवनधारा आणि त्यांची काव्यधारा यांत अद्वैत आहे. हा मंत्रद्रष्टा कवी उद्गारतो ः\nमाणूस माझे नाव, माणूस माझे नाव\nदहा दिशांच्या रिंगणातही पुढेच माझी धाव\n‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘माती जागवेल त्याला मत’ आणि ‘करुणेचा कलाम’ या बाबांच्या पुढील कवितासंग्रहांमधून ध्येयनिष्ठेने भारावलेल्या आणि ध्यासाने झपाटलेल्या प्रगल्भ आणि परिणत आत्म्याचे प्रकटीकरण आढळते. ‘गर्भवतीचा मृत्यू’ या कवितेत ते म्हणतात ः\nयांच्या मीलनाचा अपूर्ण गर्भ\nत्या मातेच्या पोटात होता\nआमच्या सासुरवासाचा जाच असह्य होऊन\nएक दिवस भान जागते ठेवून\nतिने अंधार्या आडात उडी घेतली\nसंभवाच्या कळा उराशी सोसत\nविलयाच्या वाटेने ती एका���की निघून गेली.\nया संग्रहातील ‘एकलव्य’, ‘या सीमांना मरण नाही’, ‘श्रमसरितेच्या तीरावर क्रांतीची पावले’ आणि ‘विश्वमित्र’ या कवितांत प्रचितीचे बोल आहेत. बाबा आमटे यांच्या जीवनप्रवासातील पाऊलखुणांचे येथे दर्शन घडते.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nप्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...\nगद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण\n(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...\nदिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल\nशशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार\nपौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...\nदत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/the-hotel-bill-of-the-doctor-treating-corona-reached-the-house-of-crores/", "date_download": "2020-09-27T06:50:31Z", "digest": "sha1:V7IMJ2AZD5VWEPLD2MANRCAMYKYIGTMG", "length": 13727, "nlines": 185, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हॉटेलचं बील पोहोचलं कोटींच्या घरात – Lokshahi", "raw_content": "\nकोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हॉटेलचं बील पोहोचलं कोटींच्या घरात\nकोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हॉटेलचं बील पोहोचलं कोटींच्या घरात\nगेल्या तीन महिन्यांपासून आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता शेकडो डॉक्टर, नर्स अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपाचर करत आहे. या सरकारी आणि खाजगी डॉक्टार्स, नर्स आणि अनेक शासकीय प्रशासनाने रुग्णालयांच्या लगत असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. परंतु संबंधित हॉटेल मालकांनी यासाठी प्रशासनाला प्रति व्यक्ती प्रति दिनसाठी तब्बल २ हजार रुपयांचा रेट लावला आहे. त्यानुसार एका हॉटेलने तब्बल ८६ लाख ७१ हजार रुपयांचे बील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले असून, बीलाचे पैसे मिळण्यासाठी वारंवार विचारणा केली जात आहे. परंतु सध्या जिल्हा आपत्ती प्रतिसाद खात्यामध्ये असलेला निधी इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च झाला असून, आता हॉटेलची कोट्यवधी रुपयांची बीले कसे आदा करायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.\nपुण्यात सुरुवातीला एक महिना केवळ नायडू हॉस्पीटलमध्येच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढालया लागली. त्यामुळे प्रशासनाने ससून रुग्णालयास अन्य काही खाजगी रुग्णालयांमध्येदेखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. यासाठी सरकारीसह काही नामांकित खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करुन त्यांना कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सांगण्यात आले.\nकोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या काही डॉक्टर आणि नर्सच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर या खाजगी डॉक्टरांनी आपली हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्यानुसार सुरुवातीला प्रशासनाने केवळ या नामांकित डॉक्टरची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय केली. त्यानंतर प्रशासनाने ससून रुग्णालयांमध्ये काम करणा-या वरिष्ठ, निवासी डॉक्टरांसह कोरोनाची ड्युटी करणा-या नर्सची देखील हॉटेलमध्ये सोयी केली.\nसध्या एकूण सुमारे ५०० ते ६०० सरकारी व खाजगी डॉक्टर, नर्स यांची शहरातील काही हॉटेलमध्ये राहाण्याची सोय करण्यात आली आहे. यात पुणे शहरातील हॉटेल पवन, लेमन ट्री, आर्शिवाद हॉटेल, पंचरत्न ही हॉटेल अधिग्रहण करुन येथे ससून हॉस्पीटलसह सुमारे ८० खाजगी डॉक्टरची निवासाची सोय करण��यात आली आहे. त्यापैकी एका हॉटेलनेच ८६ लाख ७१ हजार रुपयांचे बील जिल्हा प्रशासनाला सादर केले. त्यापैकी ३३ लाख ५२ हजार रुपयांचे बील सीएसआर निधीद्वारे आदा करण्यात आली. परंतु आता शिल्लक ५३ लाख १८ हजार रुपयांसाठी संबंधित हॉटेल मालकांकडून वारंवार प्रशासनाकडे तगादा लावला आहे.\nजिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी अतर्गत पुण्यासाठी ७२ लाख १२ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. यापैकी १४ लाख विभागीय व्यवस्थापक रेल्वे यांना विशेष श्रमिक रेल्वे खर्चासाठी, ६ लाख विश्वानंद परिपुर्ण आयुवैदिक चिकित्सालय यांना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना १५ लाख रुपये आणि पुणे शहर तहसिलदार यांना १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ही हॉटलेची कोट्यावधी रुपयांची बीले देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे निधी शिल्लक नसून, किमान एक कोटी रुपयांचा निधी त्वरीत मिळावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.\nPrevious article SushantNoMore : जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिच्यासोबतच झालं असं काही की…\nNext article त्याच्या आयुष्यातील ती 50 स्वप्न; जी पूर्ण होता होता राहिली…\nKartik Aryan : या चॅलेन्जमुळे आई आणि बहिणीकडून अभिनेता कार्तिक आर्यन झाला ट्रोल\nSadak 2: आलिया भट्ट-आदित्य रॉय कपूर स्टारर ‘सडक २’ देखील ओटीटीची वाट धरणार\nसुपरहिट बॉलिवूड सिनेमा ‘बाजीराव मस्तानी’ पुन्हा भेटीला येण्यासाठी सज्ज\n‘या’ कारणामुळे फक्त 20 मिनिटात विझली क्रॉफर्ड मार्केटची आग\nजिथून ज्ञानेश्वरांची पालखी निघणार होती, तिथेच कोरोनाचा बळी; संकट आषाढी वारीवर\nआज एकाच दिवशी महाराष्ट्रात मिळाला ५ हजाराहून अधिक लोकांना डिस्चार्ज, तर…\n18 सप्टेंबरपासून SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार\nBollywood Drugs Case;;खासदार जया बच्चन यांची रवी किशनवर अप्रत्यक्ष टीका\nया वीकेंडला जाऊ शकता फिरायला ; हॉटेल्स, होम-स्टेबाबत कार्यप्रणाली जारी\nरिया चक्रवर्तीचा मुक्काम जेलमध्येच\nपरेश रावल यांची एनएसडीच्या चेअरमनपदी नियुक्ती\nमास्क लावा ,सोशल डिस्टंसिग पाळा : पंतप्रधानांचं जनतेला आवाहन\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, ���ाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nSushantNoMore : जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिच्यासोबतच झालं असं काही की…\nत्याच्या आयुष्यातील ती 50 स्वप्न; जी पूर्ण होता होता राहिली…\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1361801", "date_download": "2020-09-27T08:23:41Z", "digest": "sha1:N3Q2WMPWPDUEK3Z6OGBPU7NGCYBO67LR", "length": 2389, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:५७, ३० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती\n५७ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n११:५०, १६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१४:५७, ३० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n| फ्रिकवंट_फ्लायर = ''गोल्डन लोटस प्लस''\n| एलायंस = [[स्कायटीम]]\n| उपकंपन्या = [[कंबोडिया अंगकोर एअर]]\n| विमान संख्या = ८८\n| मुख्य कंपनी =\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandatobanda.com/2020/02/20/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-27T06:55:27Z", "digest": "sha1:JCSJS5F25DDQSN45ORVRB63KKDVVWNAS", "length": 21962, "nlines": 85, "source_domain": "www.chandatobanda.com", "title": "नितिन गडकरींना चक्क ‘सर्वोच्च’ न्यायालयाकडून निमंत्रण....! - Chanda To Banda News", "raw_content": "\nनितिन गडकरींना चक्क ‘सर्वोच्च’ न्यायालयाकडून निमंत्रण….\nकेंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची कार्यप्रणाली ही सर्वात वेगळी आहे. ते नेहमी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन आयडिया वापरुन कामे करत असतात त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे त्यांचे पक्षाबाहेरही चाहते आहे.\nसार्वजनिक वाहने आणि शासकीय वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरीत करण्यासंदर्भात आज सर्वोच न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी केंद्र शासनाने चार आठवळ्याचा अवधी मागितला आहे. यासोबतच खुद्द ‘सरन्यायाधीश’ यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी येऊन कुठे अडचणी येत आहे. हे सांगावे असे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले.\nसध्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी स्वीडन दौर्यायवर आहे. त्यांना जर न्याया���यात बोलविले तर त्याचा राजकीय परिणाम होईल. असे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणाले. यावर हा कोणताही आदेश नसून हा एक प्रस्ताव आहे असे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले. हा कोणत्याही प्रकारचा समन्स नसून हे एक निमंत्रण आहे. केंद्रीय परिवहन मंत्र्यांना या इलेक्ट्रिक वाहनांच्या योजनेची त्यांच्या अधिकार्यांपेक्षा जास्त महिती असेल असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nस्वयंसेवी संस्था सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कॉमन कॉज आणि सीताराम जिंदाल फौंडशन एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले की शासनाने सार्वजनिक व सरकारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांत रूपांतरीत धोरण पुरेसे नाही. त्यावर जेष्ठ वकील यांनी ही योजना वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी असल्याचे संगितले.\nमहाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या टेलीग्राम चॅनल ला जॉईन करा\nयेथे क्लिक करा ↓\n भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nगृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रात्री उशिरा एम्स मध्ये दाखल.\nमहापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार \nPrevious Article तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारणार ‘मीना’,गूगलने केलं सुपर चॅटबोट लाँच.\nNext Article तुम्ही बेरोजगार आहात काय मग वाचा हे तुमच्यासाठी….\n भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.\nकृषि विधेयकाला शिवसेनेच लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध, शिवसेना खासदार आणि संजय राऊत यांच्यात मतभेद \nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतची ‘ ती ‘ बातमी पूर्णपणे खोटी.\nसंपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यु होणार लागू\n चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\n नवीन वर्षात मिळणार तब्बल ३ महीने सुट्या.\nराज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत \n उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.\nPrashant k. Mandawgade - जिल्ह्यातील युवावर्गाने २३ जुलै रोजी घ्यावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ.\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nथोङ्याच लोकांना खुप मोठा पगार देण्यापेक्षा योग्य पगारात जास्त लोकांना नोकरीस ठेवण्याचे नियोजन करानिम्हणजे जास्त लोकांना रोजगार नोकरीची संधी मिळेल…\namol minche - चीनशी युद्ध झाल्यास भारताला अमेरिकन सैन्याचा पाठिंबा, व्हाईट हाऊसची मोठी घोषणा.\nसकाळची पहिली माहिती न्युज वाचायची म्हटले तर....चांदा टू बांधा...च....\namol minche - सेल्फी काढणे बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू.\nपिकनिकला जाणाऱ्यांनी काळजी घेत नाही अश्या घटना पावसाळ्यात जास्त घङतात...आणी मृत्यु क्षमा करत नाही...कुटुंबिय घरी वाट बघत असतात...\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nचांदा ते बांधा वेब पोर्टल कायम उपयुक्त माहिती बातमी सांगते धन्यवाद\n‘चांदा टू बांदा’ हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी संकेतस्थळ आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ कटाक्ष आहे.\nCategories Select Category anil deshmukh Anupam kher Bjp Bollywood breaking news career Corona effect corona updates CRICKET dhananjay munde e-satbara Education exam fair and lovely hotels HSC result India Indian Primier League IPL JEE NEET jobs update Latur Lockdown Lockdown effect mahajobs maharashtra Marathi news mpsc Nagpur naredra modi pubji gaming pune Raj Thakarey Rajura राजुरा ram mandir RSS Sharad Pawar SSC result Techanology technical udayanraje Uncategorized Upsc Vidarbha wardha weather update अजित पवार अमित देशमुख अशोक चव्हाण आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयक आसाम उध्दव ठाकरे करियर कर्जमाफी कोरपना कोरोना अपडेट क्रीडा गडचांदुर गडचिरोली Gadchiroli गणेशोत्सव गुंतवणूक गोंदिया gondiya चंद्रपुर चंद्रपूर जरा हटके जागतिक ताज्या बातम्या ताडोबा दिल्ली देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नवीन माहिती नांदेड नितिन गडकरी नितिन गडकरी. msme नोकरी अपडेट्स पोलिस भरती police bharti बाळासाहेब पाटील बोगस बियाणे ब्रेकिंग न्यूज भाजपा मनसे मराठी तरुण मराठी बातम्या मराठी लेख महाजॉब्स महाराष्ट्र महाविकास आघाडी मान्सून मुख्य बातम्या यवतमाळ रक्तदान blood donation राज ठाकरे राजकीय राजुरा विधानसभा राज्यसभा रोजगार लॉकडाऊन वर्धा विदर्भ व्यक्तिविशेष व्यवसाय शिवसेना शेती विषयक शैक्षणिक सामाजिक सिनेसृष्टी सोनू सूद स्पर्धा परीक्षा हीच ती वेळ हेडलाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/anganwadi-children-get-home-cooked-food/", "date_download": "2020-09-27T07:58:46Z", "digest": "sha1:6AJAAYDUTIDJDPBC3LPEFW4GQ2P3JFNU", "length": 5205, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंगणवाडी बालकांना मिळतोय घरपोच आहार", "raw_content": "\nअंगणवाडी बालकांना मिळतोय घरपोच आहार\n३ ते ६ वयोगटातील ८ हजार ५२८ लाभार्थी\nजळोची- करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत बालवाडीच्या बालकांना सकस आहार मिळण्यासाठी घरपोच आहाराच्या वस्तू दिल्या जात आहेत. बारामती तालुक्यातील ३ ते ६ वयोगटातील ८ हजार ५२८ बालकांना या वस्तू दिल्या जात असल्याची माहिती महिला व बाल विकास प्रकल्प विस्तार अधिकारी पुनम मराठे यांनी दिली.\nपूर्वी अंगणवाडीच्या बालकांना अंगणवाडीतच ताजा सकस आहार देण्यात येत होता. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर २० मार्च ते १५ मे पर्यंत घरपोच वाटप करण्याचे आदेश मिळालेे होते. त्यानुसार मार्च ते जून पर्यंत बारामती तालुक्यातील ३ ते ६ वयोगटातील ८ हजार ५२८ बालकांना घरपोच आहाराच्या वस्तू वाटप करण्यात आल्या. यामध्ये प्रति बालकांस चना ७५० ग्रॅम, मुगडाळ ७०० ग्रॅम, तांदूळ ७७५ ग्रॅम, गहू ७७५ ग्रॅम, मिरची २०० ग्रॅम, हळद २०० ग्रॅम, मीठ ४०० ग्रॅम, सोयाबीन तेल ५०० ग्रॅम अशा वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात आले आहे.\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.prashantredkar.com/2011/04/right-click-disable_12.html", "date_download": "2020-09-27T06:47:57Z", "digest": "sha1:342BPHUOPVUX5IWJ3DRMGEY23GNN67R3", "length": 19515, "nlines": 203, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "तुमच्या ब्लॉगवर right-click कशी Disable कराल?(भाग-२) | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) तुमच्या ब्लॉगवर right-click कशी Disable कराल\nतुमच्या ब्लॉगवर right-click कशी Disable कराल\nप्रशांत दा.रेडकर ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) Edit\nमागच्या लेखात आपण कॉपीराईट्स मॅसेज दाखवून कॉपी करणार्याला त्याची जाणीव कशी करून द्यायची याची माहिती घेतली...पण बर्याच वाचकाना अश्या सुचना आवडत नाहीत..आणि कॉपी करणारे तरीही कॉपी करतात...जर तुम्हाला कॉपीराइट मॅसेज न दाखवताच कॉपी करण्यापासून एखाद्याला थांबवायचे असेल तर खाली दिलेला कोड तुम्ही वापरू शकता\n१)यासाठी ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.मग add gadget मध्ये जावून Html/Java Script पर्यांय निवडा.\n२)या नंतर खाली दिलेला कोड सिलेक्ट करून ctrl+c(कॉपी) करा.मग कोड चित्रामध्ये दिसतो त्या प्रमाणे ctrl+v (पेस्ट) करा.यानंतर save करायला विसरू नका.\nपुढील लेखात आपण चोरी कशी शोधायची-कॉपीराईट्स कसे मिळवायचेकॉपी चोरां पासून स्वत:च्या ब्लॉगला कसा फायदा मिळवून द्यायचा याची माहिती करून घेणार आहोत\nअश्याच अनेक तंत्र-मंत्राची माहिती हवी असेल तर आजच फेसबूक वरच्या पानावरील लाईक वर टिचकी देवून सहभागी व्हा.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.prashantredkar.com/2012/09/blog-post_8897.html", "date_download": "2020-09-27T06:18:48Z", "digest": "sha1:K34ORCVSIFD4RKMILIOGTQNZYQ6WS36C", "length": 20084, "nlines": 200, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटचा स्वत:चा ब्राउजर टूलबार कसा तयार करायचा? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटचा स्वत:चा ब्राउजर टूलबार कसा तयार करायचा\nतुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटचा स्वत:चा ब्राउजर टूलबार कसा तयार करायचा\nप्रशांत दा.रेडकर ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) Edit\nया आधी आपण ब्लॉगिगचे तंत्रमंत्र विभागात तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटवर प्रस्थापित होईल अश्या टूलबारची माहिती करून घेतली होती. तो दुवा खाली दिलेला आहे\nतुमच्या ब्लॉगवर wibiya toolbar कसा समाविष्ट कराल\nआज आपण तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटचा स्वत:चा टूलबार जो तुमच्या वाचकांना त्यांच्या संगणकाच्या ब्राउजरमध्ये प्रस्थापित करणे शक्य होईल, असा टूलबार कसा तयार करायचा याची माहिती करून घेणार आहोत.\n१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा\n२)जे पान उघडेल त्यावरील Join या पर्यायावर टिचकी द्या.\n३)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करा.\n४)यानंतर तुम्हाला चित्रांमध्ये दाखविल्या प्रमाणे एक पडताळणी मेल पाठवला जाईल\nत्यातील दुव्यावर टिचकी देवून पडताळणी पूर्ण करा.\n५)पुढील पानावरील Start Working पर्याय निवडून चित्रामध्ये दाखविलेले आवश्यक बदल करा.\n६)उपलब्ध असलेल्या विविध पर्याया मधून तुम्हाला आवश्यक असलेले पर्याय निवडा.\n७)मग केलेले बदल Publish Changes या बटनाचा वापर करून प्रसिद्ध करा.\n८)यानंतर distribution tools पर्यायामध्ये जावून तुमच्या टूलबारचा डाउनलोड करण्यासाठीचा दुवा कॉपी करून घ्या.\nमाझ्या अनुदिनीसाठीचा दुवा हा खाली दिलेला आहे\nतिथे जावून टूलबारचा डाउनलोड केल्यावर तो वाचकांना त्यांच्या संगणकावरील ब्राउजर मध्ये प्रस्थापित करता येईल.\nतो चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे दिसेल.\nकरून बघा..नाही जमले तर मी मदत करीनच :-)\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध स���ठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nम���झ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-27T07:50:25Z", "digest": "sha1:XREKY7YSYRWRPB4RNSDIEW3MGTEPJQRC", "length": 11211, "nlines": 122, "source_domain": "navprabha.com", "title": "फिल्म सिटी उभारण्यास स���्वतोपरी मदत : मुख्यमंत्री | Navprabha", "raw_content": "\nफिल्म सिटी उभारण्यास सर्वतोपरी मदत : मुख्यमंत्री\n>> गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन\n‘फिल्म सिटी’ उभारणे हे काम सरकारचे नव्हे. मात्र, सर्वांना एकत्र आणून गोव्यात फिल्म सिटी उभारण्यास ‘विन्सन वर्ल्ड’ने पुढाकार घेतल्यास सरकार सर्वतोपरी मदत करील अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर केली.\nविन्सन वर्ल्ड आयोजित व ‘इंडिका इशी’ प्रस्तुत या महोत्सवाला शानदार प्रारंभ झाला. यावेळी विशेष अतिथी ख्यातनाम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, सन्माननीय पाहुणे राज्यसभा खासदार संजय राऊत, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री उपस्थित होत्या.\nसुभाष घई म्हणाले की, माझ्या सार्या यशाचे श्रेय महाराष्ट्र व मराठी सिनेमाला जाते. मराठी मुलीशी लग्न झाले. माझ्या सिनेमाची प्रगती झाली. मी महाराष्ट्राचा व मराठी सिनेमाचा ऋणी असल्याचे ते म्हणाले.\nखासदार राऊत यांनी मराठी चित्रपटसृष्टीला महाराष्ट्रात झगडावे लागते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nसुमित्राताईंना कृतज्ञता पुरस्कार प्रदान\nया सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक सुमित्रा भावे याना यंदाचा कृतज्ञता (जीवन गौरव) पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. सुमित्राताईंचे मनोगत याप्रसंगी अंजली पाटील यांनी वाचले. मी जीवनातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करते असे सुमित्राताई मनोगतात म्हणाल्या.\nसंध्या गौरव पुरस्कार प्रदान\nमी मराठी वाहिनीचे संध्या गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. त्यात सचिन पिळगावकर यांना महाराष्ट्राचा अभिमान, मृणाल कुलकर्णी यांना गोदरेज ऑडिवेल ‘फिट सेलेब्रिटी मॉम’, संवद नखाते यांना ‘चित्रपट गुरु’, प्रसाद ओक यांना रुबाबदार व्यक्तिमत्व, चतुरस्त्र अभिनेत्री वर्षा उसगावकर, तर चतुरस्त्र अभिनेता म्हणून भरत जाधव यांना गौरविण्यात आले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ���ी खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/8/13/director-of-physical-education-should-focus-on-research-says-dr-madhavi-mardikar.html", "date_download": "2020-09-27T06:41:15Z", "digest": "sha1:VUJNIDNOMQDKYMORS7NAHIRHYXMURDV3", "length": 3340, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " शारीरिक शिक्षण संचालकांनी संशोधनावर लक्ष केंद्रीत करावे - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "शारीरिक शिक्षण संचालकांनी संशोधनावर लक्ष केंद्रीत करावे\n- डॉ. माधवी मार्डीकर यांचे प्रतिपादन\nसेवांतर्गत पदोन्नतीच्या तिसऱ्या निकषात संशोधनावर मिळणाऱ्या अंकावर व त्यातील सुक्ष्म बाबींवर लख केंद्रीत करायचे सांगत शारीरिक शिक्षण संचालकांनी संशोधन कार्यावर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.\nपदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, शासकीय विज्ञान महाविद्यालय, जे एम पटेल महाविद्यालय, मनोहरभाई पटेल महाविद्यालय, ताई गोलवलकर महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाची शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाची संचालिका अनिता लोखंडे, डॉ. तनुजा राउत, डॉ. हरेष त्रिवेदी आदी उपस्थित होते. दुसऱ्या दिवसाच्या कार्यशाळेची पहिल्या सत्राची सुरुवात डॉ. मार्डीकर यांनी केली.\nद्वितीय सत्रात डॉ. रोमी बिष्ट यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. सुयश पंडागडे यांनी तर आभार डॉ. भीमराव पवार यांनी मानले. गुरुवारी होणाऱ्या अंतिम सत्रापमध्ये प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी तर विशेष अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी राहणार आहे. प्रमुख वक्ता डॉ. माधवी मार्डीकर कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/96992", "date_download": "2020-09-27T07:46:43Z", "digest": "sha1:IQTZ75RHCNCMTCGMLVF7YWHGDJ6ZUMPI", "length": 9894, "nlines": 88, "source_domain": "sataratoday.com", "title": "पोलिसांच्या कोविड हॉस्पिटलसाठी सेवागिरी ट्रस्टद्वारे ईसीजी सेट भेट", "raw_content": "\nपोलिसांच्या कोविड हॉस्पिटलसाठी सेवागिरी ट्रस्टद्वारे ईसीजी सेट भेट\nसातारा पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे ईसीजी मॉनिटर सेट भेट देण्यात आला.\nपुसेगाव : सातारा पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे ईसीजी मॉनिटर सेट भेट देण्यात आला. पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्याकडे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव यांच्या हस्ते हा सेट सुपूर्त करण्यात आला.\nकोरोनाच्या लढाईत पोलिसांनी सातत्याने कोरोना योध्द्यांची भूमिका पार पाडली आहे. आपल्या कुटूंबापासून दूर राहून समाजाच्या रक्षणासाठी कार्य करणाऱ्या पोलिसांचे कोरोनापासून रक्षण व्हावे यासाठी उभारण्यात येत असलेल्या कोविड हॉस्पिटलच्या उभारणीत शासन व प्रशासनास सदैव सहकार्यात अग्रेसर असणाऱ्या सेवागिरी देवस्थान ट्रस्टद्वारे श्री. सेवागिरी मंदिरात ईसीजी मॉनिटर सेट घोडके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव तसेच लक्ष्मण जाधव, बाळासाहेब कुलकर्णी, डॉ. अंबादास कदम, विशाल माने उपस्थित होते.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम���बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nपाटबंधारे खात्याच्या आदेशाने बोगस धरणग्रस्तांचे धाबे दणाणले\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/psu-bank/", "date_download": "2020-09-27T08:44:16Z", "digest": "sha1:7M2RTMS6AXQFEB7IIKVTFIGXLXREPTDR", "length": 23653, "nlines": 206, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Psu Bank – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Psu Bank | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nSanjay Nirupam on Sanjay Raut: शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहायची भूक लागली आहे- संजय निरूपम\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nSanjay Nirupam on Sanjay Raut: शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहायची भूक लागली आहे- संजय निरूपम\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्���ुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nPrivatisation of Banks: खाजगीकरणातून सरकारी बॅंकांची संख्या 12 वरून 5 करण्याचा मोदी सरकारचा विचार: रिपोर्ट\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nSanjay Nirupam on Sanjay Raut: शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहायची भूक लागली आहे- संजय निरूपम\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nमागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमि��र लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2020-09-27T07:26:05Z", "digest": "sha1:Z7C2UUIDMEZXJYC72SD774RENXLR3LX3", "length": 10642, "nlines": 122, "source_domain": "navprabha.com", "title": "कदंबला ५० विद्युत बसेस मंजूर | Navprabha", "raw_content": "\nकदंबला ५० विद्युत बसेस मंजूर\nकेंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेखाली कदंब महामंडळाला ५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यानी काल पत्रकार परिषदेत दिली.\nवरील योजनेखाली कदंब महामंडळाला येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत या बसेससाठी निविदा काढावी लागणार आहे. या बसेसची किंमत (प्रत्येकी) २.३० कोटी रुपये एवढी असेल व त्या भारतीय बनावटीच्या असाव्या लागतील.\nसरकार लवकरच इलेक्ट्रिक वाहने धोरण तयार करणार असून त्यानंतर ह्या बसेस खरेदी करण्यासाठी निविदा काढणार आहे, असे आल्मेदा यानी स्पष्ट केले. ह्या बसेससाठी येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत निविदा काढावी लागणार आहे.\nकंडक्टर कदंबचा, ड्रायव्हर कंपनीचा\nपीपीपी तत्त्वावर ह्या बसेस खरेदी करण्यात येणार असून केंद्राच्या ‘फेम’ योजनेखाली ह्या बसेस खरेदी करण्यास २५ टक्के एवढा निधी मिळणार आहे. उर्वरित निधी जी कंपनी ह्या बसेस पुरवतील त्यांना खर्च करावा लागणार आहे. या बसेसचा कंडक्टर हा कदंब महामंडळाचा असेल व ड्रायव्हर हा बस कंपनीचा असेल.\nह्या बसेस पुरवण्याचा आदेश मिळाल्यापासून वर्षभरात ह्या बसेस पुरवाव्या लागतील, असे आल्मेदा यांनी सांगितले.\nया इलेक्ट्रिक बसेस असल्याने त्यांचे चार्जिंग करण्यासाठीची सगळी साधनसुविधा, चार्जिंगसाठीचा खर्च, ट्रान्स्फॉर्मर आदीची सगळी जबाबदारी संबंधित कंपनीची असेल, असे आल्मेदा यानी स्पष्ट केले.\nप्रती कि. मी. खर्च कमी होणार\nडिझेलवर चालणार्या बसेसवर प्रती कि. मी. १८ ते २२ रुपये एवढा खर्च कदंब महामंडळाला येत असतो. शिवाय डिझेलवर चालणार्या बसेसमुळे वायू प्रदूषणही होत असतो. इलेक्ट्रिक बसेसवर प्रती कि. मी. ८ ते ११ रुपये एवढा खर्च होणार असल्याने महामंडळाला फायदा होणार आहे. शिवाय ह्या बसेसमुळे कोणतेही वायू प्रदूषण होत नसते, असे आल्मेदा यानी सांगितले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/though-as-a-friend-cooperation-will-continue-rohit-pawar-wishes-to-amit-thackeray/", "date_download": "2020-09-27T07:08:52Z", "digest": "sha1:QXW6OZFA44PNX2L4AK3Z7LWSNN6U6RIG", "length": 5408, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...तरी मित्र म्हणून सहकार्य राहील; रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा", "raw_content": "\n…तरी मित्र म्हणून सहकार्य राहील; रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची मनसे नेतेपदी निवड करण्यात आली.\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील”, असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nशेतकरी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनचा कणा – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/congress-alleges-offering-fruits-patients-bjp-navimumbai-346883", "date_download": "2020-09-27T08:14:27Z", "digest": "sha1:WXQT3A3CIAURXPJGXBIJPLLKWUHLVYDH", "length": 17494, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजपचा रुग्णांच्या जीवाशी खेळ! रुग्णांना फळे देऊ केल्याने कॉंग्रेसचा आरोप | eSakal", "raw_content": "\nभाजपचा रुग्णांच्या जीवाशी खेळ रुग्णांना फळे देऊ केल्याने कॉंग्रेसचा आरोप\nकोरोनाबाधित रुग्णांना फळे वाटप करणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.\nनवी मुंबई : राज्यभरात कोरोना विषाणूंमुळे महामारी पसरल्याने सर्वत्र साथ रोग प्���तिबंध कायदा लागू झाला आहे. या कायद्यान्वये राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना फळे वाटप करणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.\nसुशांत सिंह राजपूत प्रकरण: मीडिया ट्रायल विरोधात भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टचे केंद्राला निर्देश\n15 सप्टेंबरला माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक आणि माजी नगरसेवकांनी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरात परसलेला कोरोना सारखी साथीचे आजार डोळ्यासमोर ठेवून समर्थकांनी रुग्णांना फळे वाटप, मास्क वाटप, सॅनिटाईजर वाटप आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार आदी प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे माजी नगरसेवक आणि सभागृहनेते रविंद्र इथापे यांनी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने महापालिकेच्या नेरूळ येथील मीनाताई ठाकरे माता बाल रुग्णालयात कार्यकर्त्यांसोबत जाऊन रुग्णांना फळे वाटप केले. या प्रसंगी इथापे त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची गर्दी घेऊन गेल्यामुळे रुग्णालयातील उपचार वॉर्डात संसर्ग पसरण्याची भिती रविंद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे. तसेच इथापे यांनी फळे वाटपाचा राजकीय कार्यक्रम केल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहेत. यात लहान मूले दिसत आहेत. इथापेंसोबत गेलेल्या गर्दीतील लोकांनी व्यक्तींमध्ये नियमांनुसार सुरक्षित अंतर पाळलेले दिसत नाहीत. त्यामुळे अशा लोकांमधून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लहान रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता काँग्रेसतर्फे वर्तवण्यात येत आहे.\nसाथीच्या आजाराचे वातावरण असताना महापालिका रुग्णालयात अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याची परवानगी इथापे यांना महापालिकेने दिली होती का असा प्रश्नही सावतं यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने इथापे यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे.\nरुग्णांना फळे वाटप करताना ती निर्जंतूक करून देण्यात आले आहेत. तसेच वाटप करताना रुग्णांमध्ये अंतर पाळण्यात आले होते. कोणालाही काही इजा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात आली होती.\nमहापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना काही वाटप करायचे असल्यास त्याकरीता कोणतीही परवानगी मागितली नव्हती. तसेच परवानगी देण्यात आलेली नाही. काँग्रेसतर्फे केलेल्या मागणीबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल.\nआयुक्त, नवी मुंबई महापालिका\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुगल मॅपमध्ये नवीन 'कोविड लेयर' जोडला जातोय, तो सांगेल कोणत्या भागात किती आहेत कोविड केसेस\nपुणे : जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. हा कोरोनाचा प्रसार थांबायच नाव काही घेत नाही. दरम्यान, गुगलने आपल्या स्मार्टफोनमधील गुगल मॅपसाठी एक...\n हा तर 'सुंदरा मनामध्ये भरली'मधला विक्या; डेंटिस्ट ते अभिनयातील 'चैतन्य'मय प्रवास\nनाशिक : (वीरगाव) लहानपणापासून त्याच्यात सुप्त अवस्थेत असलेल्या अभिनयाच्या गुणामुळे या तरुणाने अभिनय क्षेत्रात गाठलेल्या उंचीमुळे तालुक्यासह...\n परप्रांतीय कामगारांना चक्क विमान तिकिटांची भेट\nपिंपरी : एकदातरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगले असते. अनेकांचे शेवटपर्यंत हे स्वप्नच राहते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये...\nफडणवीसांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंना कल्पना होतीः संजय राऊत\nमुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली...\nमुकाबला काेराेनाशी : मृत्यूदर राेखण्यासाठी साता-यात पडताहेत सुविधा अपु-या\nसातारा : कोरोना विषाणूने जिल्ह्यात 35 हजारांचा टप्पा गाठलेला आहे. संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनास यश आलेले नाही. परंतु,...\nपीपीई किटच्या नावाखाली केली जातीये लूट; अवाजवी बिलांमुळे बसतोय आर्थिक भुर्दंड\nबारामती (पुणे) : पीपीई किटच्या अवाजवी बिलांमुळे विविध रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. इतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/the-havoc-of-the-corona-record-62000-new-coronary-artery-disease-patients-in-one-day/", "date_download": "2020-09-27T06:51:36Z", "digest": "sha1:BMHEJ4UZUUVVJMM6F3FGV3BXBS7PXRB2", "length": 9589, "nlines": 187, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "कोरोनाचा कहर ; एकाचं दिवसात 62 हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद – Lokshahi", "raw_content": "\nकोरोनाचा कहर ; एकाचं दिवसात 62 हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद\nकोरोनाचा कहर ; एकाचं दिवसात 62 हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद\nगेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यामध्ये देशात गेल्या 24 तासांत 62 हजार 64 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 हजार 7 रुग्णांच्या मृत्यू झाला. तर देशात सध्या 6 लाख 34 हजार 945 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nदेशात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून येथील कोरोनाबाधितांच्या संख्येने 5 लाखांच्या टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 17 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळले आहेत. दरम्यान जगातील देखील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी पुढे गेली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 15 हजार 75 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला असून 15 लाख 35 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nतसेच 9 ऑगस्टपर्यंत 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 नमुन्यांंच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 4 लाख 77 हजार 23 नमुन्यांच्या चाचण्या रविवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research (ICMR))ने दिली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 15 हजार 75 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला असून 15 लाख 35 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nNext article जोधपूरमध्ये एकाच घरात 11जणांची हत्या\nकोरोनामुळे देशभरात मृत्यूचा तांडव..24 तासांत गाठला इतका उच्चांक…\nबापरे…24 तासांत सापडले ‘इतके’ विक्रम��� कोरोना रुग्ण\nकोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ\nटोमॅटो गाडीला अपघात; टोमॅटो उचलण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी\nपाहा वेळापत्रक; गणेशोत्सवासाठी उद्यापासून ‘या’ विशेषे रेल्वे धावणार\nCoronaVirus | नांदेडमध्ये आणखी ३ जणांना कोरोनाची लागण\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nCorona Virus | कोरोनामुळे जग 25 वर्षं मागे गेलं ; बिल गेट्स फाउंडेशनचा अहवाल\n मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू\nCoronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू\nचिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा\nतीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nSushant Singh Rajput Suicide; रिया चक्रवर्तीची आज पुन्हा चौकशी होणार\nजोधपूरमध्ये एकाच घरात 11जणांची हत्या\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18683", "date_download": "2020-09-27T07:04:58Z", "digest": "sha1:TUA7QMHBHFLW5YQINL4KZOXZKT26AXRF", "length": 30526, "nlines": 306, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टेक्सासविषयी थोडंसं.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टेक्सासविषयी थोडंसं....\nटेक्सास बाफ वर आपण सगळे टाईमपास गप्पा मारतच असतो.\nतर इथे आपण टेक्सासविषयीच्या च्या गप्पा मारुया. इथे तुमच्या गावातली रेस्टाँरंट्स (इंडियन , अमेरिकन , मेक्सिकन ,थाई ... कुठलीही) , प्रेक्षणिय स्थळ इत्यादी विषयी लिहुया. टेक्सास का आवडत , आवडत नाही , इथल कोणत फुड तुम्हाला जास्त आवडत या विषयी सुद्धा लिहिता येईल.\nथोडक्यात जे काही टेक्सास च्या रिलेटेड असेल ते सर्व.\nहा धागा सार्वजनिक केला आहे , जेणेकरुन सर्वानाच या माहितीचा फायदा होइल. धन्यवाद.\nटेक्सास ची थोडक्यात माहीती:\nमाझ्या एका मित्राचा मित्र अॅरिझोना मधून ड्राईव्ह करुन ह्युस्टन ला येत होता. एल पासो पाशी टेक्सास मधे शिरल्यावर त्यानी फोन केला, \"आलो रे तुमच्या टेक्सास मधे भेटू आता लवकरच\nत्यानंतर सलग १२ तास ड��राईव्ह करुनही तो ह्युस्टनला पोचला नव्हता\nआणी एवढ्या प्रवासात बघण्यासारखं काहीही नव्हतं हे अजून एक\nमला टेक्सासमधलं थाई फूड\nमला टेक्सासमधलं थाई फूड आवडतं.\nडल्लास मधे North McArthur Blvd मधे जे Kroger आहे त्याच्या कॉर्नरला भारतीय 'मसाला वोक' आहे. त्याला अगदी लागूनच २-३ shops नंतर एक थाई रेस्टॉरंट आहे. नाव आठवत नाहिये आता. पण थाई रेड करी, थाई ग्रीन करी वगैरे अगदी 'एक नंबर'\nमी ऑस्टिन ला बर्याच वेळा\nमी ऑस्टिन ला बर्याच वेळा जातो. आर्बोरेटम मॉल च्या जवळ ऑफिस आहे. तो एरिया एकदम मस्त आहे. या आर्बोरेटम मॉल मधे आणि जवळपास रेस्टॉरंट्स ही मस्त आहेत. ते एक नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट आवडले मला. तसेच जवळ रिसर्च बुलेवार्ड वर ट्विन लायन हे चायनीज, ब्रिक ओव्हन हे पिझा चे ही दोन्ही मस्त आहेत.\nबे एरियातून तिकडे गेलं की स्वस्ताई जाणवते\nइथे घरी आलेल्या पाहुण्यांना\nइथे घरी आलेल्या पाहुण्यांना site seeing ला कुठे घेवून जायचा हा गहन प्रश्न आहे.\nइथे grapevine मध्ये gaylord texan मध्ये सतत काहीतरी चालू असतं.\nमी वीकेंड ला जायचा plan करते आहे.\nह्युस्टन टु डॅलस हा ड्राइव्ह\nह्युस्टन टु डॅलस हा ड्राइव्ह खुप सोपा आहे करायला. येताना रस्यात एका एक्झीट ला मुव्हिज/प्रवासात खाण्यासारख्या पदार्थांचे मोठ दुकान(गॅस पंप ) आहे. One of a Kind आहे अगदी. नाव आठवेना झालय. संध्याकाळ पर्यंत लिहिते. तिथे पेकान चिक्की मिळते ती अल्टिमेट असतेच. पण इतरही टिपिकल टेक्सान पदार्थ चांगले असतात.\nइथे pecan अतिशय चांगले मिळतात. किंबहुन टेक्सास ला आलात तर सालसा आणि pecan न्याच. इथला लोकल सालसा खाल्लात तर बाकीकडचा आवडणार नाही इतका चांगला असतो.\nआत्ता पर्यंतच सगळ्यात सुंदर इंडियन फुड मला नासा समोरच \"कुझिन ऑफ इंडिया\" मध्ये मिळालय.\nनॉर्थ इंडियन बाई चालवते. एकदम फ्रेश , चांगला सेट अप. टिपिकल पडदे लावलेल्या इंडियन रेस्टॉरंट सारख अजिबात नाही. बाहेरुन बघितल्यावर जाणवणार पण नाही इतक आतुन चांगल असेल अस.\nनासा ला व्हिजिट देणार असाल तेव्हा जरुर इथे जा.\nडॅलस च आर्बेरोटम पण बघण्यासारख आहे. विशेषतः इथला ट्युलिप फेस्टिवल बघण्यासारखा असतो. आक्टोंबर मध्ये मम्स and pumpkin फेस्टिवल असतो तो ही बघण्यासारखा असतो. मुलाना हॅलोवीन कॉस्च्युम घालुन फोटो काढण्यासाठी पर्फेक्ट प्लेस.\nसाईट साठी इथे पहा.\nफॉसिल रिम हे एक चांगल ठिकाण. इस्पे. लहान मुलांना बघण्यासारख आहे. टेक्सास मध्ये असाल तर जरूर व्हिजिट द्या.\nह्युस्टन ला भेट देण्यासाठी\nह्युस्टन ला भेट देण्यासाठी ह्या जागा आहेत:\n५. स्वामी नारायण मंदिर, मला तर पीअरलँड चं मीनाक्षी मंदिर पण खुप आवडायचं\n९. Galleria mall आणि आजूबाजूच्या जागा जसं की वॉटर वॉल (ह्याचं खरं नाव काय आहे माहित नाही, आम्ही वॉटर वॉल च म्हणायचो)\n१२. मी तिकडे असताना एकदा Downtown ला International Festival होतं .. खुप मजा आली होती ..\n१३. Kingwood मध्ये अतिशय सुंदर parks आहेत\nअजून आठवलं तर लिहीते ..\nह्युस्टन मध्ये Brier Forest\nह्युस्टन मध्ये Brier Forest वरचं आशियाना (आता नाव बदललं आहे असं वाटतं) आणि 249 वरचं Los Cucos (ह्यांची आता बरीच locations आहेत वाटतं) छान होतं\nवाचते आहे हा बाफ.चांगली\nवाचते आहे हा बाफ.चांगली माहिती मिळते आहे\nसॅन अॅन्टोनिओमधला रिव्हरवॉक मस्त होता\nसशल, आशियानाच नाव आहे अजून.\nसशल, आशियानाच नाव आहे अजून. सही फूड असतं.\n१)ह्युस्टन डाउनटाऊन मधे आर्ट म्युझीयम अगदी बघण्यासारखं आहे.\n२) टेक्सास बॅटलशीप पण एकदा भेट देण्यासाठी चांगलं आहे.\n३) पिकनिक, कँपींग साठी हंट्सविल नॅशनल पार्क, ब्रॅझोजबेंड पार्क,\nस्टीफन ऑस्टीन स्टेट पार्क इ. फार छान आहेत.\n४) सॅन अँटोनोओ जवळ एनचँटींग रॉक.\n५) ह्युस्टन मधे रेस्टॉरंटस खूप आहेत पण आमच्या आवडीची काही\nलास रोसास २९० वर, थाय कॉटेज वेस्टहायमर, चायनीज साठी\nअँबॅसिटर मिडटाऊन मधे, भोजन - गुजराती थाळीसाठी आणखी\n-गुजराथी थाली साठी 'पक्वान\n-गुजराथी थाली साठी 'पक्वान थाली' मला अवडलं http://www.pakvanthali.com/\nकालच सगळे गेलो होतो. USA मध्ये फक्ता २ ठिकाणी आहे. Dallas/Fort Worth ला येणार्या पाहुण्यांन्ना घेवून्जायला मस्त जागा.\nसशल ने बहुतेक सगळीच ठिकाणं लिहिली आहेत पाहण्यासारखी.\nआता २९० वर पण आउट्लेट मॉल आहे, ते पण छान आहे, खरेदीला आणि फिरायला दोन्हि. आमच्या घरापासुन १० मि आहे ड्राईव्ह, आम्ही सहज फिरायला घेवुन जातो कधी मुलिला.\nया ठिकाणि माझ्या कॉलेज मधल्या देसी मुलिने तिच्या लग्नाची खरेदी केली होती. तिच्या मते काही वेळा १० $ ला चांगल्या जिन्स मिळु शकतात,\nवुडलंड मधे आणि २९० वर एक थाय\nपापाज ( यांच्या खुप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा)\nबाकी अजुन अॅड करेन वेधा उठली .\nटेक्ससमध्ये आम्ही तसे नवीनच\nटेक्ससमध्ये आम्ही तसे नवीनच आहोत त्यामुळे इथली माहिती वाचायला मजा येते आहे.\nगेल्याच आठवड्यात आम्ही San Antonio ट्रिप केली. डाऊनटाऊनमधील Crockett Hotel मध्ये उतरलो होतो. शुक्रवारी रात्री पोहोचलो. शनिवारी सकाळी Riverwalk- boat ride घेतली. थोड्या थंड किंवा ढगाळ हवेत करायला एकदम छान आहे रिव्हरवॉक. मग दिवसभर Sea World मध्ये होतो. खूपच मजा आली.\nरविवारी सकाळी डाऊनटाऊनमध्ये Tower of the Americas बघायला गेलो होतो. तिथला Skies Over Texas हा 4D show खूपच मस्त वाटला. फक्त लहान मुलं बघू नाही शकणार. थोडा intense आहे. खुर्च्या वगैरे गदागदा हलवतात\nपरतीच्या वाटेवर Natural Bridge Caverns बघायला थांबलो. Highly recommended अप्रतिम जागा आहे कॅव्हर्नस खूपच प्रशस्त आहेत आणि चालतच उतरायचे असते गुहेत. लहान मुलांना घेऊन जाणार्यांना प्रॅम घेऊन आत उतरणे सोयीचे नाही पण बेबी स्लिंगमधून घेऊन जाणे सहज शक्य आहे. उन्हाळ्यासाठी तर अगदीच बेस्ट. तसंही वर्षभर गुहांमधील टेंपरेचर ७० फॅ. असते त्यामुळे कधीही जाता येईल. ही जागा San Antonio पासून साधारण तीस मैलांवर आहे. ऑस्टिनहून ७० मैल, ह्युस्टनहून १८० मैल आहे. डॅलसहून २६० मैल आहे पण परतीच्या रस्त्यावरच आहे त्यामुळे सॅन अँटोनिओ ट्रिप करताना करता येईल.\nऑस्टिनजवळ Inner Space Caverns म्हणूनही एक जागा आहे पण तिथल्यापेक्षा ह्या गुहा खूप मोठ्या आहेत. ह्याच्या शेजारीच Natural Bridge Wildlife ranch आहे. आफ्रिकन सफारी टाईप डॅलसजवळ Fossil Rim मध्येही जाता येईल म्हणून आम्ही रँचला मात्र गेलो नाही.\nऑस्टिन ते डॅलस रस्त्यावर I35 freeway वर exit 353 घेतल्यास झेक बेकरी आहे ( Czech Stop ) अप्रतिम केक्स, ब्रेड, कलाच ( रशियन ब्रेड ) होते. एकदम ताजे. भरपूर गजबजलेले होते दुकान. त्या भागात खूपच फेमस असावे. आम्ही ब्रेक घ्यायचा म्हणून सहजच थांबलो आणि एका छान जागेचा शोध लागला. पुढच्या वेळी नक्कीच थांबणार तिथे\n\"पक्वान्न\" सुरुवातीला खुप चांगल होत. लास्ट टाईम गेलेले तेव्हा खुप खराब जेवण होत.\nनविन मुव्ह होणार्या लोकांसाठी\nप्लॅनो मध्ये ताज , इंडिया बझार आणि सब्जी मंडई अशी तीनही इंडियन ग्रोसरी स्टोअर्स सुरु झाली आहेत.\nअजुन लिहिते वेळ झाला कि.\nअरे हा बाफं मी बघितलाच\nअरे हा बाफं मी बघितलाच न्हवता. खूप्प्च छान माहिती आहे इथे.\nऑस्टीनच्या जवळ राधा माधव धाम\nऑस्टीनच्या जवळ राधा माधव धाम आहे. रहाण्याची वगैरे सोय आहे. मंदिर अतिशय सुरेख आहे अस ऐकलय. मी प्रत्यक्ष अजुन गेले नाहीये. मैत्रिण जावून ३ दिवस रहाणार आहे. तिला अधिक माहिती विचारून लिहेन.\nहो मी गेलिये तिथे. सोय छान\nहो मी गेलिये तिथे. सोय छान असते. रूम च्या बाहेर मोर वगेरे पण असतात. अमेरिकन लोकंच सगळी तिथली व्यवस्था बघतात. त्यांच्या ���ुली आणी बायका सगळ्या भारतीय वेशभूषेत असतात. अगदी कुंकु आणी पायल, बांगड्या सकट. जेवण पण चांगल होतं.\nPlano TX मध्ये नविन काही\nPlano TX मध्ये नविन काही Indian Grocery stores चालू झाली आहेत.\nनेहमीची तयार भाजी (Veg/non veg) घेवून यायची असेल तर Spice बझार हे ठिकाण आहे. भाज्या हैद्राबादी पद्धतीच्या तिखट आणि स्पायसी असतात. इमर्जन्सी साठी वगैरे कधीतरी ट्राय करायला हरकत नाही.\nअगं ताज जुनचं आहे ना\nअगं ताज जुनचं आहे ना का हे दुसरं कुठलं नविन उघडलेलं ताज का हे दुसरं कुठलं नविन उघडलेलं ताज त्यांच चाट कॉर्नर छान असतो.\nआलू परोठा फार आवडला होता. अगदी शेवट पर्यंत फिलिंग गेलेलं असतं. पाणी पुरीच्या पुर्या पण कसे लाटतात हे दुपारी गेलं की बघायला मिळतं.\nहो. ताज सुरु होवून एक वर्ष\nहो. ताज सुरु होवून एक वर्ष होईल आता. तु म्हणती आहेस ते रिचर्डसन मधल ताज असाव गं.\nहो बरोबर. मग हे कुठलं \nहो बरोबर. मग हे कुठलं त्याच ताज च आहे का\nअगं ते बरसाना धाम चं मंदीर\nअगं ते बरसाना धाम चं मंदीर एकदम म्स्त आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरापसून खूप जवळ. मोर पण असतात. बाहेर बसलं हवा खात की एकदम, seinfeld मधल्या सारखं serenity now असं म्हणावसं वाटतं.\nतिथे बरेचदा योगा चे वर्कशॉपस होत असतात, त्यांना जाणे हे माझ्या लिस्ट मध्ये कधिपासून आहे.\nग्रेपवाईन मॉल मध्ये लेगोलॅन्ड आणि नविन aquarium पण झालय.\nनिरालीने ऑस्टीनमधल्या या रेस्टॉरंटला एकदम Rave reviews दिलेत. आणखी कुणी गेल तर लिहा जरुर. मी नक्की जाणार आहे.\nसीमा बरं झाल इथे पण\nसीमा बरं झाल इथे पण टाकलसं.\nआणी तू म्हणतेस तसं पकवान च्या फूड ला काही अर्थ नाही. अगदी वेस्ट ऑफ मनी. आणी भूक लागली असताना गेलं तर अजूनच चिड चिड होते.\nआधी एखाद्या वेळेस मे बी नविन असताना चांगल देत असतील पण आता नाही.\nप्लॅनोमध्ये बांबु गार्डन सुरु\nप्लॅनोमध्ये बांबु गार्डन सुरु झालयं. Indian -Chinese restaurant. मस्त आहे एकदम फुड. खुप गर्दी असते त्यामुळ कमीतकमी १५ मिनिट्स वेटींग धरुन जा. service चांगली आहे. Ambiance ठिक आहे. फुड अल्टीमेट आहे.\nनमस्कार, मी ह्युस्टन मध्ये\nमी ह्युस्टन मध्ये नवीनच रहायला आले आहे. ह्या लेखात बरीच माहिती मिळाली.\nआम्ही परवा इंडिया चाट कॅफेला\nआम्ही परवा इंडिया चाट कॅफेला गेलो होतो. इतके दिवसात का नव्हतो गेलो काय माहीत...\nआम्हाला तरी खूप आवडलं आणि रिझनेबल वाटलं.\nज्यांना पुण्यातल्या बादशाहीची आठवण येत असेल त्यांना आवडेल. महाराष्ट्रीयन भाज्���ा नाहीत पण थाळी मिळते आणि प्लीज प्रत्येकी एक याप्रमाणे थाळी घेऊ नका. दोघांना एक पुरून उरते. आम्ही सलग दोन दिवस गेलो होतो तिथे. आणि थाळीनंतर सुंदरशी तांदळाची खीर चेपली. प्रेस्टनला आहे हे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-resignation-of-the-mlas-started-bharat-bhalke-and-border-hiray-also-resigned/", "date_download": "2020-09-27T07:21:52Z", "digest": "sha1:3432OHXXRI6UURG6JTLQY7NPGMJ4LXOP", "length": 6643, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदारांचे राजीनामासत्र सुरूच, भारत भालके आणि सीमा हिरे यांनीही दिला राजीनामा", "raw_content": "\nस्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर भाजपचेच:- महापौर बाबासाहेब वाकळे\nशिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल\n‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’\nफणडवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका; अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nब्रॅडॉन मॅक्युलम : न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात त्रिशतकीय खेळी करणारा पहिला खेळाडू…\nआमदारांचे राजीनामासत्र सुरूच, भारत भालके आणि सीमा हिरे यांनीही दिला राजीनामा\nमुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघातील आमदार भारत भालके यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.\nदरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला.\nकाल मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. राज्यात माणसे मरू लागली आहेत. अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आ��दार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.\nकालच मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर या आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार ठरले आहेत.\nमराठा आरक्षण : नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव\nमराठा समाजाचा असंतोषाला मुख्यमंत्रीच जबाबदार, शरद पवार यांनी फडणवीसांना फटकारले\nमराठा समाजाचा तात्काळ ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्या : आ.भुमरे\nस्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर भाजपचेच:- महापौर बाबासाहेब वाकळे\nशिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल\n‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’\nस्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर भाजपचेच:- महापौर बाबासाहेब वाकळे\nशिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल\n‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/71045", "date_download": "2020-09-27T07:05:51Z", "digest": "sha1:EA2PVUVGZQE3NFT42L55BKMSFA4H5LBR", "length": 13899, "nlines": 93, "source_domain": "sataratoday.com", "title": "उच्चांकी 1086 जण बाधित; 25 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nउच्चांकी 1086 जण बाधित; 25 बाधितांचा मृत्यू\n630 नागरिकांना डिस्चार्ज; 1124 जणांचे नमुने तपासणीला\nजिल्ह्यात उच्चांकी 1086 कोरोनाबाधित नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तसेच 25 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील 630 नागरिकांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nसातारा : शनिवारी जिल्ह्यात उच्चांकी 1086 कोरोनाबाधित नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तसेच 25 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील 630 नागरिकांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nजिल्ह्यात शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला. दिवसभरात हजाराचा टप्पा ओलांडत 1086 बाधित निष्पन्न झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 23 हजार 949 वर पोहोचला आहे. यामुळे प्रशासनाची काळजी वाढली असून अधिक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. उपचारादरम्यान तब्बल 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्���्यातील कोरोनाबळींची संख्या सहाशेचा आकडा पार करीत 624 झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 630 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 14 हजार 567 झाली आहे. 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सातारा तालुक्यातील शाहुनगर येथील 45 वर्षीय पुरुष, पाडळी येथील 64 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 36 वर्षीय पुरुष, सोनवडी पो. गातवडे येथील 72 वर्षीय पुरुष, विसावा नाका येथील 78 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोंडवे येथील 77 वर्षीय पुरुष, अंगापूर येथील 85 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शागनगर सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 58 वर्षीय पुरुष, लाखा नगर वाई येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय महिला, अंबेरी ता. वाई येथील 40 वर्षीय पुरुष, तोंडोली ता. कडेगाव येथील 70 वर्षीय महिला, वरुड ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, तर सी. सी. सी. पुसेगाव येथील 1 पुरुष, ता. कराड आगाशिवनगर येथील 62 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 65 वर्षीय पुरुष, तांबवे येथील 80 वर्षीय महिला, साकुर्डी येथील 55 वर्षीय महिला, केसे येथील 84 वर्षीय पुरुष तर कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 1 महिला व 3 पुरुष अशा एकूण 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.\n1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nस्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 66,उपजिल्हा रुग्णालय कराड 22, उपजिल्हा रुग्णालय फलटण 74, कोरेगाव 131, वाई 153, खंडाळा 55, रायगांव 88, पानमळेवाडी 47, मायणी 162, महाबळेश्वर 50, पाटण 12, दहिवडी 38, खावली 35, तळमावले 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 158 असे एकूण 1124 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nपाटबंधारे खात्याच्या आदेशाने बोगस धरणग्रस्तांचे धाबे दणाणले\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/94761", "date_download": "2020-09-27T07:06:52Z", "digest": "sha1:OW3TELAKRY7RFHNE73T5S5IXSI6JPZRH", "length": 11593, "nlines": 100, "source_domain": "sataratoday.com", "title": "जिल्ह्यातील 141 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित", "raw_content": "\nजिल्ह्यातील 141 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित\nजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली माहिती\nसातारा: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nकोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे .\nसातारा येथील शाहुपूरी येथील 52, 46, 30, 38, 55, 62, 38 वर्षीय महिला 48, 37, 41, 62 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण 12 वर्षीय बालिका 3 वर्षीय बालक, गोडोली येथील 43 वर्षीय पुरुष, करंजे येथील 32 वर्षीय महिला, सोनापूर येथील 32,49, 65, 55, 31, 30, 48, 56, 24, 30, 50, 44, 34, 32 वर्षीय पुरुष 55, 40, 28, 38, 50, 26, 46, 62, 37, 27, 20, 40, 28, 60 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुणी 3, 14, 11, 4, 16, 11, 11 वर्षीय बालक व एक पुरुष, क्षेत्र माहुली येथील 50 वर्षीय महिला, वर्ये येथील 31 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण.\nखटाव तालुक्यातील गारवाडी येथील 45, 26 वर्षीय महिला 36, 45, 40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, खबालवाडी येथील 65 वर्षीय महिला, खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, 63, 40 वर्षीय महिला, मोळ येथील 26 वर्षीय पुरुष, पुसेगाव येथील 21 वर्षीय तरुण,\nखंडाळा तालुक्यातील बावडा येथील 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 54 वर्षीय पुरुष 19 वर्षीय तरुणी 67 वर्षीय महिला, विंग येथील 55, 30, 50 वर्षीय पुरुष 50, 45, 20, 32 वर्षीय महिला 2 वर्षीय बालिका, धनगरवाडी येथील 41, 49 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष,\nफलटण तालुक्यातील वाखरी येथील 21 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 55, 32, 75 वर्षीय महिला 55, 34, 50 वर्षीय पुरुष, मलटण येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 27,36 वर्षीय महिला-\nआयसर (खखडएठ) पुणे यांचेकडून प्राप्त 5 बाधितांचा अहवाल पुढील प्रमाणे 70, 38, 38 वर्षीय पुरुष, 52, 54 वर्षीय महिला,\nन्टीजन चाचणी अहवालात 44 रुग्ण कोरोनाबाधित\nसातारा जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 44 रुग्णांचे (यामध्ये जावली येथील 1, शिरवळ येथील 2, खटाव येथील 3, कराड येथील 1, सातारा येथील 4, वाई येथील 1, कोरेगांव येथील 31 व माण येथील 1) खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.\nघेतलेले एकूण नमुने : 29369\nएकूण बाधित : 4413\nघरी सोडण्यात आलेले : 2128\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nपाटबंधारे खात्याच्या आदेशाने बोगस धरणग्रस्तांचे धाबे दणाणले\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाध���तांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/and-the-potholes-are-flooded/articleshow/70184581.cms", "date_download": "2020-09-27T07:06:46Z", "digest": "sha1:OEY52WI2HGG6AWKSOAU4ABYHNUAM5HOQ", "length": 8211, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकॉलेज रोडवरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. त्याची तक्रार मटा सिटिझन रिपोर्टरवर केली. ती प्रसिद्धहोताच महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविले. मटा व महापालिकेचे आभार स्वप्रील हिरे, मालेगांव\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपुलाची दुरवस्था महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Others\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\n प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित तरुणींची हत्या\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/anil-teltumbde-falsely-targeted", "date_download": "2020-09-27T07:02:24Z", "digest": "sha1:YHPM44MNCWR45FH4YTBXLES5TTW3EQSB", "length": 37899, "nlines": 102, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे? - द वायर मराठी", "raw_content": "\nआनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे\nतेलतुंबडे यांच्या लेखनामुळे नवउदारतावादी भांडवलशाहीचे समर्थक, जातींचे अस्तित्व नाकारणारे आणि हिंदुत्वाचे वृथाभिमानी या सर्वांच्या दांभिकतेचा बुरखा फाटला आहे.\n“ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा अभ्यास करताना, आपल्या देशात सर्रासपणे केल्या जाणाऱ्या विभूतीपूजेचे थोतांड नाकारण्याचे लोकविलक्षण धैर्य डॉ.तेलतुंबडे यांनी दाखवले आहे. त्यांनी विश्लेषण केलेल्या समस्यांचा आता तरी बारकाईने लक्ष देऊन अभ्यास केला जाईल अशी आपण आशा करूया. त्यांच्या भूमिकेची व्यापक चर्चा होणे, त्यावर टीकात्मक वाद-विवाद होणे गरजेचे आहे. क्रांतिकारी सिद्धांत मांडण्याचे प्रयत्न केले जात असताना, या नवीन विचारांबद्दल मतभेद आणि विवाद निर्माण होतच असतात. असे होणे अगदी स्वाभाविक आहे. यामुळेच डॉ.तेलतुंबडे यांनी सध्या हाती घेतलेल्या प्रकल्पाचे आपण स्वागत करायला हवे. भविष्यात त्यांचे अधिकाधिक लेखन वाचायला मिळेल अशी अपेक्षा करूया.”\nहे उद्गार होते पुणे येथील एक लोकप्रियमराठी लेखक,राजकीय शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध विचारवंत राम बापट यांचे. आनंद तेलतुंबडे यांच्या ‘Ambedkar’ In and of the Post- Ambedkar Dalit Movment’ या नव्वदीच्या दशकात लिहिलेल्या मौलिक चिंतन करणाऱ्या छोटेखानी पुस्तकाची ओळख करून देताना बापट यांनी ही भविष्यवाणी ��ेली होती. त्यानंतर पुढील दोन दशकांमध्ये इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकलीसाठी दीर्घकाळ लिहिलेल्या सदराच्या माध्यमातून, विविध भारतीय वृत्तपत्रांमधील लेखांच्या माध्यमातून आणि पुस्तकांद्वारे प्रसिद्ध केलेल्या संशोधांतून, किंवा देशभर घडणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या असंख्य घटनांचे सत्यशोधन अहवाल प्रसिद्ध करूनडॉ.तेलतुंबडे सामाजिक घडामोडींवर व समस्यांवर जाहीर भूमिका घेत आले. देशातील सर्वांत माननीय व प्रतिष्ठित विचारवंतांपैकी ते एक मानले जाऊ लागले.\nजागतिकीकरणाचे यथार्थ राजकीय व आर्थिक विश्लेषण असो,जातीय अस्मितांचे सांस्कृतिक राजकारणआणि जातीय-वर्गीय विरोधविकासवाद असो की ट्रेड जर्नल्समध्ये प्रसिद्ध होणारे तांत्रिक-व्यापारी धोरणात्मक निर्णय असोत, बहुमुखी प्रतिभा असणारे तेलतुंबडे अगदी सहजतेने सर्व विषयांमध्ये संचार करतात.\nभारतीय लोकशाहीची सकारात्मक व मूलगामी चिकित्सा करून तिला खऱ्या अर्थाने मुक्त श्वास घेता येईल अशा वास्तवामध्ये बदलण्यासाठी तेलतुंबडे तहहयातआपले विचार आणि संकल्पना मांडत राहिले.\nसाम्राज्यवादाचा प्रखर विरोधक आणि आंतरराष्ट्रीयवादी(internationalist) भगतसिंह हे आनंद यांचे तरुणपणीचे आदर्श. विविध घटनांमध्ये वेळोवेळी हस्तक्षेपकरत,भारतात आणि भारतासंबंधी आज सुरु असलेल्या चिकित्सक विवादांच्या कायम केंद्रस्थानी राहणे हा आनंद यांनी आपल्या आदर्शाशी राखलेल्या इमानाचीच पोचपावती म्हणता येईल.आपल्या लेखनाद्वारे ते एखाद्या युक्तिवादाला सबळ पुरावा उपलब्ध करून देतात किंवा अन्य एखादा युक्तिवाद समूळ उद्ध्वस्त तरी करून टाकतात. त्यांनी मांडलेल्या संकल्पनांचा गांभीर्याने विचार करणाऱ्या वाचकांची कधीच निराशा होत नाही हे मात्र खरे.\nचर्चा जागतिकीकरणाची : आपण सर्व याबद्दल खुशच आहोत, नाही का\n१९९१ पासून आर्थिक उदारीकरणावर जितकी चर्चा, वाद-विवाद झाले तितके खचितच दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर झाले नसतील. अगदी सुरवातीच्या काळात १९९६ साली ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यानाच्या रूपात प्रस्तुत केलेल्या आपल्या शोधनिबंधात, आनंद यांनी या ‘नवउदारतावादी जागतिकीकरणा’च्या धोरणांच्या, भारतीय लोकसंख्येत बहुसंख्य असणाऱ्या गरीब आणि दलित समूहांवर होणाऱ्या परिणामांची रूपरेषा स्पष्टपणे मांडली.\nआजही त्या निबंधात वापरण्या�� आलेल्या पद्धती, निकष (अन्न सुरक्षा, महागाई, रोजगार, दारिद्रय), सोबत सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तिवादात असलेली ताकद यामुळे तो शोधनिबंध वाचलाच पाहिजे असा आहे. यामुळेच हा निबंध काळाच्या कसोटीवर खरा उतरला आहे. जागतिकीकरणावर आज होणाऱ्या कोणत्याही चर्चेला त्या निबंधात केलेल्या दोन दाव्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यांनी केलेला पहिला दावा म्हणजे ‘कुठलीही राजकीय व्यवस्था असली तरी आर्थिक सुधारणांमध्ये जात्याच ‘श्रीमंताच्या बाजूला झुकणारी’ प्रवृत्ती पहावयास मिळते’, आणि दुसरा म्हणजे ‘आर्थिक सुधारणा कुठल्याही धोरणांची फलश्रुती नसते तर उद्भवलेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढणे हाचचा मुख्य उद्देश असतो.’ १९९०च्या शेवटी पहावयास मिळालेले त्यांच्या या निष्कर्षांचे सूचक उदाहरण बघूया:\n(आर्थिक) सुधारणांमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटांचे सामाजिक दुष्परिणाम दलित समूहांसाठी निश्चितच अनिष्टसूचक ठरणार आहेत. एका बाजूला ते अधिकाधिक दरिद्री होत जाणार आहेत तर दुसरीकडे बाजारातील रोजगाराच्या संधींसाठी विविध जनसमूहांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होणार आहे. मनुष्यबळ कमी करण्याची. व्यवसायांची वाढती प्रवृत्ती, खाजगीकरणामुळे आरक्षण व्यवस्थेचे वास्तवातहोणारे उच्चाटन, श्रमांना अधिकलवचिक आणि अनौपचारिक करण्याची धोरणे, शेतीचे कॉर्पोरेटायजेशन आणित्यातून शेतकऱ्यांचे विस्थापन इत्यादिमुळे रोजगाराच्या बाजाराकडे लोकांचा लोंढा वाढेल. अश्या परिस्थितीत लोकांच्या मनात खोलवर रुजलेले जातींविषयीचे पूर्वग्रह पुन्हा उफाळून येतील. दलित समूहांसाठी हे नक्कीच नुकसानकारक ठरणारे आहे. (तेलतुंबडे, ‘Globalization and the Dalits’, 2001)\nसध्या मोठ्या संख्येने होणारी शेतकरी आंदोलने, युवकांसाठी रोजगाराचा प्रचंड अभाव, सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना दलित समूहांमधून होऊ लागलेला प्रतिकार पाहता, तेलतुंबडे यांच्या लेखणीमुळे ‘अच्छे दिन आनेवाले है’ सारख्या तुपकट घोषणा देणाऱ्या मंडळींची चांगलीच गोची झाली आहे.\nजागतिकीकरणाचा अनुभव असे सांगतो की तो काहींना जेते बनवतो तर काहींच्या माथी पराभवाचा शिक्का मारतो. सौजन्य : होरीया वेरीयन / फ्लिकर\nचर्चा जातीवादाची : आपण अजूनही त्यापलीकडे गेलो नाही\nभारतातील कुठल्याही घटनेबाबत,जात आणि जातीव्यवस्थेबाबत बोलणे अपरिहार्य ठरते. जात ��णि जातीव्यवस्था ही इतिहासातील मिथके आहेत असे सर्रासपणे बोलले जात असले तरी आनंद तेलतुंबडे यांनी, तत्कालीन राजकीय व आर्थिक परिप्रेक्ष्यानुसार बदलत राहून,‘जात’किती हानिकारक ठरत राहिली आहे हे दाखवून दिले.\nही ‘जुनी व्यवस्था’ जातींच्या ‘नव्या रचनेमध्ये’ अजूनही कशी टिकून आहे (किंबहुना अधिक बळकट झाली आहे) याबाबत त्यांनी रोचक आणि सातत्यपूर्ण विचार मांडला आहे. २००६ साली महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथे झालेल्या अत्याचाराच्या त्यांनी केलेल्या विश्लेषणामधूनजातीवादाला समजणे इतिहासातील मिथके किंवा आजच्या भारतातील मध्यवर्ती घटना नाही असे समजणे किती धोकादायक आहे हे स्पष्ट दिसून येते. प्रतिमाभंजन करणाऱ्या तेलतुंबडे यांच्या सर्वोत्कृष्ट लेखनाचा हा एक नमुना:\nभारतातील जात प्रश्न हा अनेक मिथकांमध्ये हरवून गेला आहे. खैरलांजीच्या घटनेमुळे यांपैकी अनेक मिथके उद्ध्वस्त झाली आहेत. जागतिकीकरणामुळे जातीवाद नष्ट होईल हे अगदी सुरुवातीचे नव-उदारमतवादी मिथक होते. दलितांचा आर्थिक विकास आणि त्याच्याशी निगडित सांस्कृतिक विकास झाला कि दलितांचे होणारे जाती आधारित शोषण संपुष्टात येईल असे एक मिथक काही अर्थतज्ञांनी तयार केले होते. सहा दशकांत झालेल्या विकासामुळे येथे एक सभ्य नागरी समाज उदयास आला असून त्यामध्ये जातीव्यवस्थेचा विरोध करणाऱ्या दलितेतर मंडळींची संख्या लक्षणीय आहे असेही एक मिथक येथे पहावयास मिळते. येथील सर्वात प्रातिनिधिक म्हणता येईल असे मिथक म्हणजे, जर दलितांना प्रशासनात आणि इतर प्रत्येक क्षेत्रात बसवले तर ही मंडळी व्यवस्थेतील जातीदोष नष्ट करतील व स्वतः न्याय मिळवू शकतील. खैरलांजी आणि तिच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांनी ही सर्व मिथके उद्ध्वस्त केली.\nजातप्रश्नावरील कुठल्याच रूढ संकल्पनेला तेलतुंबडे सोडत नाहीत. मग ते जातीला वर्ग व्यवस्थेहून भिन्न मानून जातवास्तवाशी जोडून घेण्यासाठी झगडणारे डावे असोत, की भारतीय प्रशासनात मोक्याच्या जागामिळवून त्याद्वारे भारतीय राज्यव्यवस्थेचेचरित्र बदलण्याची श्रद्धा उराशी बाळगणारे ऊर्ध्वगामी दलित असोत, किंवा आधुनिक सभ्यतेमुळे जातीव्यवस्था नष्ट होईल या स्वप्नरंजनात रमणारी जातीवादविरोधी दलितेतर मंडळी असोत\nया सर्वांवर तेलतुंबडे सहानुभूतीपूर्�� टीका करत असले तरी भारतीय राज्यव्यवस्था आणि भांडवलशाही यावर त्यांनी नेहमीच अत्यंत कठोर टीका केली आहे. पुरोगामी दलित चळवळींच्या अतिशय पद्धतशीरपणे केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक खच्चीकरणाचे पुरावे त्यांनी राज्याच्या नव-उदारमतवादी आणि हिंदुत्ववादी वृत्तीचे विश्लेषण करणाऱ्या आपल्या पुस्तकात विस्ताराने मांडले आहेत.\nचर्चा हिंदुत्वाची : त्याकडे आपण लक्ष देण्याची खरच गरज आहे का \nआज भारतभर घडणारी व लोकांचे मत बनवणारी तिसरी चर्चा म्हणजे हिंदुत्वाचे महत्त्व. भारतात हिंदुत्ववादी चळवळींचे मोठ्या प्रमाणात होणारे सैनिकीकरण आणि त्यांच्या विचारधारेतला कमालीचा कडवेपणा या गोष्टी नाकारणे आता अशक्य आहे. पोलिसांना सापडलेले शस्त्रसाठे असोत की बॉम्बस्फोट घडविण्याचा कट उघड होणे असो, हिंदुत्ववादी संघटनांबद्द्ल दररोज काहीतरी बातमी (मुख्य प्रवाहातील माध्यमांमधूनही) समोर येतच असते.\nअसे असूनही मध्यम-वर्गातील अनेकांना हिंदुत्ववाद हा एक परीघावरील किंवा निरुपद्रवी विचार वाटत असतो. याविषयी लेखमालिका आणि एक संपादित खंड (Hindutva and Dalits: Perspectives for Understanding Communal Praxis, 2005)यांद्वारे तेलतुंबडे यांनी आपल्या चिकित्सक अभ्यासाद्वारे भारतातील या प्रमुख राजकीय चळवळीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी विशेषतः हिंदुत्व दलितांना कसे आपले सहकारी बनवू इच्छित आहे, आंबेडकरांच्या भगवेकरणाचे असंख्य प्रयत्न होऊनही ते हिंदुत्वाच्या इप्सितामध्ये अडथळा कसे ठरले आहेत, हिंदुत्वाच्या धोक्याबद्दल दिवसेंदिवस दलितांमध्ये जागृती कशी येत आहे,इत्यादि घडामोडींवर लक्ष केंद्रित केले आहे.\nत्यांच्या अगदी अलीकडच्या पुस्तकात (ज्याचे मी इतरत्रयाठिकाणी पुस्तक परीक्षण केले आहे) त्यांनी हिंदुत्व या संकल्पनेची अतिशय कठोर शब्दात ज्या पद्धतीने चिरफाड केली आहे तशी चिकित्सा क्वचितच आजवरच्या कुणी अभ्यासकाने केली असेल. त्यांचे हे पुस्तक येत्या काळात भारतावरील एक महत्वाचे संदर्भपुस्तक म्हणून नावाजले जाईल हे नक्की.\nआंबेडकरांना आपल्या बाजूला ओढण्याचा भगवा ब्रिगेडचा डाव आनंद यांनी आपल्या उत्कृष्ट विश्लेषणाद्वारे उघडा पाडला आहे. ते लिहितात :\nमोहम्मद अखलाक आणि रोहित वेमुला यांच्या हत्येच्या मुळाशी ब्राह्मणी व्यवस्था असून, याच व्यवस्थेला पुनर्स्थापित करण्यासाठी भाजप आणि त्यांच्या परिवारातील इतर भ्रातृसंघटना कंबर कसून मैदानात उतरल्या आहेत. शोषित-वंचितांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करून अभिजनवाद पोसणे हीच त्यांची विचारधारा राहिली आहे. हा परस्परसंबंध लपवून ठेवण्यासाठीच या मंडळींकडून आंबेडकरांना आपल्या गोटात सामील करून घेण्याची धडपड सुरु असते. दलित आणि मुस्लिम या दोन समूहांची आपापसात युती होऊ न देणे, त्यात अडथळे निर्माण करणे संघ परिवाराच्या अग्रक्रमावर आहे. संघ परिवाराने आंबेडकरांबद्दल पसरवलेल्या खोट्या माहितीचा समाचार घेऊन त्याला आंबेडकरांच्याच लेखनातील संदर्भांच्या आधारे प्रत्युत्तर देऊन ते Ambedkar on Muslims: Myths and Facts (2003) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करायला मला अवघे चार दिवस लागले. यावरूनच या मंडळींनी चालवलेले ‘संशोधन’ किती तकलादू आहे याचा अंदाज आपल्याला येईल. (Teltumbde, Republic of Caste: Thinking equality in the Time of Neoliberal Hindutva, 2018, pp. 280-2).\nतेलतुंबडे यांच्या लेखनातून त्यांच्या संकल्पनांचा दारुगोळा सातत्याने असा काही बरसत राहिला की ‘राजा नागडा असल्याचे’वारंवार सिद्ध झाले. त्यांनी दाखवून दिले की वर नमूद केलेल्या तीनही चर्चांचे धागे हा शेवटी एकाच गोष्टीचा परिपाक आहे. फासिझम लादला जाण्याची शक्यताही भारतीय लोकशाहीच्या मानगुटीवरभुतासारखी बसली आहे.\nडॉ. आंबेडकरांना आपल्या गोटात सामील करून घेण्याचे संघ परिवाराचे प्रयत्न फोल ठरले आहेत.सौजन्य : पीटीआय फाईल फोटो\nमग डॉ.तेलतुंबडे यांच्यामुळे नक्की कोण भयभीत झाले आहे\nआज जेव्हा ‘फेक न्यूज’ने उच्छाद मांडलाय, पठडीबद्ध विचारांनाच जेव्हा नाविन्यपूर्ण विचार म्हटले जात आहे, सत्तेच्या उन्मादामुळे सत्य दाबले जात आहे, अनैतिहासिक अश्या सामान्य धारणा ज्ञान म्हणून मिरवल्या जात आहेत, अशा वेळीतेलतुंबडे यांचा तर्कशुद्ध विचार,कोण नष्ट करू पाहत आहेत तेलतुंबडे यांच्या लेखनामुळे कुणाच्या पोकळ विचारांचा फुगा फुटणार आहे तेलतुंबडे यांच्या लेखनामुळे कुणाच्या पोकळ विचारांचा फुगा फुटणार आहे तेलतुंबडेंनी कुणाचा राग ओढवून घेतला आहे तेलतुंबडेंनी कुणाचा राग ओढवून घेतला आहे तेलतुंबडे यांच्या अभ्यासू मांडणीमुळेकुठल्या समूहाच्या अस्तित्वाला आव्हान मिळाले आहे, कुणाला जाब विचारले जाऊ लागले आहेत\nतेलतुंबडेंना घाबरणाऱ्यांमध्ये असंख्य अभ्यासक, विद्यार्थी, कार्यकर्ते, शिक्षक-प्राध्यापक,एकतेवर विश्वास ठेवणाऱ्या विविध समूहांचे सदस्य, दलित, मुस्लिम, जातीवादाच्या विरोधात असणारे दलितेतर हिंदू ही मंडळी नक्कीच नाहीत. त्यांच्या जवळ जाण्याची, सोबत काम करण्याची संधी मिळालेले त्यांचे सहकारी असोत की कॉर्पोरेट क्षेत्रातील सहकारी, शहरी आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले त्यांचे ज्ञातीबांधव असोत, ही सारी मंडळी सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या खऱ्या विचारवंताला ओळखायला शिकली आहेत.\nभारतात आज तेलतुंबडे यांना दिल्या जाणाऱ्या अपमानस्पद वागणुकीच्या विरोधात जनमानसात प्रचंड रोष आहे. ही मंडळी मोठ्या संख्येने तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहेत. त्यांचे वैचारिक आणि राजकीय प्रतिस्पर्धी तेलतुंबडे यांनी मांडलेल्या लढ्याच्या स्वरूपाविषयी व उपायांविषयी त्यांच्याशी भांडतही जरी असले तरी तेलतुंबडे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल मांडलेल्या संकल्पना व तर्क, ही मंडळीही नाकारू शकत नाहीत. शेवटी वैचारिक युद्ध म्हणजे व्यक्तीवर हल्ला करणे नसून एखाद्या संकल्पनेवर किंवा आशयावर मतभिन्नता प्रकट करणे होय.\nमग ही मंडळी कोण असू शकतील हे समूह कुठल्या विचारधारेचे समर्थक असतील हे समूह कुठल्या विचारधारेचे समर्थक असतील बेलगाम झालेल्या नव-उदारमतवादी भांडवलशाहीचे की आधुनिक भारतात अप्रासंगिक ठरू लागलेल्या जातींचे बेलगाम झालेल्या नव-उदारमतवादी भांडवलशाहीचे की आधुनिक भारतात अप्रासंगिक ठरू लागलेल्या जातींचे जगातील सर्वात मोठ्या (तथाकथित) लोकशाहीच्या यशाच्या उपहासाने घोषणा देत मृतदेहाचे खच पाडत निघालेल्या हिंदुत्वाच्या विजयरथाचे\nतेलतुंबडे यांनी सत्य मांडल्यामुळे ज्यांच्या अंगावर काटा येतो, ज्यांच्या भूमिकांमधील दुटप्पीपणा उघडा पडतो तेच आज घाबरले आहेत. या भूतलावरील दुर्बल, शोषित-वंचित समूहांनीच या भूमीचा सद्सद्विवेक जागा ठेवला आहे. पुन्हा इतिहास घडवायचा असेल तर याच समूहांनी जागृत व्हायला हवे हे भारताबद्दलचे आजवर अनेकांना केवळ ढोबळपणे जाणवलेले सत्य त्यांनी धैर्याने आपल्या लिखाणातून स्पष्टपणे मांडल्यामुळे ज्यांच्या तटबंदीला खिंडार पडू लागते, अश्या मंडळींमध्ये तेलतुंबडे यांच्यामुळे अस्वस्थता पसरली आहे.\nया निबंधाच्या सुरुवातीला उद्धृत केलेला उतारा तेलतुंबडे यांच्या ज्या पुस्तकातील आहे, ते पुस्तक त्यांनीलाल सलाम आणि जय भीम मधील भिन्नता नाकारणाऱ्या, दलित वस्तींमधील बुद्ध विहारांतून आणि अशाच अपेक्षा करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींकडूनही इन्क़लाब झिंदाबादच्या घोषणांचा जयघोष ऐकण्यासाठी आतुर असलेल्या विलास घोगरे सारख्या द्रष्ट्या कवीला अर्पण करावे यात नवल वाटण्यासारखे काही नाही.\nएन. बालमुरली हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथील विल्यम पॅटर्सन विद्यापीठात मानववंश शास्त्रज्ञ आहेत.\nसदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\n(अनुवाद : समीर दि. शेख)\nमोदींच्या पीक विमा योजनेअंतर्गत प्रिमियममध्ये ३४८% ची वाढ, संरक्षित शेतक-यांची संख्या मात्र स्थिरच\nहिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/shreeganeshlekhmala2019", "date_download": "2020-09-27T07:51:43Z", "digest": "sha1:U7XOPMX5M5EBVRF2CMKQD4XMWYLEMTQR", "length": 8917, "nlines": 148, "source_domain": "misalpav.com", "title": "श्रीगणेश लेखमाला २०१९ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवरील श्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nलेखमाला ||गणेशस्थापना|| साहित्य संपादक Sep 2 11\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०१९ - प्रस्तावना साहित्य संपादक Sep 2 29\nलेखमाला व्यापून दशांगुळे उरला.. अलकनंदा Sep 2 17\nलेखमाला ओरिगामी मोदक सुधांशुनूलकर Sep 2 23\nलेखमाला गणपती आले.. शैलेन्द्र Sep 3 23\nलेखमाला ग म भ न श्रेणी नैवेद्य स्वाती दिनेश Sep 3 24\nलेखमाला सताड उघडी खिडकी जयंत कुलकर्णी Sep 4 27\n संगीत नाटकांच्या लेखकाचं जग आदूबाळ Sep 4 33\nलेखमाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोत्रि Sep 5 58\nलेखमाला अळूच्या वड्या गणपा Sep 5 27\nलेखमाला ग्राहकना���ा सर्वसाक्षी Sep 5 35\nलेखमाला स्मरणगुंजन सुधीर कांदळकर Sep 6 36\nलेखमाला गणपतीची आई गौराई नूतन सावंत Sep 6 8\nलेखमाला कला क्रांती Sep 6 10\nलेखमाला मुलाखत- मनोज जोशी ज्योति अळवणी Sep 7 22\nलेखमाला पाली महाका - माडियांची बेअरफूट डॉक्टर लोकेश तमगीरे Sep 7 45\nलेखमाला टायकलवाडी आणि मोकळ नूतन सावंत Sep 8 17\nलेखमाला माननीय मॅडम.. गवि Sep 8 52\n मृणालिनी Sep 8 17\nलेखमाला आरास नूतन Sep 8 9\nलेखमाला रायगडचे रजपूत किल्लेदार (१६८९ ते १७०७) मनो Sep 9 21\nलेखमाला मार्तंड जे तापहीन ज्ञानोबाचे पैजार Sep 9 21\nलेखमाला सायकल वारी पुणे-पंढरपूर प्रशांत Sep 9 50\nलेखमाला रुळावल्या आठवणी Satyajit_m Sep 10 12\nलेखमाला गुरूची विद्या गुरूला\nलेखमाला माझ्या छंदांविषयी दुर्गविहारी Sep 11 36\nलेखमाला त्या क्रांती Sep 11 12\nलेखमाला स्ट्रॅटफोर्डमधले घर कौलारू... पद्मावति Sep 11 28\nलेखमाला निरोप साहित्य संपादक Sep 12 10\nलेखमाला || गणरायाची प्रार्थना || राघव Sep 12 11\nलेखमाला पुनरागमनायच... यशोधरा Sep 12 41\nलेखमाला गणेश लेखमालिका २०१९ - अनुक्रमणिका साहित्य संपादक Sep 12 8\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/802832", "date_download": "2020-09-27T07:26:48Z", "digest": "sha1:KZPDMWLXUB35DQCWBAYJCHXMXZMVW7NP", "length": 2371, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:२६, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१०:४०, २१ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nRubinbot (चर्चा | योगदान)\n११:२६, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/27/rami-malek-joins-daniel-craig-in-25th-james-bond-franchise/", "date_download": "2020-09-27T06:37:58Z", "digest": "sha1:4SZIIM4TA3WOQ2HO6CQ4CAKSMXDVCXMY", "length": 5043, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तयार व्हा येत आहे २५ वा बॉण्डपट - Majha Paper", "raw_content": "\nतयार व्हा येत आहे २५ वा बॉण्डपट\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / जेम्स बॉण्ड, डॅनियल क्रेग, हॉलीवूड / April 27, 2019 April 27, 2019\nजगभरातील सिनेरसिकांमध्ये ‘जेम्स बॉण्ड’ ही व्यक्तिरेखा सर्वात लोकप्रिय आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘बॉण्ड’ या सिरिजमधील २५ वा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला २८ एप्रिलपासून जमायका येथे सुरूवात होणार असल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.\nडॅनियल क्रेग हा ‘जेम्स बॉण्ड’ चित्रपटाच्या २५ व्या भागात ‘जेम्स बॉण्ड’च्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बल पाचव्यांदा डॅनियल ‘एजंट ००७’ च्या रूपात दिसणार आहे. त्याला या भूमिकेसाठी तब्बल ४५० कोटीचे मानधन मिळाले असल्याचे बोलले जात आहे. २००६ पासून तो ‘जेम्स बॉण्ड’ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रमी मलेक ही देखील झळकणार आहे.\nजपान आणि दक्षिण फ्रान्समध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. रेमंड बेन्सन यांच्या ‘नेव्हर ड्रिम्स ऑफ डाईंग’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. कॅरी जोजी फुफुनागा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sahajach-ruta-bawadekar-marathi-article-3959", "date_download": "2020-09-27T08:13:08Z", "digest": "sha1:BSGV3UAN572T2K7VPJL4XJLOUBXCBL3Q", "length": 12174, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sahajach Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 9 मार्च 2020\nआ��ल्या आसपासची माणसे, काही नाती यांबद्दल आपले अनेकदा पक्के ठोकताळे असतात. उदा. आई अशीच असते. आजी अशीच असते. वडील, आजोबा असेच असतात.. वगैरे वगैरे... थोडक्यात, प्रत्येकवेळी स्त्री-पुरुष म्हणून नव्हे, तर ती ती नाती कशी असतील हे आपण मनाशी ठरवलेले असते. म्हणजे, मित्रमंडळींत गप्पा रंगलेल्या असतात.. बोलण्याच्या ओघात कोणीतरी म्हणते, ‘माझी आजी ना अगदी शांत होती. तिचा चढलेला आवाज मी कधीही ऐकला नाही. शांतपणे तिचे काम करत असायची. सुटीत आजोळी गेल्यावर आम्हा मुलांचे इतके लाड करायची. आमचे आवडते पदार्थ करून खाऊ घालायची..’ वगैरे वगैरे. या वर्णनाशी अनेकांचे आपल्या आजीचे वर्णन जुळायचे. ते लगेच हो हो म्हणून माना डोलवायचे.. यात चूकही काही नाही. बहुतेक आज्या अशाच असतात.. पण त्या घोळक्यात एकतरी असा असेल, ज्याच्या आजीचे वर्णन या वर्णनाशी जुळत नसेल\n‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे आपण उगीच म्हणतो का\nखमकी नसेल; जिचा घरादारावर वचक असेल जिच्या नजरेवर संपूर्ण घर चालत असेल जिच्या नजरेवर संपूर्ण घर चालत असेल घरातील तीच कर्तीधर्ती.. तिचे मुलगेच काय, पतीही तिच्या शब्दाबाहेर नसेल घरातील तीच कर्तीधर्ती.. तिचे मुलगेच काय, पतीही तिच्या शब्दाबाहेर नसेल अशा आज्या असणारच; नव्हे आहेतच किंवा होत्या तरी\nयाचा अर्थ त्या प्रेमळ नव्हत्या - नाहीत, असा अजिबात नाही. पण प्रेम करण्याची, दाखवण्याची त्यांची पद्धत नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असते. याचा अर्थ, आजीचे नेहमीचे वर्णन चुकीचे आहे असा नाही.. तसा गैरसमज नसावा. पण सरसकट सगळ्या आज्या तशाच असतात असे नाही. त्यांना आपण ‘त्या’ चौकटीत बसवले आहे.\nआईची प्रतिमाही अशीच आहे. त्या प्रतिमेप्रमाणेच आया असतातही, पण परत प्रत्येकीची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी. पण म्हणून त्या अधिक चांगल्या किंवा वाईट अजिबात ठरत नाहीत. एकदा ‘पेप्सिको’च्या इंद्रा नूयी म्हणाल्या होत्या, ‘आईपणाचे आपण खूप ओझे घेतो. त्यात स्वतःच्या भावनांपेक्षा ‘लोक काय म्हणतील’ हा भाव अधिक असतो. तसेच अपराधीपणा खूप असतो. तसे असण्याचे खरे तर काही कारण नाही. कारण आईलाही तिचे स्वतःचे आयुष्य असते. ते तिने स्वतःच्या मर्जीने जगले तर काय हरकत आहे’ हा भाव अधिक असतो. तसेच अपराधीपणा खूप असतो. तसे असण्याचे खरे तर काही कारण नाही. कारण आईलाही तिचे स्वतःचे आयुष्य असते. ते तिने स्वतःच्या मर्जीन��� जगले तर काय हरकत आहे आणि त्यामुळे ती आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करते, असे अजिबात नाही. आपणच फार बाऊ करतो...’ मी जे म्हणतेय, ते हेच - प्रतिमेत अडकणे. विनाकारणच\nहे बायकांच्या बाबतीत झाले.. पुरुषांचे तर त्याहून वेगळेच असते. ‘खंबीरपणा’, ‘कणखरपणा’ ही लेबले आपण त्यांना इतकी घट्ट चिकटवलेली असतात, की त्यात अनेक ‘आजोबा’, ‘बाबा’ आणि इतर नात्यांचा जीव घुसमटतो. ती लेबले झुगारून टाकण्याची ताकद खूप कमी जणांत असते. आई, आजी तेवढी मायाळू आणि आजोबा, बाबा करारी, शिस्तप्रिय, कठोर.. असे का असे स्वभाव कोणाचेही असू शकतात. यात स्त्री-पुरुष असा भेद का करायचा असे स्वभाव कोणाचेही असू शकतात. यात स्त्री-पुरुष असा भेद का करायचा त्यामुळे नात्यात काय फरक पडतो त्यामुळे नात्यात काय फरक पडतो कोणाचेही स्वभाव कसेही असले, तरी मुलांवर-आप्तांवर प्रेम करणे हा स्थायिभाव एकच असतो ना कोणाचेही स्वभाव कसेही असले, तरी मुलांवर-आप्तांवर प्रेम करणे हा स्थायिभाव एकच असतो ना मग एखाद्याची आजी कडक असेल आणि आजोबा प्रेमळ (म्हणजे जसे आहे, तसे ते व्यक्त होत असतील) तर त्याने कानकोंडे का व्हावे मग एखाद्याची आजी कडक असेल आणि आजोबा प्रेमळ (म्हणजे जसे आहे, तसे ते व्यक्त होत असतील) तर त्याने कानकोंडे का व्हावे त्या वयात कदाचित कळणार नाही, पण मोठेपणी तरी आपल्या या नातेवाईकांची स्वभाववैशिष्ट्ये कळायला काहीच हरकत नाही. ज्यांच्याकडे या भूमिका वेगवेगळ्या आहेत, असे खूप लोक कसेनुसे होताना मी बघितलेत.\nअर्थात हे फक्त केवळ याच चार नात्यांसाठी नाही. आपल्यातले प्रत्येक नाते, प्रत्येक संबंध असे चौकटीतच येतात असे जाणवते. म्हणजे आपणच ते ठरवतो आणि त्यात काही बदल झाला, तर अस्वस्थ होतो. यात दोष कोणाचा मग चौकटीत ते असतात, की आपण\nथोडक्यात, या भूमिका आपणच ठरवतो. या प्रतिमा आपणच तयार करतो. काळाच्या ओघात त्या इतक्या पक्क्या आणि बंदिस्त करत जातो, की त्यात बदल करण्याची वेळ आली की आपण भांबावतो. आपण करतो आहोत ते बरोबर आहे का, असे प्रश्न स्वतःला विचारतो. एक लक्षात घेत नाही, की आईबाबा, आजीआजोबा वगैरे या भूमिका उद्या आपल्याकडे येणार आहेत. अशावेळी या चौकटींत, या प्रतिमांत अडकायला आपल्याला आवडेल का\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनि��्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/511/35190", "date_download": "2020-09-27T06:45:29Z", "digest": "sha1:CXCIL6XOWY67GZ4NQYAGP7JOBDEYUT4N", "length": 7819, "nlines": 78, "source_domain": "bhutkatha.com", "title": "बोनी आणि क्लाईड. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nबैरो आणि पार्करला २३ मे १९३४ ला घेरून बेंविल्ले परीश, लुसिआनाच्या एका ग्रामिण रस्त्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. ही जोडी दिवसा गाडीने बाहेर जात होते आणि त्यांच्यावर गोळी चालवणाऱ्यामध्ये चार टेक्सस अधिकारी (फ्रेंक हैंर, बी.एम.मन्नी गाल्ट, बॉब अल्कोर्ण आणि टेड हिंटन) आणि दोन लुसिआनाचे अधिकारी(हेन्देसर्न जॉर्डन आणि प्रेंटीस मोरेल ओअक्ले) होते. हमेर या गटाचं नेतृत्व करत होते जे १२ फेब्रुवारी १९३४ पासून बैरो टोळीवर नजर ठेवून होते. २१ मे १९३४ ला दलच्या टेक्ससचे ४ सदस्य श्रेवेपोर्टमधे असताना त्यांना बैरो आणि पार्कर मेथ्विनबरोबर त्यादिवशी बेंविल्ले पेरीशला जाणार असल्याचं समजलं. बैरोने वेगळे झाल्यावर मेथ्विनच्या घरी भेटायचं असं सांगितलं आणि खरंच ते वेगळे झाले. पोलिसांचं पूर्ण दल २१ मे च्या रात्रीपासून तिथे त्यांची वाट पहात होतं पण दुसऱ्या दिवसापर्यंत त्या जोडीची काहीच चिन्हं नव्हती. २३ मे ला सकाळी जेव्हा पोलिसदलाचा विश्वास कमी होऊ लागला तेव्हाच त्यांना बैरोने चोरलेली गाडी वेगात येताना दिसली. बैरो तिथे मेथ्विनच्या वडीलांशी बोलण्यासाठी थांबला ज्यांना पोलिसांनी मुद्दाम याच उद्देशाने तिथे उभं केलं होतं की ते बैरोला पोलिसदलाच्या जवळ घेऊन येईल. पोलिसांनी गोळ्या चालवायला सुरूवात केली आणि १३० राऊंड्स चालवले ज्यात बैरो आणि पार्करचा मृत्यू झाला. पोलिसांनी सगळ्याच्या सगळ्या गोळ्या चालवल्या ज्यातली कुठलीही गोळी बैरो आणि पार्करच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकत होती. क्षोधकर्त्यांच्या मते बैरो आणि पार्करवर कमीतकमी पन्नासवेळा गोळ्या चालल्या. नंतर अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी करून सांगितलं की त्यात शॉटगन, हॅन्डगनसारखी हत्यारं, भरपूर दारूगोळा आणि अनेक राज्यांच्या चोरलेल्या नंबरप्लेट्स होत्या. आपल्या मुलाची बॉ़डी ओळखल्यानंतर वडिल हेनरी बैरो एका खुर्चीत बसून खूप रडले.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\n१९३२ - पहिला गुन्हा, पहिला खून\n१९३३ - प्लेटे सिटी आणि देक्सफीस्ड पार्क\n१९३४ - अंतिम पलायन\nअतिम संस्कार आणि दफनविधी\nBooks related to बोनी आणि क्लाईड\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.\nमानवाच्या इतिहासात अनेक असे शासनकर्ते होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या प्रजेचा छळ करणे हाच आपला सर्वात आवडता छंद मानला होता. अशाच १० सर्वांत क्रूर शासनाकर्त्यांविषयी थोडं जाणून घेऊ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/bhagat-singh-chi-mahiti-marathi-information-pdf-download/", "date_download": "2020-09-27T06:34:41Z", "digest": "sha1:5GTK45Y762Y6VQCPJMO53OS2OUYMWC62", "length": 19058, "nlines": 99, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "भगत सिंह मराठी माहिती 2020 - Bhagat Singh Chi Mahiti in Marathi - Information Pdf Download", "raw_content": "\n2 भगत सिंह यांची माहिती\nभगतसिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी लीलापूर जिल्ह्यातील बंगा येथे किशन सिंह आणि विद्यावती येथे झाला. भारतीय राष्ट्रवादी चळवळीतील भगत सिंग यांना सर्वात प्रभावी क्रांतिकारक मानले जाते. त्यांनी अनेक क्रांतिकारी संघटनांसह सामील होऊन भारतीय राष्ट्रीय चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 23 वर्षांच्या वयातच शहीद झाला. 23 मार्च 1 9 31 रोजी त्यांच्या फाशीनंतर भगतसिंहच्या अनुयायांनी व अनुयायांनी त्यांना “शहीद” म्हणून स्वीकारले. त्याच्या शहाणपणाचा परिणाम असा आहे की आजच्या काळात भारत हा स्वतंत्र राष्ट्र आहे| माहिती कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|\nजन्म: 27 सप्टेंबर 1 9 07\nजन्मस्थळ: ग्राम बंगा, तहसील जरणवाला, जिल्हा लयलपूर, पंजाब (आधुनिक काळात पाकिस्तान)\nपालक: किशन सिंग (वडील) आणि विद्यावती कौर (आई)\nशिक्षणः डी.ए.वी. हायस्कूल, लाहोर; नॅशनल कॉलेज, लाहोर\nसंघटना: नौजवान भारत सभा, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, कीर्ति किसान पार्टी, क्रांती दल.\nराजकीय विचारधारा: समाजवाद; राष्ट्रवाद अराजकता कम्युनिझम\nधार्मिक श्रद्धा: सिख धर्म (बचपन आणि किशोर); निरीश्वरवाद (तरुण)\nप्रकाशनेः मी अ नास्तिक आहेः एक आत्मकथात्मक चर्चा, जेल नोटबुक आणि इतर ��िखाण, राष्ट्रांचे विचार\nमृत्यूः 23 मार्च 1 9 31 रोजी मृत्यू झाला\nस्मारक: राष्ट्रीय शहीद स्मारक, हुसेनवाला, पंजाब\nभगतसिंह यांना भारतीय राष्ट्रवादी चळवळीतील सर्वात प्रभावी क्रांतिकारक मानले जाते. त्यांनी अनेक क्रांतिकारी संघटनांसह गुंतले आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फक्त 23 वर्षांच्या वयात शहीद झाला. 23 मार्च 1 9 31 रोजी भगतसिंहच्या समर्थकांनी व अनुयायांनी त्यांना “शहीद” (शहीद) मानले.\nबचपन आणि प्रारंभिक जीवन\nभगतसिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1 9 07 रोजी लयालपूर जिल्ह्यातील बंगा येथे (आता पाकिस्तान) किशन सिंह आणि विद्यावती येथे झाला. त्याच्या जन्माच्या वेळी, त्यांचे वडील किशन सिंग, काका अजित आणि स्वरन सिंह 1 9 06 मध्ये लागू झालेल्या कॉलोनिझेशन विधेयकाच्या विरोधात निदर्शनास आले होते. त्यांचे काका सरदार अजित सिंह हे चळवळीचे समर्थक होते आणि इंडियन पॅट्रियट्स असोसिएशनची स्थापना केली. . चिनाब नहर कॉलनी विधेयकाच्या विरोधात शेतकरी संघटनेत त्यांचा मित्र सईद हैदर रझा यांनी त्यांना सहकार्य केले. अजित सिंग यांच्याविरोधात 22 प्रकरणे होती आणि त्यांना इराणला पळण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यांचे कुटुंब गदर पार्टीचे समर्थक होते आणि घरात राजकीयदृष्ट्या जागरूक वातावरणात तरुण भगतसिंहांच्या मनात देशभक्तीची भावना उत्पन्न करण्यास मदत झाली.\nभगत सिंह यांची माहिती\nभगतसिंह आपल्या गावातल्या पाचव्या वर्गापर्यंत शिकले, त्यानंतर त्यांचे वडील किशन सिंह यांनी त्यांना लाहोरच्या दयानंद अॅंग्लो वैदिक हायस्कूलमध्ये दाखल केले. अतिशय लहान वयातच भगतसिंह यांनी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनाचे अनुसरण सुरू केले. भगतसिंह यांनी खुलेपणाने इंग्रजांचे अपहरण केले होते आणि सरकारी प्रायोजित पुस्तके जाळून गांधीजींच्या इच्छेचे पालन केले होते. त्यांनी शाळेला लाहोरमधील नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सोडले. 1 9 1 9 साली जळियावाला बाग मसाकरे आणि 1 9 21 साली नानकाना साहिब येथे निर्लज्ज अकाली निदर्शकांच्या हत्येच्या त्यांच्या किशोरवयीन काळात दोन घटना घडल्या. त्यांचे कुटुंब गांधीजींना स्वराज मिळविण्यासाठी अहिंसक दृष्टीकोन आणि काही काळ गांधीवादी विचारधारावर विश्वास ठेवत असे. भगतसिंह यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अस��योग चळवळीच्या पार्श्वभूमीवरही पाठिंबा दर्शविला. चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. या निर्णयामुळे नाखुश, भगतसिंह यांनी गांधीजींच्या अहिंसक कारवाईपासून स्वत: ला वेगळे केले आणि यंग क्रांतिकारी चळवळीत सामील झाले. अशा प्रकारे ब्रिटीश राज्याविरुद्ध हिंसक विद्रोह सर्वात प्रमुख वकील म्हणून त्याचे प्रवास सुरू.\nते बी.ए.कडे जात होते. जेव्हा त्याच्या पालकांनी त्यांना लग्न करण्याची योजना आखली तेव्हा परीक्षेत. त्यांनी जोरदारपणे सुचना नाकारली आणि म्हटले की, जर त्याचे विवाह स्लेव्ह-इंडियामध्ये होणार होते तर माझी वधू केवळ मृत्युदंड असेल.\n23 मार्च 1 9 31 रोजी सकाळी 7:30 वाजता भगतसिंह यांना त्यांच्या सहकारी राजगुरु आणि सुखदेव यांच्यासह लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. असे म्हटले जाते की “इनक्विलाब जिंदाबाद” आणि “डाउन विद ब्रिटिश ब्रिपीरिज” सारखे त्यांचे आवडते नारे उच्चारताना त्रिकुतांनी हर्षाने फेकले. सतलज नदीच्या काठावर हुसेनवाला येथे सिंह आणि त्याचे सहकारी यांचा मृत्यू झाला.\nभगतसिंहच्या विचार आणि मत\nअगदी लहान वयातच देशभक्तीने भगतसिंहच्या विवेकानुसार त्याची संतती घेतली होती. त्यांनी राष्ट्रवाद्याची प्रशंसा केली आणि ब्रिटिश-मुक्त स्वतंत्र भारताची मागणी केली. युरोपियन साहित्याचे विस्तृत वाचन केल्याने त्यांनी आपल्या प्रिय देशासाठी लोकशाहीच्या भविष्यासाठी जोरदारपणे समाजवादी दृष्टीकोन तयार करण्यास प्रवृत्त केले. जरी एक सिख जन्मला तरी भगतसिंह हिंदू-मुस्लिम दंगली आणि इतर धार्मिक उद्रेकांचा साक्षीदार झाल्यानंतर निरीश्वरवादाकडे वळले. स्वातंत्र्य म्हणून मौल्यवान काहीतरी म्हणून केवळ साम्राज्यवाद्याच्या शोषणक्षम स्वभावाचे शुद्धीकरण करूनच प्राप्त केले जाऊ शकते असे सिंग यांना वाटले. त्यांनी असे म्हटले की रशियामधील बोल्शेविक क्रांती सारखीच अशा बदलास फक्त सशस्त्र क्रांतीचा अर्थ लावू शकतो. त्यांनी “इन्क्विलाब जिंदाबाद” हा नारा सादर केला ज्याचा प्रकार भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या लढाईत बदलला.\nभगतसिंह, त्यांच्या तीव्र देशभक्तीमुळे उगवलेले आदर्शवाद एकत्र झाले, त्यांनी त्यांच्या पिढीच्या युवकांसाठी एक आदर्श चिन्ह बनविले. ब्रिटीश शाही सरकारच्या लिखित व स्वरुपाच्या सल्ल्यानुसार ते त्याच्या पिढीचे आवाज झाले. गांधीजींच्या अहिंसक मार्गाने स्वराजापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा निषेध बर्याचदा केला गेला होता, तरीही शहीदांच्या निर्भयतेमुळे त्याने शेकडो युवक आणि युवकांना स्वातंत्र्य लढ्यात पूर्ण मनाने प्रेरणा दिली. 2008 मधील इंडिया टुडे द्वारा आयोजित झालेल्या निवडणुकीत भगतसिंह यांना सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यापेक्षा अग्रगण्य भारतीय म्हणून सर्वोच्च स्थान देण्यात आले होते.\nभगतसिंह अजूनही भारतीय लोकांच्या जीवनात जळत असलेल्या प्रेरणा, चित्रपटांच्या लोकप्रियतेत आणि त्यांच्या आयुष्यातील नाट्यपूर्ण रुपांतरणात जाणवू शकतात. “शहीद” (1 9 65) आणि “द लीजेंड ऑफ भगत सिंग” (2002) सारख्या अनेक चित्रपट 23 वर्षांच्या क्रांतिकारकांच्या जीवनावर तयार झाले. भगतसिंहशी संबंधित “मोहे रंग दे बसंती चोल” आणि “सरफरोशिकी तमन्ना” सारख्या लोकप्रिय गाणी अजूनही भारतीय लोकांमध्ये प्रेरणादायी देशभक्ती भावनांमध्ये प्रासंगिक आहेत. त्याच्या आयुष्या, विचारधारा आणि परंपरेबद्दल अनेक पुस्तके, लेख आणि लेख लिहिले गेले आहेत.\nBerojgari Bhatta 2020 Online Registration – उत्तर प्रदेश बेरोजगारी भत्ता ऑनलाइन आवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://malijagat.com/malijagat-vadhu-var-list/malijagat-vidhur-var.html", "date_download": "2020-09-27T07:12:34Z", "digest": "sha1:636ZYBJY6ODROVTI5LB4APD4QW27YNFI", "length": 6126, "nlines": 151, "source_domain": "malijagat.com", "title": "विधूूर वर यादी - Malijagat.Com", "raw_content": "\nसोमवार ते शुक्रवार स. १० ते सायं. ६ वा.\nMalijagat.Com मध्ये 10 नोंदणीकृत वधू वर प्रोफाईल आहेत\nवधू वर प्रोफाईल शोधा\nजन्म दिनांक व जन्म वेळ\nNo preference फुलमाळी जिरे माळी हळदी माळी काच माळी लिंगायत माळी कासे माळी\nNo preference शालेय शिक्षण अन्डर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर इंजिनिअर ग्रॅज्युएट इंजिनिअर पोस्टग्रॅज्युएट इंजिनिअर डिप्लोमा तांत्रिक शिक्षण\nNo preference अहमदनगर पुणे सोलापूर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधूदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगांव औरंगाबाद जालना बीड उस्मनाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड वाशिम बुलढाना अकोला अमरावती यवतमाळ वर्धा गडचिरोली भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर\nउंची ५ फुट १० इंच\nउंची ५ फुट ९ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची ५ फुट १ इंच\nउंची ६ फुट ४ इंच\nउंची ५ फुट ६ इंच\nउंची 5 फुट 6 इंच\nउंची 5 फुट 4 इंच\nउंची 5 फुट 5 इंच\nउं���ी फुट 4 इंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/cheteshwar-pujara.html?page=6", "date_download": "2020-09-27T08:25:52Z", "digest": "sha1:OEXSGIPUJXYYARHO7BFXYU6OWXQMA3HF", "length": 12744, "nlines": 123, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Cheteshwar Pujara News in Marathi, Latest Cheteshwar Pujara news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमराठमोळ्या रहाणेनं आफ्रिका दौऱ्यात पाडली मुंबईची छाप\nदक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.\nचेतेश्वर पुजाराला 'एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईअर' पुरस्कार\nभारतीय टीमचा युवा टेस्ट प्लेअर चेतेश्वर पुजाराला आयसीसीचा एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. पुजारानं टेस्टमध्ये धडाकेबाज बॅटिंगनं आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळेच त्याला आय़सीसीचा पुरस्कार मिळाला आहे.\nझहीर खान टीम इंडियाचा मॅन्टॉर\nसंकटसमयी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं झहीर खानकडे धाव घेतली आहे. सध्याची टीम इंडियाची कमकुवत बॉलिंग लाईन-अप बघता झॅकशिवाय आता पर्याय नाही असं धोनीला वाटत असून त्यानं वन-डे टीमसाठी झहीरला मेन्टॉरच्या भूमिकेसाठी पाचारण केल आहे.\nटेस्टमध्ये अश्विन इज द बेस्ट, नं. १ कायम\nभारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टेस्ट रँकिंगमधील आपापले रँकिंग कायम राखले. पुजारा सर्वोत्तम सहाव्या, तर कोहली विसाव्या स्थानावर आहे.\nरोहितचे लागोपाठ दोन शतकं\nऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये द्विशतकीय खेळी केल्यानंतर लगोपाठ दोन सामन्यात दोन शतकं झळकावून रोहित शर्माने आपण करिअरच्या जबरदस्त फॉर्मात आहे हे दर्शविले आहे.\nआफ्रिका दौऱ्यात कोणाची लागणार वर्णी\nचॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कॅरेबियन बेटं आणि झिम्बाब्वे दौरा गाजवल्यानंतर टीम इंडियातील सिनीअर प्लेअर्स विश्रांती घेत असले तरी... इंडिया ए टीममधील यंग चेहरे द.आफ्रिकेतील ट्रायंग्युलर सीरिज गाजवण्यास सज्ज झाले आहेत...\nगंभीर परतणार, सिनिअर्सला मिळणार विश्रांती\nजखमी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह काही सिनिअर खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे.\nचेतेश्वर पुजाराचे सर्वोत्तम रँकिंग\nऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करणा-या टीम इंडियातल्या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरीही उंचावलीये. बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्निन यांनी टेस्ट करिअरमधलं सर्वोत्तम रँकिंग पटकावलंय.\nलग्नानंतर... चेतेश्वरपेक्षा पूजाला होतं जास्त टेन्शन...\nपूजा हिला लग्नापूर्वीपासूनच ‘लकी गर्ल’ म्हणून ओळखली जातेय. पण, कदाचित यामुळेच पुजाला त्यांच्या लग्नानंतर चेतेश्वरच्या फॉर्मचं जबरदस्त टेन्शन आलं होतं.\nभारत ५०३ रन्सवर ऑलआऊट\nभारतीय क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव कोसळला. ५०३ रन्सवर टीम ऑलआऊट झाली.\nचेतेश्वर पुजाराचा पूजा पाबरीशी विवाह\nटीम इंडियालतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने `व्हॅलेंटाइन डे`च्या मुहूर्तावर लग्नाच्या बेडीत अडकला. पुजारा आणि त्याची मैत्रीण पूजा पाबरी हे आज कौटुंबिक सोहळ्यात विवाहबद्ध झालेत.\nभारत X इंग्लड : इंग्लंडकडून भारताचा ९ रन्सनं पराभव\nसौराष्ट्र किक्रेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या वनडे मॅच सीरिजमधल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केलाय. भारताला ९ रन्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.\nस्कोअरकार्ड : भारत विरुद्ध इंग्लंड\nराजकोटमधील पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.\nसचिन शिवाय टीम इंडिया तुम्हांला रुचते का\nसचिन तेंडुलकरवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, असा सल्ला माजी कर्णधार कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनी आणि टीम इंडियाला दिला होता.\nमुंबई टेस्टमध्ये पुजाराची झुंजार सेन्चुरी\nटीम इंडियाचा युवा बॅट्समन चेतेश्वर पुजाराने मुंबई टेस्टमध्ये झुंजार सेंच्युरी झळकावली आहे. टेस्ट करिअरमधील त्याची ही तिसरी सेंच्युरी ठरली. तर या सीरिजमधील पुजाराची ही दुसरी सेंच्युरी ठरलीये.\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची न���ी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-nainital-bank-specialist-officer-130-post-recruitment-12822/", "date_download": "2020-09-27T06:04:15Z", "digest": "sha1:2WZL3OO7T43VIXBTBCPLF7PTUD5C5DHW", "length": 6101, "nlines": 90, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदाच्या १३० जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nनैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदाच्या १३० जागा\nनैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदाच्या १३० जागा\nनैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अधिकारी, विशेषज्ञ अधिकारी आणि विषेतज्ञ कर्ज अधिकारी पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविविध अधिकारी पदाच्या १३० जागा\nप्रशिक्षणार्थी अधिकारी पदाच्या ३५ जागा, विषेतज्ञ विशेतज्ञ अधिकारी पदाच्या ६० जागा आणि विषेतज्ञ कर्ज अधिकारी ३५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुभवासह पदवी/ पदव्युत्तर पदवी धारक आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे.\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nफीस – प्रशिक्षणार्थी अधिकारी, विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी १०००/- रुपये तर विषेतज्ञ कर्ज अधिकारी पदांसाठी १५००/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nसंयुक्त उच्च माध्यमिक परीक्षा-२०१८ चे प्रवेशपत्र उपलब्ध\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सामाजिक सुरक्षा सहायकांच्या २१८९ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमर���वती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12441", "date_download": "2020-09-27T07:12:49Z", "digest": "sha1:DDEYFWPPN6WVGNFRHWTNAEVWI7RE2XMZ", "length": 28656, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "असंच काहीतरी...... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /अल्पना यांचे रंगीबेरंगी पान /असंच काहीतरी......\nमहिना होवून गेला हे रंगीबेरंगीचं पान भेट मिळाल्याला. पण यावर माझ्याकडून काही लिहिणं होईल असं वाटत नव्हतं. मधून अधून काही फोटो वगैरे टाकत रहावे असं ठरवलं होतं. अन अचानक मागे डायरीत खरडलेलं हे सापडलं. खरंतर परत एकदा वाचून त्यात सुधारणा करण्यासाठी तसचं ठेवलं होतं हे, त्यालाही २-३ महिने झाले. आता हे लिहिलेलं ललित म्हणा किंवा मनोगत म्हणा तसच्या तसं इथे टाकून ह्या पानाची किमान सुरवात तरी करतेय.\nमध्यंतरी एक भाषांतर करताना लक्षात आलं, मला कित्येक सोप्पे-सोप्पे मराठी शब्द आठवतच नव्हते. कित्येकदा तर चक्क पर्यायी हिंदी शब्द आठवले मला. गम्मतच आहे नै कारण माझं हिंदी तितकस चांगलं नाहीये. म्हणजे अगदी बंबय्या किंवा आमच्या मराठवाड्यातलं हिंदी नाही बोलत मी ,पण सरकारी शब्द हिंदीत आठवण्याइतकं शुद्ध हिंदी कधी वाचलच नाहीये. शाळेत वाचलेल्या प्रेमचंदांच्या हिंदी पुस्तकाच्या आणि तमसच्या पुढे माझं हिंदी वाचन कधीच सरकलं नाही. हल्ली तर चक्क माझ्या हिंदीवर पंजाबी लहेजा चढलाय. म्हणजे फोनची सुरवात मी बहुतेकवेळा हांजी कहिये अशीच करत असते. घरी किंवा शेजारी पाजारी बोलताना पण मी मधूनच हिंदीत एखादं पंजाबी वाक्य किंवा पंजाबी शब्द वापरते. आता यावरून मला पंजाबी नीट येत असेल असं वाटत असेल तर साफ चूक. पंजाबी बोलताना पण मला, चार वाक्य बोलल्यानंतर मनात पुढचं वाक्य जुळवावं लागत किंवा पर्यायी शब्द शोधावा लागतो.\nहे लिहिता लि��िता जाणवतयं, मला बहुतेक कोणतीच भाषा नीट येत नाहीये. म्हटलं तर कितीतरी भाषा येतात, पण धड अशी एकही नाही. कॉलेजात असताना दोन वर्ष अहमदाबादेत होते, त्यावेळी सुरवातीच्या दिवसातच अचानक लक्षात आलेलं, अरे आपल्याला गुजराती बर्यापैकी समजते की. तिकडे जायच्या अगोदर गुजरातीशी कधी फारसा संबंध आलाच नव्हता. त्यामूळे मला गुजराती समजतं याचं मलाच खुप आश्चर्य वाटायचं. गंमत म्हणजे मला लिपीपण बर्यापै़की वाचायला जमायची. हॉस्टेलवरच्या मैत्रिणींपैकी कुणालाच नीट समजायची नाही गुजराती. त्यामुळे मला उगिचच स्वतःचं कौतुक वाटायला लागलं होतं. नंतर पूढे लक्षात आलं, actively नसेल पण passively थोडाफार संबंध आला होता माझा त्या भाषेशी. त्यातनं मराठीशी भरपूर साधर्म्य असल्यामूळे मला ही भाषा समजली यात नवल ते काय. पण इथेही मी याचा जास्त उपयोग करुन घेतला नाही. माझं गुजरातीचं गाडं बोलण्यापर्यंत पोचलंच नाही. कॉलेजात प्रकल्पाचा भाग म्हणून एका खेड्यात अन नंतर झोपडपट्टीमध्ये सर्वेक्षण करताना प्रश्ण विचारण्यापेक्षा जास्त गुजराती मी कधी बोलू शकले नाही.\nतिथे असतानाच एक बिहारी, एक पंजाबी एक आसामी अश्या तिन जवळच्या मैत्रिणी अन एक बंगाली मित्र मिळाला. पण त्यांच्या भाषा शिकाव्यात हे डोक्यात आलंच नाही. नाही म्हणायला या लोकांचं आपापल्या घरच्यांशी फोनवर बोललेलं मला समजायचं. पण यात माझं काही कौशल्य असण्यापेक्षा माझा अंदाज अन कॉमनसेन्सच जास्त असणार. पण हे जे काही होतं त्याचा वापर करुन या भाषा नाही शिकू शकले मी हे मात्र खरं.\nनंतर पुढे मुंबईला युएन्डीपीबरोबर काम करत असताना मंत्रालयात जाणं व्हायचं. तिथे दोघेजण ओरिसाचे होते. ते आपापसात ओरियामध्ये बोलायचे अन ते काय बोलताहेत हे मी त्यांना सागून चकित करायचे. हे सुद्धा माझा अंदाज अन त्या भाषेचं असलेलं बंगालीशी साधर्म्य यामुळे. पण इथेही मी यापूढे गेले नाही.\nलग्न होवून दिल्लीला आल्यानंतर मात्र माझ्या पंजाबीमध्ये भरपूर सुधारणा झाली. आता अगदी गावाकडची थेट पंजाबीपण मला समजते. एव्हढंच नव्हे तर हिमाचलप्रदेशात बोलली जाणारी पहाडी ही पंजाबीची अजुनएक बोलीभाषा पण समजायला लागली आहे. लिहिण्या-वाचण्याच्या बाबतित मात्र अजुनही नन्नाचा पाढा आहे. माझी मजल वाचनामध्ये जास्तितजास्त दुकानावरच्या पाट्या वाचण्यापर्यंतच गेलिये. तसं बरीच पंजाबी गा���ीपण मला अजुन समजून घ्यावी लागतात.\nमध्यंतरी माझी एक खुप जवळची मैत्रिण अमेरिकेत स्पॅनिश शिकत होती. तिचं ऐकून मलापण स्पॅनिश शिकायची उगिचच इच्छा झाली. कुठेही क्लास लावून शिकणे काही मला त्यावेळी जमलं नाही, पण ओळखीतुन एक-दोन जूनी पुस्तकं अन रेकॉर्ड्च्या मदतीने मी शिकायचा प्रयत्न सुरू केला होता. त्या रेकॉर्डी वाजवण्यासाठी घरी ग्रामोफोन नसल्याने मला उच्चार कळले नाहीत अन माझा हा प्रयत्न त्या पुस्तकांच्या ३-४ पानांनंतर बंद पडला.\nयासगळ्या भाषांशिवाय उगिचच कामवाली बोलते म्हणून तुकड्या-तुकड्यात कळणारी राजस्थानी, नवरा अन त्याच्या मित्रांच ऐकून अर्धवट समजणारी हरयाणवी या भाषा शिकायची अधून मधून इच्छा होते. शाळेत असताना शिकलेल्या संस्कृतशी तर आता काही संबंधच उरला नाहीये. मी कधीकाळी संस्कृत शिकले होते हे सांगायची पण लाज वाटावी इतक्या भयाण अवस्थेमध्ये पोचलयं माझं संस्कृत.\nह्या सगळ्या भाषा मला मोडक्या-तोडक्या येतात. याशिवाय आपल्या हुकमी मराठी अन इंग्रजी आहेतच. तशी इंग्रजीबद्दल कधीच खात्री नव्हती. मला ईंग्रजी येते ते अगदीच कामचलावू. थोडंफार बोलणं, कामानिमित्त वेगवेगळे रिपोर्ट बनवणे इतपतच. बरं हे रिपोर्टपण ठराविक साच्यातले असतात. पूर्वी तर अभ्यासाव्यतिरिक्त काही वाचलच नव्हतं मी. अजुनही जास्त काही अवांतर वाचल नाहीये. जे काही वाचलय किंवा वाचते ते अगदी प्रयत्नपुर्वक.\nआता उरली फक्त मातृभाषा मराठी. पण जर मला मराठी चांगले येत असते तर मग मला आता मराठी वाक्यांमध्ये इंग्रजी शब्द का वापरावे लागतात मला मग भाषांतर करताना इंग्रजीला पर्यायी शब्द का नाही पटकन आठवत मला मग भाषांतर करताना इंग्रजीला पर्यायी शब्द का नाही पटकन आठवत मराठीत लिहिताना र्हस्व-दिर्घ सारख्या अगदी सोप्प्या शुद्धलेखनाच्या चूका का होतात मराठीत लिहिताना र्हस्व-दिर्घ सारख्या अगदी सोप्प्या शुद्धलेखनाच्या चूका का होतात मराठी माध्यमात शिक्षण झालेल्या, बर्यापैकी मराठी वाचन असलेल्या (अशात हे वाचनाचं प्रमाण अगदीच नगण्य झालय हे मात्र खरं) मुलीला मराठीच्या बाबतित असा प्रश्ण यायला नको. पण असं होतय खरं, म्हणजे काहीतरी चुकतय नक्की. अन हे चुकणं जास्त जाणवत जेव्हा मी एखाद्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या व्यक्तीला, एखाद्या अमराठी वातावरणात वाढलेल्या व्यक्तीला मी माझ्यापेक्���ा शुद्ध, कमी भेसळ्युक्त मराठी आवर्जुन वापरताना बघते.\nकिमान आपली मातृभाषा चांगली यायला हवी ही अपेक्षा काही चुकीची नाही.\nहा असा विचार केला की मला भितीच वाटते. मी अगदी मराठी वातावरणात वाढून, मराठी माध्यमात शिकूनही माझ्या भाषेचे अगदी कडबोळे झाले आहे. मग माझ्या पोराचं काय होईल त्याच्या कानावर माझं मराठी-हिंदी, त्याच्या बाबाचं अन काकालोकांचं पंजाबी हिंदी, शेजारपाजार्यांचे पंजाबी आणि हिंदी मिश्रित हिंदी, कामवालीचे राजस्थानी अन राजस्थानी मिश्रित हिंदी, ड्रायव्हरचे पहाडी, पुढे शाळेत गेल्यावर इंग्रजी या भाषा पडणार....... जर त्याने या सगळ्या भाषांची खिचडी केली तर\nमागे कुणीतरी मला सांगितलं होतं, लहान मुलांमध्ये एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषा आत्मसात करण्याची अन त्यामध्ये फरक करण्याची क्षमता असते. सध्यातरी मी माझी किमान एक भाषा (मातृभाषा) परत सुधारायचा प्रयत्न अन त्याची क्षमता या दोन गोष्टींवर विसंबून आहे.\nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nअल्पना, छान लिहिलं आहेस.\nछान लिहिलं आहेस. नवीन रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा\nछान. अल्पना, हा आजकाल बर्याच\nछान. अल्पना, हा आजकाल बर्याच लोकांचा प्रश्न असावा. माझ्या बाबतीत ही थोडंसं असंच आहे.\nछान लिहिलंस. नवीन रंगीबेरंगी\nछान लिहिलंस. नवीन रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा १\nलिहित रहा म्हणजे भाषा सुधारेल\nभाषेची सरमिसळ म्हणशील तर मला वाटत महाराष्ट्राबाहेर रहाणार्या बहुतेक सगळ्यांच असे होत असणार वेगवेगळ्या भाषेच्या बाबतीत, पण मला ही एक चांगली संधी वाटते दुसरी भाषा शिकायची. ज्या प्रदेशात रहातो तिथे बोलल्या जाणार्या भाषेवर प्रभुत्व मिळवायची.\nमाझ्या वेगवेगळ्या देशातल्या मित्र मैत्रीणींच्या अनुभवावरून एक मात्र मला नक्की जाणवले की आपण भारतीय लोक (काही अपवाद असतीलही) इतर भाषा शिकायचा कंटाळा करतो अगदी नाईलाज झाला तरच दुसरी भाषा शिकायला जातो. जितक्या सहजतेने अभारतीय विचार करतात की जिथे रहातो तिथली भाषा त्यांना यायला हवी तितक्या सहजतेने/नैसर्गिक पद्धतीने आपल्या डोक्यात भाषेचा हा विचार येत नाही. अर्थात माझा अनुभव सार्वत्रिक नसेलही.\nसर्वप्रथम लिहायला सुरुवात केलीस म्हणून अभिनंदन\nमाझी मातृभाषा तेलुगु असली तरी मला ती आपल्या मराठी इतकी सफाईदार येत नाही. पण समजते. त्यामुळ��� मुलाचे कसे होईल ही भीती बाळगायचे काही कारण नाही. फक्त एक.. मुलाला हीच भाषा म्हणून जबरदस्ती करू नकोस. कदाचित त्याला मराठी, पंजाबीसहीत इतर अनेक भाषाही आत्मसात होतील.\nतुझे अनुभव लिहीत रहा. माझ्या शुभेच्छा.\nरंपा बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा \nअल्पना ,ही समस्या अनेकांची\nअल्पना ,ही समस्या अनेकांची आहे .समस्येची जाणीव होण ही समस्यानिवारणाच्या आधिची पायरी आहे\nतेव्हा प्रयत्न केल्यास समस्यानिवारणसुद्धा होऊ शकत . यासाठी लेखन वाचनात सातत्य हा मला सुचलेला पर्याय आहे .लेख आवडला .\nअल्पना, रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन मस्त लिहिलं आहेस, आवडलं.\nबापरे तूला केवढ्या भाषा येतात\nबापरे तूला केवढ्या भाषा येतात रंगेबिरंगीवरची ही पहिली पोस्ट आवडली. कुठली ही भाषा येण्यासाठी आ प्ण त्या त्या प्रदेशात राहिहि, मिसळलो तर सोप्प होतं मग\nरंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन अल्पना\nअल्पना मस्त लिहिलयस ग\nअल्पना मस्त लिहिलयस ग\nमाझी स्टोरी अशीच आहे. शिक्षण\nमाझी स्टोरी अशीच आहे. शिक्षण कॉन्वेंट मधून झाले. सुरुवातीची वर्षे मुंबईत म्हणून मराठी( मातृभाषा गोव्याची कोकणी) पण वाढले सिंधी,पंजाबी वस्तीत. शाळेत सिंधी,पंजाबी,गुजराती, तामिळ,बंगाली मग मल्लू असा ओळीने भरणा मित्र-मैत्रीणीचा. त्यामूळे विश्वास बसणार नाही इतक्या ह्या भाषा बर्यापैकी बोलू शकत 'होते'/समजत होत्या. विशेष करून तामिळ.(बेस्ट मैत्रीण तामिळ).\nमुंबईत शाळेत असताना हिंदी एकदम खतरनाक. त्या हिंदीत गुज्जु मित्राचे शब्द, थोडे मराठी,कधी तामिळ शब्द,कधी पंजाबी.\nक्या कंटाला आया. क्या भाजी लेके आई डब्बे में. तू एकदम पैत्यम है. व्हाट अ पावम यार. तू एकदम लोचा करता है. पायसम और बटाटा भाजी चपाती(असे तामिळ मैत्रीण म्हणणार).\nमग महाराष्ट्राबाहेर गेले, फायनली इथे आली फॅमीली. त्यामूळे वरच्या भाषांचा तेवढा संबध राहिला नाही व विसरले. पण अजून समजते गुजरती,तामिळ, पंजाबी व बोलता येते तसे.\nशाळेत दुसरी भाषा फ्रेंच मग हिंदी. थोडेफार फ्रेंच शिकले ते विसरले.\nस्पॅनिश अर्धवट शिकले, सोडून दिले स्कूल मधे इथे. मायबोलीवर मराठी सुधारली तशी (ही फक्त एकून लिहायचे सुरुवातीला) पण कितीतरी शब्द तसे आठवत नसतात मराठीत.\nकोकणी भाषा आजी जिवंत असेपर्यंत बोलायचे तिच्याशी. आम्ही भावंडे विशेष बोलत नाही आई-पप्पांशी कोकणी.\nतर अशी सरमिसळ. त्यातल्या त्यात ईंग्ली���श बरी राहीली आहे. इथे कधी कधी मराठी ईंग्लीश करताना ईंग्लीश पण विसरायला होते.\nतेव्हा,आपण एकाच बोटीत आहोत.\nअनेक भाषा येत असलेल्या\nअनेक भाषा येत असलेल्या सगळ्यांना __/\\__.\n(खाणीतून इतकी मस्त रत्नं मिळतायत... बरं झालं जुनं खणून काढावंसं वाटलं ते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/corona-pune.html", "date_download": "2020-09-27T07:16:35Z", "digest": "sha1:QZP6MEBPQKAZDB4CCI24H7HSQ546G2AU", "length": 7826, "nlines": 58, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला ... - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / महाराष्ट्र / पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला ...\nपुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला ...\nपुणे - पुण्यात कोरोना बाधित आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८ वर गेली आहे तर पिंपरी चिंचवड मध्ये १० तर राज्यात एकूण संख्या ४२ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यात विविध उपाययोजना सुरु आहेत.\nनेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 गेली आहे.\nदेशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोविड-19 मुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 137 कोरोनाबाधित असून त्यापैकी 24 एनआरआय आहेत.\nदरम्यान, राज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही.नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.\nराज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही.नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये.#coronavirus\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/01/1878/", "date_download": "2020-09-27T06:51:11Z", "digest": "sha1:E2NA6BSEGC75C44HISONHQ4TEVROOJGG", "length": 53311, "nlines": 87, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आगरकर-चरित्राच्या निमित्ताने | आजचा सुधारक", "raw_content": "\nजानेवारी, 1993 प्र. ब. कुळकर्णी\nराष्ट्रीय चरित्रमालेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे एक संक्षिप्त चरित्र प्रख्यात विचारवंत, लेखक आणि समाजविज्ञान-कोशकार श्री स. मा. गर्गे यांनी लिहिले आहे. आजचा सुधारक गेली दोन अडीच वर्षे आगरकरांनी पुरस्कारलेल्या विवेकवादाचा प्रसार आपल्या मगदुराप्रमाणे करीत आहे. तेव्हा त्याने या अल्पचरित्राची ओळख आपल्या वाचकांना करून द्यावी म्हणून श्री गर्गे यांनी ते आमच्याकडे धाडले. त्या चरित्राच्या निमित्ताने आगरकरांना आदरांजली वाहण्याची ही संधी आम्ही घेत आहोत.\n��िळक आणि आगरकर या दोघांचाही जन्म १८५६ चा. धाकट्या शास्त्रीबुवांनी निबंधमालेतून आधुनिक शिक्षितांस केलेल्या विज्ञापनेने भारावून गेलेले हे दोघेही तरुण या हतभाग्य भारतभूच्या चरणावर आपली जीवनकुसुमे वाहण्यासाठी शास्त्रीबुवांच्या उद्योगात सामील झाले. स्वकीयांचे स्वत्व जागवावे, त्यांच्यातील सत्त्वाची वृद्धी करावी यासाठी शाळा आणि वर्तमानपत्रे यांसारखे प्रभावी साधन नाही हे ओळखून शास्त्रीबोवांनी पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल (१८८०) आणि ‘केसरी’ हे मराठी आणि ‘मराठा’ हे इंग्रजी साप्ताहिक पत्र काढले (१८८१). वर्षभरात या उपक्रमांचे नेते विष्णुशास्त्री हे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी १८८२ मध्ये इहलोक सोडून गेले. त्यांच्यावरील मृत्युलेखात आगरकर लिहितात, “शास्त्रीबोवांचीच कथा काय, आम्हांपैकी एक जरी तळावर असला तरी तो आम्ही सर्वांनी आरंभिलेले उद्योग अविच्छिन्न चालविण्यास होईल तेवढी खटपट करील.” दोन वर्षांच्या आत डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना (१ जाने. १८८४) आणि १८८५ साली या सोसायटीचे फग्र्युसन कॉलेज या मित्रमंडळीने सुरू केले.\nदोघांचा हा सतत सात वर्षे चाललेला सहप्रवास १८८७ मध्ये खंडित झाला. त्यावर्षी आगरकरांनी केसरी सोडला. म्हणजे त्यांना तो सोडावा लागला. (२५ ऑक्टो. १८८७)\nयानंतर पुढील एका वर्षाच्या आत आगरकरांनी स्वतःचे साप्ताहिक काढले. त्याला त्यांनी त्याकाळी शिवी समजले गेलेले ‘सुधारक’ हे नाव दिले. आगरकरांचे निधन १७ जून १८९५ रोजी झाले. या सात वर्षांत ‘सुधारका’ने जी कामगिरी केली तिची थोरवी सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरीसारखीच आहे. मराठी भाषा आहे तोपर्यंत या दोन्ही गोष्टी राहणारआहेत.\nटिळक आगरकरांना जी मान्यता मिळाली तीत मात्र फार अंतर आहे. टिळक भारतभर लोकमान्य झाले. आगरकरांना महाराष्ट्राची मर्यादा पडली. याचे कारण असे की, आगरकरांनी राजवाड्यांप्रमाणे मराठीतच लिहीन असा नेम केला होता. बरे महाराष्ट्रात देखील त्यांचे विचार सर्वमान्य व्हावेत असे नव्हतेच. त्यांचा बुद्धिवाद फार दाहक होता. त्यांनी जीव तोडून पुरस्कृत केलेल्या सुधारणा आपण स्वीकारल्या, पण परिस्थितिशरण होऊन प्रवाहपतितासारख्या आगरकरांच्या पद्धतीने आपण सुधारलो नाही.\nआजही सुधारणावादी कार्यकर्ते आणि संस्था आहेत. पण त्या आगरकरांचे ऋण मान्य करण्याचे क��ाक्षाने टाळतात अशी श्री गर्ग्यांची तक्रार आहे. त्यांना कोणत्या व्यक्ती आणि कोणत्या संस्था अभिप्रेत आहेत हे आम्हाला माहीत नाही. पण तसे असल्याशिवाय ते म्हणणार नाहीत. म्हणून त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही या गोष्टीची खंत वाटते.\nअशा कोणत्या पद्धती आगरकरांना अभिप्रेत होत्या त्यांना सुधारणा तरी किती पाहिजे होत्या त्यांना सुधारणा तरी किती पाहिजे होत्या आगरकर इतिहासजमा झाले असे म्हटले तर काय बिघडले आगरकर इतिहासजमा झाले असे म्हटले तर काय बिघडले या प्रश्नांची उत्तरे श्री गर्ग्यांच्या लहानशा पुस्तकातदेखील मिळतात. आगरकरांच्या सार्वजनिक जीवनाचा आणि वैचारिक जीवनाचा आलेख त्यांनी दिला आहे. वैचारिक जीवनाचे पुन्हा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असे भाग करून, शेवटी आगरकरांची जीवनमूल्ये सारांशाने सांगून समालोचनात आगरकरांचे सामाजिक सुधारणेचे कार्य आता संपलेले आहे हा समज कसा पोकळ आणि खोडसाळपणाचा आहे हे दाखवले आहे.आगरकरांच्या सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी म्हणून ‘आगरकरपूर्व महाराष्ट्र’ आणि ‘आगरकरपूर्व समाजसुधारक’ ही दोन छोटीशी प्रकरणे गर्ग्यांनी घातली आहे.\nइ.स. १८१८ त पेशवाई बुडाली. इंग्रजी राजवट धीरे धीरे लोकप्रिय होऊ लागली होती. लोकांना पूर्वी कायद्याचे राज्य माहीतच नव्हते. आता पेंढार्यांचा बंदोबस्त झाला होता. सुरक्षितता आली होती. विज्ञानाची करणी, तंत्रज्ञान चकित करीत होती. दळणवळण सुखाचे झाले होते. यंत्रे आली. हस्तव्यवसाय धोक्यात येऊ लागले. धर्म-समजुतींना हादरे बसू लागले. कायद्यासमोर सगळे सारखे अशी न्यायाची भाषा प्रथमच ऐकू येऊ लागली. अवघे नवलच होते.\nवाघिणीचे दूध आपला प्रभाव दाखवू लागले. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतले पहिले ‘पत्र दर्पण’ (पाक्षिक) सुरू केले (१८३२). बाळशास्त्रींना केवळ ३६ वर्षांचे आयुष्य लाभले (१८१० ते १८४६). त्यांनी पाश्चात्त्य विद्यांचे स्वागत केले. सुधारणेच्या विचारांना पूर्वेचे, पश्चिमेचे अशी जात नसते असे आर्जवपूर्वक सांगितले. स्त्रियांचे शिक्षण, विधवांचा पुनर्विवाह ही भाषा दर्पणच्या मुखातून महाराष्ट्राने पहिल्यांदा ऐकली. त्या मानाने लोकहितवादी दीर्घायुषी (१८२३ ते १८९२) त्यांनी साप्ताहिक प्रभाकरात दोन वर्षे (१८४८-१८५०) लोकांना हितोपदेश केला. हिंदू समाजातील दुष्ट रूढींवर हल्ले केले. इ��िहास-भूगोल या भौतिक विद्यांच्या अभावी आपली किती पिछेहाट झाली याचे चित्रण केले. त्यांचे हे लेख शतपत्रे म्हणून प्रसिद्धीला आले.\nमहात्मा फुल्यांनी शूद्रातिशूद्रांसाठी जिवाचे रान केले. त्यांचे विवेकनिष्ठ सामाजिक तत्त्वज्ञान सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या नावाने त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने प्रसिद्ध झाले.\nन्या. मू. महादेव गोविंद रानडे (१८४२ ते १९०१) समन्वयवादी सुधारक होते. धर्मनिष्ठा की विवेकनिष्ठा, ऐतिहासिक परंपरा की आधुनिक समता यांच्यात त्यांना विरोधाभास दिसत नव्हता. ते सर्वांगीण प्रगतिवादी होते. एकाच वेळी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक\nविष्णुशास्त्र्यांनी एक जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले. आगरकर एम.ए. ची परीक्षा आटोपून वर्षाअखेर त्यांना येऊन मिळाले. लगेच चार जानेवारी १८८१ रोजी केसरी निघाला. त्याचे पहिले संपादकपद आगरकरांना मिळाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त २४ वर्षांचे होते. पहिल्याच अंकात पत्रकर्त्याची गस्त सरकारी कारभारासंबंधाने लोकांस हितावह व्हावी यासाठी केसरीची गर्जना वरचेवर होत जाईल अशी घोषणा करून, सदरील पत्रातील लेख पत्राच्या ठेवलेल्या नावाप्रमाणे येतील असे बजावायला ते विसरले नाहीत. केसरीकार हा लौकिक टिळकांचा खराच, पण स्थापनेपासून पहिली सात वर्षे आगरकरांनी त्याला आकार दिला, नावाला शोभेसे रूप दिले. शास्त्रीबुवा निबंधमालेमुळे मराठी भाषेचे शिवाजी ठरले. पण शास्त्रीबुवांच्या हातचा केसरीत एक निबंध असे आणि तो बहुशः पहिला, असा खुलासा त्यांच्या मृत्यूनंतर केसरीत (१३.६.८२) आहे. नवीन मते लोकांची मने न दुखावतील अशा रीतीने आणण्याचा केसरीकार मनापासून प्रयत्न करतील, असे आगरकरांनी आश्वासन दिलेले असले तरी बालविवाहाच्या प्रश्नावरून मतभेद विकोपाला गेलेच.\nमतभेद झाले नसते तर कदाचित सुधारक निघाला नसता. आगरकरांच्या कार्याला जी कलाटणी मिळाली ती मिळाली नसती म्हणून त्यांची थोडी माहिती वाचकाला उपयोगी होईल.\nबालविवाहाविरुद्ध शतपत्रांनी ओरड केली असली तरी पुढील काळात अशा तीन घटना घडल्या की त्यांची परिणती संमतिवयाचा कायदा होण्यात झाली आणि त्या निमित्ताने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला. एक म्हणजे १८८४ ते १८८७ पर्यंत चाललेला रखमाबाई दादाजीचा खटला. दुसरी शेठ बेहेरामजी मलबारी यांची बालविवाह व असंमत वैधव्य यावरील टिपणे (१८८४). आणि तिसरी म्हणजे फुलमणीचा मृत्यू (१८९०). रखमाबाईचे लाग्न अकराव्या वर्षी दादाजीशी झाले. दादाजी कबूल करूनही लग्नानंतर शिकला नाही. आधीच निःसत्त्व, त्यातून वाईट संगत, शिवाय क्षयाने अशक्त झालेला. रखमाईला लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी संसारसुखाचा अनुभव नाही. ती आपल्या आईजवळ, आईच्या पुनर्विवाहित पतीजवळच राहिली. तिथे इंग्रजी शिकली. दादाजीने कोर्टाद्वारे तिचा ताबा घेण्याचा आदेश मिळवला तरी ती गेली नाही. नवर्याच्या घरी जाण्यापेक्षा सहा महिने तुरुंगात जायची तिची तयारी होती. बाब प्रिव्ही कौंसिलकडे लंडनला न्यायची वेळ आली. शेवटी तडजोड निघाली. रखमाबाईने दादाजींना खर्चापोटी दोन हजार रु. एवढी रक्कम द्यायची व दादाजीने कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी मागायची नाही. मलबारींनी टिपणांमध्ये मागणी केली की धर्माचे खोटेच नाव सांगून बारा वर्षाखालील मुलींची लग्ने होतात ती बंद करावी. मानवीय भूमिकेतून सरकारने कायदा करावा. बंगालमधील फुलमणीची कहाणी फारच करुण आहे. तिचा नवरा हरिमोहन तिशी उलटलेला. त्याने या दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या माहेरीच बळजबरी केली. त्याच्या अत्याचाराने ती रक्तरंजित होऊन गतप्राण झाली. दहाव्या वर्षानंतर नवर्याने बायकोकडे जाणे बेकायदेशीर नाही असा पक्ष त्याने घेतला. तो कायदेशीर होता. पण इजा करण्याबद्दल त्याला एक वर्षाची सजा झाली. या प्रकरणानंतर बालिकावधूची संमतिवयाची मर्यादा वाढवावी असे खुद्द सरकारलाच पटले.\nसरकारने मलबारींची मागणी उचलून धरली. सरकारी हस्तक्षेपामुळे आमच्या रूढीस व शास्त्रास धक्का बसतो हाच आमचा मुख्य मुद्दा असे टिळकांनी केसरीत लिहिले आहे.आगरकरांनी सवाल केला की, ‘नहाण आल्याशिवाय मुलींची लग्ने करू नयेत असा अकबर बादशहाने केलेला कायदा मान खाली घालून सार्या लोकांनी कसा ऐकला याखेरीज त्यांनी आणखी एक उपपत्ती मांडली की, या रूढी, स्त्री पुरुषाची मालमत्ता आहे या भावनेतून आल्या आहेत. मालमत्तेचा दुरुपयोग केला जातो असे स्पष्ट दिसत असता कायदा केलाच पाहिजे. शेवटी संमतिवयाचे बिल सर्वोच्च कायदेमंडळात १८९१ मध्ये मांडण्यात आले व पुढे रीतसर त्याचे कायद्यात रूपांतर झाले.\n‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार’ या बाण्यानेआगरकरांनी सुधारक चालवला. सुधारकांत थोडा इंग्रजी व बाकीचा मजकूर मर��ठी असे. इंग्रजी विभाग गोपाळ कृष्ण गोखले सांभाळत. स्त्रियांनी लिहावे यासाठी खास जागा राखून ठेवली असे. शिक्षकांसाठी सदर असे. तीन वर्षात सुधारकाने तीन हजारांची मजल गाठली. केसरी थोडा पुढे होता. केसरी तेव्हा चार हजारांहून थोडा अधिक खपत होता. आगरकरांच्या लेखणीचे बळ पुन्हा एकदा सिद्ध झाले.\nसंमतिवयाच्या बिलप्रकरणी कटुता शिगेस पोहोचली होती. तरी १८९३ मध्ये टिळकांनी आपल्या तेरा वर्षांच्या मुलीचे लग्न केले तेव्हा अनुकरणीय विवाह, म्हणून सुधारकाने त्यांची पाठ थोपटली.\nस्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यांचे शास्त्रीबुवांनी जे बाळकडू निबंधमालेतून पाजले त्यातल्या पहिल्या दोहोंचे आगरकरांनी शेवटपर्यंत कडवे समर्थन केले, आणि स्वधर्माचे न्यायनिष्ठुर परीक्षण केले.\nसुधारणेची त्यांची पहिलीच प्रतिज्ञा, ‘भारतीय आर्यत्व न सोडता’, अशी आहे. पाश्चात्यांचे आंधळे अनुकरण त्यांना नको होते. प्रसंगी धोतरे नेसणे सोयीचे नसले तरी दिवसभर पाटलोण घालून बसणे त्यांना चालणारे नव्हते.\nसुधारणा हव्यात तरी किती या प्रश्नाला त्यांचे उत्तर आहे : त्याच्या (सुधारकाच्या) सुधारणा-बुभुक्षेस मर्यादाच नाही… मनुष्याच्या स्थितीत पूर्णता येणे बहुधा अशक्य आहे, पण ती येईतोपर्यंत सुधारकाच्या मनाची शांति व्हावयाची नाही… हिंदुस्थानातील एकूण एक प्रौढ स्त्री-पुरुषास लिहिता वाचता आले पाहिजे, तसेच प्रत्येक व्यक्तीस आपला चरितार्थ चालविण्यासारखा एखादा तरी धंदा येत असला पाहिजे…. इतकेच नाही तर सहजगत्या उदरपोषण करता येऊन दिवसाचा काही वेळ आत्मचिंतनाकडे, आवडत्या शास्त्राच्या अभ्यासाकडे, मनास रुचेल ती करमणूक करण्याकडे किंवा विश्रान्तीकडे लावताआला पाहिजे हे वाचल्यावर आगरकर संपले असे म्हणणारा मनुष्य आंधळाच असला पाहिजे.\nआगरकर केवळ सामाजिक सुधारणवादी होते या विपर्यासाला खुद्द टिळकांनीच परस्पर उत्तर दिले आहे. १९१६ साली आगरकर स्मृतिदिनानिमित्त केसरीत ते लिहितात, ‘आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते… जो तार्किकपणा समाजसुधारणेसंबंधाने त्यांच्या अंगी वसत होता तोच तार्किकपणा त्यांनी राजकीय बाबींवरील आपल्या लेखांतहि पूर्णपणे उपयोगांत आणिला आहे.’ स्वतः आगरकरांनी एका निबंधात म्हटले आहे, राजकीय सुधारणा सामाजिक सुधारणांच्या अगोदर झाल्या पाहिजेत. सुधारणांचा वास्तविक पाहतां असा क्रम असून आमचे सरकार त्याचा व्युत्क्रम करू पाहाते… या घटकेस ज्या विधवा वैधव्यदुःख भोगीत आहेत, किंवा येथून पुढे आणखी शेपन्नास वर्षात ज्यांना ते भोगावे लागेल त्या सर्वांचे दुःख एके ठिकाणी केले तरी ते १८७५-७६-७७ सालच्या दुष्काळात जी साठ लक्ष मनुष्ये अन्नान्न करून मेली, त्यांच्या दुःखाबरोबर येणार नाही, अशी आमची खात्री आहे.\nव्यक्तिस्वातंत्र्य आणि समता ही दोन आधुनिक मूल्ये त्यांनी पाश्चात्यांकडून आत्मसात केली होती. लोकशाही हा या तत्त्वांचाच उपसिद्धांत. त्या तत्त्वाबद्दल ते लिहितात, कोणत्याहि राष्ट्राला राष्ट्रपण येणे म्हणजे त्यावर अंमल करणार्या सरकारचे नियंत्रण किंवा नियमन त्यातील लोकांचे हाती येणे होय.\nआगरकर घरच्या म्हातारीचे काळ, हिंदुधर्मद्रोही होते हाही असाच एक गैरसमज. मुंबईत हिंदुमुस्लिम दंगा १८९३ साली झाला. फोडा व झोडा या राज्यकर्त्यांच्या कूटनीतीला उद्देशून ते म्हणतात. राज्य काबीज करण्यात भेद करण्याने कदाचित फायदा होत असेल (पण)…प्रजा संतुष्ट राहण्यास निःपक्षपाती न्यायासारखे दुसरे साधन नाही. दुसर्या एका निबंधात ते म्हणतात, हिंदू हा जरी पराकाष्ठेचा कृतज्ञ, राजनिष्ठ व शांतिप्रिय प्राणी आहे, तरी अन्यायाचा अतिरेक झाला असता त्याचे सुद्धा स्वस्वामित्व नाहीसे होणे हे अगदी स्वाभाविक आहे. इस्माइलखान नामक कोण्या गृहस्थाने हिंदूंना उद्देशून लंडन टाइम्समध्ये अनुदार उद्गार काढले. त्याला आगरकरांनी ठणकावले की, …मुसलमान लोकांचा खरा तरणोपाय हिंदू लोकांशी एकमत करण्यात आणि जोडीने ज्ञान, संपत्ति व राजकीय हक्क संपादण्यात आहे. हिंदू धर्माच्या शांत व सहिष्णुता या गुणांबद्दल ते लिहितात, एका दृष्टीने त्यांच्या धर्मासारखा दुसरा धर्म नाही. परधर्माच्या लोकांनी हिंदू व्हावे अशी या धर्माची बिलकूल इच्छा नाही…तथापि जोपर्यंत दुसर्या लोकांची डोकी धर्मवेडांनी भणभणून गेलीआहेत तोपर्यंत त्यांच्याशी संबंध पडणार्या लोकांतहि धर्माभिमानाचे थोडेसे वारे असले पाहिजे, नाहीतर त्यांच्या हातून स्वधर्माचे संरक्षण व्हावयाचे नाही. हिंदू लोकांचा धर्माभिमान इतक्यापुरता आहे व तो श्लाघ्य आहे.\nख्रिस्ती मिशनच्यांनी चालविलेल्या धर्मांतराच्या उपद्व्यापांबद्दल ते लिहितात, ‘आम्ही चालू हिंदूधर्मावर कितीही तीक्ष्ण प्रहार केले तथापि आमचा देश ख्रिस्ती व्हावा ही नुसती कल्पनाही आम्हांस सहन होणारी नाही. आमच्यातील अतिशूद्र लोकांस आम्ही अगदी दूर टाकल्यामुळे त्यांची एकसारखी ख्रिस्ती धर्माकडे धाव चालू आहे….या लोकांस आम्ही जवळ घेऊ लागून त्यांचा तिकडील ओघ परत फिरेल तो सुदिन असे आम्हांस वाटत आहे\nस्त्रियांना दिली जाणारी पाषाणहृदयी वागणूक, विधवा बालिकांविषयी अमानुष क्रूर रूढी, आपल्या दलित धर्मबांधवांची विटंबना पाहून ते व्याकुळ होऊन उपहासाने सवाल करतात, ‘भेकड प्रतिष्ठाखोर हिंदू लोकांनो, ज्या वेळेस पोर्तुगीज लोकांनी ख्रिस्ती धर्म स्थापण्यासाठी कोकणपट्टीत तुमचे अनन्वित हाल केले, त्यावेळेस तुमचा धर्माभिमान कोठे गेला होता विषयलंपट नि:शक्त वाचाल बाबूंनो, महंमदीयांनी हिंदुस्थानच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत सार्या हिंदु लोकांस धर्मवेडाने जर्जर करून सोडले….तेव्हा धर्मरक्षणासाठी आताप्रमाणे तुम्ही नुसता आरडा तरी करावयाचा होता विषयलंपट नि:शक्त वाचाल बाबूंनो, महंमदीयांनी हिंदुस्थानच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत सार्या हिंदु लोकांस धर्मवेडाने जर्जर करून सोडले….तेव्हा धर्मरक्षणासाठी आताप्रमाणे तुम्ही नुसता आरडा तरी करावयाचा होता…. धिक्कार असो तुम्हाला, तुमच्या धर्माला, आणि तुमच्या हक्काला…. धिक्कार असो तुम्हाला, तुमच्या धर्माला, आणि तुमच्या हक्काला\nही अवतरणे कोणाला अधिक वाटतील. पण खोडसाळपणाने केलेल्या दुष्ट आरोपांना दुसरे उत्तर कसे देणार\nआगरकरांना सर्वांगीण सुधारणा हवी होती. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक हे भेद केवळ व्यवस्थेकरता आहेत असे ते मानत. व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल सुधारकाच्या पहिल्याच अंकात ते म्हणतात, ‘समाजाचे कुशल त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधने अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवून बाकी सर्व गोष्टींत व्यक्तिमात्रास (पुरुषास व स्त्रीस) जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल तितका द्यावयाचा, हे अर्वाचीन पाश्चात्त्य सुधारणेचे मुख्य तत्त्व आहे. ‘समाजपुरुष’ ही भाषा अलंकारिक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. व्यक्तिमात्र हे अवयव समजणे बरोबर नाही. अवयवांना स्वतंत्र मन नसते. व्यक्तीला ते असते. व्यक्तीच्या हिताहून निराळे असे समाजाचे हित नाही. तेव्हा समाज म्हणजे त्यातील बहुतेक लोक असाच अर्थ घेतला पाहिजे अशी त्यांची विचारसरणी आहे.\nव्यक्तिस्वातंत्र्य आणि समता स्वीकारली की सक्तीचे तत्त्व लयाला जाते. त्याची जागा संमतितत्त्व घेते. म्हणून आधुनिक युगात, राजा व प्रजा, कुलेश व कुलावयव, पति व पत्नी, मातापितरे व अपत्ये, स्वामी आणि सेवक, गुरू आणि शिष्य, विक्रेता आणि ग्राहक यांतील व्यवहार आणि संबंध उत्तरोत्तर बलात्काराने न होता, संमतिपूर्वक होत जाणारआहेत.\nसमाज कुटुंबांचा मिळून बनतो. आणि कुटुंबाचे मुख्य घटक स्त्रीपुरुष. तेव्हा कुटुंबांचा विचार करताना प्रथम स्त्रीपुरुषांमधील संबंधाचा विचार केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह. आपल्या कुटुंबरचनेत केवढा अन्याय कायम करण्यात आला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजाच्या खालच्या वर्गातील देखील स्त्रीला जी मोकळीक, ती उच्चवर्गातील स्त्रीला नव्हती. तिचा विवाह एकदाच शक्य होता. तोही अल्पवयात, बारा वर्षे वय होण्यापूर्वी. पुरुषाने कितीही वेळा लग्ने करावीत, किंवा एक बायको असताही अधिक बायका कराव्यात. यांच्या वर्गातील स्त्रीला काडीमोड घेण्याचा अधिकार नाही. विधवा झाली तर पुनर्विवाह नाही. बालविधवा झाली तरी सक्तीचे आजन्म ब्रह्मचर्य. त्यासाठी केशवपनासारख्या विद्रूप करणाच्या चाली. आणि पुरुषाला पाऊणशे वय झाले तरी बोहल्यावर बसायची मोकळीक\nआगरकरांचे म्हणणे होते, पुरुषांना जे जे स्वातंत्र्य, हक्क आणि अधिकार आहेत ते सर्व स्त्रियांना दिले पाहिजेत, पुरुषांना दिले जाणारे शिक्षणच त्यांना द्यावे आणि तेही एकत्र. स्त्रीला व्यवसायस्वातंत्र्य असले पाहिजे. त्यामुळे कित्येक पुरुषांना घरी बसून मुले खेळविण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे, दळणकांडण करण्याचे काम करावे लागले तरी हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. संततिनियमनाचे कृत्रिम उपाय तेव्हा नव्हते. या संबंधाने पुरुषांकडून स्त्रियांवर जुलूम होतो असे त्यांना वाटे. ते म्हणतात, ‘स्त्रियांप्रमाणेच त्यांनाही कधीकधी प्रसूतिवैराग्य होण्याचा संभव असता, तर उभयतांच्या संयमाने बराच भूभार कमी होता. संततिनिरोधनाचे कृत्रिम उपाय असे काही असतात याची वार्ता मिळताच परदेशात वास करून ज्या उपायांचे तंत्र व मंत्र हस्तगत करणारा शिष्योत्तम पुढे आगरकरांना मिळाला. समाज-स्वास्थ्यकार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी या उपायांचा पुरस्का�� आणि प्रसार आगरकरांच्या इतकाच प्राणपणाने केला हे आज सर्वविदित आहे.\nआगरकरांच्या कार्याची ही व्याप्ती ठाऊक असूनही जर त्यांना कोणी फक्त ब्राह्मणी सुधारक असा शिक्का मारत असतील तर अशा जन्मांधांना सूर्य कसा दाखवणार\nआगरकरांना अभिप्रेत असलेल्या अनंत सुधारणांपैकी निदान बालविवाहाची तेवढी एक तरी करून दाखवा आणि आगरकरांना संपले असे खुशाल म्हणा, असे आम्हाला वाटते. हा त्यांचा अभिप्राय घ्याः ‘बालविवाहांचे खंडन म्हणजे स्वयंवराचे मंडन…जी स्वयंवरे नाहीत त्या सर्वास आम्ही बालविवाहच समजतो’ ज्याचे त्याने लग्न करणे म्हणजे स्वयंवर’ ज्याचे त्याने लग्न करणे म्हणजे स्वयंवर एकाचे दुसर्याने करणे म्हणजे बालविवाह. स्त्रियांना स्वतःच्या पैशाचा इच्छेनुसार विनियोग करण्याचे स्वातंत्र्यदेखील आम्हाला देववत नाही, आणि म्हणे आगरकर संपले एकाचे दुसर्याने करणे म्हणजे बालविवाह. स्त्रियांना स्वतःच्या पैशाचा इच्छेनुसार विनियोग करण्याचे स्वातंत्र्यदेखील आम्हाला देववत नाही, आणि म्हणे आगरकर संपले. टिळकांचे म्हणणे असे की, इंग्रजी शिक्षण मिळालेले बहुतेक सुशिक्षित लोक सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागले आहेत. व्यापारउदीम, नोकर्या, प्रवास या कारणांनी जातिबंध आपोआप सैल होत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराने वेडगळ धर्मसमजुती जातील. उगाच लोकांना का दुखवा\nजे बदल झाले ते कसे झाले लोकसंख्या वाढली. एकत्र कुटुंबे फुटली. गरजा वाढल्या. महागाईचा पाठलाग संपतच नाही. स्त्रियांना घराबाहेर पडणे जरूर झाले. नोकरी पाहिजे तर शिकणे आलेच. चरितार्थसंपादक शिक्षण हवे म्हणून विवाहाचे वय वाढले. लग्नाच्या बाजारात उठाव व्हावा यासाठी लहानमोठ्या नोकर्या आल्या. पण हे सगळे परिस्थितिशरण होऊन. प्रवाहपतितासारखे झाले.\nआगरकरांची पद्धत विवेकाची आहे. बुद्धिप्रामाण्याची आहे. त्यांची मागणी समतेची आहे, व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. स्वसंमतीची आहे. ती पटल्यामुळे या सुधारणा झाल्या असत्या तर वधूपरीक्षा बंद झाली असती. वरदक्षिणा अदृश्य झाली असती. हुंडाबळी गेले नसते. वरसंशोधन, मानापमान मान्य करण्यात स्त्रीचे दुय्यम स्थान आपण पक्के करत असतो. आपल्याला हे कळत नाही, वळतही नाही आणि वरून खुशाल म्हणायला तयार की ‘आगरकर संपले\nसाधी गोष्ट आहे. राजकारण्यांना मतांचे गठ्ठ बांधायला सोपी ठरणारी जा��पात अजून का जात नाही मग आगरकर इतिहासजमा कसे होतील\nश्री. गर्ग्यांनी समालोचनात या मुद्द्यांचा परामर्श घेतला आहेच. आगरकर स्वप्नाळू आशावादी नव्हते, पण ते निराश कधीच झाले नाहीत. या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधले आहे. त्यांचा आत्मविश्वास तपःपूत होता यात काय संशय एरवी ते असे का म्हणते की, ‘कोणतेहि आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसही आहे….बर्यावाईटांसाठी निवडानिवड करण्याची जितकी बुद्धि त्यांना होती तितकी किंवा तीहून अधिक आम्हांसहि आहे. अनुजांसाठी त्यांचे अंतकरण जितके कळवळत होते, तितके किंवा त्याहून अधिक आमचेही कळवळत आहे, सृष्टिविषयक व तत्कर्तृत्वविषयक ज्ञान जितके त्यांस होते तितके किंबहुना त्याहून बरेच अधिक ज्ञान आम्हास आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचेच आम्ही पालन करणार, व जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हास निर्दोष वाटतील असे नवीन घालणार.’\nआणि त्यांची जिद्द तरी कशी हिंदुधर्माला नावे ठेवण्यापेक्षा सुधारकांची वेगळी जात का करत नाही या सनातन्यांच्या प्रश्नावर त्यांचे उत्तर असे की, ‘सुधारकां’चे प्रयत्न केवळ त्यांच्या सुखापुरते असते तर तुम्हांपासून वेगळे होण्यास तुमच्या ग्रामण्याची त्यांनी वाटच पाहिली नसती. परंतु समाजसुधारणा ही त्यांस स्वतःच्या सोईहून अधिक महत्त्वाची वाटत असल्यामुळे तुम्हांस सोडल्यावर त्यांनी सुधारणा करावी तरी कोणाची हिंदुधर्माला नावे ठेवण्यापेक्षा सुधारकांची वेगळी जात का करत नाही या सनातन्यांच्या प्रश्नावर त्यांचे उत्तर असे की, ‘सुधारकां’चे प्रयत्न केवळ त्यांच्या सुखापुरते असते तर तुम्हांपासून वेगळे होण्यास तुमच्या ग्रामण्याची त्यांनी वाटच पाहिली नसती. परंतु समाजसुधारणा ही त्यांस स्वतःच्या सोईहून अधिक महत्त्वाची वाटत असल्यामुळे तुम्हांस सोडल्यावर त्यांनी सुधारणा करावी तरी कोणाची’ याच जिद्दीने ‘टाकांतून अर्थबोधक अक्षरे काढण्याचे सामर्थ्य असेल व ती वाचण्यास निदान एक इसम तयारअसेल, तोपर्यंत लिहिण्या’चा बाणा घेऊन आगरकरांनी दिलेल्या विचारधनाचे मोल आज तर आम्हाला आहेच पण पुढेही निरंतर राहणार आहे. आगरकर कधीच इतिहासजमा होणार नाहीत\nPrevious Postपत्रव्यवहारNext Postअपत्यांनी मातापितरांचे कृतज्ञ राहावे\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/03/1702/", "date_download": "2020-09-27T07:32:31Z", "digest": "sha1:U5JQF75G2P2JXDYWCPTVGD2EO2FKOSPL", "length": 14172, "nlines": 73, "source_domain": "www.sudharak.in", "title": "ईश्वर, धर्म आणि अंधश्रद्धा – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nईश्वर, धर्म आणि अंधश्रद्धा\nआगरकरांच्या अज्ञेयवादी भूमिकेतून ईश्वरावरील श्रद्धा अप्रमाणितच असते – असिद्धचअसते. आगरकर हे समाजसुधारक असल्याने समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर त्यांनी सातत्याने प्रहार केले. सती, बालविवाह, बळी देण्याची प्रथा, शिमगा यांपासून तो स्त्रियांचे पोषाख, मृतासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे समाजासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे प्रचलित असणार्याे रूढी, पंरपरा, चालीरीती, सणवार हे धर्मसंकल्पनेशी निगडित असल्याने व धर्म सर्वसामान्यपणे ईश्वरनिष्ठ, ईश्वरवादी असल्याने तात्त्विकदृष्ट्या किंवा ‘इंद्राय तक्षकाय स्वाहा’ या नात्याने अ-धार्मिक निरीश्वरवादाची भलावण समाजसुधारकांकडून केली जाते. परिणामतः समाजसुधारणा ही ईश्वर आणि धर्म या विरोधी असलेले तत्त्वयुद्ध आहे असे समाजसुधारक आणि धार्मिक मानतात. परंतु ईश्वरावरचा विश्वास आणि धर्म यांचा जनमानसावरील पगडा एवढा जबरदस्त आहे की त्यानी अनेक देशांमध्ये अनेक समाजसुधारक पचवले असे दृश्य दिसते. म्हणून समाजसुधारणा झाल्याच नाहीत असे नसून काही बाबतीत काही प्रमाणात समाजसुधारणा घडून आल्या. त्या समाजसुधारकांमुळे घडून आल्या की आर्थिक सामाजिक-राजकीय बदलांमुळे घडून आल्या हा प्रश्न वेगळा. सर्वसामान्य जनतेला ज्याचीउपयुक्तता पटली आहे – जे सामान्य हिताचे आहे त्याबाबतीत धर्मग्रंथांना रूढींना मान्य नसलेले बदलसुद्धा घडून आले आहेत.\nप्रश्न असा की ईश्वर, धर्म आणि अंधश्रद्धा यांचा अन्योन्य संबंध काय आहे ईश्वरावरील श्रद्धा आणि उदा. अघोरी ऊपायांनी संततिप्राप्त होते ही श्रद्धा एकाच प्रकारची आहे काय ईश्वरावरील श्रद्धा आणि उदा. अघोरी ऊपायांनी संततिप्राप्त होते ही श्रद्धा एकाच प्रकारची आहे काय दोन्ही श्रद्धांना विवेकाचा आधार नाही म्हणून दोन्ही श्रद्धा त्या अर्थाने अंध आहेत, म्हणजे विवेकाचा आधार नसलेल्या, ईश्वराचे अस्तित्व बुद्धीने विवेकाने सिद्ध करता येत नाही या अर्थाने.\nतरीसुद्धा या दोन श्रद्धा प्रकारतः भिन्न आहेत. या एकाच प्रकारच्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी हे दाखवावे लागेल की अघोरी उपायांनी संतती प्राप्त होते या किंवा यासारख्या अनेक सामाजविघातक श्रद्धा ईश्वरावरील श्रद्धेतून निर्माण होतात, प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी; तरच त्यांचा कार्यकारण संबंध प्रस्थापित होऊ शकतो, अन्यथा नाही. संतती नसलेले पण ईश्वरावर श्रद्धा असणारे सर्व लोक अघोरी उपायांनी संतती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात असे आहे का सर्व ईश्वरनिष्ठ धार्मिक लोक बुवाबाजी किंवा विघातक अशा अंधश्रद्धेचे बळी आहेत का सर्व ईश्वरनिष्ठ धार्मिक लोक बुवाबाजी किंवा विघातक अशा अंधश्रद्धेचे बळी आहेत का ईश्वरावरील श्रद्धा ही अ-सामाजिक किंवा समाजविघातक आहे काय ईश्वरावरील श्रद्धा ही अ-सामाजिक किंवा समाजविघातक आहे काय काही धार्मिकांनी ईश्वराच्या, धर्माच्या नावांखाली समाजविघातक कृत्ये केली म्हणून ईश्वरावरील श्रद्धा ही समाजविघातक श्रद्धांचे उगमस्थान आहे हे सिद्ध होत नाही. धर्म, ईश्वरावरील श्रद्धा समाजविघातक अंधश्रद्धा असे समीकरण मांडणे चूक आहे. समाजव्यक्तिविघातक अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य आवश्यक आणि स्तुत्य आहे. बुवाबाजी, भानामती, गंडेदोरे इत्यादि वे तथाकथित दैवी चमत्कार दाखवून लोकांची फसवणूक करण्याच्या व्यक्तींपासून समाजाला जागरूक करण्याचे कार्य, उपक्रम, आणि ईश्वरावरील श्रद्धा व धर्म या स्वतंत्र बाबी आहेत. हे कार्य करणार्याय व्यक्ती नास्तिक आणि अ-धार्मिक असू शकतात. पण त्यांनी तसे असणे आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य करणे यांचा अनोन्यसंबंध नाही.\nअंधश्रद्धानिर्मूलनाचा तात्त्विक आधार निरीश्वरवाद आणि धर्म नाकारणे आहे हे चुकीचे आहे. समाजसुधारक अकारण ईश्वर आणि धर्म यांना शत्रु कल्पून त्यांच्याविरुद्ध बौद्धिक संघर्ष करीत आहेत. त्यापेक्षा विघातक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा सर्वसामान्य जनहित हा आधार ठेवणे उचित. अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य ईश्वर आणि धर्म विरोधी आहे असा अकारण आभास निर्माण करून ते त्यांच्याच कार्याची हानी करतात.\nPrevious Previous post: पत्रव्यवहार -आस्तिकतेचे मंडन व खंडन\nNext Next post: पुरुषी वर्चस्वाचे दुष्परिणाम\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/entertainment/give-me-safety-and-assurance-i-will-expose-who-do-sexual-harassment-in-bollywood-says-richa-chadda/398794", "date_download": "2020-09-27T08:35:38Z", "digest": "sha1:D2IXQOD4YPHUJ3XSPCGEEOANVMUVKIAA", "length": 17306, "nlines": 123, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा | मनोरंजन News in Marathi", "raw_content": "\nबॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा\nबॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते.\nवास्तव स्विकारणे धाडसाचे आहे\n'... तर, मी नावे सांगेन'\nबॉलिवूड क्षेत्रातील व्यवस्था बदलण्याची गरज\nमुंबई : बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते. दरम्यान, याच मुद्द्यावरून अभिनेत्री रिचा चढ्ढा हिनेदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण लैंगिक शोषण करणारांची नावेदेखील सांगायला तयार आहोत. पण त्यासाठी आपल्याला सुरक्षेची खात्री मिळायला हवी असेही रिचाने म्हटले आहे.\nवास्तव स्विकारणे धाडसाचे आहे\nएका मुलाखतीदरम्यान रिचा बोलत होती. या वेळी बोलतान रिचा म्हणाली, बॉलिवूडमध्ये लौंगिक शोषण होते. हे वास्तव स्विकारणे धाडसाचे आहे. मात्र, लैंगिक शोषण करणारांची नावे कधीच पुढे येत नाहीत. कारण, त्यानंतर काम मिळण्याची खात्री नसते. अगदी हे उघड वास्तव असूनही अशा लोकांवर कारवाई होत नाही, असेही रिचा म्हणाली.\n'... तर, मी नावे सांगेन'\nदरम्यान, रिचाने सांगितले की, 'जर मला आपण आयुष्यभर पेन्शन दिली. माला सुरक्षेची खात्री दिली. माझ्या आणि माझ्या कु��ूंबाचे रक्षण करण्याची हमी घेतली. तसेच, मला चित्रपट, टीव्ही आदि क्षेत्रात काम करालया मिळाले. जे की मला आवडत्या क्षेत्रात जे ही काही करावे वाटते ते करायला मिळण्याची खात्री असेन तर, बॉलिवूडमध्ये होणाऱ्या शोषणाबद्धल मी सांगायला तयार आहे. इतकेच नव्हे तर, ते करणाऱ्य़ा लोकांची नावे सांगायलाही मी तयार आहे.' पुढे बोलताना रिचा म्हणाली, 'केवळ मीच नव्हे तर, असे असंख्य लोक आहेत जे या शोषणाबद्धल बोलतील. पण, बोलणार कोण या क्षेत्रात ही व्यवस्थाच नाही की, जी पीडितेला न्याय मिळवून देऊ शकेल.'\nबॉलिवूड क्षेत्रातील व्यवस्था बदलण्याची गरज\n'प्रत्येक वेळी जो कोणी बोलतो ती त्याची प्रितक्रिया असते. अशा वेळी त्यांना नाव विचारले जाते. पण, जर प्रसारमाध्यमांना माहिती आहे हे कोण करत आहे तर ते सांगत का नाहीत तर ते सांगत का नाहीत जर आम्ही एखादे पाऊल उचलले तर ती प्रतिक्रीया असते. बॉलिवूड क्षेत्रातील व्यवस्था आणि संपूर्ण रचनाच बदलण्याची गरज आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. पण, तो वापरणार कोण जर आम्ही एखादे पाऊल उचलले तर ती प्रतिक्रीया असते. बॉलिवूड क्षेत्रातील व्यवस्था आणि संपूर्ण रचनाच बदलण्याची गरज आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. पण, तो वापरणार कोण मी माझ्या मनातील गोष्टी सांगितल्या. पण, मी काहीशी भाऊकही झाली आहे. जगभरात घडणाऱ्या घटनेमुळे मी अस्वस्थ होते', असेही रिचा म्हणाली.\nदंगल गर्ल झायरा वसिमची दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान छेडछाड\nसोन्याचे दागिने विकल्यावर 'ही' कंपनी देतेय योग्य...\nराऊत-फडणवीस भेटीत भविष्यातील राजकीय भुकंपाची नांदी, जाणून घ...\nशेतकरी 'आत्मनिर्भर भारत'चा पाया- पंतप्रधान मोदी\nपश्चिम बंगालमध्ये १ ऑक्टोबरपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रातही...\n'होय, फडणवीसांना भेटलो; वैचारिक मतभेद असले तरी आम्ही ए...\nबदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आतड्यांवर होतोय दुष्प...\nगेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८८,६०० रुग्ण वाढले; ११२१...\nसरकार पडलं तर आम्हाला दोष देऊ नका, दानवेंचा टोला\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nहिवाळ्यात भारतीय लष्कर आपल्या हद्दीतही मुसंडी मारू शकते; तज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T07:05:56Z", "digest": "sha1:OKEAZUOL4NAM43DOLYAZ75ABRRAKAJVM", "length": 15975, "nlines": 72, "source_domain": "kheliyad.com", "title": "कविताची फिनिक्स भरारी - kheliyad", "raw_content": "\nदक्षिण आशियाई स्पर्धेत (सॅफ) सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने ऑलिम्पिक पात्रता सिद्ध करीत गोल्ड मेडल मिळवले. गेल्या वर्षापासून तिचा बॅडपॅच सुरू होता. यश हुलकावणी देत होतं. मात्र, जिद्दी कविताने हार मानली नाही. सॅफ स्पर्धेतून फिनिक्स भरारी घेणाऱ्या कविताचा थक्क करणारा हा प्रवास कौतुकास्पदच आहे.\nहोळी म्हणजे आदिवासींची दिवाळीच. मराठी माघ पौर्णिमेपासून म्हणजे आदिवासींचा दांडू बलन्यू महिना सुरू होतो. हा महिना संपला, की होळी प्रचंड उत्साहात साजरी केली जाते. म्हणून दांडू महिन्यानंतर आदिवासी समाज होळीची आतुरतेने वाट पाहत असतो. कविताने ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केल्याने सावरपाड्यात असाच होळीचा माहोल असेल. ऑलिम्पिक जवळ येईपर्यंत कदाचित त्यांचा ‘दांडू बलन्यू संपणार नाही. पौर्णिमेच्या चंद्राला दांडू दिसला, की होळीचे जसे जोरदार स्वागत होते, तसे कविताचा मेडलरूपी चंद्र दिसला, की महाराष्ट्रात दिवाळी अन् सावरपाड्यात होळीचाच जल्लोष असेल.\nजिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, विजिगीषू वृत्ती म्हणजेच कविता राऊत दहा हजार, पाच हजार मीटरवर हुकूमत असलेल्या कविताचे हे शर्यतीचे प्रकार पाहिल्यानंतर लक्षात येतं, की हिच्या स्पर्धेचं आयुष्य कधीच छोटं असू शकत नाही. डोक्यावरून दोन-दोन किलोमीटर रस्ता तुडवत पाणी आणणारी कविता कदाचित अडथळ्यांची शर्यतही सहज जिंकली असती दहा हजार, पाच हजार मीटरवर हुकूमत असलेल्या कविताचे हे शर्यतीचे प्रकार पाहिल्यानंतर लक्षात येतं, की हिच्या स्पर्धेचं आयुष्य कधीच छोटं असू शकत नाही. डोक्यावरून दोन-दोन किलोमीटर रस्ता तुडवत पाणी आणणारी कविता कदाचित अडथळ्यांची शर्यतही सहज जिंकली असती लहानपणापासून खाचखळग्याचं आयुष्य पाहिलेल्या कविताला म्हणूनच आयुष्यातील चढ-उतार नवीन नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत तिला यशाने सातत्याने हुलकावणी दिली. स्थानिक स्पर्धांतही तिची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नव्हती. अगदी यंदाच्या मुंबईच्या हाफ मॅरेथॉनमध्येही तिला तेराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय महिलांमध्येच ती पाचवी होती लहानपणापासून खाचखळग्याचं आयुष्य पाहिलेल्या कविताला म्हणूनच आयुष्यातील चढ-उतार नवीन नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत ति���ा यशाने सातत्याने हुलकावणी दिली. स्थानिक स्पर्धांतही तिची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नव्हती. अगदी यंदाच्या मुंबईच्या हाफ मॅरेथॉनमध्येही तिला तेराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय महिलांमध्येच ती पाचवी होती जी धावपटू गेल्या वर्षी मुंबई मॅरेथॉनची विजेती होती, ती हाफ मॅरेथॉनमध्ये अगदी तेराव्या स्थानावर घसरली होती. मात्र, जोपर्यंत तुम्ही शर्यत संपली नाही असं म्हणत नाही तोपर्यंत ती संपलेली नसते. कविताचीही शर्यत संपलेली नव्हती. सॅफ स्पर्धेतून आता ती सुरू झाली आहे.\nजानेवारी २००८ मध्ये कविताने मुंबई मॅरेऑन जिंकली होती. त्या वेळी तिची आव्हानवीर प्रिजा श्रीधरन दुसऱ्या स्थानावर होती. २००९ मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये तिने हाफ मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळवले. कविताच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत गेला. याच वर्षी फेब्रुवारी २००९ मध्ये कविताने कोलकाता मॅरेथॉन स्पर्धाही जिंकली. ऑगस्ट २०१० मध्ये कविताने कॉमनवेल्थ स्पर्धेत १० हजार मीटर स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या कविताला या पदकाने आत्मविश्वास दिला. या स्पर्धेनंतर तीन महिन्यांनंतर कविताने चीनमधील गाँग्झौ येथे नोव्हेंबर २०१० मध्ये १६ व्या आशियाई स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत सिल्व्हर मेडल मिळविले. या वेळी प्रिजा श्रीधरनने तिला मागे टाकत गोल्ड मेडल मिळवले होते. मात्र, सिल्व्हर मेडलमुळे तिने कारकिर्दीतली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी साकारली होती. सप्टेंबर २०११ मध्ये तिने ट्रॅक बदलला आणि बेंगलुरूच्या साल्टलेक स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पाच हजार मीटरमध्ये तिने गोल्ड मेडल मिळविले. या वेळी तिची आव्हानवीर प्रिजा श्रीधरन तिसऱ्या स्थानावर, तर एल. सूर्या दुसऱ्या स्थानावर राहिली. जून २०११ मध्येही तिने वर्ल्ड १० के रन स्पर्धेचे गोल्ड मेडल मिळवले होते. सप्टेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील हाफ मॅरेथॉन स्पर्धेत तिला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. या वेळी तिला सुधा सिंहने मागे टाकले होते. २०१५ मधील मुंबई मॅरेथॉनमध्ये कविताने हाफ मॅरेथॉनचे विजेतेपद मिळवले असले तरी यंदा जानेवारीत झालेल्या याच स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉनमध्ये ती भारतीय महिलांमध्येच पाचव्या स्थानी राहिली. मात��र, एकूण महिलांमध्ये मात्र १३ व्या स्थानावर घसरली. कविताच्या कामगिरीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा चढ-उतारांचं गणित सर्व काही सांगून जातो. लांब पल्ल्याच्या शर्यतींचा ट्रॅक बदलून मॅरेथॉनमध्ये कौशल्य आतमावणाऱ्या कविताला हा मोठा धक्का होता. तिची कामगिरी ढासळली होती की स्पर्धकांचा दर्जा उंचावला होता मात्र, क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांनी तिचे मनोबल वाढवले. या मनोबलातूनच तिने पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेतली आहे. दिल्ली मॅरेथॉनची तयारी करीत असतानाच सॅफ स्पर्धेच्या आठ दिवस आधी तिला ट्रॅकवर उतरण्यास सांगितलं. दिल्ली मॅरेथॉनसाठी केलेली तयारी तिने सॅफ स्पर्धेच्या ट्रॅकवर आजमावली आणि आता त्याचा रिझल्ट समोर आहेच.\nऑलिम्पिक पात्रता मिळविणारी कविता भारतातली चौथी अॅथलिट आहे. यापूर्वी ओपी जैशा, ललिता बाबर और सुधा सिंह रियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. या चारपैकी तीन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील. ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनसाठी किमान दोन तास ४२ मिनिटांची पात्रता आवश्यक आहे. कविताने दोन तास ३८ मिनिटे आणि ३८ सेकंदांची वेळ नोंदवली. कविताच्या जिंकण्यामागे जिद्द होती. तिशीतल्या कविताला पुढच्या स्पर्धा खेळण्यावर प्रचंड मर्यादा आल्या असत्या. वय आणि कामगिरी दोन्हींशी समतोल साधणे कोणत्याही खेळाडूला सोपे मुळीच नाही. कविताही त्याला अपवाद नाही. कदाचित याचमुळे कविताने सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. आता तिला ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आताच भोसला मिलिटरी स्कूलतर्फे तिचा मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. त्या वेळी क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम म्हणाले होते, की आता किमान आठवडाभर तरी सत्कार सोहळ्यांवर आवर घाल. कारण तुझी खरी कसोटी ऑलिम्पिकमध्ये लागणार आहे. त्यासाठी एकेक तास महत्त्वाचा असेल. कविताला याची जाणीव नक्कीच असेल.\nनाशिकच्या नवोदित खेळाडूंसमोर कविता आदर्श आणि प्रेरणादायी खेळाडू असेल. अपयशातून यशाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. तिच्या यशाने नाशिकच्या धावपटूंसाठीही ऑलिम्पिकचे दार आता खुणावत असेल. दुर्गा देवरे, किसन तडवी, संजीवनी जाधव असे किती तरी ज्युनिअर गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर नाव कोरणारे खेळाडू कविताच्या पाऊलावर पाऊल ठेवत यशासाठी सज्ज आहेत. त्यांच्यासाठीही कविता ही प्रेरणा आहे. तिचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांना कवितावर आत्मविश्वास आहे. त्यांनी यापुढेही सांगितले, की २०२० मध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देणाऱ्यांत सर्वांत जास्त वाटा नाशिकचा असेल. विजेंदर सिंह यांनी अप्रत्यक्षपणे नाशिकचा केनिया करण्याचं ठरवलं आहे. मुळात नाशिकच्या ट्रॅकवरूनही ऑलिम्पिकची धाव घेता येते हा आत्मविश्वासच नाशिककरांना उभारी देणारा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/10/14/%E0%A4%A0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-27T08:00:10Z", "digest": "sha1:7QA6QHIAHQVHYDSKBWLGBXIODP2BD2LP", "length": 2912, "nlines": 53, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दुसरं पोस्टर प्रदर्शित – Manoranjancafe", "raw_content": "\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दुसरं पोस्टर प्रदर्शित\nअमिताभ बच्चन, आमिर खान यांची अभिनय मेजवानी असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.\nअमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची दुसरी झलक आमिरने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nबातमी, सिनेमा, Social Media\nठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दुसरं पोस्टर प्रदर्शित\nचित्रपट परीक्षण – हेलिकॉप्टर ईला ‘आई-मुलाची जनरेशन कथा’\nनिर्माता अमोल कागणेची अभिनय क्षेत्रात एंट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.cfcindia.com/mr/wftw/following-jesus-in-three-specific-areas", "date_download": "2020-09-27T07:59:45Z", "digest": "sha1:IMTXZSNJHEFBRYD425XKGSZJ7AG4OB6Q", "length": 13234, "nlines": 161, "source_domain": "marathi.cfcindia.com", "title": "तीन विशिष्ट क्षेत्रात येशूचे अनुसरण करणे", "raw_content": "\nह्या वेबसाइट मध्ये शोधा\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nझॅक पुननं ची माहिती\nतीन विशिष्ट क्षेत्रात येशूचे अनुसरण करणे\nलेखक : झॅक पुननं\n१. येशूने जे काही केले त्या सर्व गोष्टींमध्ये त्याच्या पित्याचे गौरव पाहिले (योहान ७:१८)\nत्याची सर्वांत मोठी इच्छा मानवजातीचे कल्याण हे नव्हे (जरी हा हेतू चांगला असू शकेल) परंतु त्याच्या पित्याच्या नावाचा गौरव होणे ही होती (योहान १७: ४). तो त्याच्या पित्याच्या चेहऱ्यासमोर राहत असे आणि सर्व गोष्टींमध्ये त्याने फक्त त्याच्या पित्यालाच संतुष्ट करण्याचे पाहिले. तो देवाचे वचन त्याच्या पित्यासमोर उभा राहून बोलला, जे त्याचे ऐकत होते त्यांच्यासमोर नाही. त्याने लोकांची नव्हे, तर मुख्यत्वे पित्याची सेवा केली. अशाप्रकारे आपल्यालासुद्धा देवाची सेवा करायची आहे. आम्हांला प्रथम मंडळीचे सेवक होण्यासाठी नव्हे तर प्रभूचे सेवक म्हणून बोलाविले गेले आहे. आमच्या प्रभूने आपल्याला प्रार्थना करण्यास सांगितलेली पहिली प्रार्थना आहे, \"पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.\" जर आपण लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वत:ची प्रतिष्ठा निर्माण करुन मनुष्याला संतुष्ट करणारे बनू.\n२. येशूने सर्व काही दिले - आपल्याकडे असलेले सर्व काही - मंडळीसाठी\nमंडळीची पायाभरणी करण्याच्या बाबतीत त्याने काहीही मागे ठेवले नाही. \"ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.\"(इफिसकरांस पत्र ५:२५) यशयाच्या भविष्यवाणीत त्याच्या मृत्यूचे वर्णन असे आहे: “तो स्वतःच्या भल्यासाठी विचारही न करता मरण पावला” (यशया ५३:८) याचा विचार करा: तो स्वतःच्या हितासाठी एकही विचार न करता जगला आणि मरण पावला त्याने स्वत: ला मंडळीसाठी पूर्णपणे दिले. हाच तो मार्ग आहे ज्यावर त्याने आपल्यालाही चालण्यास बोलावले आहे - आणि जे लोक या मार्गावर चालू इच्छितात तेच नवीन कराराची मंडळी बांधू शकतात. अशी मंडळी तयार करण्यासाठी आपण आपल्या जीवनात अनेक गैरसोयी सहन करण्यास तयार असले पाहिजे. आपण आपल्या दिनक्रमात व्यत्यय आणण्यास तयार असणे आवश्यक आहे, इतरांनी आपला फायदा घ्यावा, इतरांनी आपली ऐहिक संपत्ती संपादन करावी यासाठी आणि तक्रारीशिवाय प्रत्येक प्रकारचे दबाव स्वीकारण्यास तयार असले पाहिजे.\n३. येशू आमच्या दु: खात सामील झाला\nत्याने स्वतःला आमच्यासारखे केले. आम्हांला मदत करण्यासाठी, जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने स्वत: प्रथम दु:खातून आज्ञापालन शिकण्याचे शिक्षण घेतले, (इब्री लोकांस पत्र २: १७; ५: ८). अशा प्रकारे तो आपला अग्रगामी बनला (इब्री लोकांस पत्र ६: २०) आपण आपल्या परिक्षेच्या वेळी दु:ख भोगण्यास आणि आज्ञाधारकपणा शिकण्यास तयार नसल्यास आपण इतरांना मदत करू शकत नाही. आम्हांला आमच्या मंडळीमधील बंधू-भगिनींसाठीलघु-अग्रगामी होण्यासाठी बोलावले आहे - आणि केवळ उपदेशक म्हणून नाही. आणि त्यामध्ये बर्याच वेदनादायक आणि कठीण परिस्थितीत आणि परिक्षांतून जाणे समाविष्ट आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला या सर्व परिस्थितीत देवाचे प्रोत्साहन व बळकटी येते तेव्हा आपण इतरांना जीवन देणारे असे काहीतरी देऊ शकतो - आणि केवळ एक संदेश नाही जो शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे किंवा एखादे पुस्तक वाचल्यामुळे किंवा प्रवचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो. (२ करिंथकरांस पत्र १: ४ पहा).\nप्रभूला नेहमी तुमच्यासमोर ठेवा\nझॅक पुननं ची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-27T06:30:14Z", "digest": "sha1:ZHHMHT7AWFK7GQ5CATR7W5IWE427TECM", "length": 3528, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:विश्वनाथ प्रताप सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख व्यक्तीविषयक असून उत्तर प्रदेशातील जिल्हा नसल्याने वर्ग:उत्तर प्रदेशमधील जिल्हे या वर्गातून काढून टाकण्यात यावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) १४:२६, २८ मे २०१४ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१४ रोजी १४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/list-of-candidates-waiting-for-appointment-in-shared-compassionate-waiting-list-to-be-kept-at-the-collectorate-level-for-group-c-and-group-d-cell/", "date_download": "2020-09-27T06:09:11Z", "digest": "sha1:VKKVR2IMSL75CDXSKHEVBVXKZXPQ7I43", "length": 11248, "nlines": 149, "source_domain": "raigad.gov.in", "title": "गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे प्रारूप यादी. | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nगट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे प्रारूप यादी.\nगट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे प्रारूप यादी.\nगट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्��ा प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे प्रारूप यादी.\nगट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे प्रारूप यादी.\nगट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे प्रारूप यादी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/appeal-to-keep-farmers-safe-from-harvest", "date_download": "2020-09-27T08:28:40Z", "digest": "sha1:VBJJ5B3JVDLS5I2LTF63ZJJ3Y2AW5Z6W", "length": 12365, "nlines": 184, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nशेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन\nशेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन\nनैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवाम��न तज्ज्ञांनी वर्तविला आहे.\nमध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २० दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.\nशेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.\nसुधागड-पाली येथे निवडणुक आणि पावसामुळे खरेदीवर परिणाम \nमतदान; राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक\nविनानंबरप्लेट वाहने धावतात कल्याण-डोंबिवलीत \nउन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान पंधरवड्यात १९ लाख शेतकऱ्यांचा...\nकर्नाळा अभयारण्याच्या ११.६५ कोटींच्या निसर्गपर्यटन आराखड्यास...\nमहावितरणच्या मेळाव्याचा ३१ बेरोजगार अभियंत्यांनी घेतला...\nकुंडलिका नदीच्या पुराचा रोहा परिसराला फटका\nगणेशोत्सवात कोकणातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nठाणे येथे कोविड योद्ध्यांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप\nकल्याण शहरातील कचरा उचलण्यात अपयशी ठेकेदाराला टर्मिनेट...\nशिवराज्याभिषेकदिनी रायगडाच्या राजसदरेवर बसण्याचा बहुमान...\nकोरोनासाठी आरोग्यविम्याचे नियम शिथील करण्याची धनगर प्रतिष्ठानची...\nशांततेचा संदेश देत सुफीया धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी\nकेडीएमसी महापौरांनी उपटले अधिकाऱ्यांचे कान\nअंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनवाढीचा प्रश्न चालू अधिवेशनात...\nरत्नागिरी, स���ंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णालयांच्या...\nगर्दी टाळण्यासाठी गणेश विसर्जनासाठी ठाणेकरांना मिळणार ऑनलाईन...\nगरीबांचे जीव वाचविण्यासाठी अॅक्टीमेरा इंजेक्शन मोफत पुरवा\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nउद्धव ठाकरे यांनी दारूबंदी करून महाराष्ट्रात शिवराज्य आणावे\nकेडीएमसी राबविणार ‘कोविड योद्धया’ची संकल्पना\nजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T06:08:14Z", "digest": "sha1:EX4HL655JUK3P5NVVOHPGWZH63S4KHWI", "length": 1738, "nlines": 66, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "असा ‘मी’ – प्रसन्न", "raw_content": "\nसमजले ते समजेल तसे\nवाटले ते वाट्टेल तसे\nघडते जे घडेल तसे\nकळेल ते कळले तसे\nवळेल जे वळले तसे\nजळले जे जळले तसे\nजमेल जे जमले तसे\nमिळेल जे मिळाले तसे\nदिसेल जे दिसले तसे\nलिहिले जे लिहिले तसे\nऐकेन ते ऐकले तसे\nकरेन जे केले तसे\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2020-09-27T07:08:59Z", "digest": "sha1:R4EVZSQLILNNPFPRXI5KOQ5EBYAXZKSB", "length": 7618, "nlines": 131, "source_domain": "www.bhovra.com", "title": "वर्तक नगर चे साईबाबा... - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nवर्तक नगर चे साईबाबा...\nAshish Sawant 11/30/2010 Add Comment Blog , वर्तक नगरचे साईबाबा , शंकराची पिंडी , शनी देव , साईबाबांची पालखी , हनुमान Edit\nवर्तक नगर च्या साईबाबांचा २४ वा वर्धापन दिवस.\nदरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वर्तक नगर च्या साईबाबांचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा झाला. शिर्डी च्या साईबाबांची प्रतिकृती असलेले वर्तक नगरचे साईबाबा म्हणजे इथल्या भक्तांची प्रती शिर्डीच. मराठी तिथी नुसार साईबाबांचा वर्धापन दिवस साजरा होतो. २९ नोव्हेंबर पासून सुरु झालेला हा उत्सव ३ दिवस चालला आणि आज त्याची सांगता झाली. तिसऱ्या दिवशी बाबांची मंदिरातून पालखी निघते आणि वाजतगाजत मोठ्या थाटामाटात तिची पूर्ण वर्तक नगर मध्ये मिरवणूक निघते. हि मिरवणूक पुढे जानका देवी च्या मंदिरात जाऊन परत साईबाबांच्या मंदिरात परतते. ह्या वेळेला रस्त्यावर मोठ्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढल्या जातात. पुण्यावरून खास ढोल ताशे बोलावले जातात. सुंदर आतिषबाजी केली जाते. दांडपट्टा चालवणारे, ल���झीम खेळणारे, तलवार चालवणारे अनेक कलाकार आपली कला दाखवतात. एकंदरीत खूप रम्य आणि पाहण्यासारखा सोहळा असतो. ऑफिस मधून येईपर्यंत पालखी अर्ध्याहून पुढे निघून जाते. पण आज नशिबाने दर्शन मिळाले. माझ्या जुन्या घराच्या समोरच पालखी पोहोचली होती. चांगले दर्शन झाले. पालखी सोहळ्याचे दृश्ये आणि बाबांच्या मंदिरातली काही इथे पोस्ट केली आहेत.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...\nलेना होगा जनम तुम कई कई बार.....\nलेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...\nवर्तक नगर चे साईबाबा...\nह्या दिवाळीचा आकाश कंदील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-news?page=2148", "date_download": "2020-09-27T07:43:04Z", "digest": "sha1:JC4PTCPR4FGSWEPBMJ57U6AJSP27PE2K", "length": 27492, "nlines": 318, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे बातम्या, Latest Pune News in Marathi, Pune Breaking News, Live Pune News Online, Pune Local News | eSakal", "raw_content": "\n‘न्यू नॉर्मल’ला हवी संयम, शिस्तीची जोड\nलॉकडाउननंतर ‘न्यू नॉर्मल’ पद्धतीने जनजीवन सुरू होण्याची अपेक्षा होती;\nदुचाकीवरून एक लाख किलोमीटर प्रवास करणारी 'कॅट... पुणे - ऍडव्हेंचरसाठी बाईक रायडिंग करणारी महिला ही सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारी बाब असते. मात्र आपल्या या छंदामुळे सुमारे एक लाखाहून अधिक...\nबाइकवरून चाललंय भारतभ्रमण पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन...\nवडील-मुलाची सायकल सफारी पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही ���वलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन...\nगानगुरू पं. बबनराव हळदणकर यांचे निधन\nपुणे - आग्रा घराण्याचे बुजूर्ग गायक, \"कौसी जोग' व \"चांदनी मल्हार' सारख्या रागांचे निर्माते, बंदिशकार पं. बबनराव हळदणकर (वय 89) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. गेल्या अर्ध्या दशकाहून अधिक काळ गायनसेवा रुजवणाऱ्या आणि अखेरच्या दिवसांतही आपल्या...\nयेथे नित्य जळतोय कचरा\nकेशवनगर - मुंढवा परिसरात मोकळी जागा दिसेल तिथे नागरिक कचरा टाकत आहेत. हा कचरा इतका अस्तावस्त होतो की, कचरा वेचणाऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी परिस्थिती होत आहे. नंतर या कचऱ्याची विल्हेवाट करायची म्हणून कर्मचारीच हा कचरा जाळत असल्याचे चित्र आहे. मुंढवा...\nराजकीय पक्षांची भूमिका गुलदस्तात\nपुणे - विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 19) मतदान होणार असतानाही या निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते कोणत्या उमेदवाराला द्यायची, याबाबत राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्तात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भारतीय...\nमतदारांचा भाव घसरला; नोटबंदीमुळे सोने देणार\nपिंपरी - मोठ्या चलनी नोटांवरील \"सर्जिकल स्ट्राईक' मुळे देशभर सर्वसामान्यांची परवड सुरू असताना विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. नोटाबंदीमुळे या निवडणुकीतील मतदारांचा भाव घसरल्याने घोडेबाजार व पर्यायाने...\nपुणे मेट्रोचे एक पाऊल पुढे\nपुणे : केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या \"पुणे मेट्रो'ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मेट्रोच्या प्रस्तावास केंद्रीय नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता अर्थ मंत्रालयाकडे जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या...\nयेरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या\nपुणे: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याने येरवडा कारागृहात आत्महत्या प्रकार आज (शुक्रवार) पहाटे उघडकीस आला. हाडकसिंग ऊर्फ खाडकसिंग जलसिंग पांचाळ (वय 38, रा. कोटा, ता. राहता, जि. हमीपुर,...\nपुणे देशातच नव्हे; जगातही स्मार्टच\nपुणे - देशांतर्गत \"स्मार्ट सिटी' योजनेतील स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पुणे शहराने आता जागतिक पातळीवरही नावलौकिक मिळविला आह��. \"स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस' या उपक्रमात सहभागी झालेल्या 45 देशांतील 250 शहरांमधून अंतिम सहा शहरांच्या...\nस्टोरी टेलिंग फेस्टिव्हल आजपासून सुरू\nपुणे - गोष्टींच्या जगात फिरायला प्रत्येकालाच आवडते. हीच सफर घडवून आणण्यासाठी \"सकाळ वायआरआय'ने आयोजित केलेल्या \"इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'ला शुक्रवारपासून (ता.18) सुरवात होत आहे. दोन दिवस चालणारे हे फेस्टिव्हल येरवडा येथील ईशान्य मॉलमध्ये...\nविद्यमानांसह माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची गर्दी\nपाच विद्यमान नगरसेवक, चार माजी नगरसेवक, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज या प्रभागातून इच्छुक आहे. शिवसेनेचे नगरसेवक अशोक हरणावळ आणि भाजपच्या नगरसेविका स्मिता वस्ते यांच्या जुन्या प्रभागातील संपूर्ण भाग, तर भाजपचे...\nसुटे पैसे खात्यात भरण्याचे प्रार्थना स्थळांना आवाहन\nपुणे - भाजी, दूध, किराणा यांसारख्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता नागरिकांना रोजच सुट्या पैशांची निकड भासते. बॅंकांमार्फतही शक्य तेवढी रक्कम सुट्या पैशांच्या स्वरूपात देण्यात येत आहे. परंतु, नागरिकांची रोजच्या सुट्या पैशांची गरज भागावी आणि चलनातला...\nपुणे - \"नव्या नोटांचा तुटवडा, जनतेच्या हाल-अपेष्टांचा आठवडा' अशा स्वरूपाच्या घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गुरुवारी आंदोलन केले. पूर्वनियोजन न करता नोटा बंद करण्याच्या सरकारने घेतलेल्या...\nपीएमपीचे उत्पन्न पुन्हा वाढू लागले\nपुणे - केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर पीएमपीचे दैनंदिन निव्वळ तिकीट विक्रीतून घटलेले उत्पन्न आता वाढू लागले आहे. येत्या दोन-चार दिवसांत पीएमपीचे उत्पन्न नेहमीची सरासरी गाठेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे....\nदुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद\nपुणे - \"सकाळ- मधुरांगण' व \"मार्व्हल टूर्स'ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय, सदस्येतर महिला, तसेच \"सकाळ'च्या वाचकांच्या आग्रहाखातर आयोजित दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ व सिंगापूर टूर्ससाठीही आता थोड्याच जागा...\nकुष्ठरोग निर्मूलनासाठीच आनंदवन - डॉ. आमटे\nपुणे - \"\"कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांना त्यापासून मुक्त करण्यासाठीच बाबांनी आनंदवनची सुरवात केली. मात्र, कुष्ठरोग जगातून हद्दपार व्हावा आणि कुष्ठरोगाचे पूर्णपणे निर्मूलन होऊन आनंदवन बंद व्हावे, हेच आनंदवनचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे,'' अशी...\nवारजे माळवाडी - प्रवाशी महिलेचे रिक्षात विसरलेले अडीच लाख रुपये चालकाने प्रामाणिकपणे पोलिस ठाण्यात आणून दिले. याबद्दल वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अनुजा देशमाने यांनी चालक मारुती एकनाथ मोरे (वय 62, गोकूळनगर, वारजे माळवाडी) यांचा...\nलेखक बनण्यासाठी बारकाईने निरीक्षण करा - अवचट\nपुणे- आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. त्यातून तुम्हाला आवडेल ती घटना, व्यक्ती, तिच्याबद्दल तुमचे मत अशा गोष्टींची नेहमी नोंद ठेवा. एक चांगला लेखक होण्यासाठी यातून मोठी मदत मिळेल, असा गुरुमंत्र देत ज्येष्ठ लेखक अनिल अवचट...\nसुरजितसिंग हे देशातले महत्त्वाचे कवी\nपुणे - \"\"चांगली कविता ही नुसती वाचून संपत नाही, तर ती आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते. आजूबाजूचे जग करुणेच्या बळावर बदलले पाहिजे, अशी भावना सतत मनात निर्माण करत राहते. अशा कविता सुरजितसिंग पातर यांनी शब्दबद्ध केल्या, त्यामुळेच ते केवळ...\nपिंपरी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख नेत्यांबरोबर प्रदेश...\nजातीच्या समीकरणांवर ठरणार उमेदवार\nसुमारे 60 टक्के वस्ती भाग असलेल्या ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल प्रभागात धार्मिक आणि जातीच्या समीकरणांच्या आधारावर उमेदवारांची निवड होईल, अशी चिन्हे आहेत. बौद्ध, मुस्लिम, मातंग, चर्मकार, मेहतर आदी समाजांचे ताडीवाला रस्ता परिसरात प्राबल्य आहे. या...\nचलन तुटवडा कायम, रांगा कमी, एटीएम तासात खुडूक\nपिंपरी - केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा बॅंकांकडे पाठवल्या असल्या, तरी सुट्या शंभर रुपयांच्या नोटांची चणचण असल्याने समस्या कायम आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शहरातील बॅंकेसमोर लागलेल्या ग्राहकांच्या रांगा कमी झाल्याचे...\nमाझ्या मृत्यूला देवच जबाबदार...\nचंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्य���ला देवच...\n दोन्ही शाळकरी मित्रांची एकत्रच अंत्ययात्रा; गावाने फोडला हंबरडा\nनाशिक : सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...\nघाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे\nजळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nसायकली हे ‘एक साधं, स्वस्त, इंधन न लागणारं वाहन’ ही कल्पना आता केव्हाच मागे...\nआम्ही करून दाखवलं; मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनीच केला थातूर मातूरपणा : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड : भाजपच्या देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार...\nआमदार कोरोना काळात लोकांसाठी काय करू शकतो, पवारांचं काम बघा\nजामखेड : जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटल येथे कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. या...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nचोरट्यांचा आता शेतकऱ्यांच्या केबलवरच डल्ला\nनिरगुडसर(पुणे) : शेतकऱ्यांच्या कांदयावर डल्ला तर. कधी डाळींबावर...बाजारभाव...\n हा तर 'सुंदरा मनामध्ये भरली'मधला विक्या; डेंटिस्ट ते अभिनयातील 'चैतन्य'मय प्रवास\nनाशिक : (वीरगाव) लहानपणापासून त्याच्यात सुप्त अवस्थेत असलेल्या अभिनयाच्या...\n परप्रांतीय कामगारांना चक्क विमान तिकिटांची भेट\nपिंपरी : एकदातरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगले असते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/panama-papers-argentina-president-macri-to-go-before-judge-1225033/", "date_download": "2020-09-27T08:23:47Z", "digest": "sha1:BBXBHMMIKAWIVK4OTU6GHCKJAD4DCF2A", "length": 12313, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अर्जेटिनाच्या अध्यक्षांची पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअर्जेटिनाच्या अध्यक्षांची पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी\nअर्जेटिनाच्या अध्यक्षांची पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी\nपनामा पेपर्समध्ये अडकलेले मॉरिसियो मॅक्री यांच्याविरोधात त्यांनी परदेशात जमवलेल्या काळ्या पैशांबाबत चौकशी सुरू\nपनामा पेपर्समध्ये अडकलेले मॉरिसियो मॅक्री यांच्याविरोधात त्यांनी परदेशात जमवलेल्या काळ्या पैशांबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मॅक्री हे लॅटिन अमेरिकेत उजव्या आघाडीच्या पुनरूत्थानाचे प्रतीक मानले जातात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मॅक्री यांचे नावही पनामा पेपर्समध्ये आले आहे. पनामातील मोझ्ॉक फोन्सेका या विधी सल्लागार कंपनीच्या मार्फत अनेक बडे राजकीय नेते, अभिनेते व क्रीडापटू यांनी परदेशात बेनामी मालमत्ता तयार केल्या आहेत. पुतिन व क्षी जिनपिंग यांची नावे थेटपणे या कागदपत्रात नाहीत पण त्यांचे सहकारी व नातेवाईक त्यात गुंतले आहेत. मॅक्री यांचे नाव मात्र थेटपणे या कागदपत्रात आहे. अजेर्ंटिनाचे संघराज्य अभियोक्ता फेडेरिको डेलगाडो यांनी सांगितले की, राष्ट्रीय कर अधिकाऱ्यांकडून व भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून माहिती मागवण्यास न्यायालयाला सांगण्यात आले आहे.\nमॅक्री यांनी ते २००७ मध्ये ब्युनोसआयर्सचे महापौर झाले, तेव्हाही आर्थिक प्रकटनात त्यांची कुठली कंपनी असल्याचे म्हटले नव्हते. गेल्या डिसेंबरमध्ये ते अध्यक्ष झाले तेव्हाही त्यांनी काहीच उघड केले नव्हते. अध्यक्षीय प्रचारात भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेणारे मॅक्री आता काळ्या पैशाच्या व्यवहारात सापडले असले तरी त्यांनी आरोपांचा इन्कार केला आहे. माझी आस्थापने कायदेशीर असून ती वडिलांनी स्थापन केलेली आहेत असे ते म्हणाले. पुतिन यांनी या प्रकरणात आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांची थट्टा केली असून ही सगळी माहिती अमेरिकेच्या सांगण्यावरून एका कटाचा भाग म्हणून जाहीर करण्यात आली असे म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपनामा पेपर्स चौकशीबाबत नवाझ शरीफ -लष्करप्रमुख चर्चेची दृक्श्राव्य व्हिडीओ फीत फुटली\nकरविषयक माहितीची देवाणघेवाण करण्यास पनामाची अखेर मान्यता\nPanama Papers : नव्या पनामा पेपर्समध्ये दोन भारतीय उद्योजकांची नावे\nपनामा पेपर प्रकरण, बिग बी आयकर विभागाच्या रडारवर\nपनामा पेपर्स: अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने अजिताभ यांच्याकडून जहाज विकत घेतल्याचे वृत्त फेटाळले\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 अमेरिकेतील भारतीय वंशाच्या गटाचा ट्रम्प यांना पाठिंबा\n2 मंगळावर लघुग्रहांच्या आघातामुळे सजीवांना अनकूल स्थिती होती\n3 दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/amol-bais-wildlife-photographers-tiger-photo-on-postage-stamp-1259615/", "date_download": "2020-09-27T07:12:32Z", "digest": "sha1:TISWFJRO5VMVNG4LBM42MQ53ZGKIC4D2", "length": 14158, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अमोल बैस यांच्या ‘त्या’ छायाचित्राला टपाल तिकीटावर आभाळ‘माया’ लाभणार | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअमोल बैस यांच्या ‘त्या’ छायाचित्राला टपाल तिकीटावर आभाळ‘माया’ लाभणार\nअमोल बैस यांच्या ‘त्या’ छायाचित्राला टपाल तिकीटावर आभाळ‘माया’ लाभणार\nभारतीय पोस्ट खातेही या छायाचित्राच्या प्रेमात पडले असून लवकरच टपाल तिकीटावर ते झळकणार आहे.\nटपाल तिकीटावर लवकरच झळकणारे माया व तिच्या पिल्लाचे छायाचित्र.\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली वाघीण ‘माया’ पोटच्या बछडय़ाला कवेत घेत असल्याचा अप्रतीम क्षण कॅमेराबध्द करणारे येथील हौशी वन्यजीव छायाचित्रकार अमोल बैस यांचे छायाचित्र टपाल तिकीटावर झळकणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढाकार घेऊन भारतीय पोस्टखात्याला तसा प्रस्ताव पाठविणार आहे. लवकरच केंद्रातूनही यावर शिक्कामोर्तब होणार आहे.\nयेथील बाजार वार्ड प्रभागातील अमोल बैस यांचा वनभ्रमंती हा आवडता छंद. वाघ, बिबटय़ासह अनेक वन्यप्राण्यांची छायाचित्रे त्यांनी टिपलेली आहेत. मुळात मुख्याध्यापक असलेले बैस सातत्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह कन्हाळगाव, मध्यचांदा वन विभागात भ्रमंतीवर असतात. ताडोबा प्रकल्पात १ जानेवारी २०१६ रोजी व्याघ्र भ्रमंतीवर असतांनाच पांढरपौनी येथे ‘माया’ ही वाघीण पोटच्या बछडय़ाला प्रेमाने कुरवळत होती. नेमका हा अप्रतीम क्षण बैस यांनी अलगदपणे कॅमेराबध्द केला. या छायाचित्राकडे वन्यजीवांमधील आजवरचे अतिशय दुर्मीळ छायाचित्र म्हणून पाहिले जात आहे. हे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल होताच त्याला २५ हजारांवर लाईक्स आणि असंख्य नेटकरींनी शेअर केले आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या ‘डेली मिरर’ मध्येही ते प्रसिध्द झाले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापासून, तर अनेक मान्यवरांना या छायाचित्राची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली. देशविदेशातही अनेकांनी या छायाचित्राचे कौतूक करतांना घरातील भिंतीवर प्रतिकृती लावण्यास पसंती दर्शविली. आज असंख्य बंगल्यांमध्येही ते पोहोचलेले आहे.\nदरम्यान, भारतीय पोस्ट खातेही या छायाचित्राच्या प्रेमात पडले असून लवकरच टपाल तिकीटावर ते झळकणार आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या छायाचित्राची भारतीय पोस्ट खात्याकडे शिफारस केल्याचे सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू केला असून लवकरच हे छायाचित्र टपाल तिकीटावर दिसणार आहे. विशेष म्हणजे, माया ही वाघीण सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अवघ्या वष्रेभराच्या बछडय़ाला स्वत:पासून वेगळे सोडले आहे. साधारणत: वाघिणीचा बछडा दोन वर्षांनंतर आईपासून दूर जातो. मात्र, येथे प्रथमच मायाने वष्रेभरातच त्याला सोडल्यामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. सध्या तिच्या आणि ‘गब्बर’च्या प्रेमकथांचीही चर्चा व्याघ्र प्रकल्पात चांगलीच रंगलेली आहे. जगप्रसिध्द झालेली ही वाघीण आता टपाल तिकीटावर झळकणार असल्याने ताडोबातील वाघांची प्रसिध्दी सातासमुद्रापार होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 वरूड तालुक्यात ‘वॉटर कप’ विजेत्याची उत्कंठा\n2 दरुगधीयुक्त ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणार\n3 आई-वडिलांसोबत देशाचेही नाव मोठे करा- बांदेकर\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/cidco-development-plan-1791862/", "date_download": "2020-09-27T07:36:44Z", "digest": "sha1:BLYVO4JNDSCUY5GAKPS6L6P3AQSLMGB7", "length": 14950, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CIDCO Development plan | सिडकोची तळोजात दुसरी महागृहनिर्मिती | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nसिडकोची तळोजात दुसरी महागृहनिर्मिती\nसिडकोची तळोजात दुसरी महागृहनिर्मिती\n२३ हजार घरे; विकास आराखडय़ाच्या कामाला सुरुवात\n२३ हजार घरे; विकास आराखडय़ाच्या कामाला सुरुवात\nखारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथील १५ हजार घरांच्या विक्रीला मिळालेला प्रतिसाद पाहता सिडकोने तळोजा येथे २३ हजार घरांच्या दुसऱ्या महानिर्मितीची तयारी सुरू केली आहे. मागील आठवडय़ात झालेल्या अधिकारी बैठकीत व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दुसऱ्या ऑनलाइन विक्रीच्या कामाची तयारी करण्याचे आदेश दिले आहे.\nसिडकोच्या अभियंता विभागाने केलेल्या विकास आराखडय़ानुसार उपलब्ध भूखडांनुसार तळोजा येथे २५ हजार घरांऐवजी २३ हजार घरांची निर्मिती शक्य आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी या महागृहप्रकल्पातील ९ हजार घरे आरक्षित ठेवली जाणार आहेत. ही सर्व घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी राखीव राहणार आहेत.\nसिडकोने नुकतीच १४ हजार ८३८ घरांची विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. या घरांसाठी १ लाख ९१ हजार मागणी अर्ज आले होते. त्यामुळे सिडकोच्या घरांना आजही चांगली मागणी असल्याचे दिसून आले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘मिशन हाऊसिंग’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. १५ हजार घरांच्या यशस्वी विक्रीनंतर आता दुसऱ्या महागृहनिर्मितीचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अभियंता व नियोजन विभागाला दिलेले आहेत. मागील आठवडय़ात या सर्व योजनेचा एक आढावा घेण्यात आला. त्यात तळोजा सेक्टर-३६ मध्येच या दुसऱ्या महागृहनिमितीसाठी एक १५ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध झालेला आहे. या ठिकाणी २३ हजार घरांची निर्मिती होणे शक्य आहे. ही सर्व घरे परवडणाऱ्या किमतीतील राहणार आहे. यातील ९ हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवली जाणार असून उर्वरित १४ हजार घरे ही अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी विकली जाणार आहेत. नुकत्याच विक्री करण्यात आलेल्या घरांसारखीच या घ��ांची ऑनलाइन विक्री केली जाणार असून २५ हजार व ५० हजार उत्पन्न क्षमता या घरांसाठी राहणार आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी अडीच वाढीव चटई निर्देशांक देण्यासंदर्भात आदेश आहेत. त्यामुळे या ठिकाणी जादा घरे तयार होण्याची शक्यता आहे.\nपुढील महिन्यात ऑनलाइन अर्ज\nया घरांच्या उभारणीसाठी उत्सुक असलेल्या विकासकांचा एक स्वारस्य विनंती अर्ज मागविण्यात येणार आहे. त्यातून विकासकाची निवड केली जाणार असून सिडकोने ही प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या नियोजन विभाग एक विकास आराखडा (ले-आऊट) तयार करीत आहे. हा आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. सिडकोने बांधकाम आणि विक्री एकाच वेळी सुरू करण्याची पद्धत राबविण्यास सुरुवात केली असल्याने पुढील महिन्यात किमान ऑनलाइन अर्ज विक्री होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांनी संबंधित सर्व विभागांनी या दुसऱ्या महागृहनिर्मितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.\nसिडकोच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागील आठवडय़ात या संदर्भात चर्चा होऊन एक ‘ले-आऊट’ तयार केला जात आहे. या योजनेत पंतप्रधान आवास योजनेतील घरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यासाठी अडीच एफएसआय मिळणार आहे. त्याचा डीपीआर बनविला जात असून तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब मिळाल्यावर या कामाला सुरुवात केली जाणार आहे. -के. के. वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 पोलिसांचेच अनधिकृत पार्किंग\n3 बलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/fake-alert-message-claiming-the-government-can-read-whatsapp-chats-untrue/articleshow/70821073.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-27T07:54:49Z", "digest": "sha1:NW3AJYLF33XTFR5UZ5TST4R3HHILJWQF", "length": 14271, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "fake alert: FAKE ALERT: व्हॉट्सअॅप चॅट सरकार वाचतंय\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFAKE ALERT: व्हॉट्सअॅप चॅट सरकार वाचतंय\nव्हॉट्सअॅपवरील तुमची चॅटिंग सरकार वाचू शकते, अशी माहिती असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवरील मार्क्स आणि खूणासंदर्भात सुद्धा चुकीची माहिती पसरवली जात आहे.\nव्हॉट्सअॅपवरील तुमची चॅटिंग सरकार वाचू शकते, अशी माहिती असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवरील मार्क्स आणि खूणासंदर्भात सुद्धा चुकीची माहिती पसरवली जात आहे.\nसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटलेय की, व्हॉट्सअॅपवर तीन ब्लू टिक्स दिसल्यात तर सरकारने तुमचा मेसेज पाहिला, दोन ब्लू आणि एक लाल टिक दिसल्यास सरकारने मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची याआधीच दखल घेतली आहे, असा होतो, असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. तीन लाल रंगाच्या रेषा (टिक्स) दिसल्यास सरकारने तुमच्या मेसेजची गंभीर दखल घेत मेसेज पाठवणाऱ्यास कोर्टाचे समन्स पाठवले असल्याचे यात म्हटले आहे.\nसामाजिक विषयावरील, राजकीय आणि सरकारविरोधी मेसेज पाठवताना व्हॉट्सअॅप युजर्सनी काळजी घ्यावी, असे आवाहनही या मेसेजमधून करण्यात आले आहे.\n'टाइम्स फॅक्ट चेक'च्या एका वाचकाने संपर्क साधला व या मेसेजविषयी सत्य जाणू�� घेण्याची विनंती केली.\nनाही, सरकार व्हॉट्सअॅपवरील कोणतीही खासगी चॅंटिंग वाचत नाही. हा केलेला दावा साफ खोटा आहे.\nसरकारच काय तर दोन लोकांमधील चॅटिंग अन्य तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाचता येऊ शकत नाही. व्हॉट्सअॅपवरील प्रत्येक कॉल आणि मेसेज हा सुरक्षित असून तो अन्य तिसऱ्या व्यक्तीला परस्पर वाचता येत नाही.\nपहिली टिक दिसली म्हणजे मेसेज यशस्वीरित्या पाठवला गेला.\nदोन टिक दिसल्या म्हणजे मेसेज यशस्वी फोनमध्ये पोहोचला.\nदोन ब्लू टिक दिसणे म्हणजे ज्याला मेसेज पाठवला त्याने तो वाचला आहे, असा होतो.\nव्हॉट्सअॅप युजर्सला टिक संबंधी सेटिंग्समध्ये जावून बदल करता येऊ शकतो. अकाउंटमध्ये खासगी बाबी अन्य कुणाला वाचता येऊ नये यासाठी बदल करता येवू शकता येतो.\nविशेष म्हणजे, व्हॉट्सअॅपवर लाल रंगाची टिक्स उपलब्ध नाही.\nसरकार व्हॉट्सअॅपचा मेसेज वाचतेय, असा दावा करण्यात येत असलेला आणि व्हायरले होत असलेला मेसेज साफ खोटा आहे. तीन रंगाच्या टिक्स असलेला मेसेजही सपशेल चुकीचा आहे. या दाव्यात कोणतेही तथ्य नाही, असे 'मटा फॅक्ट चेक'च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने क...\nFake Alert: २०१३ च्या फोटोला आता कृषि विधेयकाशी जोडून क...\nFact Check: १९६५ च्या पाकच्या युद्धात भारतीय जवानाची मु...\nfake alert: CM शिवराज यांच्या रॅलीत कमलनाथ यांच्या समर्...\nfake alert: मुस्लिम महिलांबद्दल सीएम योगी यांनी हे वादग...\nFAKE ALERT: AMU विद्यार्थ्यांचे मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्टर नाही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्त���्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nआयपीएलIPL: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/tag/maharashtra-state-handlooms-corporation-recruitment-2019-female-assistant-salesman-posts/", "date_download": "2020-09-27T08:06:42Z", "digest": "sha1:J3O54Q3JGAH3VERZVE3DYL7II6ZF4Z7D", "length": 10900, "nlines": 235, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Maharashtra State Handlooms Corporation Recruitment 2019 Female Assistant & Salesman Posts Archives - MahaSarkar", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेग�� भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nमहाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर भरती २०२०\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T07:16:24Z", "digest": "sha1:6O53Z6VDYOUVWQSAVJDH5OEO6CR6JFPA", "length": 12950, "nlines": 166, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "पारदर्शक संरक्षणात्मक चष्मा - स्टोअरमध्ये विकले जात नाही", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nरेट 4.71 5 पैकी वर आधारित 21 ग्राहक रेटिंग\nआकार एक पर्याय निवडाML साफ करा\nपारदर्शक संरक्षणात्मक चष्मा प्रमाण\nसर्वात स्टाइलिश आणि आरामदायक चष्मा\nकिमान डिझाइन पण परिधान करण्यास खूपच आरामदायक चष्मासारखे काम करण्यासाठी डिझाइन केलेले. साठी योग्य कोणताही पोशाख.\nकव्हर क्षेत्र भुवया च्या वर पासून हनुवटी पर्यंत. A डोळा, नाक आणि तोंड संरक्षण. सामान्य सूर्या चष्मासारखे परिधान करा.\nआम्ही शोधू शकणारी सर्वात अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करुन देण्यासाठी आणि आमच्याबरोबर खरेदी करताना आपल्याकडे, आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट अनुभव असतो याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.\nकाही कारणास्तव आपल्याकडे आमच्याकडे सकारात्मक अनुभव नसल्यास, कृपया आम्हाला कळवा आणि आपण आपल्या खरेदीवर 100% समाधानी आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो आम्ही ते करू.\nऑनलाइन खरेदी करणे त्रासदायक असू शकते परंतु गोष्टी सुलभ करण्यासाठी आम्ही येथे आहोत.\nफर्स्ट बुकचे समर्थन करण्यास आम्हाला आनंद झाला आहे - एक अद्भुत प्रेम वंचित मुलांसाठी पुस्तके दान करतात ज्यांना त्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे.\nटीप: जास्त मागणीमुळे प्रचारात्मक वस्तूंच्या वितरणासाठी 10-15 व्यवसाय दिवस लागू शकतात.\nकेलेल्या SKU: N / A श्रेणी: रोजचा व्यवहार, पुरुष, महिला\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज बॅग सौंदर्य आणि आरोग्य कार अॅक्सेसरीज रोजचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाग केस घर लहान मुले स्वयंपाकघर मेकअप पुरुष पाळीव प्राणी फोन अॅक्सेसरीज क्रीडा आणि मनोरंजन प्रवास महिला\nडिझाइन: एक तुकडा नाक ब्रिज डिझाइन\nकार्य: अँटी-लिक्विड, अँटी-डस्ट, एंटी-वारा, अँटी-वाळू\nपॅकेजमध्ये खालील समाविष्टीत आहे: 1 एक्स पारदर्शक संरक्षणात्मक चष्मा\n21 पुनरावलोकने पारदर्शक संरक्षणात्मक चष्मा\nरेट 4 5 बाहेर\nहेडन विल्यमसन - ऑगस्ट 31, 2020\nअलीकडे आगमन झाले परंतु वापरण्यास सुलभ आणि स्पष्ट आहे.\nरेट 5 5 बाहेर\nविलिस जेम्स - ऑगस्ट 31, 2020\nहे खूप छान बसते.\nरेट 5 5 बाहेर\nयास्मीन नोलन - ऑगस्ट 31, 2020\nमी प्रत्येकाच्या पैशाच्या किंमतीची कोणालाही शिफारस करतो.\nरेट 5 5 बाहेर\nथॉमस मिलर - ऑगस्ट 31, 2020\nरेट 5 5 बाहेर\nल्यूक मॉरिसन - ऑगस्ट 31, 2020\nया ढालींवर प्रेम करा चांगली गुणवत्ता, पूर्णपणे स्पष्ट.\nरेट 4 5 बाहेर\nब्रॅंडन समर्स - ऑगस्ट 31, 2020\nरेट 5 5 बाहेर\nहर्बर्ट बिल - ऑगस्ट 31, 2020\nमी आणखी बरीच खरेदी करीत आहे कारण माझ्या सर्व शेजार्यांनाही ते हवे आहे\nरेट 4 5 बाहेर\nजेकब शेफर्ड - ऑगस्ट 31, 2020\nवाजवी किंमत, वचन दिले म्हणून कार्य करते.\nरेट 5 5 बाहेर\nके इथरिज - ऑगस्ट 31, 2020\nते आरामदायक आणि हलके वजन आहेत. ते मुळात सनग्लासेससारखे काम करतात.\nरेट 5 5 बाहेर\nझारा ग्रिफिन - ऑगस्ट 31, 2020\nहे डिझाइन खूप आरामदायक आहे.\nरेट 5 5 बाहेर\nमार्क बार्लेट - ऑगस्ट 31, 2020\nजेव्हा मी ऑर्डर केलेले उत्पादन माझ्या विचारांपेक्षा अगदी चांगले असते तेव्हा हे आश्चर्यकारक आश्चर्य आहे.\nरेट 4 5 बाहेर\nएलिस हम्फ्रीज - ऑगस्ट 31, 2020\nहा एक चांगला शोध आहे.\nरेट 5 5 बाहेर\nमायकेल मॉरिस - ऑगस्ट 31, 2020\nमी पूर्णपणे आरामदायक आहे. मला ते आवडते\nरेट 4 5 बाहेर\nइमोजेन व्हाइटहेड - ऑगस्ट 31, 2020\nरेट 5 5 बाहेर\nविल्सन बुर्जुवा - ऑगस्ट 31, 2020\nडोळे तसेच तोंड आणि नाक यांचे संरक्षण करण्यासाठी उत्कृष्ट ढाल.\nरेट 5 5 बाहेर\nविल्यम स्मॉल - ऑगस्ट 31, 2020\nमी या खरेदीवर समाधानी आहे.\nरेट 4 5 बाहेर\nपांडोरा जॉनसन - ऑगस्ट 31, 2020\nअसे उत्तम उत्पादन मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे.\nरेट 5 5 बाहेर\nग्लॅडिस गिब्सन - ऑगस्ट 31, 2020\nकाळजीपूर्वक पॅकेज केले आणि त्वरित पाठविले.\nरेट 5 5 बाहेर\nरायस बेकर - ऑगस्ट 31, 2020\nहे पुरेसे आरामदायक आहे की मी ते परिधान केले आहे हे मी विसरतो. स्पष्टपणे पाहू शकता.\nरेट 5 5 बाहेर\nमिल्ड्रेड पार्कर - ऑगस्ट 31, 2020\nहे खरोखर चांगले बसते. हे खूपच हलके आणि आरामदायक आहे.\nरेट 5 5 बाहेर\nचेल्सी हिवाळा - ऑगस्ट 31, 2020\nएक पुनरावलोकन जोडा उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.78 5 बाहेर\nग्रे मांजर नेल आर्ट\nरेट 4.83 5 बाहेर\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2020-09-27T08:26:54Z", "digest": "sha1:GSQAOTJ72ZTM27GIQH36RWJIOT7XWQUH", "length": 2946, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०२० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २०२० मधील खेळ (१ क, १ प)\n► इ.स. २०२० मधील निर्मिती (१ प)\n► इ.स. २०२० मधील मृत्यू (५२ प)\n\"इ.स. २०२०\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\n२०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक\n२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक\nLast edited on २२ सप्टेंबर २०१९, at २३:१५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2020-09-27T08:26:37Z", "digest": "sha1:QY6MORDVOQR2WZ7P6ZJKTGBMT4INX533", "length": 2168, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०७५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१८ रोजी १०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-27T06:17:57Z", "digest": "sha1:22HFNI6HJBEDW2CYZYACJTWK5ZGWNMFI", "length": 9662, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अखर्चित निधीला मुदतवाढ देण्यास शासनाचा नकार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्��ुत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअखर्चित निधीला मुदतवाढ देण्यास शासनाचा नकार\nin जळगाव, ठळक बातम्या\nचार वर्षात 25 कोटींपैकी 10 कोटींची झाली कामे तर 15 कोटी अखर्चित\nजळगाव-शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षापूर्वी महापालिकेला 25 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, आतापर्यंत केवळ 10 कोटींचीच कामे झाली आहेत. 15 कोटींची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे अखर्चित 15 कोटींच्या निधीला मुदतवाढ देण्यास शासनाने नकार दिला आहे.\nतत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शहरातील विकासकामांना 25 कोटी रुपये निधी दिला होता. सर्व निधीतील कामांना मंजूरी देवून कार्यादेश देण्यात आले. परंतू महापालिकेच्या अधिकार्यांनी लक्ष न दिल्याने 15 कोटीच्या कामे घेतलेल्या मक्तेदाराने कामे सुरू केली नाहीत. त्यातच या निधीची मुदत संपली आहे. मनपा प्रशासनाने यासाठी शासानाकडे निधीला मुदत वाढवून देण्याची विनंती करण्याचे पत्र दिले होते. मात्र, शासनाने मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे आता 15 कोटी रुपयांच्या निधीतील कामे रखडणार आहे.\nतत्कालीन मुख्यमंत्री यांनी 20 जून 2015 रोजी हा निधी महापालिकेला विकासकामांसाठी दिला होता. दिला होता. हा निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षाची मुदत होती. मात्र, त्या दोन वर्षात देखील या निधीतून कामांचे प्रस्ताव योग्यपध्दतीने तयार करुन त्याची निविदा प्रक्रीया करण्यात आली नाही.\nमुख्यमंत्री यांच्याकडून मिळालेला 25 कोटी रुपयांचा निधी चार वर्षात देखील महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला खर्च करता आली नाही, हे जळगावकरांचे दुर्भाग्य तर सत्ताधारी भाजपाचे अपयश असल्याचा आरोप मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी केला आहे. शिवसेना र��ज्यातील सत्तेचा उपयोग करुन हा निधी परत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही महाजन यांनी सांगीतले.\nवॉटरग्रेसचा मनपा प्रशासनावर पलटवार\nदेशात गोडावा निर्माण व्हावा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nफडणवीस-राऊतांच्या भेटीमागे हे होते कारण; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण\nदेशात गोडावा निर्माण व्हावा\nजामठीत टाटा इंडिकॅशचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T06:59:03Z", "digest": "sha1:Y6GUO4445HFAP2MSUFOMDPCDTMXK237R", "length": 8731, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कर्नाटकचे आमदार वास्तव्यास असलेल्या 'त्या' हॉटेलबाहेर कॉंग्रेसचे आंदोलन ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nकर्नाटकचे आमदार वास्तव्यास असलेल्या ‘त्या’ हॉटेलबाहेर कॉंग्रेसचे आंदोलन \nin ठळक बातम्या, मुंबई\nमुंबई: कर्नाटक सरकार संकटात सापडली आहे. १३ आमदारांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेस-जेडीएसचे संयुक्त सरकार अल्प���तात आले आहे. दरम्यान ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत, ते मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. या हॉटेलसमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मुंबईतील सोफीटेल हॉटेलबाहेर आज काँग्रेसच्या कार्यकत्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान, या निदर्शनांप्रकरणी पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकत्यांना ताब्यात घेतले आहे.\nकर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. त्यानंतर हे आमदार बंगळुरू येथून निघून थेट मुंबईत आले होते. येथील सोफीटेल हॉटेलमध्ये सदर आमदार वास्तव्यास आहेत. दरम्यान, या आमदारांनी केलेल्या बंडखोरीविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या आमदारांविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी सुरज सिंह ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nज्योतिरादित्य सिंधिया यांचा सरचिटणीसपदाचा राजीनामा\nमुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मातृशोक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nमुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मातृशोक\nवाळकी येथे एकाच दोराला साली, मेव्हण्याचा गळफास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-27T07:51:44Z", "digest": "sha1:66MEHN5DWTKMCHHFR62SQXAZN4KGGPLA", "length": 10220, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नेहता गावाजवळील तापी पात्रात गावठी दारूच्या तीन भट्ट्या उद्ध्वस्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासा��ायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nनेहता गावाजवळील तापी पात्रात गावठी दारूच्या तीन भट्ट्या उद्ध्वस्त\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nरावेर : तालुक्यातील नेहता गाव शिवारातील तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रावरे पोलिसांनी या भट्ट्या उद्ध्वस्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.\nतालुक्यातील नेहते गाव शिवारातील तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीर दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी धाड टाकत संशयित आरोपी कैला पाव्हन तायडे (रा.नेहता) याच्या ताब्यातून सहा हजार रुपये किंमतीचे गावठी दारू बनवण्याचे रसायन तसेच 15 लीटर गावठी दारू जप्त केली. दुसर्या कारवाई संशयीत आरोपी सूपडू भिवसन तायडे (रा.नेहता) याच्याविरुद्ध करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून आठ हजार 500 रूपयांचे कच्चे रसायन, 15 लिटर मापाचे 17 प्लॉस्टिक कॅन दारू नष्ट करण्यात आली तसेच तर तिसर्या घटनेत संजय नामदेव तायडे (रा.नेहता) यांच्याकडे सात हजार 500 रूपये किंमतीची दारू आढळून आली. तिघांकडील कच्चे रसायन आणि दारू पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शरीफ तडवी, हवालदार जितेंद्र नारेकर, महेंद्र सुरवाडे, भरत सोपे, सुरेश मेढे, तुषार मोरे, मनोज मस्के यांच्या पथकामार्फत नष्ट करण्यात आले.\nविनाकारण फिरणार्या सहा जणांवर कारवाई\nरावेर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असतानाच विनाकारण दुचाकीवर फिरणार्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत वाहने जप्त केली. आतापर्यंत पोलिसांनी अशा पद्धत्तीने 21 गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.\nभुसावळात बेकायदेशीर देशी दारूची विक्री : एकास अटक\nभुसावळात स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nभुसावळात स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द\nचिथावणी देणाऱ्याविरूध्द पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T05:47:27Z", "digest": "sha1:4YFBKPSJEYX44UVL5MLRVGPETJLGI75G", "length": 9835, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "फडणवीस आत्मनिग्रह हरवून बसले; ‘फ्री काश्मीर’वरून जयंत पाटीलांची टीका ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nफडणवीस आत्मनिग्रह हरवून बसले; ‘फ्री काश्मीर’वरून जयंत पाटीलांची टीका \nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी स्वतंत्र काश्मीरची मागणी केली. यावर भाजपने सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नाकाखाली लागणारे ‘फ्री काश्मीर’चे फलक कसे खपवून घेतात असा सवाल करत माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही आत्मनिग्रह हरवून बसला आहात असा सवाल करत माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही आत्मनिग्रह हरवून बसला आहात’ असा प्रतिप्रश्न जयंत पाटलांनी केला.\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचा फोटो रिट्वीट करत लिहिलं, “हे आंदोलन नक्की कुणासाठी आहे ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा इथे का दिल्या जात आहेत ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा इथे का दिल्या जात आहेत मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी घटकांना आपण कसं सहन करु शकतो मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी घटकांना आपण कसं सहन करु शकतो मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आझादी गटाकडून ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा कशा दिल्या जातात मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आझादी गटाकडून ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा कशा दिल्या जातात उद्धवजी तुमच्या नाकाखाली अशाप्रकारे फ्री काश्मीरची भारतविरोधी मोहीम सुरु आहे, हे तुम्ही खपवून घेणार का उद्धवजी तुमच्या नाकाखाली अशाप्रकारे फ्री काश्मीरची भारतविरोधी मोहीम सुरु आहे, हे तुम्ही खपवून घेणार का” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला होता.\nभुसावळ-नागपूर पॅसेंजर 25 दिवस रद्द\nजेएनयुवरील भ्याड हल्ल्याचा विद्यार्थी संघटनांतर्फे निषेध\nफडणवीस-राऊतांच्या भेटीमागे हे होते कारण; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण\nमोठी राजकीय बातमी: फडणवीस-संजय राऊत यांची गुप्त भेट\nजेएनयुवरील भ्याड हल्ल्याचा विद्यार्थी संघटनांतर्फे निषेध\nजिल्हा सामान्य रूग्णालयास एमआरआय मशीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T06:03:34Z", "digest": "sha1:LUFDS7DIGTIDT3CSUEMOKPNTCV2VBG7S", "length": 14218, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळ बसस्थानकाला समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शिवसैनिकांचा ठिय्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील ���मिनीचा मोबदला निश्चित करा\nभुसावळ बसस्थानकाला समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शिवसैनिकांचा ठिय्या\nin भुसावळ, खान्देश, ठळक बातम्या\nआगार प्रमुखांना आंदोलकांनी विचारला जाब ; प्रवाशांना सुविधा न पुरवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा\nभुसावळ- शहरातील बसस्थानकाची दुर्दशा झाल्याने प्रवाशांना होणार्या मनस्तापाची दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी शनिवारी बसस्थानकात ठिय्या मांडून आगारप्रमुखांना धारेवर धरत जाब विचारला. आगामी दिवाळी सणापूर्वी प्रवाशांना सर्वोतोपरी सुविधा तसेच बसस्थानकाची स्वच्छता करून प्रवाशांना सौजन्याची वागणूक द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना दक्षिण विभागाचे शहर प्रमुख बबलू बर्हाटे यांना दिला. आगार प्रमुख बी.एच.भोई यांना निवेदन देण्यात आले.\nबसस्थानक मोजतेय अखेरची घटका\nशहरातील बस स्थानकावरील बसण्याची बाके गायब झाल्याने ज्येष्ठ नागरीक, प्रवाशांचे हाल होत आहेत. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भुसावळ स्थानकात बाके लावण्यात आली मात्र यापैकी अनेक बाके गायब झाली आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी वाढणार आहे तर बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येचा त्रास येथील ज्येष्ठ नागरीक आणि प्रवाशांना मनस्ताप सोसावा लाागत असल्याच्या भुसावळ शिवसेनेकडे आल्यानंतर पदाधिकार्यांनी शनिवारी बसस्थानक गाठत आगारप्रमुखांना जाब विचारला. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्याने जाहिरात फलकाखाली प्रवाशांनी गर्दी केली होती तर सर्वत्र अस्वच्छता असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होताना दिसून आला शिवाय कचरा पेटवल्यामुळे प्रदूषण तसेच बसस्थानकात मोकाट गुरां-ढोरांसह कुत्र्यांचा असलेल्या उपद्रवाबाबतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. महिला कर्मचार्यांना सुद्धा बैठकीची व्यवस्था नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा का नाही असा सवाल तालुका संघटक प्रा.धीज पाटील यांनी प्रसंगी उपस्थित केला. निदान सुट्टीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये बसस्थानकावर महामंडळाने तरी दिवाळी सुरू होण्याआधी सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी शिवसेना भुसावळ शहर प्रमुख बबलू बर्हाटे यांच्या वतीने करण्यात आल��.\nबसस्थानकाची दुर्दशा न थांबवल्यास आंदोलन\nबसस्थानकाची दुर्दशा न थांबवल्यास शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरळकर, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, शहर प्रमुख (दक्षिण विभाग) बबलू बर्हाटे, शहर प्रमुख (उत्तर विभाग) निलेश महाजन, शहर संघटक योगेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रसंगी देण्यात आला.\nप्रसंगी तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, निलेश महाजन, शहर संघटक सुनील बागले, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर प्रमुख अन्सार शाह, उपशहर प्रमुख घनश्याम ठाकूर, उपशहर प्रमुख राकेश खरारे, उपशहर संघटक नबी पटेल, उपशहर संघटक प्रसिद्धी प्रमुख दत्तू नेमाडे, अबरार ठाकरे, अखतर खान, हेमंत बर्हाटे, विकास खडके, नितीन पाटील, रिझवान रहीम, सद्दाम शेख, सुरज पाटील, भूषण कोळी, फिरोज तडवी, शेख नजीर, ग्राहक संरक्षक शहरप्रमुख मनोज पवार, अल्पसंख्याक विभाग शहर प्रमुख शेख मेहमूद, राकेश चौधरी, निखिल बर्हाटे, चेतन वाघ, जावेद जाफर, दीपक जाधव, रितेश राणे, सनी जोहरे, हर्षल पाटील, राहुल सावकारे, रवी केतवाझ, रोहित नागदेव, उपस्थित होते.\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू, १३ जण जखमी\nयावल तहसीलमधील लाचखोर अव्वल कारकूनास दोन दिवसांची कोठडी\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nफडणवीस-राऊतांच्या भेटीमागे हे होते कारण; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण\nयावल तहसीलमधील लाचखोर अव्वल कारकूनास दोन दिवसांची कोठडी\nशेतकऱ्यांना तुरुंगात आणि मल्ल्या अद्यापही मोकाट - राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/only-50-cent-farmers-have-been-given-loan-a584/", "date_download": "2020-09-27T06:51:44Z", "digest": "sha1:PMWTFR6T7LT7A5UREBOMK7JS6JG6HOGP", "length": 30099, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आतापर्यंत ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप; व्यापारी बँकांच्या आडमुठेपणामुळे फटका - Marathi News | only 50 per cent farmers have been given loan | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथ���च दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही\nएनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\nहनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी\nपूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’ केले होते भांडणाचे नाटक\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \n कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार\nपाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळल��, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nपंतप्रधान मोदी यांची आज 'मन की बात', कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nसोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमि विठ्ठल व रूक्मिणीच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलाची सुंदर मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळले, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nपंतप्रधान मोदी यांची आज 'मन की बात', कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nसोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमि विठ्ठल व रूक्मिणीच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलाची सुंदर मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nAll post in लाइव न्यूज़\nआतापर्यंत ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप; व्यापारी बँकांच्या आडमुठेपणामुळे फटका\nजिल्हा बँकांची म���त्र भूमिपुत्रांना चांगली साथ\nआतापर्यंत ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप; व्यापारी बँकांच्या आडमुठेपणामुळे फटका\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सक्त इशारा देऊनही राष्ट्रीयकृत आणि खासगी अशा व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्जवाटप करण्यासंदर्भात आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवल्याने आतापर्यंत राज्यातील केवळ ५० टक्केच शेतकºयांना खरीप हंगामाचे कृषीकर्ज वाटप होऊ शकले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी मात्र तत्परता दाखवत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले\nखरीप हंगामाचे कर्जवाटप १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३० सप्टेंबरला संपते. मात्र, पिकांचा हंगाम लक्षात घेता बहुतांश पीकवाटप हे जुलैअखेर करणे अपेक्षित असते. आज ९ ऑगस्ट आला तरी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्केही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम पडलेली नाही.\nयंदा व्यापारी बँकांना ३२ हजार ५१७ कोटी रु.कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील केवळ ११ हजार १९६ कोटी रुपयांचे म्हणजे ३४.४३ टक्केच वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना १३ हजार २६९ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी ११ हजार ५७४ कोटी रुपयांचे म्हणजे ८७.२२ टक्के कर्जवाटप केले. जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी एकत्रितपणे केलेल्या कर्जवाटपाची टक्केवारी ५० आहे पण त्यात सिंहाचा वाटा हा जिल्हा बँकांचा आहे.\nसहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यापारी बँकांना कर्जवाटप वाढविण्याच्या स्पष्ट सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत. तसेच त्यांनी कर्जवाटपात मागे असलेल्या १४ जिल्हा बँकांची अलिकडेच बैठक घेतली.\nगेल्या वर्षीपेक्षा ८ लाख शेतकरी संख्या वाढली\nकर्जवाटपाचे ५० टक्केच उद्दिष्ट साध्य झाले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्जाचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ६ हजाराने वाढली आहे. यंदा आतापर्यंत जिल्हा बँकांनी २१.३३ लाख शेतकºयांना तर व्यापारी बँकांनी ८.८७ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जवाटप केले. गेल्यावर्षी आतापर्यंत २२ लाख १४ हजार शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले होते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकपाश��च्या निंदणाला मजूरच मिळेना\nमोदींनी 1 लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी केला सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा\nशेतीला ‘इस्त्राईल’ तंत्रज्ञानाची जोड; स्वयंचलित खते, पाण्याचे नियोजन\nभारतात धोकादायक बियाणं पाठवण्याचा चीनचा कट; केंद्र सरकारचा राज्यांना सतर्कतेचा इशारा\nपट्टा पद्धत लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल\n४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ\nमेसेज डिलीट केला म्हणजे पुरावा नष्ट होत नाही डेटा रिकव्हर करता येतो\nकरिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nराज्य शासनाच्या सीटी स्कॅन दरनिश्चिती विरोधात 'महाराष्ट्र रेडिओलॉजी' संघटना न्यायालयात जाणार\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्यवाहांनी दिला पदाधिकाऱ्यांनाच घरचा आहेर\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nजागतिक नदी दिवस; नाते नदीसोबतचे...\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nखेड-भोसे परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन; जनावरांवर केला हल्ला\n‘एन ९५’च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री\n५० तासांनी नदीपात्रात आढळला रेल्वे पोलिसाचा मृतदेह\nप्रसव वेदना होणाऱ्या गर्भवतीचा खाटेवरून प्रवास\nमन की बात : \"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली, हे क्षेत्र अधिक शक्तीशाली होणे आवश्यक\"\nमन की बात : \"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली, हे क्षेत्र अधिक शक्तीशाली होणे आवश्यक\"\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\n\"हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली\"\nसर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/such-a-woman/articleshow/71111534.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-27T08:27:56Z", "digest": "sha1:XANDUD6YLC2MXWJBZGUCVC5BZP7PR5HX", "length": 24935, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'स्त्रीवादी असणे म्हणजे ब्रा जाळून, मिशा वाढवणे नव्हे,' असे वक्तव्य अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच केले...\n'स्त्रीवादी असणे म्हणजे ब्रा जाळून, मिशा वाढवणे नव्हे,' असे वक्तव्य अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच केले. अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या घटनेला याच महिन्यात ५१ वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने...\n'कोणतीही व्यक्ती स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर तिला बाई बनवले जाते,' एवढ्या खणखणीत शब्दांत स्त्री म्हणजे काय आणि बाईपणामुळे तिला काय भोगावे लागते, हे फ्रेंच विचारवंत सिमॉन द बोव्होआर यांनी आपल्या 'सेकंड सेक्स' या पुस्तकात लिहून ठेवले आहे. फ्रेंच स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरही त्यांनी घरी बसावे आणि मुले जन्माला घालावीत, असे धोरण सरकारने जाहीर केले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या बोव्होआर यांनी 'सेकंड सेक्स' लिहिले. त्यात प्रथमच पुरुषांनी लिंगभेद कसा रुजवला, ही मानसिकता नेमकी काय, याचे विश्लेषण केले. पराक्रम, सामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता ही पुरुषत्वाची वैशिष्ट्ये ठरवली गेली, तर भावनिकता, परावलंबित्व, भित्रेपणा, चंचलता, अधीरता, लाजाळूपणा या भावनांना दुर्बल ठरवत, त्याला 'बायकी' संबोधण्यात आले. हा भेद कसा लादला गेला, हे मांडणारे 'सेकंड सेक्स' हे पुस्तक १९४९ मध्ये प्रसिद्ध झाले होते. आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा त्याच 'बायकी'पणाची चर्चा घडवली जात आहे.\n'स्त्रीवादी असणे म्हणजे ब्रा जाळून, मिशा वाढवणे नव्हे,' असे वक्तव्य अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच केले. स्त्री-समानतेच्या हक्कासाठी अंतर्वस्त्र जाळून निषेध व्यक्त करण्याच्या, अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या प्रातिनिधिक घटनेला नेमकी ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढ्या वर्षांत स्त्रीवादी असणे म्हणजे पुरुषांना विरोध करणे, हा समज रुजवण्यात यश आले. त्यामुळेच कदाचित सोनम कपूरने आपले म्हणणे एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मांडले असले, तरी त्याकडे केवळ 'सेलिब्रिटी स्टेटमेंट' म्हणून दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.\nस्त्री म्हणजे काय म्हटल्यावर सर्वांत आधी विचार केला जातो, तो तिच्या आकाराचा. तिच्या आकाराला उठाव देणाऱ्या पेहरावाचा. त्यामुळेच महिलांना सार्वजनिक जीवनात दुय्यम वागणूक देणाऱ्या पुरुष मानसिकतेचा विरोध म्हणून ब्रा जाळण्याची, निषेधाची कृती अमेरिकेत जाहीरपणे करण्यात आली होती. ती स्त्रीवादी चळवळीला बळ देणारी होती. त्या घटनेनंतर स्त्रीवादी भूमिका म्हणजे पुरुषांना विरोध असा सूर आळवला गेला. ही मानसिकता आता इतकी दृढ झाली आहे, की आजही एखादी स्त्री तिच्या हक्कांविषयी बोलायला लागली किंवा स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करायला लागली, की तुम्ही 'फेमिनिस्ट' आहात का, अशा विचारणा होते.\nस्त्रियांना आधी स्वतःच्या हक्कांसाठी लढावे लागते, मग पुरुषांचे वर्चस्व झुगारून द्यावे लागते आणि नंतरच स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी कराव्या लागतात. सुदैवाने पाश्चात्त्य देशांप्रमाणे इथल्या महिलांची हक्कांची लढाई तिची एकटीची नव्हती. भारतीय महिलांच्या हक्कांच्या लढाईत पुरुषांचे स्थान मोठे आहे; मात्र मानसिकता बदलण्याचा संघर्ष अजून संपलेला नाही. त्यामुळेच सुरुवातीपासून स्त्रीवादी भूमिकांना स्त्रीमुक्ती असे संबोधत तिच्याविषयी नकारात्मक मत बनवण्यास खतपाणी घातले गेले. स्वतःच्या हक्कांविषयी सजग असलेल्या महिलेचे, पुरुषाचे वर्चस्व झुकारून देणारी आक्रस्ताळी बाई, असे चित्रण करण्यात आले. सतत बंडांच्या झेंडा उभाणारी स्त्री असे म्हणत तिच्या संघर्षाचे महत्त्व कमी करण्यात आले.\nस्वतःच्या स्त्रीवादी भूमिका ठसवण्यासाठी केस कापून किंवा पुरुषांप्रमाणे पेहराव करत लिंगभेद दूर करण्याचे पहिले पाऊल टाकले. आताच्या मुलींसाठी केस कापणे आव्हानात्मक बाब राहिलेली नाही. केसांच्या लांबीबाबतच्या कल्पनांची मुळे मात्र पुरुषप्रधान संस्कृतीत कायम राहिली आहेत. त्यामुळेच केस कापणारी स्त्री म्हणजे पुरुषविरोधी आंदोलन करणारी स्त्री, असा गैरसमज पसरवून देण्यात आला. 'बॉबकटवाली बाई' असे म्हणत हिणवण्याची वृत्ती आजही कायम आहेच. इतकेच कशाला, तर लिपस्टिकच्या रंगावरून किंवा चपलांच्या हिलवरून तिच्या चारित्र्याची मोजमाप करण्याची मानसिकता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याही पुढचे पाऊल म्हणजे, आपल्या अधिकारांसाठी सजग असलेल्या स्त्रिया या पाश्चिमात्य पेहराव करणाऱ्या असतात, त्या केस वाढवत नाहीत, त्यांच्या बाईपणाचा लवलेशही नसतो, असा काहीसा गैरसमज पसवरण्यात आला आहे.\nएखादी बाई निर्णयक्षम आणि आत्मविश्वास असलेली असेल, तर तिला पुरुषाप्रमाणे आहे अगदी असे सहज म्हटले जाते. हे करताना तिचे बाईपण मारण्याची खास सोय करून ठेवली जाते. बायकांना गणित कळत नाही, स्त्रिया नीट ड्रायव्हिंग करूच शकत नाही, त्या झुरळाला घाबरतात अशा आशयाचे विनोद बायकाही नकळत फॉरवर्ड करतात. नवरा-बायकोंविषयी विनोद तर स्त्रियांना पुरुष घाबरतात असा आशय मांडत असले, तरी स्त्रिया कशा मेकअपवर खर्च करतात. साड्या-दागिने हाच त्यांच्या आवडीचा विषय आहे, असे सूचकपणे सांगत असतात. खरे तर, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आवड दोघांनाही असू शकते; पण तिची आवड कशी नाक मुरडायला लावणारी आहे, असे सुचवले जाते. त्याहीपेक्षा भयानक काय असेल, तर तिच्या पेहरावाची निवड कशी संस्कार बिघडवणारी आहे, असे सांगणारी असते. स्त्रीने शालीन असावे असा आग्रह आजही धरला जातो. तिने करिअर करावे; पण घरी आल्यावर पदर खोचून कामाला लागावे. अशी स्त्री म्हणजे जन्माचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त करणे, हा सगळा मामला गंभीर असतो; पण आपण नकळत अशा गोष्टींना पाठिंबा देत राहतो. तिथेच आपले चुकते. आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या गोष्टी करत असलो, तरी आपल्याच घरात तिला काय कळते त्यातले, म्हणत एखादीचा हक्क डावलला जात असतो. पुरुषांच्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवलेल्या स्त्रियांना आजही तुम्ही मुले आणि घर सांभाळून कसे काय हे यश मिळवले, असा प्रश्न विचारला जातो. तुम्ही ठामपणे निर्णय घेतला म्हणून तुमचे कौतुक केलेल्या मित्र-मैत्रिणींमध्येही तुम्ही चारचौघींप्रमाणे नसल्याचे सांगितले जातेच. याचा थेट संबंध 'ब्रा बर्निंग'शी नाही असे कोण म्हणेल म्हणून कधी काळी पुरुषांपेक्षा आम्ही वेगळ्या नाहीत, असे म्हणून स्त्रियांनी केलेली लढाई आज मला स्त्री म्हणून वेगळेपणाने जगू द्या, या म्हणण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.\n१९६८मध्ये अमेरिकन स्त्रिया 'मिस अमेरिका' स्पर्धेवर बंदी घालत आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पोहण्याचा पेहराव घालण्याची अट होती. अशाप्रकारे स्त्रियांच्या शरीराचे प्रदर्शन होऊ नये, अशी भूमिका त्यावेळी महिला चळवळींशी निगडीत असलेल्या स्त्रियांनी व्यक्त केली होती. अमेरिकेतल्या सामाजिक-राजकीय उलथापालथीनंतर गृहिणी असलेल्या स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या होत्या, तरीही समाजात असलेले त्यांचे स्थान दुय्यमच राहिले होते. त्यामुळेच पुरुषांपेक्षा कमी लेखणारा पेहराव आम्ही झुगारून देणार, असा पुकारा करत न्यूजर्सीमध्ये काही महिलांनी आपल्या ब्रा जाळल्या. प्रत्यक्षात अगदी बोटावर मोजल्या जातील एवढ्याच महिलांनी तशी कृती केली असली, तरी दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी माध्यमांतून त्या आंदोलनाची हेडलाइन झाली आणि 'ब्रा बर्निंग' म्हणजेच पुरुषांप्रमाणेच हक्क मिळावेत यासाठीची महिलांची चळवळ सुरू झाली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nनवऱ्याने दिलेल्या धोक्याचा बदला घ्यायला पूनम ढिल्लनने व...\nदीपिका ते शिल्पासारख्या अनेक अभिनेत्रींनी प्रेमात मिळाल...\nछोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रींचे वैवाहिक आयुष्य इतर ...\nसोहा अली खानसोबत भांडणं झाल्यावर कुणाल खेमूची असते 'ही'...\nस्वातंत्र्याचा खरा अर्थ महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/bcci-relaxed-family-clause-in-west-indies/articleshow/71093690.cms", "date_download": "2020-09-27T07:59:02Z", "digest": "sha1:NJRH62ZK2DEIKCVGETCVBMFCKYJTIUJ6", "length": 13823, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nखेळाडूंसोबत दौऱ्यावर कुटुंबही; BCCI ने शिथील केला नियम\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमधील वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खेळाडूंसाठी असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसबंधीचा नियम शिथील केला आहे. गेल्याच आठवड्यात संपलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना दौऱ्यावर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली होती.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमधील वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खेळाडूंसाठी असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसबंधीचा नियम शिथील केला आहे. गेल्याच आठवड्यात संपलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना दौऱ्यावर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली होती.\nबीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, 'वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळाडूंवर ताण होता. त्यानंतर लगेच वेस्ट इंडिज दौरा होता. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला सोबत नेण्याची मुभा देणं आवश्यक होतं. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतरही लगेच पुढचा सीझन सुरू होणार होता. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या घरच्यांना वेळ देता येणं कठीण जाणार होतं.'\nसर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासक समिती, कर्णधार, प्रशिक्षक यांच्याशी चर्चा करून बीसीसीआयने खेळाडूंना दौऱ्यांवर असताना त्यांच्या कुटुंबासोबत मर्यादित वेळ घालवता येण्याबाबतची परवानगी दिली आहे. यानुसार, दीर्घ मुदतीच्या दौऱ्यावर पहिले २० दिवस कुटुंबाला भेटू दिलं जात नाही. मात्र नंतरचे दिवस त्यांना एकत्र घालवता येतात. मात्र एका वरिष्ठ खेळाडूने हा नियम वर्ल्ड कप दरम्यान मोडला होता.\nवेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान, बहुतांश खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीय नव्हते. मात्र विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा संपूर्ण दौऱ्यादरम्यान त्याच्यासोबत होती. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत होते.\n'ही सुविधा प्रत्येक खेळाडूसाठी होती. वेस्ट इंडीज दौऱ्यात तीन वेगवेगळ्या प्रकारचे सामने होते. काही थोडेच खेळाडू तिन्ही प्रकारच्या सामन्यात ह���ते. त्यापैकी विराट होता. तो खूप व्यावसायिक आहे. तो संघासाठी केलेले नियम मोडत नाही. आणि त्याची पत्नी तिच्या स्वतंत्र दौऱ्यावर होती,' अलं एका अधिकाऱ्यांने सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मुंबईत नि...\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nIPL वर कोट्यवधी खर्च करणाऱ्या बीसीसीआयचे कॉस्ट कटिंग; १...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nपाकिस्तानात न जाण्याचा निर्णय खेळाडूंचाच; श्रीलंकेचे स्पष्टीकरण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nसिनेन्यूजज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेसाठी रोहिणी हट्टंगडी यांनी सुचवला 'हा' उपाय\nआयपीएलगिलची शानदार बॅटिंग; एका क्लिकवर जाणून घ्या कोलकाताच्या विजयाबद्दल\nमुंबईपक्ष देईल ते काम करणारा कार्यकर्ता, नवीन जबाबदारीवर तावडेंची प्रतिक्रिया\nदेशCorona Vaccine : संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन\n विक्रमी २३ हजारांवर रुग्ण करोनामुक्त\nमुंबईहे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल; राउत- फडणवीसांच्या भेटीनंतर चंद्रकात पाटलांचं विधान\nअर्थवृत्तकरोनात नोकरी गमावली; ही कंपनी देते सात महिन्यांचा पगार\nआयपीएलमिस्टर IPL परत ये; सोशल मीडियावर मोहीम, चेन्नई संघाने दिले हे अपडेट\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nआजचं भविष्यसप्टेंबरचा शेवटचा रविवार 'या' राशींना आनंददायी; आजचे भविष्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्राव���मुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/with-money-you-can-take-anyone-along-azad/", "date_download": "2020-09-27T07:53:24Z", "digest": "sha1:HOF6H4I34ZZGIHIVFCC4WHBHYIGSE43L", "length": 8859, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता : आझाद | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nपैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता : आझाद\nश्रीनगर: केंद्रातील मोदी सरकारने काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्यानंतर कश्मीर मधील तणाव कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. खुद्द राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल दोन दिवसापासून काश्मीर मध्ये तळ ठोकून आहे. डोवल हे काश्मिरी लोकांमध्ये फिरतांना दिसत आहे. यावर कॉंग्रेस नेते गुलाम नब�� आझाद यांनी पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता, असे वादग्रस्त विधान केले आहे.\nकलम ३७० च्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तेथील वातावरण लवकरात लवकर निवळून परिस्थिती पूर्वपदावर यावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. खुद्द अजित डोवल काश्मीरमध्ये ठाण मांडून आहेत. काल त्यांनी शोपियानमधील काही नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जेवणही केले. डोवल यांचे ते फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. याबाबत आझाद यांना विचारलं असता, ‘पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता,’ असे ते म्हणाले. ‘काश्मीरमध्ये कर्फ्यू लावून कायदा बनवला गेला. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे,’ असा संतापही त्यांनी या वेळी व्यक्त केला.\nअमेरिकेने दिला पाकला इशारा\nट्वेंटी-20 मालिका काबीज केल्यानंतर आजपासून विंडीज विरुद्ध वन-डे सामना \nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nट्वेंटी-20 मालिका काबीज केल्यानंतर आजपासून विंडीज विरुद्ध वन-डे सामना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitrapat/mayamachhindra/", "date_download": "2020-09-27T07:09:43Z", "digest": "sha1:5KOFEWW63KZDFHSZBMH3C66FULSG6LCL", "length": 8682, "nlines": 58, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "मायामच्छिंद्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » चित्रपट » मायामच्छिंद्र\n३५ मिमी/कृष्णधवल/१५४०५ फूट/१५४ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११८२७/२०-१२-३२\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी\nसंवाद :गोविंदराव टेंबे, ना.वि.कुलकर\nगीत मुद्रण :विष्णुपंत दामले\nरसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी\nकलाकार :दुर्गा खोटे, गोविंदराव टेंबे, मा. विनायक, लीला चंद्रगिरी, राजाराम पुरोहित, बजरबट्टू, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, तानीबाई, हिराबाई\nगीते :१) महामंत्र सेवा, २) चंडिका भुवनेश्वरी, ३) जगती पुरुषसमान जाति, ४) चंद्रमा विहार करी, ५) वाटला संसार सोपा, ६) झाली दशा अशी ही, ७) वाकडी जराशी इकडे नजर, ८) टिपरी खेळू या, ९) गुंफू या गोफ रंगी, १०) वाट पाहते, मंदिरी मी, ११) दुंदभी झडे मच्छेंद्रनाथ नामाची, १२) योग साधना समाधि, १३) विकल हृदया विरह शंका, १४) तारका मंडला अवचित, १५) आकले न अघटित घटना, १६) मम जीवन सफल जहाले, १७) शून्य दिसती दशदिशा, १८) सफल जन्म आजी जा��ला, १९) अंत कसा पाहस\nकथासूत्र :राणी किलोतला ही कामरूप देशाची राणी.इथं सारा कारभार स्त्रियांचा.पुरुषजातीचं नावनिशाण नाही. इथं प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला देहान्तशासन करावं अशी राणीची आज्ञा.राणीच्या या उन्मत्त आणि असुरी वृत्तीनं विश्वातील स्त्रीच्या कोमलतेला काळिमा फासला जात आहे,हे पाहून सद्गुरू मच्छिन्द्रनाथ तिच्या उद्धारासाठी कामरूप देशात येतात.अचेतन वस्तुवरही प्रभुत्व गाजविणारं मच्छीन्द्रनाथांचं अद्भुत सामर्थ्य पाहून राणी किलोतला मच्छीन्द्रनाथांना अनन्यभावे शरण जाते.इतकेच नव्हे तर आपलं राज्य,जीवितही त्यांच्या चरणी अर्पण करते.शेवटी मच्छीन्द्रनाथांचा पट्टशिष्य गोरखनाथ येऊन त्यांना घेऊन जातो.पण नंतर त्याला कळतं की,मच्छीन्द्रनाथ कुठे गेले नाहीत आणि कुठून आलेही नाहीत.तो केवळ मायेचा प्रभाव होता.\nविशेष :गोविंदराव टेंबे यांची शिवराज नाटक कंपनी ‘‘सिद्ध संसार” हे नाटक करीत असे. ते ‘मणीशंकर पागल’ ह्यांच्या मूळ गुजराती नाटकाचे मराठी रूपांतर होते. ‘‘सिद्ध संसार” नाटकाचे पुस्तक छापलेले नव्हते. ‘‘सिद्ध संसार” वर चांगला बोलपट निघू शकेल अशी माहिती टेंबे यांनी शांतारामबापूंना दिली. प्रभातच्या संगीत विभागात राजारामबापू नावाचे ऑर्गनवादक होते व ते पूर्वी शिवराज नाटक कंपनीत काम करीत असत. त्यांना हे नाटक संपूर्ण पाठ होते. शांतारामबापूंचा होकार मिळताच हे नाटक त्यांच्याकडून व्यवस्थित लिहून घेऊन पसंतीसाठी शांतारामबापूंना दाखविण्यांत आले. नाटक पसंत पडल्यामुळे शांतारामबापूंनी त्याची पटकथा लिहून मूळ नाटककार मणीशंकर पागल यांच्याकडून बोलपटाचे हक्क विकत घेतले. प्रभातचा हा बोलपट मराठीबरोबर हिन्दीतून दाखविला जात असे.\nया वर्षी प्रमाणित झालेले चित्रपट\nनिर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन, दिग्दर्शक :भालजी पेंढारकर\nनिर्मिती संस्था :छत्रपति सिनेटोन, दिग्दर्शक :बाळासाहेब यादव\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी, दिग्दर्शक :व्ही. शांताराम\nनिर्मिती संस्था :शारदा मुव्हीटोन, दिग्दर्शक :के .बी. आठवले\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/15/maharashtra-has-14-villages-on-the-maharashtra-telangana-border.html", "date_download": "2020-09-27T06:05:50Z", "digest": "sha1:M4LEGNF3VIYYSTA5XMJVYBL5EXLALB6G", "length": 6695, "nlines": 10, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवरील 14 गावे महाराष्ट्राचीच - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवरील 14 गावे महाराष्ट्राचीच\n- संयुक्त बैठकीत हा वाद कायमस्वरूपी निकाली काढा\n- अॅड. वामन चटप यांची मागणी\nमहाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील 14 गावे ही महाराष्ट्राचीच आहे. मात्र, हा वाद सोडविण्यात काँग्रेस व भाजपा हे दोन्ही सरकार अपयशी ठरले आहे. सध्या काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार हे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचेच आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न संसदेपुढे व केंद्र सरकार पुढे नेऊन संयुक्त बैठक घेऊन कायमचा निकाली काढावा व 14 गावातील नागरिकांची नावे तेलंगणाच्या आदिलाबाद लोकसभा मततदार संघाच्या यादीतून वगळण्याकरिता सांसदीय आयुधे वापरून प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार अॅड. वामन चटप यांनी सोमवार, 14 सप्टेंबर रोजी येथील चंद्रपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.\nमहाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या राजुरा व सध्याच्या जिवती तालुक्यातील महाराष्ट्र आणि पूर्वीच्या आंध्रप्रदेश व आताच्या तेलंगणा राज्यातील 14 गावे ही तत्कालीन काँग्रेस सरकारने 17 डिसेंबर 1989 रोजी मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारला दिली. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने ही गावे आदिलाबाद जिल्ह्याला जोडली होती. त्यानंतर मी 1 मार्च 1990 ला राजुरा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्यानंतर घटनेतील तरतूदीनुसार एका राज्याचा भाग दुसर्या राज्याला जोडायचा किंवा एखाद्या राज्याचे विभाजन करून नवे राज्य निर्माण करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, तो कोणत्याही एका राज्य सरकारला नाही. हा मुद्दा राज्य सरकार पुढे उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने 1994 साली आपल्या निर्णयास स्थगिती दिली होती. त्यानंतरच्या शिवसेना-भाजपा युती सरकारने तात्कालीन काँग्रेस सरकारचा 14 गावे आंध्रप्रदेशला देण्याचा निर्णय रद्द केला. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने या निर्णयला आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली. त्यानंतर तत्कालिन युती सरकार��े हा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे नेल्यानंतर दोन राज्यामधील वादाचा मुद्दा निकाली काढण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यालयाला आहे, तो एका राज्याच्या उच्च न्यायालयाला नाही, अशी बाजू मांडली. त्यानंतर आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका खारीज करण्यात आली. अशा तर्हेने हा विषय सर्वोच्च न्यायालयात आपोआपच निकाली निघाला व आता हा वाद कोणत्याची न्यायालयात प्रलंबित नाही.\nकेवळ त्या गावातील नागरिकांची नावे तेलंगना राज्याच्या आदिलाबाद लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे. मात्र, यानंतर काँगे्रस व भाजपा-सेना सरकराने तसेच लोकप्रतिनिधींनी हा गुंता सोडविण्याकरिता संयुक्त बैठक घेण्याच्या दृष्टीने कुठलेच प्रयत्न केले नाही, असे चटप म्हणाले. पत्रपरिषदेला अरुण जवळे, अॅड. श्रीनिवास मुसळे, बंडू राजूरकर, निळकंठ कोरांगे, दिवाकर मानुसमारे आदी उपस्थित होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/management-of-bacterial-blight-in-pomogranate-5df35a394ca8ffa8a2575abf", "date_download": "2020-09-27T07:02:55Z", "digest": "sha1:XY7AHEZ2MBF7FCM6QSODLEKIXOFT7L5C", "length": 5342, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - डाळिंबवरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nउद्यानविद्याICAR-NRCP राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र\nडाळिंबवरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन\nसंदर्भ -ICAR-NRCP राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nड्रॅगन फ्रुट फळपिकाची लागवड\nशेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रुट या फळपिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, उत्तम निचरा होणारी जमीन असावी. लागवड अंतर १२ बाय ८ फूट ठेवल्यास एकरी ४०० सिमेंट पोल व सिमेंट...\nउद्यानविद्या | बळीराजा स्पेशल\nमहाराष्ट्रात 'विकेल ते पिकेल' या धर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू\n\"कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी...\nकृषी वार्ता | महासंवाद\nपहा, लिंबू - गुटी कलम कसे केले जाते.\nशेतकरी बंधूंनो, आज आपण लिंबामध्ये गुटी कलम कसे केले जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.\nउद्यानविद्या | हॅलो फार्मर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/09/blog-post_2.html", "date_download": "2020-09-27T07:07:32Z", "digest": "sha1:3R2F5UPZ33Q5SKLCLRSJVT4ZCB5Q7SAS", "length": 3223, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - संघाचे सत्य | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - संघाचे सत्य\nविशाल मस्के ५:५० म.पू. 0 comment\nम्होरक्या योग्य नसेल तर\nसंघ धोक्यात येऊ शकतो\nम्होरक्या योग्य मिळायला हवा\nसंघ म्होरक्याला कळायला हवा\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T06:08:40Z", "digest": "sha1:AMT6QRMCLJ3BFMFANR346A5CK6NQAFQ2", "length": 3937, "nlines": 74, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "आजचा दिनविशेष – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\n* डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसची स्थापना केली (१९२५)\n* भारतीय जहाल क्रांतिकारी अमर शाहिद भगत सिंग यांचा जन्मदिन (१९०७)\n* भारतीय शास्त्रीय संगीत अभ्यासक दिवंगत वामनराव देशपांडे यांचा जन्मदिन (१९०७)\n* समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन (१८३३)\n* लोकप्रिय हिंदी-मराठी पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन.(२००८)\n* लेखक,पत्रकार,विचारवंत शि. म. परांजपे यांचे निधन.(१९२९)\nरवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि\n१ २ ३ ४ ५\n६ ७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८ १९\n२० २१ २२ २३ २४ २५ २६\n२७ २८ २९ ३०\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत ���्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/sbi-magnetic-stripe-debit-card-will-out-of-service-after-31st-december/articleshow/72349881.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-27T08:09:24Z", "digest": "sha1:2KHJ2GM5K35ZPROMB7WSKRLG3ZMFMGY5", "length": 14748, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "magnetic stripe debit card: ... अन्यथा SBI च्या 'या' ग्राहकांचं कार्ड होणार बंद\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n... अन्यथा SBI च्या 'या' ग्राहकांचं कार्ड होणार बंद\nतुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि एसबीआयचं जुनं कार्ड बदललं नसेल तर या कार्डची सेवा बंद होणार आहे. जुन्या मॅग्नेटिक स्ट्राईपच्या कार्डऐवजी ग्राहकांना आता नवीन अधिक सुरक्षित असलेलं कार्ड घ्यावं लागेल. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ग्राहकांनी अत्याधुनिक ईएमव्ही चिपचं कार्ड घ्यावं, असं आवाहन बँकेने केलं आहे.\nमुंबई : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि एसबीआयचं जुनं कार्ड बदललं नसेल तर या कार्डची सेवा बंद होणार आहे. जुन्या मॅग्नेटिक स्ट्राईपच्या कार्डऐवजी ग्राहकांना आता नवीन अधिक सुरक्षित असलेलं कार्ड घ्यावं लागेल. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ग्राहकांनी अत्याधुनिक ईएमव्ही चिपचं कार्ड घ्यावं, असं आवाहन बँकेने केलं आहे.\nस्टेट बँकेच्या एफडीवरील व्याजदरात कपात\nमॅग्नेटिक स्ट्राईपचं कार्ड बदलून यापेक्षा सुरक्षित असलेलं ईएमव्ही चिपचं कार्ड आणि पिनवर आधारित डेबिट कार्ड घेण्यासाठी तुमच्या होम ब्रांचमध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करा. खात्रीशीर, अधिकृत आणि ऑनलाईन पेमेंटसाठी पहिल्यापेक्षा अत्याधुनिक कार्ड घेऊन फसवणुकीपासून सुरक्षित राहा, असं आवाहन एसबीआयने केलं.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एसबीआयने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड अत्याधुनिक आणि स���रक्षित ईएमव्ही चिपमध्ये अपग्रेड केले आहेत. कार्ड बदलून घेणं मोफत असल्याचंही एसबीआयने सांगितलं आहे. यासाठी ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जावं लागेल. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं असेल, तर ते पुराव्यासह दाखवा, रिफंड दिला जाईल, असंही बँकेने सांगितलं आहे.\nएसबीआय घटवणार बचत खात्यावरील व्याजदर\nदरम्यान, ग्राहक इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही ईएमव्ही चिप कार्डमध्ये अपग्रेड होऊ शकतात. मात्र अर्ज करण्यासाठी तुमचा पत्ता योग्य आहे का, त्याचीही अगोदर खात्री करा. कारण, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कार्ड नोंदणीकृत पत्त्यावरच येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मोबाईल नंबर अनिवार्य आहे.\nऑनलाईन अर्ज कसा कराल\nसर्वात अगोदर एसबीआयच्या वेबसाईटवर लॉग इन करा\nटॉप नेव्हिगेशनच्या ई सर्व्हिसेसमध्ये एटीएम कार्ड सर्व्हिस निवडा\nव्हॅलिडेट करण्यासाठी तुमच्यासाठी योग्य असलेला पर्याय निवडा, आता युझिंग वन टाईम पासवर्डवर (ओटीपी) क्लिक करा\nनोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी मागवा\nअकाऊंट निवडा आणि त्यात कार्डवर नाव आणि प्रकार टाका\nटर्म अँड कंडिशन्सवर क्लिक करा आणि पुन्हा सबमिट बटण दाबा\nसबमिट केल्यानंतर स्क्रीनवर मेसेज दिसेल, ज्यात लिहिलेलं असेल की, कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर ७ ते ८ कार्यालयीन दिवसांमध्ये येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त...\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स...\nSensex Sharp Fall शेअर निर्देशांकांचा पुन्हा थरकाप ; बा...\nLIC च्या ग्राहकांना खूशखबर क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास होणार मोठा फायदा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nमुंबई'शिवसेने���्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागलीये'\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nआयपीएलRR v KXIP: कोण मिळवणार दुसरा विजय आज राजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, असा असेल संघ\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-27T07:32:10Z", "digest": "sha1:WZXTV4AFYVJMRHU2FMTO56N2ECKT32LC", "length": 9425, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आनंदाची बातमी! आणखी एक राज्य कोरोनामुक्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\n आणखी एक राज्य कोरोनामुक्त\nin ठळक बातम्या, main news, राष्ट्रीय\nत्रिपुरा – देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना दिलासादायक घटना समोर आली आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही तीन राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. त्यानंतर आता आणखी एक राज्य कोरोनामुक्त झाले आहे. त्रिपुरा हे राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केली आहे.\nत्रिपुरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या दोघांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्रिपुरा हे राज्य आता कोरोनामुक्त झाले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही आनंदाची माहिती शेअर केली आहे.\n‘ही’ राज्य अन् केेंद्रशासित प्रदेश कोरोनामुक्त\nपर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा आधीच कोरोनामुक्त झाले होते. आता अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या तिन्ही राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. मात्र आता या राज्यातील कोरोनाच्या सर्व रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात काही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. नागालँड आणि सिक्कीम या राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच दमण दिव, दादरा आणि नगर हवेली, लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.\nकोरोनामुळे आत्मनिर्भर होण्या���ा संदेश मिळाला: मोदी\nकोरोनविषयी एक साथ निवडणुकीत दोन हाथ\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nकोरोनविषयी एक साथ निवडणुकीत दोन हाथ\nपिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर: एकाच दिवसात 12 जणांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/corona-to-former-president-pranab-mukherjee/", "date_download": "2020-09-27T08:14:47Z", "digest": "sha1:3AHLVBLEC754RB4FXQAHDNEGRMZSM6WJ", "length": 7589, "nlines": 186, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना – Lokshahi", "raw_content": "\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात प्रणव मुखर्जी यांनी स्वत:चं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान त्याची प्रकृती स्थित असल्याचीही माहिती आहे.\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे कि, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत;ला क्वारंटाईन करावे अथवा स्वत:ची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.\nPrevious article लॉकडाऊनविरोधात वंचित आघाडी आक्रमक; १२ ऑगस्टला ‘डफली बजाव’ आंदोलन\nNext article चाकरमान्यांना बाप्पा पावला ; कोकणात जाणार्यांसाठी रेल्वेच्या २०० फेर्या\nलॉकडाऊनविरोधात वंचित आघाडी आक्रमक; १२ ऑगस्टला ‘डफली बजाव’ आंदोलन\nSushant Singh Rajput Suicide; रिया चक्रवर्तीची आज पुन्हा चौकशी होणार\nगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nकोरोनाचा कहरचं; ओलांडला 56 लाखांचा टप्पा\nमुंबईत एनसीबीचं कार्यालय इमारतीला भीषण आग\nमनसेचा सरकारला इशारा; खाजगी डॉक्टरांना योग्य न्याय द्या…\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nCorona Virus | कोरोनामुळे जग 25 वर्षं मागे गेलं ; बिल गेट्स फाउंडेशनचा अहवाल\n मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू\nCoronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू\nचिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा\nतीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघा��\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nलॉकडाऊनविरोधात वंचित आघाडी आक्रमक; १२ ऑगस्टला ‘डफली बजाव’ आंदोलन\nचाकरमान्यांना बाप्पा पावला ; कोकणात जाणार्यांसाठी रेल्वेच्या २०० फेर्या\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2016/12/2992/", "date_download": "2020-09-27T07:49:07Z", "digest": "sha1:7KPGLISSALWIKJPYGY5XCNRRF6OBZBIG", "length": 43035, "nlines": 131, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nसावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता\nसावरकर, गांधी, हिंदुत्ववाद, हिंदुधर्म, जागतिकीकरण\nप्रख्यात मनोविश्लेषक-राजकीय भाष्यकार आशिष नंदी ह्यांची ही ताजी मुलाखत त्यांची मार्मिक निरीक्षणे, वादग्रस्त विधाने ह्यांनी भरलेली आहे. पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर तीतून आपल्याला परंपरा व भविष्य ह्यांच्याकडे बघण्याची मर्मदृष्टी सापडू शकते. वाचक ही चर्चा पुढे नेतील अशी अपेक्षा आहे.\nअश्रफ : आपले पुस्तक ‘Regions of Naricism, Regions of Despair’ याची सुरुवातच अशी आहे की, ‘या निबंधामध्ये मी अशा भारताबद्दल लिहिलेले आहे, जो 40 वर्षांपूर्वी मी ज्या भारताबद्दल लिहायचो त्याच्याहून खूप भिन्न आहे’. ह्या बदलांचा प्रभाव उद्याच्या भारतावर कसा पडलेला असेल\nनंदी : प्रथम मला एक सर्वंकष वास्तव मांडू द्या. एक – भारताजवळ स्वतःचा असा स्वतन्त्र ‘दृष्टिकोन’ राहिलेला नाही. प्रगतीच्या चढाओढीत सामील झालेल्या जगातील इतर अनेक विकसनशील देशांच्या आणि भारताच्या दृष्टिकोनात कसलाच फरक राहिलेला नाही. गरिबी, मागासलेपणा, न्यूनगंड (indignity) हे घालवण्याच्या बाता मारणारे एकसुरी एकसाची स्वप्न सर्व विकसनशील देशांना दाखवले गेले आहे आणि आपणही ते आपले समजून बघायला लागलेलो आहोत. थोडक्यात आपले स्वतःचे स्वप्न आपल्यापासून हिरावून घेतले गेले आहे. चीनसहित सर्व विकसनशील देशांनी ते मागासलेले आहेत हे स्वीकारले आहे. आपलेही भविष्य आता ह्या अशा एकसाची राष्ट्र-राज्यांप्रमाणे असणार आहे. खरे तर ह्या तथाकथित राष्ट्र-राज्यांचे भविष्यातले स्वप्न हे 300 वर्ष जुने आहे. पण त्यांना त्याचे भान नाही, आणि आता आपणही त्यांचीच री ओढायला लागल्यामुळे आता आपले स्वतःचे काही वेगळे भविष्य असण्याची शक्यताही आता मावळली आहे.\nअश्रफ : आपण ज्या एकसुरी, एकसाची स्वप्नाबद्दल बोलत आहात ते विकासाच्या शहरी-औद्योगिक प्रतिमानाचे स्वप्न आहे का\nनंदी : होय, आणि ते आपण स्वीकारले ते त्याची अजिबात चिकित्सा किंवा अभ्यास न करता. हे लक्षात घ्या की हे स्वप्न भारतीय जनता पक्षाने दाखवलेले स्वप्न नव्हते. भाजप सत्तेत येण्यापूर्वीच ते इथल्या राज्यकर्त्यांना पडायला लागलेले होते.\nअश्रफ : कदाचित त्यामुळेच भाजपला सत्तेत येता आले असावे.\nनंदी : अगदी बरोबर शहरी-औद्योगिक स्वप्न निर्दयपणे साकार करण्याची क्षमता भाजपत अधिक प्रमाणात आहे, किंवा त्यांना तसे भासवता तरी येते. परत एकदा सांगतो, सर्व तथाकथित ध्येयवादी विकसनशील देश याच एका ध्येयामागे हात धुऊन लागलेले आहेत. सिंगापूरचे प्रथम पंतप्रधान ली कुआन यू हे ह्या सर्वांचेच हीरो आहेत. ते इतके लोकप्रिय आहेत की ते शेवटचे ‘हुकुमशहा विकासपुरुष’ होते असे विधान मी तरी करणार नाही. आता या पूर्व-आशियाई वाघांनाच बघा. ते नुसतेच वाघ नाहीत, तर मानवी रक्ताला चटावलेले वाघ आहेत. सर्वांचा कार्यकाळ हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा आहे. नजरेत भरेल असा विकास करायचा असेल तर त्यासाठी हुकुमशहाच हवा अशी सर्वांची धारणा बनत चालली आहे.\nअश्रफ : भारत त्याच दिशेने जात आहे का\nनंदी : भारतात ह्याची सुरुवात इंदिरा गांधींच्या काळात, 70 च्या दशकातच झाली. ती झाली अनाहूतपणे. पण आज आपण ठरवून हुकुमशहांना जन्म देत आहोत. सी. एन. अण्णादुराई (द्रविड चळवळीचे उद्गाते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री) यांनी जेव्हा असे जाहीर केले की तमिळनाडूला भारतापासून विभक्त व्हायचे आहे, तेव्हा कुणीही त्यांना देशद्रोही ठरवले नाही की संसदेत त्यांच्या पक्षावर निशाणा साधला नाही. भाजपचा पूर्वावतार असलेल्या जनसंघानेसुद्धा असे काही केले नाही. रागावलेली माणसे असे काही बोलू शकतात हे सर्वांनीच समजून घेतले. इंदिरा गांधींनीही समजून घेतले. लालडेंगा यांनी तर राज्यसत्तेविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. स्वतःला बंडखोर सैन्याचा जनरल म्हणवलं होतं. इंदिरा गांधींनी त्यांच्यासोबत करार केला. मिझोरमचे मुख्यमंत्री असताना लालडेंगा मरण पावले. त्यांचा अ���त्यसंस्कार राजकीय इतमामाने केला गेला. ते शेवटी देशभक्त ठरले.\nआज अशा वेगळ्या वाटा चोखाळण्याच्या सर्व शक्यता मावळल्या आहेत. कारण तुम्ही ठरलेला मार्ग सोडून भरकटलात तर त्याचा राजकीय फायदा घ्यायला कुणी तरी तत्परच असेल. म्हणजे दु:ख फक्त आपल्या स्वप्नाचे अवकाश हरवल्याचेच नाही, तर आपला राजकीय अवकाशसुद्धा संकुचित होत चालला आहे, ह्याचेदेखील आहे.\nअश्रफ : 2050 किंवा 2100 पर्यंत ते आणखी संकुचित होईल\nनंदी : आता ह्याहून संकुचित नाही होऊ शकणार.\nअश्रफ : आज जे घडते आहे त्याचे कारण आपल्याकडे पर्यायी दृष्टिकोन नाहीत हे असेल का\nनंदी : होय. जे काही पर्याय आहेत ते दूरच्या परिघावर अडकलेले आहेत. मेधा पाटकर, क्लॉड अल्वारीस किंवा वंदना शिवा स्वतःला पराभूत मानत नाहीत, कारण त्यांची त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनांवर ठाम निष्ठा आहे. पण सामान्य लोक त्यांच्याकडे बघताना त्यांना द्रष्टे वा राजकीय पर्याय म्हणून बघत नाहीत.\nअश्रफ : एकसारख्या साचेबद्ध दृष्टिकोनांची मीमांसा करत त्यातून थोडेफार काही बरे निपजतेय का हे शोधण्यापुरते उरलेले पर्याय – अशा काही परिस्थितीत आपण सापडलोय का\n मी तर म्हणेन की भारतातली सभ्य व्यक्ती एक पुण्यशील आयुष्य जगल्यावर मरण पावली तर तिला स्वर्गात जाण्याचा पर्यायसुद्धा उरलेला नाही. तिला थेट न्यूयॉर्कलाच जावं लागेल. इतके आपले अंतिम ध्येय सीमित आणि साचेबद्ध झाले. पर्यावरणाच्या प्रश्नावर आपण पूर्वी चर्चा करू शकायचो, आज ती नाही करू शकत. आपली पहिली धरण परियोजना होती दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, ज्याअंतर्गत आठ धरणे ठरली होती; पण त्यांतली चारच पूर्ण झालीत. त्या धरणांचा जितका उपयोग झाला त्यापेक्षा अधिक या कॉर्पोरेशनवर खर्च होत आहे. बिहारमध्ये आधी पुराचे प्रमाण 15 % इतके होते. धरणांमुळे ते आता 30 टक्क्यांच्याही पुढं गेले. पर्यावरणाची समज आपल्यात शतकानुशतक रुजवली गेली होती. कुणी त्यावर मुद्दामहून चर्चा करीत नव्हते. परंतु पर्यावरणाच्या नाशामुळे होऊ शकणारे कोप, त्याबद्दलची भीती, एका जादुई- मानवातीत रूपात त्याचे अस्तित्व आपल्याला संरक्षण देते – अशी भावना ह्या सर्व बाबी आपल्यावर पर्यावरणाचं नुकसान करू नये हा संस्कार करीत होत्या. या सर्व गोष्टी आता केवळ अंधश्रद्धा म्हणून बाजूला सारल्या जात आहेत.\n‘पुढची पिढी’ ही संकल्पना तर जणू संपल्यातच जमा आहे. अमेरिकन उद्दामी शहाणपण सांगते — ‘मी भविष्याचा विचार का करावा भविष्याने मला काय दिले आहे भविष्याने मला काय दिले आहे आपणही असाच विचार करू लागलो आहोत. प्रत्येक भारतीयाला आता स्वतः पुरते जगायचे आहे. आपली पेट्रोलियम उत्पादनांवर चालणारी वाहने कितीही प्रदूषण करोत. आपल्याला काळजी नाही. वरची न्यायालये त्याबाबत काही ना काही भूमिका घेताहेत. त्यांच्याकडे काही एक दृष्टी आहे असे म्हणता येईल. इतर सर्व केवळ नियम तोडून पळवाटा कशा काढायच्या याचाच विचार करण्यात गर्क आहेत.\nअश्रफ : महाकाय धरणांचा एक परिणाम म्हणजे आदिवासींचं विस्थापन. 2100 मध्ये भारतातले आदिवासी अमेरिकेतल्या मूलवासींप्रमाणे अल्पसंख्याक होतील असे तुम्हाला वाटते का\nनंदी : आपण त्याचीच वाट बघतोय. वास्तविक ज्या ज्या भागात त्यांची संख्या विरळ आहे, जसे नागालँड मिजोरम, त्या त्या भागात आपण त्यांना संपवतोच आहोत. एक तृतीयांश आदिवासी जमाती या आता नावापुरत्याच राहिल्या आहेत. त्या विखुरल्या आहेत, किंवा व्यक्तींच्या रूपात दिसत आहेत. त्यांचे रूपांतर आता सर्वहारा वर्गात झाले आहे. अर्थात आदिवासींचे सर्वहाराकरणाचा कार्यक्रम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या डाव्या पक्षांसह सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात दाखल झालेला आहे. या पक्षांना आदिवासींना समान पातळीवर आणायचे आहे, त्यांचे वेगळे अस्तित्व मात्र मान्य करायचे नाही. हे पक्ष आदिवासींसाठी न्याय मागतात, पण आदिवासींची न्यायाची कल्पना काही वेगळी असू शकते हे त्यांच्या गावीही नाही.\nह्याचा परिणामस्वरूप अवतरली आहे नक्षलवादी चळवळ. पण दुसरी नक्षलवादी चळवळची ही दुसरी लाट ही पहिल्या लाटेप्रमाणे शहरी धाटणीची नाही. हे खरोखर आदिवासी युवकांचे बंड आहे, ज्यात काही शहरी लोकही सामील झाले आहेत.\nअश्रफ : 2100 पर्यंत भारत ‘भारत’ न रहता अमेरिका बनलेला असेल का\nनंदी : 2100 पर्यंत भारत अमेरिकेतील गरिबांच्या झोपडपट्टीप्रमाणे झालेला असेल. त्यासाठीही आपल्याला आपले स्वातंत्र्य बर्यापैकी गमवावे लागेल.\nनंदी : आज विद्यापीठांमधूनसुद्धा तुम्ही काय बोलावे आणि काय बोलू नये यावर निर्बंध आलेले आहेत. विकासवादाहून काही वेगळा दृष्टिकोन वृत्तपत्रीय स्तंभलेखनातून मांडणेही अगदी कठीण होऊन बसले आहे. अतिशय टोकाचे विभिन्न दृष्टिकोन मांडण्यासाठी भारत पूर्वी प्रसिद्ध होता. मुळात आपल्या परंपराच एकमेकांहून कितीतरी भिन्न होत्या. उदाहरणार्थ तमिळनाडू आणि उत्तर बंगालात कोट्यवधी लोक रावणाला आपले दैवत मानतात व रामनवमीला सुतक पाळतात. यात त्यांची काय चूक श्रीलंकेत विभीषणाची पूजा होते. हिमाचल प्रदेशात दुर्योधनाची देवळे आहेत. त्याने कुणाच्याच भावना दुखावत नाहीत. म्हणजे आपला एक धर्म असा नव्हताच. वेगवेगळ्या धार्मिक परंपरा होत्या.\nपण आज आपण प्रॉटेस्टंट ईसायांप्रमाणे म्हणू लागलो आहोत, ‘चला धार्मिक होऊ यात\nअश्रफ : मला तुमच्या एका वाक्याची आठवण झाली- ‘ हिंदुत्व हे हिंदुवादा (hinduism) वरचे आक्रमण आहे ज्यांचा हिंदुवाद नष्ट झाला आहे, त्यांच्यासाठी हिंदुत्व उपयोगाचे आहे आणि हिंदुत्वाच्या विजयामुळे हिंदुवादाचा पराजय होईल’. आपण त्या दिशेने चाललो आहोत का\nनंदी : होय. जो हिंदुवाद आपण आपल्या अवतीभवती बघतोय तो काही 2000 किंवा 4000 वर्ष जुना नाही. हे फक्त 150 वर्षे जुने प्रकरण आहे. हे शहरी भारतात ब्रिटिशांनी आणलेल्या नवराजकीय अर्थकारणामुळे उदयाला आले. ह्या हिंदुवादाचा संदर्भबिंदू प्रॉटेस्टंट ईसाई पंथ हा होता, कॅथॉलिक पंथ नव्हे, जो अधिक उदार आहे. मी स्वतः प्रॉटेस्टंट असल्यामुळे हे सांगू शकतो. रा. स्व. संघाचे पहिल्या पिढीतले प्रचारक, जसे की संघाचे स्थापनाकार केशव हेडगेवार किंवा हिंदू महासभेचे बी. एस. मुंजे यांचे प्रेरणास्थान होते रामकृष्ण मिशन, जे स्वतः ईसाई धर्माने प्रभावित होते. रामकृष्ण मिशनचे संस्थापक विवेकानंद मात्र फार वेगळे होते. ते मुस्लिमांकडे खलनायक म्हणून पाहत नव्हते.\nअश्रफ : आताच्या या नवीन हिंदुत्ववादाचे लक्षण कोणते\nनंदी : एकदा का तुम्ही राष्ट्रवादाचा(एक देश, एक धर्म, एक भाषा) स्वीकार केलात की मग धर्माबद्दल काही चर्चाच नको अर्नेस्ट गेलनर म्हणतो तुम्हाला राष्ट्रवादावरचे विवेचन करण्याची गरजच काय अर्नेस्ट गेलनर म्हणतो तुम्हाला राष्ट्रवादावरचे विवेचन करण्याची गरजच काय कारण सर्व प्रकारचा राष्ट्रवाद हा सारखाच असतो. सावरकरांनी हे ओळखले. त्यांची धर्मावर श्रद्धा नव्हतीच. त्यांनी स्वतःच्या पत्नीचे हिंदू धार्मिक विधी प्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे नाकारले, गोळवलकर यांची त्यांच्या धार्मिक कर्मकांडांच्या आवडीबद्दल खिल्ली उडवली. सावरकर हे नव्या उदयोन्मुख राष्ट्राचे खऱ्या अर्थाने पिता ठरणार. गांधी ठरण���र सावत्र पिता \nअश्रफ : पुन्हा आपल्या निबंधाकडे वळतो. आपणाला वाटते की हिंदुत्वाच्या विरोधात (पारंपारिक) हिंदुवाद लढेल\nनंदी : होय. हिंदुवादात एक सूक्ष्म शक्ती राहिलेली आहे जी नेहमी असल्या उपऱ्या लादण्याला विरोध करते. वरून काही लादायला जाल, तर ही संस्कृती त्याला रिचवते, पचवते, स्वतःत समावून घेते, पण त्यासमोर वाकत नाही. संस्कृती ही एखाद्या राज्याला शांतपणे गडप करू शकते. शिवाय सिंधू संस्कृती ही (युरोपातून आयात केलेल्या , केवळ ३०० वर्षे जुन्या) भारतीय राष्ट्र-राज्य संकल्पनेहून भिन्न आहे हे लक्षात असू द्यावे.\nमला हा विश्वास वाटतो की भारताला एकरूप राष्ट्राच्या दिशेने नेणे केवळ अशक्य आहे. टागोर म्हणाले होते की भारतात राष्ट्रच नाही. म्हणून त्यांनी इंग्रजी ‘नेशन’ शब्द बंगाली वर्णात लिहिला. परंतु त्यांनी देशप्रेम या अर्थाचे १२ ते १५ शब्द बंगालीत लिहिले. भारतीय लोक देशप्रेमी आहेत, परंतु देशप्रेम आणि राष्ट्रवाद या दोन शब्दांच्या अर्थांची नेहमी गल्लत केली जाते. राष्ट्र एकरूपता मागते, व्यक्तिगत चेहरामोहरा राष्ट्र-राज्यात विलीन करायला लावते, व्यक्तीच्या समोर मग फक्त राज्यसंस्था असते. त्यांच्या अधेमध्ये काहीही नसते – ना समाज, ना धर्म, ना पंथ, न जात, ना अधलीमधली काही रचना. इथे फक्त एक व्यक्ती असते आणि एक आदर्श राष्ट्र-राज्य. भारतीय लोक ह्याचा स्वीकार एका मर्यादेबाहेर करतील असे मला वाटत नाही.\nअश्रफ : तेव्हा या राष्ट्रसंकल्पनेला हिंदुवादातूनच आव्हान उभे राहील असे आपणास वाटते का\nअश्रफ : जात ही हिंदुवादाच्या वतीने लढेल असे वाटते\nनंदी : जात ही संस्था खूप बदनाम आहे. तिचे इतके राजकीयीकरण झालेले आहे की आज जातीच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामांपेक्षा राजकारणाचे जातिसंस्थेवर पडणारे प्रभाव याबद्दल बोलायला हवे. मात्र जातिव्यवस्था हिंदुत्वाविरुद्ध उभी आहे हे नक्की. म्हणून तर मग हिंदुत्ववादी हे जातिव्यवस्थेच्याही विरोधात असतात. मात्र एक व्यापक दृष्टिकोन, पर्यायी दृष्टिकोन हा विभिन्न पंथ आणि श्रद्धांमधल्या वैविध्यातूनच येईल.\nअश्रफ : इतक्यात तुम्हाला असे काही संकेत मिळत आहेत का\nनंदी : प्रत्येक श्रद्धाळू भारतीय हे त्याचे संकेतचिह्न आहे. हिंदुत्व हे हिंदूंच्या अनेक मूळ श्रद्धाप्रवाहांच्या आड येत आहे. इथे प्रत्येकाच्या काही खाजगी देव-देवत��� आहेत, त्याच्या काही कौटुंबिक देव-देवता आहेत, काही त्याच्या समाजाच्या देव-देवता आहेत, त्याच्या गावच्या, त्याच्या पंथाच्या आणखी काही वेगळ्या देव-देवता आहेत. शिवाय प्रत्येकाच्या काही वैयक्तिक प्राथमिकता आहेत. काही देव-देवतांना पुजायचे नसले तरी दुखवायचे पण नाही. त्या देवांमध्ये त्याचे स्वतःचे प्रतिबिंब आहे की नाही, त्याची श्रद्धा आहे की नाही, हा मुद्दा इथे गैरलागू आहे. उदाहरणार्थ हिंदूंना दर्ग्यात किंवा (अमृतसरच्या) सुवर्णमंदिरात जायला आवडते. हिंदुत्वाला हे थांबवता येणार नाही. हा अगदी वेगळाच खेळ आहे.\nअश्रफ : जर गांधी २०५० किंवा २१०० मध्ये परत आले तर\nनंदी : तत्त्वज्ञानातील मुख्य प्रवाह कधी सहजासहजी मरत नाहीत, ते स्वतःहून कुठे कुठे प्रगट होत राहतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात जे महान नेते निपजले – जसे मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, अँग सॅन स्यू की, दलाई लामा – हे सर्व गांधींच्या प्रतिमेच्या कमीअधिक जवळ जाणारे होते/आहेत. या नेत्यांनी गांधी अभ्यासून अमुक एक भूमिका घेतली असे नाही. उदा.; पोलंडच्या ट्रेड युनियनचा नेता लेश वालेसा ह्याला स्थानिक लोक ‘आमचा गांधी’ म्हणतात. हा गांधीवादी धागा तुम्ही मिटवू शकत नाही. अल्पमतातील विचारप्रवाह म्हणून तो पुढे चालत राहणार. कदाचित एखाद्या उत्पातातून जन्मेल…\nनंदी : अगदी १००% गांधी नाही. पण गांधींची असंख्य रूपे. तेव्हा कुठे ते जन-आंदोलन होईल. त्यासाठी तुम्हाला 2100 पर्यंत वाटही बघावी लागणार नाही. त्या आधीच हे होईल. कारण आज आपण तापमानबदलाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. मानवी हव्यास आणि लोभीपणाला वेसण घालण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. मी एकदा बाजारात असलेल्या लिपस्टिकच्या रंगांच्या छटा मोजत बसलो होतो. 1200 च्या नंतर मी मोजणे थांबविले. पुढचे मोजूच शकलो नाही. आपल्या डोळ्यांचा retina इतक्या सूक्ष्म छटांमध्ये फरक करू शकणार नाही. तरीही आपण पुढचे अनेक शेड्स बनवतोच आहोत.\nअसे असले तरी पूर्वीच्या कृषिव्यवस्थेकडे आपण परत जाऊ शकू असे व्यक्तिशः मला तरी वाटत नाही. शहरी-औद्योगिक दृष्टिकोणाच्या सर्व सीमा आपण पार केल्या आहेत असे मला वाटते. हे कळूनही आपण उलट्या दिशेने जाऊ शकत नाही, इतके हे वाईट आहे. जेव्हा संसाधनांचा प्रचंड तुटवडा भासेल तेव्हा, किमान तुमच्या नातू-पणतूच्या पिढीला जगण्यापुरते तरी ते पुरावे इतपत त���ी निर्बंध आपल्याला घालावे लागतील. त्या पुढच्या पिढ्यांचा विचारच सोडा.\nअश्रफ : 2100 मध्ये आंबेडकर कसे असतील\nनंदी : आंबेडकरांनी गांधीवादी भूतकाळाशी तादात्म्य पावणारा धर्म स्वीकारला. पण दुर्दैवाने ते अतिशय आधुनिक होते. त्यांनाही शहरी-औद्योगिक व्यवस्थाच अभिप्रेत होती. त्यापलीकडे तेही बघत नव्हतेच.\nअश्रफ : तुम्ही एक निबंध आनंदावरही लिहिला. 2050 पर्यंत भारतीय आनंदी असतील\nनंदी : आपण दुःखी असू नये अशीच मागणी त्यांच्याकडून केली जाईल.\nअश्रफ : तर मग 2100 पर्यंत भारत किती आनंदी राहील\nनंदी : सध्या तरी भारतीय बऱ्यापैकी आनंदी आहेत. गरीब देश सहसा तसे असतातच. बांगलादेश आनंदी लोकांच्या यादीत बऱ्यापैकी वर होता, नायजेरियादेखील. भारतीयही बऱ्यापैकी वर आहेत. यादीतले हे स्थान इतक्यात तरी बदलायचे नाही. त्यामुळे ‘तुम्ही आनंदी असा’ अशी सार्वजनिक मागणीच केली जाईल. तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही देशद्रोही ठरवले जाल. तुम्ही दुःखी असाल तर सोविएत युनियनच्या प्रमाणे तुम्ही वर्गशत्रू ठरवले जाल. तिथे दुःखी लोकांना मनोविकारतज्ज्ञाकडे पाठवले जाई.\nअश्रफ : आपणही त्याच दिशेने जात आहोत\nनंदी : भारत त्या दिशेने ढकलला जाण्याची दाट आशंका आहे.\n(मूळ मुलाखत ‘सा. आउटलूक’च्या 31 ऑक्टो. 2016 च्या अंकात प्रकाशित झालेली आहे.)\nAuthor -आशिष नंदी (मुलाखतकार: अजाज़ अश्रफ) अनुवादक - प्रज्वला तट्टे ईमेल: prajwalat2@rediffmail.comPosted on डिसेंबर, 2016 सप्टेंबर, 2020 Categories खा-उ-जा, राजकारण\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: चलनबंदी : एक अर्थाभ्यासीय दृष्टिकोन\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – के��की घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/pulwama-terrorist-crpf", "date_download": "2020-09-27T06:25:50Z", "digest": "sha1:3AZBE2CHIIEEQH6B7VL6QZSDMGFRIPG4", "length": 14601, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पुलवामा हल्ल्यानंतर, काश्मीरमधल्या मुख्य प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्षच होत आहे - द वायर मराठी", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्यानंतर, काश्मीरमधल्या मुख्य प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्षच होत आहे\nमुख्य प्रश्न आहे तो म्हणजे स्थानिक काश्मिरी, त्यापैकी अनेकजण सुस्थितीतले, सुशिक्षित असूनही अशा प्रकारे त्यांचे आयुष्य उधळायला का तयार आहेत\n१४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर (सीआरपीएफ) झालेल्या आत्मघातकी हल्ल्याने पुन्हा एकदा भारताला खडबडून जागे केले आहे. मागच्या वर्षभरात सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या विरोधात यश मिळाले असले तरी त्याचा अर्थ जम्मू काश्मीरमध्ये आता सर्व काही आलबेल आहे असा होत नाही ही जाणीव करून दिली आहे.\nमात्र हल्ल्यानंतर टीव्ही आणि इतर माध्यमांमधून चाललेल्या संभाषणांचा एकूण भावार्थ पाहता, आपण अजूनही समस्येचा योग्य प्रकारे वेध घेत नाही असेच म्हणावे लागेल. चर्चांमध्ये तज्ञ लोक फक्त आपला मुद्दा सिद्ध करू पाहतात, पण देशासाठी त्यातून काहीच योगदान मिळत नाही.\nखाली��� काही मुद्द्यांवर तज्ञ भर देत आहेत:\nजैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझरची आणि त्याला संरक्षण देणाऱ्या चीनची या घटनेमधील भूमिका.\nसुमारे ३५० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलेली स्फोटके.\nजम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्षांकडून दहशतवाद्यांना मिळणारे कथित प्रोत्साहन.\nजम्मूहून श्रीनगरला भूमार्गाने जाण्यामध्ये असणारा अपरिहार्य धोका, आणि सैनिकांना विमानाने घेऊन जाण्याची गरज.\nभूराजकीय धोरणात्मक परिस्थिती ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे, आणि भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.\nसैनिकांचे अपुरे प्रशिक्षण ज्यामुळे आरओपी (कोणताही ताफा जाण्यापूर्वी रस्ता सुरक्षित करणारे दल) आपले काम व्यवस्थित करू शकले नाही.\nबाँबने भरलेले वाहन वापरण्याची दहशतवाद्यांनी नवी क्लृप्ती.\nहे सर्वच मुद्दे योग्य आहेत, परंतु तुमच्याकडे हातोडा आला की प्रत्येकच गोष्ट खिळा दिसू लागते तज्ञ लोक एखाद्या समस्येकडे त्यांच्या त्यांच्या विषयाच्या सीमित परिप्रेक्षात पाहतात.\nअसा कोणता मुद्दा आहे जो सोडवणे सर्वात परिणामकारक ठरू शकते, हा खरा कळीचा प्रश्न आहे.\nगुरुवारी झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोराचे नाव होते अदिल अहमद. तो पुलवामाचा राहणारा होता. तो पाकिस्तानी नव्हता, पाकव्याप्त काश्मीरमधूनही आला नव्हता. अहमदने त्याच्या आत्मघातकी स्फोटातून घडवलेल्या भीषण रक्तरंजित हल्ल्यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो – ‘स्थानिक काश्मिरी, त्यापैकी अनेकजण सुस्थितीतले, सुशिक्षित असूनही, अशा प्रकारे त्यांचे आयुष्य उधळायला का तयार आहेत’ या प्रश्नाला थोडेफार जरी भिडले तरी बाकी अनेक गोष्टींचा ठाव लागेल.\nमी एकाही तज्ञाला या मुख्य प्रश्नाबाबत चर्चा करताना ऐकले नाही; अगदी जम्मूकाश्मीरमधल्या राजकीय नेत्यांनाही नाही. कदाचित आत्ता सार्वजनिक भावनेच्या विरोधात जायला त्यांना भीती वाटली असेल. या वेळी कोणी अशी चर्चा करू पाहील तर तो आपली सहानुभूती आणि आपली मते गमावण्याचीच शक्यता अधिक\nभारताने अगोदरच पाकिस्तानचा सर्वाधिक पसंतीचा देश हा व्यापारी दर्जा रद्द केला आहे. मी हे लिहीत असताना पंतप्रधान टीव्हीवर बोलताना ऐकत आहे, “जनतेचे रक्त खवळले आहे. आम्ही याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण राजकारणाच्या पलिकडे जाऊन याचा विचार करू या.”\nपंतप्रधानांच्या शेवटच्या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. आपण सर्वजण राजकारणाच्या, अर्थात मतांच्या, पलिकडे जाऊन याचा विचार करू या\nमुख्य समस्येला किंवा संभाव्य प्रमुख उपायाला बगल देऊन या प्रश्नाचे राजकारण केले जात आहे कारण त्याबाबत बोलण्यामध्ये लोकांचा पाठिंबा किंवा मते गमावण्याचा धोका आहे. विरोधी पक्ष सरकारबरोबर आहे एवढेच बोलून राहुल गांधींनी ही सुरक्षित पवित्रा घेतला आहे. धोका पत्कराण्यासाठी कोणीच तयार नाही. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागतो.\nमतांच्या समीकरणांकरिता देशाला धोक्यात टाकले जाणे सातत्याने होत आले आहे. पण कधीतरी आपल्याला या समस्येचा समोरासमोर सामना करावा लागेल. तोपर्यंत आपण दुसऱ्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे नियोजन करत राहू, जसे काही त्यामुळे जम्मूकाश्मीरमधल्या, भारताचेच नागरिक असलेल्या, काश्मिरी जनतेची गाऱ्हाणी दूर होणार आहेत. या जनतेला नक्कीच हे खुपत असणार आहे की त्यांचे सरकार भारतातील इतर नागरिकांचे समाधान करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे, अर्थव्यवस्थेला ज्याचा भार सोसवणार नाही अशी कर्जमाफी करायला तयार आहे, घटनेला मान्य नसलेले आणि सर्वोच्च न्यायालय ज्याला मंजुरी देणार नाही असे आरक्षण द्यायला तयार आहे.\nकाश्मिरी जनतेकरिता काहीतरी केले पाहिजे असे म्हणण्यासाठी ही वेळ कदाचित योग्य नसेलही, पण मग ती योग्य वेळ कोणती असेल ती कधी येईल का ती कधी येईल का आज आजाराचा उद्रेक झाला असल्याने, त्या आजाराचे मुख्य कारण काय याचा शोध घेण्याची परिस्थिती आणि गरज निर्माण झाली आहे.\nआलोक अस्थाना हे भारतीय सैन्यातील निवृत्त कर्नल आहेत.\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nहरियाणामध्ये सापडले जोडीने पुरल्या गेलेल्या पहिल्या हडप्पन जोडप्याचे सांगाडे\nमोदी सरकार तुमच्यावर पाळत ठेवतंय का मग हे पाच प्रश्न नक्की विचारा.\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1008322", "date_download": "2020-09-27T08:26:14Z", "digest": "sha1:QLBUHGL57WACIZZKMMCAWODQUM6I5D2B", "length": 2228, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हांबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हांबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:०८, १९ जून २०१२ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ckb:هامبورگ\n१६:०४, ५ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या अभिजीत (चर्चा | योगदान)\n२२:०८, १९ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ckb:هامبورگ)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/first-annual-contract-cement-transport-solapur-st-division-346531", "date_download": "2020-09-27T06:27:40Z", "digest": "sha1:HSAT4OULMDYI73PJWJEAEEPDSVHR74LN", "length": 16516, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोलापूर एसटी विभागाचा सिमेंट वाहतुकीसाठी पहिला वार्षिक करार | eSakal", "raw_content": "\nसोलापूर एसटी विभागाचा सिमेंट वाहतुकीसाठी पहिला वार्षिक करार\nसोलापुर विभागात सुरवातीला जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु होती. मात्र त्यावेळी केवळ सोलापूर-अक्कलकोट बसफेऱ्यांना प्रतिसाद होता. आंतर जिल्हा बसवाहतूकीनंतर मात्र आता प्रवशांचा प्रतिसाद वाढला आहे. एका सिटवर एकच प्रवासी या नियमामुळे भारमान कमी झाले आहे. त्यावर उपाय म्हणून एखाद्या गावाला जाण्यासाठी पुरेसी प्रवासी संख्या झाली तर मागणीनुसार एसटी फेरी द्यायची असे धोरण घेतले गेले. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी आता मागणीनुसार जादा गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे पुण्याच्या बसफेऱ्या वाढल्या आहेत. पूणे, बार्शी, पंढरपूर व अक्कलकोटसाठी होणारी प्रवासी वाहतूक सर्वाधिक आहे.\nसोलापूरः जिल्हाभरात एसटीची चाके आता पूर्ण क्षमतेने धावू लागली असून एसटीच्या सोलापूर विभागाने सिमेंट कंपनीसोबत मालवाहतुकीचा पहिला करार केला आहे. लवकरच स्थानिक उद्योगासोबत मोठे करार करण्याची तयारी सुरू झाली आहे. लॉकडाउन नंतर प्रवासी व मालवाहतुक या दोन्ही बाबीत विभागाची जोरदार उत्पन्नाची सुरुवात झाली आहे.\nहेही वाचाः राज्य सरकारची अनलॉककडे वाटचाल ; शिरस तहसील कार्यालय मात्र लॉक\nसोलापुर विभागात सुरवातीला जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु होती. मात्र त्यावेळी केवळ सोला��ूर-अक्कलकोट बसफेऱ्यांना प्रतिसाद होता. आंतर जिल्हा बसवाहतूकीनंतर मात्र आता प्रवशांचा प्रतिसाद वाढला आहे. एका सिटवर एकच प्रवासी या नियमामुळे भारमान कमी झाले आहे. त्यावर उपाय म्हणून एखाद्या गावाला जाण्यासाठी पुरेसी प्रवासी संख्या झाली तर मागणीनुसार एसटी फेरी द्यायची असे धोरण घेतले गेले. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी आता मागणीनुसार जादा गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे पुण्याच्या बसफेऱ्या वाढल्या आहेत. पूणे, बार्शी, पंढरपूर व अक्कलकोटसाठी होणारी प्रवासी वाहतूक सर्वाधिक आहे.\nहेही वाचाः माळशिरसमधील 16 हजार हेक्टर उस गाळपासाठी मात्र उभ्या उसाचा प्रश्न कायम \nदररोजच्या उत्पन्नात आता वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता.14) रोजी दिवसभरात विभागाला 12 लाख 77 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळात एसटीने शेतमाल वाहतूक व इतर मालाची वाहतूक सुरु केली आहे. त्यातून आतापर्यत 8 लाख उत्पन्न मिळाले आहे. शहरातील होटगी रोडवरील एका सिमेंट कंपनीसोबत सोलापूर विभागाने माल वाहतुकीचा पहिला करार केला आहे. या वार्षिक कराराद्वारे सिमेंटची वाहतूक विवीध शहरामध्ये केली आहे. त्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. या पध्दतीने सोलापूरमधील अनेक कंपन्यासोबत करार केले जाणार आहेत. सोलापूर विभाग नियंत्रक डी.जी.चिकोर्डे यांनी सांगितले की, प्रत्येक स्थानकावर बस गाड्यांचे सॅनिटायझींग केले जात आहे. सोशल डिस्टन्स ठेवले जात ्आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी प्रवास अधिक सुरक्षीत ठरला आहे.\n- आतापर्यंतचे उत्पन्न 9.98 कोटी रुपये\n- भारमान - 40\n- मालवाहतूक - आठ लाख रुपये उत्पन्न\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडावर चित्तथरारक चढाई\nसोलापूरः एका बाजुला कडा तर दुसरीकडे खोल दरी या दोन्हीच्या मध्ये दीड फुटाची पायवाट चालत सरळ नव्वद अंशाच्या कोनातील कलावंतीण दुर्ग आणि प्रबळ गड सर...\nसोयाबीनला फुटले कोंब ; एैन काढणीच्या वेळी पावसाने नुकसान\nमळेगाव(सोलापूर)ः बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव, पिंपरी(सा)मळेगाव, साकत, महागाव, बावी, उपळे, जामगाव परिसरात गेले 10 ते 12 दिवस मुसळधार पाऊस...\nगेटुंआ लाडू, नम्रतेमधली श्रीमंती आणि रंगारंग लोककलेचा आनंद\nसोलापूरः मित्रांसोबत गप्पा.....आगळ्या चवीचा गेंटूआ लाडू....���ावकऱ्यांचे आदरातिथ्य आणि पक्ष्यांच्या भरगच्च छायाचित्रणाच्या आठवणी हा सम (राजस्थान) येथील...\nउद्योजक वाघमारे यांच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nमंगळवेढा (सोलापूर) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुमार विठ्ठल वाघमारे यांचा मंगळवेढा येथील एमआयडीसीमधील...\nकौटुंबिक तक्रारींत मोठी वाढ गेलेली बायको म्हणते आता सासरी नको\nसोलापूर : पती काम करत नाही, आर्थिक अडचणींमुळे सासरच्यांकडून त्रास, सासर तथा माहेरच्यांची लुडबूड, पती- पत्नीचे अनैतिक संबंध अशा कारणांमुळे कौटुंबिक...\nउदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोविंद वृद्धाश्रम इमारतीचे लोकार्पण\nअकलूज (सोलापूर) : उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांना समाजकार्याची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/hardik-pandya-natasa-stankovics-baby-boys-name-revealed-heres-what-it-a593/", "date_download": "2020-09-27T07:10:20Z", "digest": "sha1:J65QW3GD7FHYSFDWJ2PKUAQ6JWPWX2RG", "length": 25548, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा! - Marathi News | Hardik Pandya, Natasa Stankovic's baby boy's name revealed. Here's what it is | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार ८ सप्टेंबर २०२०\nCoronaVirus News: १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील; महापालिकेचा निर्णय\nधमक्यांचे आलेले फोन खरे आहेत का; देवेंद्र फडणवीसांचा सवाल\nकोरोनाच्या काळात कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कसे चालेल,उद्योग सुरू करा; बाबा आढावांची मागणी\nकंगनाच्या पाली हिल कार्यालयावर होणार कारवाई; पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार अन् गृहमंत्र्यांनाही धमकीचे फोन\nरिया चक्रवर्ती खोटं बोलली , वडिलांच्या संपर्कात होता सुशांत, कॉल रिकॉर्ड्समधून खुलासा\nNCBच्या ऑफिसमध्ये भाऊ शौविकला पाहून ढसाढसा रडू लागली रिया, लवकर संपवावी लागली चौकशी\n‘FAU:G’ आणि सुशांतचा संबंध काय\nआपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, या कारणांमुळे होऊ शकते अटक\nBMCने पाहणी केलेल्या कंगानाच्या कार्यलयाची किंमत आहे, 48 कोटींपेक्षा जास्त, See Pics\nजो बुँद से गई वो हौद से नहीं आती\nIvermectin हे जंतावरचे औषध\nकंगनाला मोदी सरकारची 'Y' दर्जाची सुरक्षा\nमातोश्रीवर Dawood Ibrahimच्या गुंडाचा फोन\n कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर\nरोज बडीशोप घातलेलं दूध प्याल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं विसराल\nअशी आहे चीनमध्ये तयार केलेली कोरोनावरील लस, पहिल्यांदाच जगासमोर आणली\nIvermectin हे जंतावरचे औषध\nडास चावल्यानंतर खाज का येते कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव\nआजचे राशीभविष्य -८ सप्टेंबर २०२०; वरिष्ठांशी संबंध सुधारतील, आर्थिक लाभ तसेच प्रवास घडेल\n‘एमपीएससी’चे सुधारित वेळापत्रक जाहीर; पुढील दोन महिन्यांत होणार महत्त्वाच्या तीन परीक्षा\n\"अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होणार; लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल\"\nगोविंद स्वरूप यांचे निधन; भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून होती ओळख\n कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर\n SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार\nईडीकडून आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंद्रा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक\nड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची आता स्वतःहून चौकशी करावी - सचिन सावंत\nनागपूर: आज 1550 रुग्णांची नोंद झाली, तर 50 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 41042 झाली असून मृतांची संख्या 1365 वर पोहचली आहे.\nसुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळले 513 कोरोना बाधित रुग्ण; 16 जणांचा मृत्यू\nमुंबई : विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली. सर्व आमदारांना मुंबईत बोलवले आहे, काही आमदार आज अनुपस्थित होते.\nनागपूर - गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी दुबई आणि दिल्लीतून ५ वेळा फोन, नागपूर पोलिसांकडे तक्रार, चौकशी सुरू\nनिधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना\nगडचिरोली : गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे जळून खाक, सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील घटना\nआजचे राशीभविष्य -८ सप्टेंबर २०२०; वरिष्ठा��शी संबंध सुधारतील, आर्थिक लाभ तसेच प्रवास घडेल\n‘एमपीएससी’चे सुधारित वेळापत्रक जाहीर; पुढील दोन महिन्यांत होणार महत्त्वाच्या तीन परीक्षा\n\"अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होणार; लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल\"\nगोविंद स्वरूप यांचे निधन; भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून होती ओळख\n कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर\n SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार\nईडीकडून आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंद्रा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक\nड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची आता स्वतःहून चौकशी करावी - सचिन सावंत\nनागपूर: आज 1550 रुग्णांची नोंद झाली, तर 50 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 41042 झाली असून मृतांची संख्या 1365 वर पोहचली आहे.\nसुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळले 513 कोरोना बाधित रुग्ण; 16 जणांचा मृत्यू\nमुंबई : विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली. सर्व आमदारांना मुंबईत बोलवले आहे, काही आमदार आज अनुपस्थित होते.\nनागपूर - गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी दुबई आणि दिल्लीतून ५ वेळा फोन, नागपूर पोलिसांकडे तक्रार, चौकशी सुरू\nनिधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना\nगडचिरोली : गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे जळून खाक, सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nभारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं गुरुवारी गोड बातमी दिली. हार्दिक अन् त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. हार्दिकला पुत्ररत्न झाल्याचे कळताच क्रीडा विश्वातील अनेकांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.\nहार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती.\nशिवाय त्यानं गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले. मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं.\nबुधवारी हार्दिक-नताशानं डॉक्टरांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत केक कापून पुत्ररत्नाचा आनंद साजरा केला. त्यानंतर ही दोघं बाळाला घेऊन घरी परतली.\nघरात आलेल्या छोट्या पाहूण्यासाठी कृणाला पांड्या आणि त्याची पत्नीनं पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी आणलेल्या केकवरून हार्दिकच्या मुलाच्या नावाचा खुलासा झाला.\nहार्दिक किंवा त्याच्या कुटुंबीयांतील कुणीही अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु केक कंपनीनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवरून ज्युनियर पांड्याचं नाव काय असेल, हे सर्वांना कळले आहे.\nसर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नच बलिये या कार्यक्रमात तिनं सहभाग घेतला होता.\nकेकव नॅट्स ( नताशा) आणि अगस्त्या ( Agastya) असे लिहिले आहे. त्यावरून ज्युनियर पांड्याचं नाव अगस्त्या असे असेल असा अंदाज बांधला जात आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nहार्दिक पांड्या नताशा स्टँकोव्हिच\nBMCने पाहणी केलेल्या कंगानाच्या कार्यलयाची किंमत आहे, 48 कोटींपेक्षा जास्त, See Pics\nवेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण\nअभिनेत्री क्रिस्टल डिसूझाचे इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले - क्या बात है\nPHOTOS: दिशा पटानीचे ग्लॅमरस फोटोशूट झाले व्हायरल, फोटा पाहून चाहते झाले घायाळ\nIN PICS: पत्नी जेनिफरच्या आठवणीत ढसाढसा रडले होते शशी कपूर, हटके होती लव्हस्टोरी\nसुपरस्टार ममूटीकडे एक-दोन नाही तर आहेत तब्बल 369 अलिशान गाड्या, आहे इतक्या कोटींचा मालक\nIPL 2020 : फ्रँचायझींची क्रिएटीव्हिटी; प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी इथेही दवडली नाही, Video\nIPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा\nधोक्याची घंटा; यापूर्वी तीनदा मलिंगा IPLला मुकला, पाहा काय झाली होती मुंबई इंडियन्सची अवस्था\nबाबो; लिओनेल मेस्सीला इंग्लंडच्या टॉप क्लबकडून 6,070 कोटींची तगडी ऑफर\nOMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा\nअशी आहे चीनमध्ये तयार केलेली कोरोनावरील लस, पहिल्यांदाच जगासमोर आणली\ncoronavirus: ...म्हणून आठवडाभरासाठी टळली ऑक्सफर्डच्या लसीची भारतातील चाचणी\ncoronavirus: कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता\nCoronavirus: कोरोना संपवणारं ‘ब्रह्मास्त्र’ चोरण्यासाठी गुप्तहेरांमध्ये छुपं युद्ध; अमेरिका, चीन अन् रशिया सज्ज\n स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात\nCoronaVirus : कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला मिळणार समोर आला तज्ज्ञांचा 'मास्टर प्लॅन'\nनरेंद्र मोदींच्या व्हिडिओला वाढते डिसलाईक्स भाजपासाठी काळजीचे\nगांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी\nजोकोविचने ‘लाईन जज’ला मारला चेंडू; स्पर्धेतून ठरला अपात्र, राग काढणे आले अंगलट\nCoronaVirus News: १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील; महापालिकेचा निर्णय\nधमक्यांचे आलेले फोन खरे आहेत का; देवेंद्र फडणवीसांचा सवाल\nकंगनाला सुरक्षा पुरवणं योग्यच, महाराष्ट्राबद्दलच्या वक्तव्याबाबत फडणवीस म्हणतात...\n : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात\nईडीच्या कारवाईचा दणका सुरूच, दीपक कोचर यांना अटक\n Appleच्या 8 मोबाईल फॅक्ट्रीज चीन सोडून भारतात\n SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार\nशरद पवार, मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांना धमकी, देवेंद्र फडणवीस म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2016/12/blog-post_28.html", "date_download": "2020-09-27T07:05:16Z", "digest": "sha1:WI4XI3SSIYMJSHMUFY2XMABTTH6FQWAY", "length": 16018, "nlines": 149, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: घेवारे ला आवरारे २ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nघेवारे ला आवरारे २ : पत्रकार हेमंत जोशी\nलुच्चा सरकारी अधिकारी दिलीप घेवारे गेल्या २२ वर्षांपासून मीरा भायंदर येथे नगररचनाकार म्हणून ठाण मांडून बसलेला आहे. तो फक्त दरवेळी नव्याने येणाऱ्या नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून घुसतो. अमुक एखाद्या राज्यमंत्र्याचा कार्यकाळ संपला कि पुन्हा मीरा भायंदर गाठतो. आधी भास्कर जाधव तदनंतर त्याने उदय सामंत या दोन्हीही राज्यमंत्र्यांकडे काम केल्यानंतर अलीकडे राज्यात युतीचे सरकार सत्तेत आले आणि विदर्भातल्या अकोल्याचे डॉ. रणजीत पाटील हे फडणवीस मंत्रिमंडळात नगरविकास खात्याचे राज्यमंत्री झाल्यानंतर घेवारे याने त्यांच्याकडेही विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून घुसण्याचा आटोकाट प्रयत्न केले. त्याने डॉ. पाटील यांना विविध माध्यमातून लालूच दाखविण्याचा आधी प्रयत्न केला नंतर ते गळाला लागत नाहीत बघून सामावून घेण्यासाठी त्याने राज्यमंत्र्यावर विविध मार्गांनी दबाव देखील आणला पण उदय सामंत यांचे एक विश्वासू सहकारी नेमके अकोल्याचे होते त्यांनी घेवारे नेमका प्रकार काय आहे, तो तुमच्या अंगावर फक्त शिते फेकतो आणि अख्खा भात कसा स्वतः गिळंकृत करतो, पटवून दिले त्यामुळे जंग जंग पछाडून देखील घेवारेला रणजित पाटील यांच्या कार्यालयात स्थान मिळाले नाही अन्यथा त्यांनाही बेवकूफ बनवून घेवारे मोकळा झाला असता. मुख्यमंत्री महोदयांना या लेखानिमित्ते आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा सांगू इच्छितो कि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्याआधीच्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या त्यांच्या कार्यालयात विविध पदांवर म्हणजे काही खाजगी सचिव तर काही विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून, काही स्वीय सहाय्यक तर काही इतर पदांवर जे अनेक वर्षे ठाण मांडून बसले होते, त्यांची मूळ खात्यात हकालपट्टी करण्याचा महत्वाचा निर्णय केवळ घेतला नाही तर घेतलेला निर्णय त्यांनी इम्प्लिमेंट देखील केला, आधीच्या मंत्र्यांकडे ठाण मांडून बसलेले अतिशय भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी माननीय मुख्यमंत्र्यांनी मूळ खात्यात पाठवून दिले पण त्यांनी घेतलेला हा अविस्मरणीय निर्णय जेमतेम पुढली सहा महिने टिकला असावा कारण फडणवीस मंत्री मंडळात आता असा एकही मंत्री किंवा राज्यमंत्री नाही कि ज्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावलेला स्टाफ घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मला नेहमीप्रमाणे मांत्रिकायालयातल्या पूर्वीच्या महाबिलंदर स्टाफ विरुद्ध पुरावे मांडण्यासाठी तयारी करावी लागणार आहे, विशेष म्हणजे पूर्वीच्या मंत्र्यांना वेश्यावृत्तीचा स्टाफ आवडायचा हे त्रिवार सत्य होते पण फडणवीस मंत्री मंडळातील बहुतेक सर्वच मंत्री आणि राज्यमंत्र्यांना देखील अशी वेश्यावृत्तीची माणसे सतत जवळ बाळगायला आवडतात बघून जो तो मंत्री होती तो केवळ पैसे कमावण्यासाठीच कि काय, असे वाटू लागले आहे.अनुभवी स्टाफ मंत्री राज्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयात असणे वाईट नाही. क्लिष्ट कामे करवून घेणे सोपे जाते पण नेमके ते घडत नाही. ज्या ज्या मंत्री कार्यालयात आधीच्या मंत्र्यांकडे काम केलेला स्टाफ घेण्यात आलेला आहे, त्यांना हेच सांगण्यात येते कि तुम्ही चार पैसे मिळवायला हरकत नाही पण महिन्याकाठी तुम्ही तुमच्या मंत्र्याला ठराविक रक्कम कमवून द्यायलाच हवी. थोडक्यात आधीच्या मंत्र्यांनी जसे लुटले तीच पद्धत फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास साऱ्याच मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी नक्कल केल्याचे आता सिद्ध झाले आहे म्हणजे मागल्या मंत्रिमंडळात शिवाजी मोघे सारखे लुटारू होते, या मंत्रिमंडळात ' कदम कदम ' पर तेच दृश्य आहे, बघून डोळ्यात अश्रू येतात.\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायच��� ...\nघेवारेला आवरारे ५ : पत्रकार हेमंत जोशी\nघेवारेला आवरारे ४ : पत्रकार हेमंत जोशी\nघेवारे ला आवरारे ३ : पत्रकार हेमंत जोशी\nघेवारे ला आवरारे १ : पत्रकार हेमंत जोशी\nघेवारे ला आवरारे २ : पत्रकार हेमंत जोशी\nजरासे हटके : पत्रकार हेमंत जोशी\nशरद पवार राष्ट्रवादी आणि राष्टपती २ : पत्रकार हेमं...\nशरद पवार राष्ट्रपती आणि राष्ट्रवादी : पत्रकार हेमं...\nबावनकुळे तुमच्यामुळे,फिटे अंधाराचे जाळे ४ : पत्रका...\nफिटे अंधाराचे जाळे, बावनकुळे तुमच्यामुळे १ : पत्रक...\nफिटे अंधाराचे जाळे,बावनकुळे तुमच्यामुळे २ : पत्रका...\nबावनकुळे तुमच्यामुळे,फिटे अंधाराचे जाळे ३ : पत्रका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/isg-india-recruitment-bharti/", "date_download": "2020-09-27T06:48:12Z", "digest": "sha1:XD7S6PVYPUM3VE6C6UN7NYMKAL6BRFBK", "length": 14237, "nlines": 305, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "भारतीय स्काऊट व मार्गदर्शक संस्था ISG India Bharti 2020 For 879 Posts | MAHA JOBS", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nभारतीय स्काऊट व मार्गदर्शक संस्था मध्ये 879 जागांसाठी भरती २०२०\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nभारतीय विद्या भवन्स, पुणे मध्ये 47 जागांसाठी भरती २०२०\nस्टेट बैंक ऑफ़ इंडिया मध्ये 106 जागांसाठी भरती २०२० -आज शेवटची तारीख\nMMMOCL – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती २०२०.\nESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, ���ुंबई भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 42 जागांसाठी भरती जाहीर |\n▒ जिल्हा निहाय भरती\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०. September 26, 2020\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०. September 24, 2020\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०. September 24, 2020\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०. September 23, 2020\nभारतीय नौसेना भरती २०२०.\nठाणे महानगरपालिका भरती २०२०.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन 350 जागांसाठी भरती जाहीर |\nभारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नवीन 3348 जागांसाठी भरती जाहीर |\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.holylandvietnamstudies.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-4/", "date_download": "2020-09-27T08:33:48Z", "digest": "sha1:2CKQL636ROD5LMOH5HHAHX7AUCVTZF6S", "length": 24594, "nlines": 226, "source_domain": "mr.holylandvietnamstudies.com", "title": "व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी टोन - विभाग 4 - व्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमी", "raw_content": "व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी\nव्हिएतनाम अभ्यासांकरिता गोष्टींचे इंटरनेट\n“आय फ्लाई द किट्स” - नुयएन मॅन हंग, असो. पीएचडीचे प्रा.\nवेब संकरित - ऑडिओ व्हिज्युअल\nव्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nहॅनोई प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nसैगॉन प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nव्यंगचित्र - लय टोएट, झे झे\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी टोन - कलम 4\n… कलम 3 साठी सुरू ठेवा:\nव्हिएतनामी एका स्वरासंबंधी भाषा आहे, याचा अर्थ असा आहे की कोणत्याही शब्दावरील भिन्न व्हॉइस इन्फ्लिकेशन्स त्या शब्दाचा अर्थ बदलतील. उदाहरणार्थ, आपण “बंदी”वाढत्या स्वरात, याचा अर्थ“विक्री करा”परंतु जर आपण हे घसरणार्या टोनसह बोलले तर याचा अर्थ“टेबल. \" टोन शब्दाचा मध्य भाग आहे.\nआहेत पाच टोन in व्हिएतनामी, तसेच मध्यम-स्तरीय नॉन-टोन. प्रत्येक टोन कसा आहे हे ऐकण्यासाठी खालील चिन्हाचे बटण आणि टोनचे नाव दाबा. नंतर सर्वांसह एक शब्द कसा उच्चारला जाऊ शकतो हे ऐकण्यासा��ी शब्द बटणे दाबा सहा टोन. प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अनुवाद खाली आहे.\nव्हिएतनामी टोन (स्रोत: coviet.vn)\nसराव करण्याची वेळ आली आहे.\nव्हिएतनामी सराव टोन (स्त्रोत: viencongnghemoi.vn)\nसंगणकावर व्हिएतनामी टाइप कसे करावे\nव्हिएतनामी संगणकावर टाइप करणे (स्त्रोत: viencongnghemoi.vn)\nवापरणे व्हिएतनामी आपल्या संगणक, आपण डाउनलोड करणे आवश्यक आहे युनीकी आणि नंतर व्हिएतनामी निवडा. आपल्याला हा नियम पाळण्याची देखील आवश्यकता आहे:\nबाकीचे म्हणजे सामान्य नियम पाळणे.\n… विभाग 5 मध्ये सुरू ठेवा…\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - परिचय - विभाग 1\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी वर्णमाला - विभाग 2\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी व्यंजन - कलम 3\n◊ व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी व्हिएतनाम भाषा - व्हिएतनामी व्यंजन - कलम 5\nEr शीर्षलेख प्रतिमा - स्रोत: विद्यार्थी व्हिएतनाम एक्सचेंज\nBan अनुक्रमणिका, ठळक मजकूर, ब्रॅकेट मधील तिर्यक मजकूर आणि सेपिया प्रतिमे बन तू थू यांनी सेट केली आहे - Thanhdiavietnamhoc.com\n(भेट दिलेले 282 वेळा, आज 2 भेटी)\n← व्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा - संवाद: शुभेच्छा - विभाग 5\nVIETNAMESE शिकणे एक कठीण भाषा आहे\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nसहयोगी प्राध्यापक हंग एनजीयूएन मॅन, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहोली लँड ऑफ व्हिएतनाम स्टुडीज - होलीलँडविटाँमस्ट्युडीज.कॉम - आम्ही एन-व्हर्सीगो म्हणतो - ही वेबसाइट पीएचडीने स्थापन केली. इतिहास आणि व्हिएतनामच्या संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणा world्या जगातील वाचकांना देण्यासाठी 2019 वर्षांपूर्वी त्यांनी आपले सर्व संशोधन लेख सप्टेंबर 40 मध्ये लावले होते.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या XINH MUN समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांच्या THO समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन डीआययू समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटि���्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या थाई समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा टीए ओआय समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या टीए ओआय समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\n104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nरेसलिंग - व्हिएतनामच्या पारंपारिक ओलिंपिकचा एक प्रकार\nमला “व्हीओसीओ” चे टोमणे मारणारे मास्टर\nमाझा “व्हीओ सीओसी” शोधत आहे\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nस्प्रिंग स्क्रोल - विभाग २\nटिप्पण्या बंद स्पिनिंग स्क्रोलवर - कलम 2\nटीयू-टीयूसीसीची कथा - आनंदची भूमी - विभाग 1\nटिप्पण्या बंद टीयू-टीयूसीसीची कथा - आनंदची भूमी - कलम 1\nपृथ्वी स्पर्श करण्यापूर्वी - विभाग २\nटिप्पण्या बंद पृथ्वीवर स्पर्श करण्यापूर्वी - विभाग २\nस्वयंपाकघरातील देवतांचा पंथ - कलम 2\nटिप्पण्या बंद स्वयंपाकघरातील देवतांच्या पंथ वर - कलम 2\nटीईटी अटींकरिता जात आहे - कलम 3\nटिप्पण्या बंद टीईटी अटींवर जाणे - कलम 3\nगोजियान: प्राचीन चीनी तलवार ज्याने वेळ गमावली (384)\nव्हिएतनामी आणि पर��ेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (282)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (277)\nला कॉंचिन किंवा नाम की (265)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (243)\nसैनिक आणि गन (225)\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी… (219)\nआमच्याशी संपर्क साधा (217)\nअॅनामेस लोकांचे तंत्र - सादर करीत आहे… (187)\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nकोचीन चीनमधील टीईटी मॅगझिन्सचा इतिहास - भाग एक्सएनयूएमएक्स\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा मँग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या मँग समुदायावर\nहंस-डाऊन कोट - अलौकिक क्रॉस-बोची दंतकथा\nटिप्पण्या बंद द हंस-डाऊन कोट - अलौकिक क्रॉस-बोची दंतकथा\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा बीए एनए समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या बीए एनए समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा एचओए समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचओए समुदायावर\nटीईटी दरम्यान वॉर्ड ऑफ वॉर्ड ऑफ कडून काय घालायचे याचा सल्ला दिला\nटिप्पण्या बंद टीईटी दरम्यान वॉर्ड ऑफ वॉर्ड ऑफ कडून काय घालायचे यासंबंधी सल्ला\nयुनिव्हर्सिटीमध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nटिप्पण्या बंद विद्यापीठामध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nटिप्पण्या बंद परिचय वर - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहास���तील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\nवाचक, विद्वान आणि तज्ञ - ईमेल पत्त्यावर त्यांच्या टिप्पण्यांचे योगदान देतात: Thanhdiavietnamhoc@gmail.com - व्यावसायिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान द्या, आणि फोटो प्रदान करा, कृपया BAN TU THU च्या ईमेल पत्त्यावर त्यांना पाठवा: bantuthu1965@gmail.com - योगदान देण्यासाठी वाढत्या आदरणीय व्हिएतनाम स्टडीज वेबसाइटच्या पवित्र भूमीची इमारत.\nसर्व हक्क @2019 आरक्षित. लेखाच्या माहितीच्या सर्व प्रती वाचकांनी व्हिएतनाम स्टडीजच्या पवित्र भूमीचा स्त्रोत - https://holylandvietnamstudies.com\nमनापासून धन्यवाद आणि विनम्र\nए, बी, सी द्वारा दस्तऐवज\nथान दि व्हिएत नाम हॅक\nकी थुआत् नुगुई अन नाम\nदई तू दीन व्हिएत नम\nदा तू तू दीन बाच खोआ तू इतका व्हिएतनाम आहे\nव्हिएतनाम तुंग लाय हॉक\nशेवटच्या 7 दिवस भेटी: 6,290\nकॉपीराइट © 2020 व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/150577", "date_download": "2020-09-27T08:28:46Z", "digest": "sha1:DSVCE4JEVYHTFMRSRLBX6B33TH5V7VNT", "length": 2257, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७२९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:१८, १५ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१७:३४, २१ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n०३:१८, १५ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/various-infrastructure-facilities-in-konkan-tourism-for-five-years-cm", "date_download": "2020-09-27T08:40:13Z", "digest": "sha1:NB3RRS5UANPNTRFSZZLZMYMUKA66JIW7", "length": 16417, "nlines": 185, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कोकणातील पर्यटनवाढीसाठी पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा - मुख्यमंत्री - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणु��ीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकोकणातील पर्यटनवाढीसाठी पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा - मुख्यमंत्री\nकोकणातील पर्यटनवाढीसाठी पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा - मुख्यमंत्री\nकोकणातील पर्यटन वाढावे म्हणून गेल्या पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, मत्स्यव्यवसायाच्या वृद्धीसाठी विशेष लक्ष देण्यात आले. रायगड जिल्हा औद्योगिक विकासाच्या अग्रभागी आणण्यात आला. ‘नैना’च्या माध्यमातून तिसरी मुंबई आकारास येत आहे. पालघर व ठाणे जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासीबहुल आहे. या भागात आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे या भागाचा आरोग्य निर्देशांक उंचावला असून कुपोषणमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिली. अनुगामी लोकराज्य महाभियानच्या चौथ्या वार्षिक सोहोळ्यात जनसेवकांनी विचारलेल्या कोकणचा कॅलिफोर्निया केव्हा होणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृद्ध असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nशासनाच्या विविध प्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अनुलोम’ने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद व प्रशंसनीय असल्याचेही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यावेळी म्हणाले. जैन हिल्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात‘अनुलोम’चा चौथा वार्षिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कार���य करणारे जनसेवक, भाग सेवक, विस्तारक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय अधिकारी आणि नागरिकांमध्ये सुसंवाद साधत अनुलोमच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. ही समाधानाची बाब आहे. तसेच गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानात ‘अनुलोम’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेने पुढील वर्षी २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले.\nयेत्या काळात १०० लाख कोटी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असून २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नियोजन आहे. यामुळे शेती व्यवसाय, सेवा, उद्योग क्षेत्राच्या विस्तारास संधी आहे. त्यातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. देशाची वाटचाल विकसित देशाच्या निर्मितीकडे सुरू आहे. त्यामुळे गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा विकास होईल. त्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची असून त्यासाठी ‘अनुलोम’ला विकासाची संकल्पना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक गतीने काम करावे लागेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\nतिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती\nसहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याची कार्यवाही...\nउर्जामंत्र्यांच्या आदेशाचे काय झाले\nमहावितरणकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गातील यंत्रणेची पाहणी\nतिवरे: प्रभावित वीज यंत्रणा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर\nप्रधानमंत्री आवास योजना व गृहनिर्माण योजनांच्या प्रकल्पांना...\nकोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे न्यायासाठी १० जूनपासून उपोषण\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nकल्याण येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान नोंदणी शिबिराचे आयोजन\nउन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान पंधरवड्यात १९ लाख शेतकऱ्यांचा...\nकल्याण-डोंबिवलीत विधानसभेच्या ८९ अर्जांपैकी ६४ अर्ज वैध\nजिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध...\nमहालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका...\nरत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णालयांच्या...\nकृषी उत्पन्न बाजार समितीचे पुरवणी अंदाजपत्रकाला मान्यता\n२१ वर्षांनंतर बारवी धरणग्रस्तांचा प्रश्न सुटला – किसन कथोरे\nभारतासारखी आदर-गौरव करण्याचा संस्कार जगात कुठेही नाही-...\nठाण्यात बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nशिवसंग्रामच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी अविनाश सावंत\nजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nकोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणी माणसाला खासदारांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/utkhanan-by-swati-chandorkar", "date_download": "2020-09-27T07:37:05Z", "digest": "sha1:WBP247O2QSLZ6JH3XNSOHEU6SOI6OHXF", "length": 4097, "nlines": 85, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Utkhanan by Swati Chandorkar Utkhanan by Swati Chandorkar – Half Price Books India", "raw_content": "\n‘कोणी, कोणी मारलं तुला काय दिसतंय तुला सांग... नीट बघ तुझ्या पूर्वजन्मात...’ ‘आईगंऽऽ काय दिसतंय तुला सांग... नीट बघ तुझ्या पूर्वजन्मात...’ ‘आईगंऽऽ माझ्या पोटात, माझ्या नाजूक कमरेला कोयत्याचा विळखा पडलाय... त्याचं धारदार टोक माझ्या पोटात रुततंय... वेदना... कळा... आईगं... रक्ताची चिळकांडी... धार...’ ‘कोणी मारलं तुला सांग... सांगशागीर्द...’ ‘मीविंâ काळी फोडली... राजाऽऽ’ ‘राजानं मारलं माझ्या पोटात, माझ्या नाजूक कमरेला कोयत्याचा विळखा पडलाय... त्याचं धारदार टोक माझ्या पोटात रुततंय... वेदना... कळा... आईगं... रक्ताची चिळकांडी... धार...’ ‘कोणी मारलं तुला सांग... सांगशागीर्द...’ ‘मीविंâ काळी फोडली... राजाऽऽ’ ‘राजानं मारलं’ ‘नाही. त्यानं धरलं मला. तो घाबरलाय. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना... तोरडतोय... मी माझे शेवटचे क्षण... समोर तो उभा आहे. मी त्याच्याकडे बघत्येय. एकटक. रोखून...’ ‘कोण आहे’ ‘नाही. त्यानं धरलं मला. तो घाबरलाय. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना... तोरडतोय... मी माझे शेवटचे क्षण... समोर तो उभा आहे. मी त्याच्याकडे बघत्येय. एकटक. रोखून...’ ‘कोण आहे आत्ता ह्या जन्मातही आहे तो आत्ता ह्या जन्मातही आहे तो’ ‘हो’ ‘तू ओळखतोस’ ‘हो’ ‘तू ओळखतोस’ ‘हो’ ‘सांगशागीर्द...’ ‘त्याचा पांढरा टिळा.. रक्तानं माखला आहे. तो ते रक्त पुसतोय. त्या टिळ्याखाली एक काळा-पांढरा डाग दिसतोय... तो कृष्णा आहे.’ ‘शक्य नाही. कृष्णाचं तुझ्यावर... म्हणजे इंदूवर प्रेम आहे. तो तसं नाही...’ ‘त्यानंच... त्यानंच. तोे या जन्मातही आहे...’ ‘नाही. शक्य नाही. तो या जन्मात कसा असणार...’ ‘हो’ ‘सांगशागीर्द...’ ‘त्याचा पांढरा टिळा.. रक्तानं माखला आहे. तो ते रक्त पुसतोय. त्या टिळ्याखाली एक काळा-पांढरा डाग दिसतोय... तो कृष्णा आहे.’ ‘शक्य नाही. कृष्णाचं तुझ्यावर... म्हणजे इंदूवर प्रेम आहे. तो तसं नाही...’ ‘त्यानंच... त्यानंच. तोे या जन्मातही आहे...’ ‘नाही. शक्य नाही. तो या जन्मात कसा असणार...’ ‘आहे. त्याच्या कपाळा वरचा तो काळा डाग याही जन्मात तिच्या कपाळावर आहे...’ ‘पुरे. शागीर्द. जागाहो... जागाहो... जागा...’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/kunya-gavacha-aala-pakharu-marathi-lyrics/", "date_download": "2020-09-27T06:00:06Z", "digest": "sha1:QWOSACTI2C7U3QKY6TWX4ZQKISHHVBGY", "length": 5726, "nlines": 132, "source_domain": "marathilekh.com", "title": "कुण्या गावाचं आलं | Kunya Gavacha Aala Pakharu | Marathi Lyrics - मराठी लेख", "raw_content": "\nगीत – जगदीश खेबूडकर\nसंगीत – राम कदम\nस्वर – उषा मंगेशकर\nकुण्या गावाचं आलं पाखरू\nबसलंय् डौलात न् खुदूखुदू हसतंय् गालात\nकसं लबाड खुदूखुदू हसतंय, कसं कसं बघतंय् हं\nआपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात\nमान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय् गिरकी\nकिती इशारा केला तरी बी\nआपल्याच तालात न् खुदूखुदू हसतंय् गालात\nकशी सुबक टंच बांधणी, ही तरुण तनु देखणी\nकशी कामिना चुकून आली\nऐने महालात न् खुदूखुदू हसतंय् गालात\nलाल चुटुक डाळिंब फुटं, मऊ व्हटाला पाणी सुटं\nही मदनाची नशा माईना\nटपोर डोळ्यांत न् खुदूखुदू हसतंय् गालात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/mumbai-mns-arrange-private-bus-for-kokan-ganeshotsav-2020-passangers/", "date_download": "2020-09-27T07:59:43Z", "digest": "sha1:IGXRO5IFYWK36KFGTM5AXJXBUP2V35WC", "length": 8263, "nlines": 187, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "गणेशोत्सवासाठी मुंबईतून मनसेने सोडल्या विशेष बस – Lokshahi", "raw_content": "\nगणेशोत्सवासाठी मुंबईतून मनसेने सोडल्या विशेष बस\nगणेशोत्सवासाठी मुंबईतून मनसेने सोडल्या विशेष बस\nगणेशोत्सवासाठी मुंबईतून मनसेने विशेष बस सोडल्या आहेत. दादरहून या बस सोडण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी सेना यांनी बसची व्यवस्था केली होती.\nमनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने कोकणात जाण्यासा���ी बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बुकिंगची तारीखही जाहीर केली होती. त्यानुसार, १ ऑगस्टपासून बुकिंग सुरू करण्यात आलं होतं आणि आज बस सोडण्यात आल्या. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nगाडीत प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासण्यात आले. तसंच मनसेच्यावतीनं प्रवाशांना सेफ्टी किटही देण्यात आलं आहे. यात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर व बेडशीटचा समावेश आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या उपक्रमाला नागरिकानी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला आहे.\nPrevious article थरारक पाठलाग करुन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली मुलाची सुटका\nNext article औरंगाबादेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना\nकोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यानही दादरच्या भाजीमंडईत वाढती गर्दी\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nठाणे स्थानकात प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nWeather Alert | पुण्यासह राज्यातील 6 जिल्ह्यात Red Alert\nपालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला\nमुंबईत एनसीबीचं कार्यालय इमारतीला भीषण आग\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nकोकण रेल्वे: दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू\n13 ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड सुविधा वाढवा; केंद्रीय आरोग्य विभागाची महाराष्ट्राला सूचना\nतुकाराम मुंढे काय, कुणीही अधिकारी आला तरी फरक पडत नाही…\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nथरारक पाठलाग करुन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली मुलाची सुटका\nऔरंगाबादेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/20/lack-of-health-facilities-in-the-state-the-maharashtra-government-completely-failed/", "date_download": "2020-09-27T07:40:58Z", "digest": "sha1:QIBHYB7OUDXEYLIP7CANTMOVOXP73LI3", "length": 11501, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Ahmednagar News/राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले\nराज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले\nअहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले,\nत्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले.\nयावेळी भाजपचे प्रांतिक सदस्य विधिज्ञ रवींद्र बोरावके यांनी प्रास्ताविक केले.गटनेते रवींद्र पाठक, शहराध्यक्ष कैलास खैरे,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे आदी उपस्थित होते.\nमाजी आ. कोल्हे यांनी निवेदनात पुढे म्हटले, देशात कोरोना रुग्णात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी तीन महिन्याची घरपट्टी,\nपाणीपट्टी माफ करावी, तसेच बॅंका, पतसंस्था यांनीही कर्जावरील सहा महिन्याचे व्याज माफ करावे, स्थानिक बाजारपेठा सम-विषम तारखेनुसार सुरू कराव्यात, २०१४ते २०१९ या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मंजूर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत\n.कोरोना लढाईत केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणण्यात महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव आहे.\nयाचा भाजपच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करत आहोत.महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊन कोरोना रुग्णांना व सामान्य नागरिकांना दिलासा वाटेल असे काम करावे,असे शेवटी कोल्हे म्हणाल्या.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/24/news-2442/", "date_download": "2020-09-27T07:57:25Z", "digest": "sha1:RFZTNZJ663JUWNOGTSYBSGMAVWUZGLMH", "length": 16238, "nlines": 222, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र��यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Maharashtra/राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले\nराज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले\nमुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.\nराज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत.\nआज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६, सोलापुरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत.\nआज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.\nराज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील :(कंसात मृत्यूची आकडेवारी)\nमुंबई महानगरपालिका: ३०,५४२ (९८८)\nठाणे मनपा: २५९० (३६)\nनवी मुंबई मनपा: २००७ (२९)\nकल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)\nउल्हासनगर मनपा: १८९ (३)\nभिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)\nमीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)\nवसई विरार मनपा: ५६२ (१५)\nपनवेल मनपा: ३३० (१२)\nठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)\nनाशिक मनपा: ११० (२)\nमालेगाव मनपा: ७११ (४४)\nधुळे मनपा: ९५ (६)\nजळगाव मनपा: ११७ (५)\nनाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)\nपुणे मनपा: ५०७५ (२५१)\nपिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)\nपुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)\nसांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)\nकोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)\nऔरंगाबाद मनपा: १२३३ (४६)\nऔरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)\nनांदेड मनपा: ८३ (५)\nलातूर मंडळ एकूण: २२६ (८)\nअकोला मनपा: ३६६ (१५)\nअमरावती मनपा: १५५ (१२)\nअकोला मंडळ एकूण:७३३ (३४)\nनागपूर मनपा: ४६४ (७)\nनागपूर मंडळ एकूण: ५५६ (८)\nइतर राज्ये: ४९ (११)\nएकूण: ५० हजार २३१ (१६३५)\n(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २६९ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ९७ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.\nही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.\nप्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.\nराज्यात सध्या २२८३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार ९१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.६० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले त�� जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/29/come-on-nilesh-lanka-performed-water-worship-of-these-dams/", "date_download": "2020-09-27T06:27:16Z", "digest": "sha1:TRWJ76NUUOEKHVLF2BDZAOQGPKZX5G7L", "length": 12398, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ. निलेश लंकेंनी केलं `या` धरणांचे जलपूजन - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\nHome/Ahmednagar South/आ. निलेश लंकेंनी केलं `या` धरणांचे जलपूजन\nआ. निलेश लंकेंनी केलं `या` धरणांचे जलपूजन\nअहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- ऑगस्ट महिन्यात मांडओहोळ धरण व तिखोल धरण परिसरात धुव्वाधार पाऊस झाल्याने दोन्ही जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nपारनेर तालुक्यासाठी हे प्रकल्प जलसंजीवनी ठरलेले आहेत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यासह आमदार निलेश लंके यांनी धरणावर जाऊन जलपूजन केलं. यावर्षी वरूणराजाच्या कृपेने व माझ्या पायगुणाने समजा पारनेर तालुक्याची तहान भागविणारे मांडओहोळ, ढवळपू���ी, तिखोल धरणासह इतर छोटे मोठे मध्यम प्रकल्प ऑगस्टमध्ये पुर्ण क्षमतेने भरले आहेत, असे आमदार निलेश लंके म्हणाले.\nपारनेरकरांसाठी आगामी काळ हा सुखसमृध्दीचा असून बळीराजापाठी अशीच कृपादृष्टी अशीच राहू दे, असे साकडे आमदार निलेश लंके यांनी ईश्वराला घातले. पारनेर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पीक आले आहे तर काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.\nमात्र कोरोनाचे संकट आपल्यावर घोंघावत असून प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आ. निलेश लंके यांनी केले आहे. पारनेर तालुक्याला मांडओहोळ धरण व तिखोल येथील प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असून शुक्रवारी (दि. 28 ऑगस्ट) आ. निलेश लंके यांनी दोन्ही ठिकाणी जलपुजन केले आहे.\nयावेळी पाणीवाटप संस्थेचे चेअरमन शिवाजी ठाणगे, सतिश भालेकर, संदीप ठाणगे, गणेश ठाणगे, ग्रा.पं.सदस्य चाँद इनामदार, संदिप कावरे, दत्तात्रय ठाणगे, व्हा.चेअरमन बाळासाहेब ठाणगे, पोपट ठाणगे, शिवाजी ठाणगे, अशोक ठाणगे, सतिश ठाणगे, शंकर ठाणगे, गणपत ठाणगे, योगेश ठाणगे, भानुदास ठाणगे,\nसबाजी ठाणगे, सोमनाथ साळवे, संकेत ठाणगे, किरण दातीर, अशोक मंचरे, अंबादास ठाणगे, भानुदास ठाणगे, उत्तम साळवे, धोंडीबा ठाणगे, शिवाजी खोडदे, संभाजी खोडदे, जवाहरलाल ठाणगे, संकेत कावरे, नाना ठाणगे, सुजित ठाणगे, शानुर तांबोळी, बी.डी.ठाणगे, ल. कि. ठाणगे गुरुजी, पेरूबाई ठाणगे,\nअर्जुन ठाणगे, संभाजी वाळुंज, काकणेवाडीचे माजी सरपंच निवृत्ती वाळुंज, शिवाजी वाळुंज आदी ग्रामस्थांसह व्हि. टि. शिंदे, तांबोळी साहेब, सिंचन विभागाचे अभियंता प्रमोद घनदाट, बहिराट साहेब, सचिव विजय जाधव हे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी तिखोलचा सुपुत्र व टाकळी ढोकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी अरविंद सुदाम ठाणगे याचा सत्कार आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. बारावीत या विद्यार्थ्याने 75 टक्के गुण विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवार��� आणखी १४ जणांचा मृत्यू\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/8/13/The-antigen-test-is-not-final.html", "date_download": "2020-09-27T07:57:52Z", "digest": "sha1:2254DWOUBNFYDDDKPYHUX7RC3ZUYNM47", "length": 7289, "nlines": 10, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " अॅन्टिजेन चाचणी ही अंतिम नाही - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "अॅन्टिजेन चाचणी ही अंतिम नाही\n- आरटी-पीसीआर चाचणी विश्वसनीय\n- चाचणीतील घोळाचे कारण समजून घ्या\n- मनपाच्या आरोग्य अधिकार्याचे आवाहन\nअॅन्टिजेन चाचणी ही केवळ रुग्णांवर पाळत ठेवण्याच्या उपयोगाची आहे. या चाचणीचा अहवाल अंतिम नसतो. ही चाचणी सकारात्मक आली तरी रुग्णाला कोरोना झाल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. तसेच, टेस्ट नकारात्मक आल्यास रुग्णाला कोरोना नाही, असे गृहीत धरता येत नाही. कोरोना निदानासाठी केवळ आरटी-पीसीआर चाचणीच विश्वसनीय आहे, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आज दिली.\nपत्रपरिषदेत बोलताना डॉ. सवई म्हणाले, कोविड 19 विषाणूचा संसर्ग झाला अथवा नाही, हे तपासण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या आहेत. अॅन्टिजेन आणि आरटी पीसीआर चाचणी. सध्या कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी केली जात होती. त्याच्यामध्ये रुग्णांच्या लाळेचा नमुना घेतला जातो आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करून निदान करतात. मात्र ह्या चाचणीचा निकाल येण्यास 24 ते 28 तासांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी व्हावा याकरिता अॅन्टिजेन चाचणी वापरली जात आहे. त्याच्यामध्येही रुग्णांचा लाळेचा नमुना घेतला जातो. या न��्या टेस्ट किटमुळे अवघ्या तासाच्या आत कोरोनाचे निदान होत आहे. या चाचणीत एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास, त्या व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट होणार नाही. मात्र, जर या टेस्टमध्ये एखादी व्यक्ती कोरोना नकारात्मक असेल, तर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारकशक्ती बहाल करणार्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणार्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी सकारात्मक येते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.\nआरटी पीसीआर टेस्ट ही निदानाचे निश्चितीकरण करणारी चाचणी आहे. याला गोल्ड स्टॅण्डर्ड फ्रंटलाईन टेस्ट फॉर डायग्नोसीस ऑफ कोव्हिड 19 असेही म्हटले जाते. अॅन्टिजेन टेस्टमध्ये लक्षणे असतानाही नकारात्मक आलेल्या व्यक्तीने निश्चितीकरण करण्यासाठी आरटी पीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक आहे. बाधित व्यक्तीच्या शरीरात पुढील 60 दिवसांपर्यंत विषाणूंचे अस्तित्व असू शकेल व तो पुढेसुद्धा कधीही बाधित येईल. परंतु, लक्षणाच्या दोन दिवस अगोदर व लक्षणांच्या पाच दिवसानंतर असे सात दिवस व्यक्ती ही विषाणूचा संसर्ग देऊ शकते. तद्नंतर त्याला पुढील तीन दिवसांत लक्षणे नसल्यास तो विषाणूचा संसर्ग त्यांच्याकडून इतरांना होऊ शकणार नाही. त्यामुळे लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तींना दहा दिवसांनतर घरी सोडण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या काही व्यक्तींकडून सांगितले जात आहे की, अॅन्टिजेन टेस्ट एका रुग्णालयात नकारात्मक आली. दुसरीकडे केली तर ती सकारात्मक आली. त्यामागचे खरे कारण हे आहे. पहिल्यांदा जर अॅन्टिजेन टेस्ट केली तर नकारात्मक आली असेल तर दुसरी टेस्ट बाधित असेल. दुसरी टेस्ट म्हणजे आरटी पीसीआर टेस्ट केलेली असेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही डॉ. सवई यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/brother-stabbed-his-brother-incident-mankapur-a594/", "date_download": "2020-09-27T05:49:32Z", "digest": "sha1:G3MGSBD3BLJHDZOM4DKVNMJZEP2EA2GM", "length": 28645, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना - Marathi News | Brother stabbed his brother, incident in Mankapur | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १४ सप्टेंबर २०२०\n हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे...\nशोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता\n\"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'\"\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\n'शरद पवारांचा 'तो' पर्याय म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणं होय'\nसमुद्र किनारी अनुष्का शर्मा दिसली बेबी फ्लॉन्ट करताना, 45 लाखांहून जास्त लोकांनी फोटोला दिली पसंती\nआता ‘अलेक्सा’ला अमिताभ बच्चन यांचा आवाज; ‘बच्चन अलेक्सा’ ऐकवणार जोक्स, कविता\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश\nअभिनेत्री अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डीसोबत झाली रोमाँटिक, पाहा या कपलचे Unseen फोटो\nआपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर\nमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ठोस आश्वासन द्यावे | CM Uddhav Thackeray | Maratha Reservation\nमहाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan\nकंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली\nहसणं पण गरजेचं आहे | कोरोनाला विसरा\n २०२४ पर्यंत सगळ्यांपर्यंत कोरोनाची लस पोहोचणं अशक्य; सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांची माहिती\nकोरोना लढाईत जलदगतीने उपचार; अतिगंभीर रुग्णांना लस देण्याचा केंद्राचा विचार\nCoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार\n भारतात कोरोना विषाणूने केले रूपांतर, समोर आली अजून वेगळी लक्षणे\nकोरोनासाठीच्या आरोग्य विमा पॉलिसींची मुदत वाढणार- आयआरडीएआय\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nमंत्री जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट; बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पावर चर्चा\nपूर परिस्थितीमुळे पूर्व विदर्भात 750 कोटींचं नुकसान, गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात लावलेल्या निकषानुसारच भरपाई देणार- विजय वडेट्टीवार\nमुंबई - एनडीपीएसच्या विशेष कोर्टात वकील सतीश मानेशिंदे यांनी शोविकसाठी दाखल केला जामीन अर्ज\nमुंबई: एसबीआय बँकेच्या 338 कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीएल कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकाविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल\nउल्हासनगरात आज ४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ८३२० वर\nCPL 2020 चं जेतेपद अन् ट्वेंटी-20त भीमपराक्रम करून 'तो' दुबईत आला; CSKकडून 'चॅम्पियन'चं स्वागत\nसुशांतची हत्या की आत्महत्या हा विषय पडला. विरोधकांना सत्तेत येण्याची घाई झालीय- गृहमंत्री अनिल देशमुख\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\n१ जानेवारी ते ७ सप्टेंबर दरम्यान जम्मूतील एलओसीवर पाकिस्तानकडून ३ हजार १८६ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन\nभीषण अपघातात क्रिकेटपटू गंभीर जखमी; दोन्ही हात व पायांवर करावी लागेल शस्त्रक्रिया\nसोलापूर : बाजार समितीसमोर ट्रकचा अपघात; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू\nIPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video\nसोलापूर ग्रामीण भागात आज कोरोनाच्या 519 नव्या रुग्णांची नोंद; 374 जणांची कोरोनावर मात\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; पहिल्या दिवशी लोकसभेत ३५९ सदस्य उपस्थित\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nमंत्री जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट; बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पावर चर्चा\nपूर परिस्थितीमुळे पूर्व विदर्भात 750 कोटींचं नुकसान, गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात लावलेल्या निकषानुसारच भरपाई देणार- विजय वडेट्टीवार\nमुंबई - एनडीपीएसच्या विशेष कोर्टात वकील सतीश मानेशिंदे यांनी शोविकसाठी दाखल केला जामीन अर्ज\nमुंबई: एसबीआय बँकेच्या 338 कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीएल कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकाविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल\nउल्हासनगरात आज ४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ८३२० वर\nCPL 2020 चं जेतेपद अन् ट्वेंटी-20त भीमपराक्रम करून 'तो' दुबईत आला; CSKकडून 'चॅम्पियन'चं स्वागत\nसुशांतची हत्या की आत्महत्या हा विषय पडला. विरोधकांना सत्तेत येण्याची घाई झालीय- गृहमंत्री अनिल देशमुख\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\n१ जानेवारी ते ७ सप्टेंबर दरम्यान जम्मूतील एलओसीवर पाकिस्तानकडून ३ हजार १८६ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन\nभीषण अपघातात क्रिकेटपटू गंभीर जखमी; दोन्ही हात व पायांवर करावी लागेल शस्त्रक्रिया\nसोलापूर : बाजार समितीसमोर ट्रकचा अपघात; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू\nIPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video\nसोलापूर ग्रामीण भागात आज कोरोनाच्या 519 नव्या रुग्णांची नोंद; 374 जणांची कोरोनावर मात\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; पहिल्या दिवशी लोकसभेत ३५९ सदस्य उपस्थित\nAll post in लाइव न्यूज़\nसख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना\nवंदना राजू मांगे यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी ट्रकचालकाची चौकशी सुरू आहे.\nसख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना\nठळक मुद्देराजू नारायण मांगे (वय ५०, धम्मदीप बुद्ध विहार जवळ झिंगाबाई टाकळी) हे रविवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास सायकलने कामावर जात होते.\nनागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेवरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दोन भावांमधील वादाचा सोमवारी रात्री भडका उडाला. एका भावाने त्याच्या सख्ख्या भावाला चाकूने भोसकले. त्यामुळे शेख अमिन नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय नगरात ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.\nजखमी आमिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळाल्यानंतर मानकापूरचा पोलीस ताफा, गुन्हे शाखेचा ताफा आणि परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू घटनास्थळी पोहोचल्या.\nवृत्त लिहिस्तोवर आरोपी हाती लागला नव्हता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली होती.\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृध्दाला जन्मठेप\n एकाच कुटुंबातील ११ जणांच्या मृत्यूचं गुढ उकलेना; हत्या, आत्महत्या की तंत्रमंत्र\nवीस वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल; शिरूर येथील धक्कादायक घटना\nआठ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात\nदिवसभर फिरवण्यासाठी गाडी पाहिजे म्हणून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद; चार लाखांच्या १० दुचाकी जप्त\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक बरखास्त\nजरिपटक्यात दहशत, फायरिंग प्रकरणात एकाला अटक\nशोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्य��ा\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\nउल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर गुन्हे\nअनेक तरुणींचे शोषण केले, नऊ जणींना फूस लावून पळवले; ५ लाखांचे बक्षीस असलेला लव्हगुरू अटकेत\nलग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून; सांगवी येथील घटना\n'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सरकारने राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारासह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडावीत, अशी मागणी होतेय. ती योग्य वाटते का\n नाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nनाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ठोस आश्वासन द्यावे | CM Uddhav Thackeray | Maratha Reservation\nमहाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan\nकंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली\nहसणं पण गरजेचं आहे | कोरोनाला विसरा\nलोकसभेत खासदार संजय राऊत यांचा निषेध करेन\nगरीब गरोदर महिलांच्या अन्न योजनेत भ्रष्टाचार\nकल्याण डोंबिवलीत रस्त्यांची झाली दुर्दशा\nमॉडेल पाऊलाने लावले साजिदवर लैंगिग अत्याचाराचे आरोप\n\"कोरोनाची भीती वाटते, पण...\"\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\n वयाच्या २१ व्या वर्षीच झाली सरपंच अन् गावाचं रुपंच पालटलं; पंतप्रधानांनीही घेतली दखल\nनोरा फतेही रेड ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\nआता ‘अलेक्सा’ला अमिताभ बच्चन यांचा आवाज; ‘बच्चन अलेक्सा’ ऐकवणार जोक्स, कविता\nअभिनेत्री अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डीसोबत झाली रोमाँटिक, पाहा या कपलचे Unseen फोटो\nभारतात DRDO बनवणार आधुनिक लेझर हत्यार; चीन अन् पाकिस्तानला घाम फुटणार, पाहा फोटो\nIN PICS:१२ वर्षात इतकी बदलली 'बालिका वधू'ची आनंदी, आता दिसते खूपच सुंदर \nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळाला मोठा आधार, स्टार खेळाडू बनला संघाचा मेटॉर\nIndia China FaceOff: जवानांच्या सुरक्षेसाठी ‘भाभा कवच’; एके ४७ ची गोळीही भेदणार नाही, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nIPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी\n हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे...\nदिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १०३ नवे पॉझिटिव्ह, १४६ कोरोनामुक्त\ncorona virus : थुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरू\ncorona virus : दहा दिवस मिळविलेले एका दिवसात घालवू नका : मुश्रीफ\ncorona virus : कोल्हापुरात ९२२ नवीन रुग्ण, तर २८ जणांचा मृत्यू\nशोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता\n\"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'\"\nसुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू\nसंसदेतील 30 खासदारांना कोरोना, 50 कर्मचाऱ्यांचीही टेस्ट पॉझिटीव्ह\nहाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा\n'दिल्लीत पॉझिटीव्ह, जयपुरात निगेटीव्ह', फोटो शेअर करत खासदारानेच व्यक्त केला संताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-09-27T08:27:06Z", "digest": "sha1:MPYSYVVLQ33BMRWHNKXUCV5GW3ETABGK", "length": 2269, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nवर्ग:अमेरिकेतील विमानतळे हून वर्ग:अमेरिकेतील विमानतळ ला हलवले कॅट-अ-लॉट वापरले\nवर्ग:अमेरिकेतील विमानतळ हून वर्ग:अमेरिकेतील विमानतळे ला हलवले कॅट-अ-लॉट वापरले\nनवीन पान: {{Infobox Airport | name = सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ | nativenam...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/todays-meeting-to-settle/articleshowprint/70218594.cms", "date_download": "2020-09-27T08:28:17Z", "digest": "sha1:X2UDOCP3OTO7MJ4W2JNIINHCJZI5OB22", "length": 3337, "nlines": 9, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "आजच्या बैठकीत निघेल तोडगा?", "raw_content": "\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर मेट्रोचे कर्मचारी यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी, १५ जुलै रोजी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेणार आहेत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर यावर काय तोडगा काढता येईल, याबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.\nनागपूर मेट्रोत ग्रेटवॉल सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केंद्राच्या नियमानुसार वेतन देण्यात आले. मात्र, आता अचानक राज्याचा नियम लागू केल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन ५८ पेक्षा अधिक टक्क्यांनी कमी केले. वेतन कमी करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना तशी नोटीसही देण्यात आली नाही. कुठलीही नोटीस न देता आमचे वेतन कमी करण्यात आल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षित यांच्यासोबत यावर चर्चा केली.\n-नोटीस न देता आमचे वेतन कमी का केले \n-रुजू होऊन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला, मात्र, नेमणूक पत्र देण्यास उशीर का झाला\n-काम नियमित करूनही वेतन देण्यात उशीर का होतो\n-काम वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून करत असताना करार केवळ पावणे दोन महिन्यांचाच का केला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/flag-salute-guardian-minister-occasion-marathwada-mukti-sangram-day-nanded-news-347090", "date_download": "2020-09-27T06:09:44Z", "digest": "sha1:IJMT53RHNPIIADW3ZCGREPVORUTJXPNK", "length": 18402, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन | eSakal", "raw_content": "\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन\nनांदेडला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (ता. १७ सप्टेंबर) माता गुजरीजी विसावा उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी नऊ वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता कार्यक्रम सोशल डिस्टिन्सिंग संदर्भातील सर्व नियम पाळून होणार आहे.\nनांदेड - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (ता. १७ सप्टेंबर) माता गुजरीजी विसावा उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी नऊ वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. तसेच हुतात्मा स्मारकाच्या स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक च���्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने वेळोवेळी ज्या सूचना दिल्या आहेत. त्या निर्देशाचा पालन करुन हा समारंभ होईल. या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या दृष्टीने इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी साडेआठपूर्वी किंवा साडेनऊ वाजल्यानंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.\nहेही वाचा - परभणी : कांदा निर्यात धोरणाला जिल्ह्यात विरोध, संघटना, शेतकरी आक्रमक\nनियमाचे काटेकोर पालन करावे\nकोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा संपुर्ण कार्यक्रम शारिरिक अंतर (सोशल डिस्टिसिंग) संदर्भातील सर्व नियम पाळून होईल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा. सर्वासाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी.\nहेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : बनावट नोटाप्रकरणी नागपूरमधून एकाला अटक\nसमारंभाचे युटयूबवर थेट प्रक्षेपण\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गुरूवारी (ता. १७ सप्टेंबर) जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान येथील हुतात्मा स्मृती स्तंभास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण व त्यानंतर नऊ वाजता ध्वजवंदन होईल. यावर्षी कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेवून नागरिकांना घरी बसूनच हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी यु टयूबवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. यु टयूबच्या या https://youtu.be/dvgQB_x-DaY या लिंकवर हा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते\nनांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात आक्रमक झाला असतानाच नांदेड उत्तरमधील आरक्षण...\nकिनवटचे सहायक जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर...\nगोकुंदा ( जि.नांदेड ) : शनिवारी (ता. २६ ) सकाळी १० ची वेळ... ग्रामसेक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता...\nनांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक\nनांदेड : कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे...\nजिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा- डाॅ. विपीन\nनांदेड : नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाउन) मधून प्रत्येक रविवारी दुकाने- आस्थापना चालू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर...\nपर्यटनासाठी हवी नवीन 'कनेक्टिव्हिटी'\nऔरंगाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने विमानाची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे मार्गाची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. औरंगाबादेतून विमानसेवा आणि...\nमराठवाड्यातील २१ महसुली मंडळात अतिवृष्टी, नद्यांना आला पूर\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसाचा जोर कायम आहे. धो-धो कोसळणाऱ्या या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शुक्रवारी (ता.२५)...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_388.html", "date_download": "2020-09-27T07:38:41Z", "digest": "sha1:CSRPSZYE7RD7FI5E5OUOGBPHWW7DWWKM", "length": 5170, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जामखेड शहरासह तालुक्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / जामखेड शहरासह तालुक्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण\nजामखेड शहरासह तालुक्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण\nजामखेड शहरासह तालुक्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण\nजामखेड शहरासह तालुक्यात एकाच दिवशी १६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज दि ५ रोजी ९५ जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली आहे.\nयामध्ये १६ कोरोना बाधित आढळले आहेत तर ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nकोरोनाची लागण झालेले जामखेड शहरात ७,राजुरी ८ व\nसाकत गावात १ असे एकुण१६ रुग्ण आढळून आले आहेत.\nनागरिकांमधून जामखेड बंद की चालू ठेवावे याबाबत सोशलमिडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.\nजामखेड शहरासह तालुक्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण Reviewed by Dainik Lokmanthan on August 05, 2020 Rating: 5\nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitrapat/aai-pahije/", "date_download": "2020-09-27T06:53:51Z", "digest": "sha1:HTLW5E7BCK7LE4SF4BWSA47TQBPPIGO6", "length": 5788, "nlines": 66, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "आई पाहिजे - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » चित्रपट » आई पाहिजे\nनिर्मिती संस्था :श्री चिंतामणी चित्र\nगीतलेखन :शांताराम नांदगावकर, पद्मश्री कवि सुधांशू, वंदना विटणकर, प्रविण दवणे\nनृत्य दिगदर्शक :सोहनलाल, पप्पू खन्ना\nस्थिरचित्रण :क्विक पब्लिसिटी, स्वस्तिक कलर लॅब\nगीत मुद्रण :बी. एन. शर्मा, बॉम्बे साऊंड सर्व्हिसेस\nध्वनिमुद्रिका :सुपर कॅसेटस् इंडस्ट्रीज प्रा. लि. दिल्ली\nनिर्मिती स्थळ :जयप्रभा, शालिनी स्टुडिओ, औंदुबर, नरसोबाची वाडी, प्रयाग, गाणगापूर, दादर चौपाटी\nरसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज प्रा. लि.\nकलाकार :आशा काळे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, राजा मयेकर, नयनतारा, श्रीलेखा गोविल, सविता मालपेकर, आराधना देशपांडे, विलास पाटील, सन्मान, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, स्वप्ना(मद्रास) वसंत भालेकर\nपार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, विनय मांडके, अनुपमा देशपांडे, कविता कृष्णमूर्ती\nगीते :१) बनारसी ए बनारसी, २) तिन्ही लोकांतून चराचरातूंन, ३) रंग बेहोषीचा ऐन जवानीचा, ४) लक्षदिप उजळलं घरी, ५) शोधू तुला कुठे मी\nया वर्षी प्रमाणित झालेले चित्रपट\nबंदिवान मी या संसारी\nनिर्मिती संस्था :राजलक्ष्मी चित्र, निर्माता :प्रकाश जोशी, दिग्दर्शक :अरुण कर्नाटकी\nनिर्मिती संस्था :व्ही. एस. फिल्म्स, निर्माता :पहलाज वासवानी, पुष्पा वासवानी, जया साखरानी, दिग्दर्शक :मुरलीधर कापडी\nनिर्मिती संस्था :वसंत चित्रायन, दिग्दर्शक :रमाकांत कवठेकर\nनिर्मिती संस्था :कौशिक चित्र, निर्माता :अरुण गोडबोले, दिग्दर्शक :एन.एस.वैद्य\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/category/study-material/history/", "date_download": "2020-09-27T06:22:53Z", "digest": "sha1:6QSK455UXMCUDMKV5JU2UAGGAMZIIYHA", "length": 18564, "nlines": 182, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "History - MPSCExams", "raw_content": "\nसराव प्रश्नसंच – विषया नुसार\nव्यक्तिविशेष : कर्मवीर भाऊराव पाटील\nइतिहास सराव पेपर 08\nइतिहास सराव पेपर 05\nव्यक्ती विशेष : मोरारजी देसाई\nव्यक्तीविशेष : लाला लजपतराय [शेर ए पंजाब, पंजाब केसरी]\nव्यक्ती विशेष : तानाजी मालुसरे\nतानाजी मालुसरे जन्म: इ.स. १६२६ जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत मृत्यू: फेब्रुवारी ४ , १६७०, सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत धर्म: हिंदू अपत्ये: रायबा तानाजी…\nसमाज सुधारक – विष्णुबुवा ब्रह्मचारी\nविष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णू भिकाजी गोखले) जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५ कार्यकाळ: १८२५ - १८७१ गुरु: दत्तात्रय समाधी: १८ फेब्रुवारी १८७१ विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी.…\nभारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान\nसरोजिनी नायडू ही भारताची नाईटिंगेल कविता आणि राजकीय कार्यकर्ते होती ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. नायडू ह्या प्रभावशाली स्वातंत्र्यसैनिक होता आणि त्यांनी नव्या स्वतंत्र देशाच्या घटनेचा मसुदा करण्यास मदत…\nभारताचे व्हॉईसरॉय – भाग २\nलॉर्ड कॅनिंग (१८५६-५८) सैन्यातील भारतीय सैनिकांची संख्या कमी करून ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवण्यात आली. सैनिकांना धार्मिक चिन्ह धारण करण्यास बंदी घालण्यात आली. मुघल बादशाहा पद समाप्तीची घोषणा. त्यांची चलन मुद्रा रद्द…\nभारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल – भाग १\nगव्हर्नर जनरल वर जवळजवळ सर्वच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात .त्यादृष्टीने ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत . गव्हर्नर (1773-1858) वॉरेन हेस्टिंग्ज (1773-1785) वॉरेन हेस्टिंग्ज हा एक इंग्रज राजकारणी होता आणि फोर्ट विल्यम…\nव्यक्तीविशेष : यशवंतराव चव्हाण\nयशवंतराव बळवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र हे एक हजार वस्तीचे खेडे त्यांचे जन्मस्थान. त्यांचे वडील यशवंतराव लहान…\nराष्ट्रीय एकता दिवसानिमित्य : सरदार वल्लभभाई पटेल\nसरदार वल्लभभाई पटेल किंवा भारतीय आयर्न मॅन यांचा जन्म गुजरातमध्ये 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. ते देशातील सर्वात यशस्वी वकील होते आणि 1917. मध्ये त्यांनी महात्मा गांधींना भेटल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. तो खेडा,…\nमोहनदास करमचंद गांधी गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते.…\nलालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध…\nजगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ [मुंबईचे शिल्पकार]\nजन्म :-१० फेब्रुवारी १८०३ रोजी, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ३१ जुलै १८६५ रोजी जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचा मृत्यू झाला त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग…\nभाऊ दाजी लाड (रामकृष्ण विठ्ठल लाड )\nजन्म:- २४ सप्टेंबर १८२२, गोव्यात मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला मृत्यू :- ३१ मे १८७४ जीवनपट :- लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज…\nराजा राममोहन रॉय (आधुनिक भारताचे जनक)\nजन्म:- २२ मे १७७२ ,राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत मृत्यू :- २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष) इंग्लंड आधुनिक भारताचे जनक./आत्मीय सभा, ब्राह्मो समाज/सती बंदी, एकेश्वरवाद त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका…\nमहर्षी धोंडो केशव कर्वे\nजन्म:-18 एप्रिल 1858 रत्नागिरी , मुरुड ता ,शेरवली मृत्यू :- 09 नोव्हेंबर 1962 प्राथमिक शिक्षण:-मुरुड माध्यमिक शिक्षण :- रत्नागिरीला , रत्नागिरी मध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1881 मध्ये कर्वे हे…\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले. सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते. नेताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या…\n· जन्म – 16 जुलै 1874. · मृत्यू – 6 मे 1922. · एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही…\nभारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी\nअलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या ‘मुस्लिम अॅग्लो-ओरीएंट‘ कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसर���य नार्थब्रुकने दिले. सतत पडणार्या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली…\n1857 चा उठावाचे स्वरूप\n1] स्वातंत्र्य युद्ध वि.दा. सावरकर-स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय. संतोषकुमार रे-हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता. कर्नल…\n(डॉ.) भीमराव रामजी आंबेडकर\nजन्म- १४ एप्रिल, १८९१ (महू, मध्य प्रदेश) मृत्यू- ६ डिसेंबर, १९५६ (दिल्ली) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान…\nसामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती\nसामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती समाजसुधारक – संस्था व समाज रमाबाई रानडे – सेवासदन-पुणे पंडिता रमाबाई – शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज कर्मवीर भाऊराव…\nस्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटना\nपहिला भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५०, साजरा झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र होते. (२६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ ) भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे होते. (१५ ऑगस्ट १९४७ –…\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nचालू घडामोडी सराव पेपर 26 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 25 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर – 24 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 23 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 22 सप्टेंबर 2020\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 31\nपोलीस भरती सराव पेपर 30\nपोलीस भरती सराव पेपर 29\nपोलीस भरती सराव पेपर 28\nपोलीस भरती सराव पेपर 27\nसराव प्रश्न संच 24\nचालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर\nतुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा\nहा मेसेज बंद करण्याकरिता वरील चित्रावर क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.cfcindia.com/mr/wftw/don%E2%80%99t-let-past-failures-discourage-you", "date_download": "2020-09-27T05:51:00Z", "digest": "sha1:XEOE4OEOZGUJMMH2P7RIHHRCXHWP7BSR", "length": 21798, "nlines": 164, "source_domain": "marathi.cfcindia.com", "title": "मागील अपयशांना तुम्हांल��� निराश करू देऊ नका", "raw_content": "\nह्या वेबसाइट मध्ये शोधा\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nझॅक पुननं ची माहिती\nमागील अपयशांना तुम्हांला निराश करू देऊ नका\nलेखक : झॅक पुननं\nजेव्हा आपण एखाद्या वर्षाच्या शेवटी येतो, कदाचित असे काही लोक आहेत ज्यांना असे वाटते की त्यांनी आपल्या पूर्वीच्या जीवनात काही वेळा पाप केले आहे आणि देवाच्या परिक्षेत ते अयशस्वी झाले आहेत, म्हणूनच आता ते आपल्या जीवनासाठी देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करू शकत नाहीत.\nया संदर्भात शास्त्रवचनांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहूया आणि आपल्या स्वतःच्या समजुतीवर किंवा आपल्या युक्तिवादावर अवलंबून राहू नये. पवित्र शास्त्र कसे सुरू होते ते प्रथम पहा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली (उत्पत्ति १: १) जेव्हा देवाने त्यांना उत्पन्न केले तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी परिपूर्ण असायला हवी होती. कारण त्याच्या हातून अपरिपूर्ण किंवा अपूर्ण काहीही बाहेर येऊ शकत नाही. परंतु त्याने निर्माण केलेले काही देवदूत पतन पावले. यशया १४: ११-१५ आणि यहेज्केल २८: १३-१८ मध्ये याचे वर्णन आहे. त्यानंतरच उत्पत्ति १: २ मध्ये वर्णन केलेल्या, \"आकारविरहित, शून्य आणि अंधकारमय\" स्थितीत पृथ्वी आली. उत्पत्ति १ मधील उर्वरित भाग वर्णन करतो की देवाने त्या आकारविरहित, शून्य आणि अंधकारमय वस्तूवर कार्य कसे केले आणि त्यातून काहीतरी इतके सुंदर कसे निर्माण केले की त्याने स्वतःच ते \"फार चांगले\" असल्याचे जाहीर केले (उत्पत्ति १:३१).\nआम्ही उत्पत्ति १ च्या वचने २ आणि ३ मध्ये वाचतो की (अ) देवाचा आत्मा पृथ्वीवर तळपत राहिला होता आणि (ब ) देव त्याचे वचन बोलला. या दोन गोष्टींनी सर्व फरक केला. त्यात आज आपल्यासाठी काय संदेश आहे फक्त हेच की आपण कितीही अयशस्वी झालो असलो किंवा आपण किती गोष्टींचा गोंधळ केला असेल तरीही देव आपल्या आयुष्यातून काहीतरी गौरवशाली बनवू शकतो. जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली तेव्हा देवाकडे त्यांच्यासाठी एक परिपूर्ण योजना होती. परंतु मुख्य देवदूताच्या अपयशामुळे ही योजना बाजूला सारली गेली. परंतु देवाने आकाश व पृथ्वीची पुनर्निर्मिती केली आणि त्यातूनही काहीतरी चांगले उत्पन्न केले.\nमग देवाने आदाम आणि हव्वा यांना बनवले आणि पुन्हा एकदा सुरुवात केली. देवाने त्यांच्यासाठ���देखील एक परिपूर्ण योजना आखली असावी, ज्यात त्यांनी बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ खाणे समाविष्ट नव्हते. पण त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि अशा प्रकारे त्यांनी देवाची योजना निष्फळ केली. युक्तिवाद आता आपल्याला सांगेल की यापुढे ते देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करू शकत नाहीत. तरीसुद्धा देवाने त्यांना सांगितले नाही की त्यांना आता त्यांचे उर्वरित आयुष्य फक्त त्याच्या दुसर्या उत्तम योजनेत जगावे लागेल. त्याने त्यांना उत्पत्ति ३:१५ मध्ये असे वचन दिले होते की स्त्रीची संतती सर्पाचे डोके फोडेल. ख्रिस्ताने जगाच्या पापांकरिता कालवरीवर मरण्याचे आणि सैतानावर मात करण्याबद्दलचे हे वचन होते.\nआम्हाला माहित आहे की ख्रिस्ताचा मृत्यू सर्व काळापासून देवाच्या परिपूर्ण योजनेचा एक भाग होता. \"कोकरा जगाच्या स्थापनेपासून वधला गेला\" (प्रकटीकरण १३: ८). परंतु आपल्याला हे देखील माहित आहे की आदाम आणि हव्वेने पाप केले आणि ते देवाच्या योजनेत अपयशी ठरले म्हणूनच केवळ ख्रिस्त मरण पावला. म्हणून तार्किकदृष्ट्या, आपण असे म्हणू शकतो की जगाच्या पापांसाठी ख्रिस्ताला मरण्यासाठी पाठविण्याची देवाची परिपूर्ण योजना आदाम अपयशी असतानाही नव्हे तर आदामाच्या अपयशामुळे पूर्ण झाली आदाम आणि हव्वेने पाप केले नसते तर कालवरीच्या वधस्तंभावर देवाचे प्रेम आपल्याला कळाले नसते.\nमग पवित्र शास्त्राच्या सुरुवातीच्या पानांतूनच, देव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असलेला कोणता संदेश आहे फक्त हाच की तो अयशस्वी झालेल्या माणसाला घेऊन त्याच्यातून काहीतरी गौरवशाली बनवू शकतो आणि तरीही त्याच्या जीवनासाठी देवाची परिपूर्ण योजना त्याच्याकडून पूर्ण करून घेऊ शकतो तथापि आपण असे म्हणाल्यास, \"मी माझ्या आयुष्याचा खूप गोंधळ केला आहे. माझा असा विश्वास नाही की देव आता मला त्याच्या परिपूर्ण योजनेत आणू शकेल\" - तर मग देव आपली योजना पूर्ण करू शकत नाही. तो करू शकत नाही म्हणून नव्हे तर तो तुमच्यासाठी काय करू शकतो यावर तुमचा विश्वास नाही म्हणून.\nयेशू म्हणाला की देवाला आपल्यासाठी काहीही करणे अशक्य नाही - केवळ जर आपण विश्वास ठेवला तर. “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.”, हा सर्व बाबतीत देवाचा नियम आहे (मत्तय ९: २९). ज्यावर आपला विश्वास आहे ते आपल्याला मिळेल. जर ��पण असा विश्वास ठेवत आहोत की देवाने आपल्यासाठी काहीतरी करणे अशक्य आहे, तर ते आपल्या जीवनात कधीच पूर्ण होणार नाही. दुसरीकडे आपणास ख्रिस्ताच्या न्यायासनाच्या ठिकाणी समजेल की आपल्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या विश्वासणाऱ्याच्या आयुष्यात जास्त मोठा गोंधळ असूनही त्याने आपल्या जीवनासाठी असलेली देवाची परिपूर्ण योजना पूर्ण केली - याचे कारण फक्त हेच की त्याने असा विश्वास ठेवलेला की देव त्याच्या आयुष्याच्या तुटलेल्या तुकड्यांना उचलून घेऊ शकतो आणि त्यातून काहीतरी चांगले तयार करू शकतो.\nबरीच वर्षे वाया घालवणाऱ्या उधळ्या मुलाची कथा दाखवते की देव अगदी अपयशी लोकांनाही त्याचे सर्वोत्तम ते देतो. वडील म्हणाले, \"त्वरीत सर्वोत्कृष्ट पोशाख बाहेर काढा\", अशा मुलासाठी ज्याने त्याला वाईट रीतीने खाली पाहायला भाग पाडले होते. हा सुवार्तेचा संदेश आहे - मुक्ती आणि नवीन सुरुवात, फक्त एकदाच नव्हे तर पुन्हा पुन्हा - कारण देव कोणाहीबद्दलची आशा सोडत नाही. द्राक्षमळाच्या धन्याचा दाखला जो लोकांना मजुरीवर ठेवण्यासाठी बाहेर पडला होता (मत्तय २०: १-१६) हीच गोष्ट शिकवतो. ज्या लोकांनी केवळ एक तास काम केले त्यांना पूर्ण दिवसाचे वेतन मिळाले. दुसऱ्या शब्दांत, ज्यांनी आपले जीवन ९०% (१२ तासांपैकी ११ तास) वाया घालवले होते, ते अजूनही आपल्या उर्वरित १० % जीवनासह देवासाठी काहीतरी गौरवशाली काम करु शकले. अपयशी ठरलेल्या सर्वांसाठी हे एक उत्तेजनदायक प्रोत्साहन आहे.\nआपल्या सर्व अपयशासाठी आपल्या आयुष्यात दैवी दु:ख असेल आणि आपण देवावर विश्वास ठेवत असाल तर आपले अपयश बरेच झाले असले तरीही देव वचन देतो की \"त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.\"(इब्री ८:१२). आपली कोणतीही घोडचूक किंवा अपयश असो, आपण देवाबरोबर एक नवीन सुरुवात करू शकतो. आणि जरी आपण यापूर्वी १००० वेळा नवीन सुरुवात केली असेल आणि पुन्हा पुन्हा अयशस्वी झाला असाल, तरीही आपण आज आपली १००१ वी नवीन सुरुवात करू शकता. देव तुमच्या आयुष्यातून काहीतरी गौरवशाली बनवू शकतो. म्हणून, देवावर कधीही विश्वास ठेवण्यास अपयशी होऊ नका. तो त्याच्या बऱ्याच मुलांसाठी अनेक महान कामे करू शकत नाही, कारण ते भूतकाळात अपयशी ठरले म्हणून नव्हे, तर आता ते त्याच्यावर भरवसा ठेवत नाहीत. तर आपण \"विश्वासात सबळ होऊन देवाचा गौरव करू\" (रोम. ४: २०), ज्या गोष्टी आतापर्��ंत अशक्य समजल्या त्या गोष्टींसाठी येणाऱ्या काळात त्याच्यावर विश्वास ठेवून. तरुण आणि म्हातारे सर्व लोक आशा बाळगू शकतात, जरी ते भूतकाळात कितीही अपयशी ठरले असतील, जर ते त्यांच्या अपयशाची कबुली देतील, नम्र होतील आणि देवावर भरवसा ठेवतील.\nप्रभूला नेहमी तुमच्यासमोर ठेवा\nझॅक पुननं ची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_321.html", "date_download": "2020-09-27T06:42:27Z", "digest": "sha1:YCT3NZMZGS6HSSR54PRZN6V3AZBWWK47", "length": 7281, "nlines": 54, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nअवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण्याचा प्रयत्न \nकोरोनातुन सावरत असताना वाळू माफियाच्या हल्ल्यातून बालबाल बचावल्या तहसीलदार \nपारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका वाळूचा हायवा डम्पर अडवण्याचा प्रयत्न केला असता ड्रायव्हरने हायवा गाडी तहसीलदार देवरे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन तो तेथून पसार झाला गाडीचा पाठलाग तहसीलदार ज्योती देवरे यांनी वासुंदे पर्यंत केला परंतु अंधाराचा फायदा घेऊन तो पळून जाण्यात यशस्वी झाला.\nया हायवा मालकाचे नाव संदीप रांधवण वर ड्रायव्हर चे नाव भाऊ भगत असून दोघांवरही सरकारी कामात अडथळा आल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nतालुक्यांमध्ये अनेक वेळा वाळू अवैध वाळू वाहतूक करणारे दहशत करत असतात मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला यामध्ये तहसीलदार ज्योती देवरे या बालबाल बचावल्या पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.\nहा डंपर वाळूने भरलेला होता व ड्रायव्हरला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी थेट पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी टाकळी ते वासुंदे पर्यंत डंपरचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन हा डंपर चालक फरार झाला आहे.\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर \nपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर श...\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण \nलोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण ----------- अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय पारनेर प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/blog-post_42.html", "date_download": "2020-09-27T08:34:38Z", "digest": "sha1:OJ6BAFMQVYP2675FK63WDOYUTTMCLC7R", "length": 22465, "nlines": 78, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "माहिती अधिकारातील तरबेज सुभेदार… - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / ब्लॉग / माहिती अधिकारातील तरबेज सुभेदार…\nमाहिती अधिकारातील तरबेज सुभेदार…\nमहाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहराची लोकसंख्या १ लाख २० असून एक सुधारित खेडे म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. सतत पडणारा दुष्काळ, दळणवळणाचा अभाव यामुळे उस्मानाबादचा विकास खुंटला आहे. केवळ सरकारी कार्यालय आणि या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शहराची आर्थिक उलाढाल सुरु आहे. त्यामुळे उस्मानाबादेत सरकारी सुट्टीच्या दिवशी अघोषित संचारबंदी असते.\nउस्मानाबादच्या एकंदरीत अवस्थेकडे पाहून कोणताही महसूल आणि पोलीस दलाचा मोठा अधिकारी आणि कर्मचारी उस्मानाबाद नको म्हणून सांगतो. इतकेच काय तर उस्मानाबादला येण्यास धजावत नाहीत पण येथे नाइलाजास्तव आल्यानंतर खाबुगिरीची चटक लागल्यानंतर लवकर हालत नाहीत, उलट उस्मानाबाद पाहिजे म्हणून आग्रह धरतात. काही अधिकारी उस्मानाबादेत येवून बरीच माया जमवून गेल्याच्या रसभरीत कहाण्या आहेत. माहितीचा अधिकार येण्यापूर्वी सरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार झाकला जात होता. मात्र माहितीचा अधिकार आल्यापासून तो चव्हाट्यावर येवू लागला आहे.\nसरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार लोकांना नवा नाही. मात्र माहितीच्या अधिकारात माहिती काढून, त्याचा पाठपुरावा करून अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई, त्यांना दंड तसेच सरपंचापासून अनेक पदाधिकाऱ्यांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्याचे कुणी काम करत असेल तर सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार एखाद्या शासकीय कार्यालयात सुभेदार यांचा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज आला की शासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरते. कारण सुभेदार यांनी एखाद्या प्रकरणात हात घातला की, शेवटपर्यंत सोडत नाहीत.\nमाहितीच्या अधिकारात एखाद्या प्रकरणात माहिती मिळाली नाही की सुभेदार वरिष्ठांकडे अपील करतात, तेथेही माहिती मिळाली नाही की राज्य माहिती आयोगाकडे दाद मागतात. तेथे वकील न लावता स्वतःची बाजू स्वतः मांडतात. माहितीच्या अधिकारातील सर्व कलमे, उपकलमे याचा तोंडपाठ अभ्यास बाळासाहेब सुभेदार यांना आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक प्रकरणाला वाचा फोडली आहे. सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरटीओ आदी अधिकाऱ्यांचाही कथित भ्रष्टाचार, गैरव्यवहार काढून तो चव्हाट्यावर मांडला आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई तसेच दंड करण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे.\nसुभेदार यांचे मूळ गाव उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर. मात्र सन २०१२ पासून उस्मानाबादेत जाधववाडी रोडलगत असलेल्या छत्रपती संभाजीराजे कॉलनी मध्ये राहत आहेत.त्यापूर्वी ते शिक्षक कॉलनी मध्ये भाड्याने राहत होते. सध्या त्यांचे वय ३२ असले तरी अनेकांची बत्तीशी काढण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे. सुरुवातीला कपड्यांच्या दुकानात सेल्समन तसेच वृत्तपत्र एजंट म्हणून काम करता करता त्यांना वृत्तपत्र वाचण्य��चे वेड लागले. त्यातून संघर्ष करण्याची उर्मी प्राप्त झाली. जाधववाडी रोडवर सुभेदार यांना त्यांच्या मामांनी सन २००७ मध्ये एक प्लॉट घेऊन दिला आहे. त्यामध्ये सन २०१२ मध्ये मामांनीच त्यांना राहण्यासाठी शेड मारुन दिले परंतु त्यामध्ये महावितरण कंपनीचे भ्रष्ट अधिकारी विज कनेक्शन देत नव्हते. अनेक हेलपाटे घालूनही महावितरणचे अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी माहितीचा अधिकार अर्जातून वीज कनेक्शन का देत नाहीत याची माहिती मागितली. त्यातून वरिष्ठाकडे तक्रार केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दंडाची कारवाई झाली परंतु ती सुभेदार यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर न्यायालयातून गुन्हे दाखल केले. स्वतःवर झालेल्या अन्यायातून दुसऱ्याचा अन्याय दूर करण्याची त्यांना एक प्रेरणा मिळाली. त्याला जोड मिळाली, माहितीचा अधिकार \nसुभेदार यांनी एखाद्या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई झाली नाही असे कधी घडले नाही. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षात किमान २०० ते ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई झाली आहे. मोठमोठ्या अधिकाऱ्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना त्रास देण्याचा उद्योग काही भ्रष्ट बड्या अधिकाऱ्यांकडून तर काही गावगुंड प्रवृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांकडून झाला मात्र त्याला न डगमगता त्यांनी मोठ्या धाडसाने तोंड दिले. कुणी निंदा अथवा वंदा , माहितीच्या अधिकारात माहिती काढून अधिकाऱ्याना दंड करणे हाच माझा धंदा असे सुभेदार यांचे अलौकिक कार्य आहे.\nसुभेदार यांच्यामुळे खालील अधिकाऱ्यावर कारवाई झाली.\nकनिष्ठ लेखाधिकारी पदभरती घोटाळा प्रकरणी दोषारोप दाखल करण्याचे विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांचे आदेश . प्रकरणात डॉ.प्रशांत भोलानाथ नारनवरे (तत्कालीन जिल्हाधिकारी,उस्मानाबाद) सुमन मदणसिंग रावत (तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद ) शिरीष दत्तात्रय बनसोडे (तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद )व इतर यांची लवकरच विभागीय चौकशी प्रस्तावित होणार …\nशिल्पा नरसिंह करमरकर (तत्कालीन उप जिल्हाधिकारी (भूसंपादन),मध्यम प्रकल्प क्र.२,उस्मानाबाद ) – यांच्या विरुध्द विभागीय चोकशी प्रस्तावित करणे कामी दोषारोप दाखल\nमोतीचंद राठोड ( उप विभागीय पोलीस अधिकारी,उस्मानाबाद ) – यांचे विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे राज्य माहिती आयोग,खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश\nसोनाली तुळशीराम साळुखे (तत्कालीन कारकुन,तहसिल कार्यालय,उस्मानाबाद)- यांचा माहे सप्टेंबर २०१७ पासून घरभाडे भत्ता बंद\nसुनिता रामचंद्र पाटील (तत्कालीन तलाठी,इर्ला ) – यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद\nबाजीराव पाटील प्राथमिक शाळा,उस्मानाबाद ची मान्यता रध्द करणेबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक),महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी शासनाकडे केली शिफारस\nन्यु किड्स किगड्म इंग्लिश स्कुल,उस्मानाबाद ची मान्यता रध्द करणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक ),जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक),महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे पाठविला प्रस्ताव\nएस.यु.वाकुरे (तत्कालीन कार्यकारी अभियंता,सर्व शिक्षा अभियान,जिल्हा परिषद,उस्मानाबाद )- यांनी केलेला शासकीय रक्कमेचा अपहार रक्कम रुपये-१८२६५/- त्यांच्याकडून वसूल करण्यात आले\nएन.ए.जोशी (सेवानिवृत लिपीक,नगर परिषद,उस्मानाबाद)- यांच्या दोन वेतन वाढी रोकण्यात आल्या…\nदिप्ती दिवाकर कुलकर्णी ( तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय,दाऊतपूर )- यांची एक वार्षिक वेतन वाढ थोपवण्यांत आली\nभास्कर कोल्हे (वरिष्ठ सहाय्यक) व तानाजी जाधव (परिचर,बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद ) तसेच पी.आर.बेंद्रे (वरिष्ठ सहाय्यक, बांधकाम),जिल्हा परिषद,उपविभाग,कळंब- यांना ठपका ही शिक्षा देण्यात आलेली आहे\nमालन दिलीप सोलनकर ( तत्कालीन सरपंच) दिप्ती दिवाकर कुलकर्णी (तत्कालीन ग्रामसेवक) गणेश नामदेव देशमुख (तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय,दाऊतपूर) व भागवत रामभाऊ ढवळशंख (तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी) पंचायत समिती,उस्मानाबाद- यांचे विरुध्द पो.स्टे.ढोकी येथे भा.द.वि.कलम-४०९,४२०,४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल\nवसंत जनार्धन थेटे (सेवानिवृत्त उप अवेक्षक ) यशवंत भिमराव डांगे ( तत्कालीन मुख्याधिकारी) प्रेमनाथ दगडोबा दळवी (सेवानिवृत्त लेखापाल) अजय राजाराम चारठाणकर (तत्कालीन मुख्याधिकारी) सर्व नगर परिषद,उस्मानाबाद व उदय सदाशिव कुरवलकर (तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी,नगर विकास शाखा,उस्मानाबाद ) तसेच डी.व्ही.बारबोले (ठाणे अंमलदार,पो.स्टे.उस्मानाबाद (��हर) यांचे विरुध्द पो.स्टे.उस्मानाबाद (शहर),येथे भा.द.वि.कलम-४२०,४०९,४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल\nरावसाहेब विठ्ठल चकोर ( तत्कालीन गट विकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद ) यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्याचे राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य, खंडपीठ यांचे आदेश\nGoodखूपच छान काम आहे तुमचे \nतुमच्या कमल हार्दिक शुभेच्छा \nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/priya-berde-tell-why-she-joins-ncp", "date_download": "2020-09-27T07:02:36Z", "digest": "sha1:MJPBXFOO5KXQSJOYZKXJXZZOXQAA4STK", "length": 8068, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Priya Berde joins NCP : राष्ट्रवादीत प्रवेश का केला? प्रिया बेर्डे म्हणतात...", "raw_content": "\n…नाहीतर ‘कपल’चं ‘खपल चॅलेंज’ होईल, पुणे पोलिसांचं सूचक ट्विट\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : हैदराबादकडून कोलकाताला विजयासाठी 143 धावांचे आव्हान\nPriya Berde joins NCP : राष्ट्रवादीत प्रवेश का केला\nPriya Berde joins NCP : राष्ट्रवादीत प्रवेश का केला\n…नाहीतर ‘कपल’चं ‘खपल चॅलेंज’ होईल, पुणे पोलिसांचं सूचक ट्विट\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : हैदराबादकडून कोलकाताला विजयासाठी 143 धावांचे आव्हान\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या\nअशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान\n…नाहीतर ‘कपल’चं ‘खपल चॅलेंज’ होईल, पुणे पोलिसांचं सूचक ट्विट\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : हैदराबादकडून कोलकाताला विजयासाठी 143 धावांचे आव्हान\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/Ravi-Raja-Fact-Finding-Committee.html", "date_download": "2020-09-27T07:40:14Z", "digest": "sha1:JJ2H4L4QIVFFVDO76F55KV64PHJHQTS7", "length": 8840, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "विरोधी पक्ष नेत्यांनी आयुक्तांचे आव्हान स्वीकारले - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI विरोधी पक्ष नेत्यांनी आयुक्तांचे आव्हान स्वीकारले\nविरोधी पक्ष नेत्यांनी आयुक्तांचे आव्हान स्वीकारले\nसत्य शोधन समिती नेमण्याची मागणी -\nकमला मिल परिसरातील दोन पबला लागलेल्या आगीनंतर पालिकेकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. बेकायदा बांधकामांवर कारवाई करू नये म्हणून माझ्यावर राजकीय नेत्यांकडून दबाव आला असा गौफ्यस्फोट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला. आयुक्तांवर दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करण्याची मागणी पालिका सभागृहात करण्यात आली. मात्र दबाव टाकणाऱ्यांचे नाव जाहीर न करता आयुक्तांनी हे नाव विरोधी पक्ष नेत्यांनी शोधून काढावे असे आवाहन केले आहे. पालिका आयुक्तांचे आवाहन स्वीकारत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सत्य शोधन समिती नेमण्याची मागणी केली आहे.\nकमला मिल परिसरातील मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला २९ डिसेंबरला आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन दोषींविरोधात कारवाईचे तसेच बेकायदेशीर कामांवर हातोडा चालवायचे आदेश दिले. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले तर सहाय्यक आयुक्तांची बदली केली. पालिका सभागृहात याबाबत विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या निवेदनवाद्वारे चर्चा घडवून आणली. या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करू नये म्हणून माझ्यावर राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. आयुक्तांवर कोणी दबाव टाकला त्यांची नावे पालिका आयुक्तांनी जाहीर करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली. तर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही आयुक्तांवर दबाव आणणे चुकीचे आहे. आयुक्तांवर कोणी दबाव आणला असेल तर अश्या दबाव आणाऱ्यांची यादी आयुक्तांनी सभागृहात सादर करावी अशी मागणी कोटक यांनी केली. यावर बोलताना आयुक्तांनी त्या राजकीय नेत्याचे नाव मी सांगणार नाही. ते नाव विरोधी पक्षनेत्याने शोधावं असं म्हटलं होत.\nदरम्यान पालिका आयुक्तांना वाटत असेल तर दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याचं नाव मी शोधण्यास तयार आहे. दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याचे नाव शोधण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती जाहीर करावी. त्यासाठी महापौरांच्या माध्यमातून त्यांनी माझे नाव जाहीर करावं. समिती जाहीर झाल्यावर मी चौकशी करेन. पालिका आयुक्तांवर दबाव आणला गेला असल्याने या चौकशीदरम्यान आयुक्तांनी मला पूर्ण सहकार्य करावं. कमला मिलमधील आगीच्या घटनेनंतर सुरु करण्यात आलेल्या तोडक कारवाई दरम्यान आयुक्तांना कोणाचे फोन आले, त्या फोन कॉल्सची माहिती त्यांनी मला उपलब्ध करून द्यावी. याशिवा��� या कालावधीत आयुक्तांना कोण भेटायला आले याची माहिती उपलब्ध करून द्यावी, तसेच पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरील सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध करून द्यावे असे रवी राजा यांनी म्हटलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2020-09-27T08:24:28Z", "digest": "sha1:2B5HLK5ZRVXWRL2M6RRROB42XAUI5UJ6", "length": 9798, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मोतीलाल चिमणलाल सेटलवाड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमोतीलाल चिमणलाल सेटलवाड हे भारतातील वकील होत. त्यांचे वडील सर चिमणलाल सेटलवाड हेदेखील एक वकील होते. मोतीलाल यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८४ साली अहमदाबाद येथे एका गुजराती कुटुंबात झाला. काही वर्षांनंतर चिमणलाल मुंबईत स्थायिक झाले.[ तारीख\nमुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून मोतीलाल १९०६ साली ते एलएल. बी. झाले.[ संदर्भ हवा ]\nमुंबईत मोतीलालांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली वकिलीला सुरुवात केली. वकिली पेशाला लागणारे सर्व गुण मोतीलाल यांच्यात होते. त्यांचा आवाज अत्यंत प्रभावशाली होता. त्यामुळे विरुद्ध पक्षाचा वकील नामोहरम होऊन जायचा. तरीही त्यांच्या आवाजात कधीच भावनात्मक चढ-उतार येऊ न देण्याची ते दक्षता घेत असत. त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. न्यायालयात आपल्या अशिलाची बाजू मांडताना अत्यंत आत्मविश्वासाने ते चौफेर नजर फिरवत बाजू मांडायचे. ते मुद्देसूद आणि स्वच्छ मुद्दे मांडीत असत. विरुद्ध पक्षाच्या वकिलाची बाजू मांडणे चालू असताना ते त्याला कधीही मध्ये थांबवत नसत. मोतीलाल कुणाहीकडून अतिशय वाजवी शुल्क आकारीत असत. वकिली पेशात नैतिक मूल्ये जपूनही यशस्वी होता येते, हे त्यांनी दाखवून दिले.[ संदर्भ हवा ]\nआपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोतीलाल सेटलवाड हे १९३७ साली मुंबईचे ॲडव्होकेट जनरल झाले आणि नंतर १९५०मध्ये ते भारताचे ॲटर्नी जनरल.. भारताचे ॲटर्नी जनरल हे पद त्यांनी सलग १३ वर्षे (१९५०-६३) राखले. एवढ्या दीर्घ काळ ॲटर्नी जनरल पदावर राहणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी १९५५-५८ सालांत स्थापन झालेल्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले.[ संदर्भ हवा ]\nमोतीलाल सेटलवाड हे खरोखरच चिमणलाल या आदरणीय पित्याचे आदरणीय पुत्र होते. त्यांनी त्यांचे वडील चिमणलाल यांचा चांगुलपणा नुसता आत्मसात केला असे नाही, तर त्यांनी तो वृद्धिंगतही केला. मोतीलाल यांची बौद्धिक क्षमता आणि न्यायवैद्यक शास्त्राची जाण त्यांना वकिली पेशाच्या सर्वोत्तम पदांपर्यंत घेऊन गेली. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. `माय लाइफ : लॉ ॲन्ड अदर थिंग्ज' हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]\nमोतीलाल यांचे पुत्र अतुल सेटलवाड हेही नामांकित वकील आहेत, तर सून सीता सेटलवाड सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मोतीलाल यांची नात आणि अतुल आणि सीता सेटलवाड यांची कन्या पद्मश्री तिस्ता सेटलवाड या एक सुप्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[ संदर्भ हवा ]\nमोतीलाल सेटलवाड यांच्या न्यायव्यवस्थेतील उत्तुंग कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांचा १९५७ साली `पद्मविभूषण' देऊन सन्मान केला.[ संदर्भ हवा ]\nLast edited on २४ ऑक्टोबर २०१८, at १८:०५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१८ रोजी १८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/1089", "date_download": "2020-09-27T07:26:05Z", "digest": "sha1:ACXFEIGYQKGSVOUSRDHSO2VIPV2LYXPC", "length": 17346, "nlines": 147, "source_domain": "sohamtrust.com", "title": "ती..!!! - Soham Trust ™", "raw_content": "\nभिक्षेक-यांसाठी आमचं चालु असलेलं हे काम – शेवटी त्यांनी आत्मनिर्भर व्हावं, स्वतःच्या पायावर उभं रहावं, सन्मानानं जगावं याभोवतीच फिरत आहे.\nडोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर आम्ही विचारतो, “बाबा / आज्ज्जी… आता दिसायला लागलंय बसुन काही काम कराल का भांडवल आम्ही घालु..\nकुणाला कृत्रिम पाय बसवला तर आमचा तोच प्रश्न, “आता चालायला यायला लागलंय, बसुन काही काम कराल का भांडवल आम्ही घालु..\nकुठलं आजारपण बरं केलं की शेवटी पुन्हा आमचा तोच ठरलेला प्रश्न…\nकुणाला काठी, वॉल्कर, कुबड्या, व्हिलचेअर दिली तरी आमचा आपला हात जोडुन तोच प्रश्न, “काम कराल का… आम्ही मदत करु तुमच्या कामात आम्ही मदत करु तुमच्या कामात\nएकुण काय, आम्ही जे काही करतोय भिक्षेक-यांसाठी, त्या सर्वाचं अंतिम ध्येय हेच, की त्यांनी काम करावं..\nअर्थात् “आम्ही मदत करु” हे वाक्य बोलतांना इथे “आम्ही” म्हणजे मी आणि मनिषा हे अभिप्रेत नसतं… या “आम्ही” मध्ये आपण आहातच..\nकारण, आपण सर्वजण आम्हाला जमेल त्या स्वरुपात आणि आर्थिक रुपात मदत करता आहात… “आम्ही” या शब्दांत “आपणां सर्वांनाच” मी गृहित धरतो… कारण तुम्हां सर्वांशिवाय मी आणि मनिषा भला मोठा शुन्य आहोत..\nजेव्हा माझ्या तोंडी “आम्ही” हा शब्द येतो… त्या “आम्ही” शब्दांत “आपण” आहातच..\nतर, आमच्या या प्रश्नानंतर बरेच लोक ऐकुन न ऐकल्यासारखं करतात…\nआणि काही लोक या प्रश्नाला आम्हाला प्रतिसादही देतात…\nइथं कुठलीही जोरजबरदस्ती / सक्ती नाही.\nवस्तु दिलेत, तुमच्यासाठी इतकं केलंय आम्ही, आता काम करावंच लागेल तुम्हाला, हे असं भावनिक ब्लॅकमेल नाही…\nजे असेल ते प्रेमानं, हात जोडुन, त्यांच्या मर्जीनं..\nमला एक कळलंय, प्रेमानं, हात जोडुन गोष्टी साध्य होतात, वेळ लागतो जरा, पण जे साध्य होतं ते कायम टिकतं…\nजबरदस्तीने गोष्टी झट्कन् साध्य होतात, पण त्या टिकत नाहीत..\nतर आमच्या या हात जोडण्याला, पाया पडण्याला डावलुन जाणारेही आहेत.\nकाय उपकार नाय करत वो तुमी असं म्हणणारेही आहेत.\nएखादवेळेला मनाविरुद्ध काही घडलं तर तोंडावर शब्दशः थुंकणारेही भेटतात.\nआईवरनं शिव्या देणारेही भेटतात..\nआम्ही नाही लक्षात ठेवत यांना..\nकाहीजण मात्र आमचे जोडलेले हात हात घेतात, डोळ्यात पाणी घेवुन, छातीवर डोकं ठेवतात…\nयांना क��य बोलावं सुचत नसतं… “ल्येकरा” म्हणत एखादा हुंदका मात्र सुटतो…\nहे हुंदके मात्र कायम लक्षात ठेवतो आम्ही..\nकुणाच्यातरी हृदयातनं आलेला हा हुंकार आम्हाला ओमकाराप्रमाणेच भासतो\nकाही लोक मग काम करायला तयारही होतात… आणि म्हणतात, “करु रं ल्येकरा काम … पण… पण…\nआपल्या सर्वांच्याच आयुष्यात येणारा हा पण… दोनच अक्षरांचा हा शब्द: “पण..\nहा दोन अक्षरी शब्द मात्र भल्याभल्यांची वाट लावतो…\nआणि या “पण” ला हरवण्यासाठी आमचा चालु होतो प्रवास…\nभिक्षेक-यांच्या वाटेत येणारा प्रत्येक “पण” मोडुन काढणे, एव्हढंच आमचं काम..\nतर, अशाच एका अपंग व्यक्तीने खुप महिन्यांपुर्वी मला व्हिलचेअर मागितली होती…\nअर्थातच मी विचारलं, “व्हिलचेअर देतो, काम कराल..\nआणि मग सुरु होतो, “पण” चा खेळ..\n“पण मी अपंग, काम काय करणार\n“अहो काका, व्हिलचेअरवर बसुन वस्तु विका\n“पण, लोकं घेतील का माझ्याकडनं..\n“का तुम्हाला काय कुष्ठरोग झालाय, वस्तु न घ्यायला\n“पण भांडवल कोण घालील\n“पण रस्त्यावर आसं व्हिलचेअर वर बसुन विकताना पोलीस / कार्पोरेशन यांनी काई त्रास दिला तर\n“पुढचं पुढं बघु, सध्या सुरु तरी करा…”\n“पण जमंल का मला\n“मी आहे ना सोबत…”\n“पण तुमी काय रोज येनार हाय का माज्यासंगट\n“तुम्ही म्हणालात तर सुरुवातीला येईन सुद्धा, बघु सुरुवात तरी करा…”\n“तुम्ही व्हिलचेअरवर वस्तु विकायच्या म्हनता, पण उनाचं पावसाचं काय करायचं…\n“तुमच्या व्हिलचेअर ला रिक्षाला असतं तसं छप्पर (Hood) लावुन घेवु…”\n“पण सामान कुटं ठेवायचं\n“व्हिलचेअरला आजुबाजुला लोखंडी रॅक करु… या रॅकलाच हुक मारुन घेवु, वस्तु अडकवण्यासाठी.”\n“पण कोण करंल एव्हढं…\n“म्हटलं ना मी करेन काका…”\nकाकांच्या सगळ्या “पण” ला “औषधं” शोधली आणि मला हवी होती तशी गाडी दिली त्यांना एकदाची…\nमाझ्याकडे तेव्हा जास्त पैसे नव्हते, म्हणुन एक सेकंड हँड व्हिलचेअर घेतली होती, लोखंडी काम करणा-या वर्कशॉपवाल्यांकडुन छप्पर करुन घेतलं, बाजुला रॉड लावले, आतमध्ये हुक लावले… आणि तयार झाला एक मस्त “रथ\nहो माझ्यासाठी रथच तो\nबीन मुकुटाचा माझा एक भिक्षेकरी, कष्टकरी होणार… राजा होणार\nया रथाला पाहुन रस्त्यावरची प्रजा या रथावर काही फुलं उधळणार नाही…\nपण आम्ही मात्र मनातल्या मनात निश्चित रथाला नक्कीच प्रणाम करु…\nकारण भिक्षेकरी ते कष्टकरी या प्रवासातला हा रथच तर या काकांचा जोडी���ार असणार आहे\nतर, गेल्या दोन वर्षांपासुन हे काका अविरत काम करतात या व्हिलचेअर वर बसुन …\n“सायकल कॉलनी, रास्ता पेठ, पुणे” इथे आमचा हा रथ उभा असतो\nकाका, किरकोळ ब-याच गोष्टी विकतात या व्हिलचेअरवर बसुन…\nपरवा मला एका मावशीने ५० बिस्किटचे पुडे भिक्षेक-यांना वाटण्यासाठी दिले…\nयातलेच काही पुडे मी काकांना विकायला ठेवण्यासाठी आज देवुन आलो.\nमी म्हटलं, “काका, व्यवस्थित ना काही अडचण नाही ना काही अडचण नाही ना\n“आता ही बिस्किटं विका… १० रु. छापील किंमत आहे… पुढल्या आठवड्यात अजुन आणतो\nते म्हणाले, “सगळं येवस्तीशीर हाय, पण आपला ह्यो रथ कुरकुरायला लागलाय…”\nपुन्हा आलाच का हा “पण..\nपण, यावेळी या “पण” मध्ये विशेष दम नव्हता..\nमी पाहीलं… सेकंडहँड व्हिलचेअर ती…\nखुप साथ दिली “तीने”, आता मात्र खरंच “बुजुर्ग” झाली होती… एका जागी स्वस्थ बसुन आराम करण्याची “तीची” ही वेळ आली…\nही सायकल मोडकळीस आली, फेकुन द्यावी, असं खरंच म्हणवत नाही…\nजीनं एखाद्या अपंगाला साथ दिली, उभं रहायला मदत केली, मेलेल्या मनाला जगायला शिकवलं… ती सायकल मोडकळीस कशी येईल\n“ती” नंच तर मोडकळीला आलेलं एका जीवाचं आयुष्य सावरलं… आईप्रमाणे\nनिर्जीव असुनही “ती” ख-या अर्थानं जगली..\n“ती” ला आता म्हातारपणात फेकुन देण्याचा नमकहरामपणा मी कसा करु\nकाम झाल्यावर आईबापाला हाकलुन देणारे आणि काम झाल्यावर व्हिलचेअर फेकुन देणारा मी…\nमग दोघांत काय फरक राहीला…\nजपुन ठेवु आम्ही तीच्याही स्मृती..\nकाकांच्या या “पण” चं उत्तर देताना म्हटलं…\nपुढच्या पंधरा दिवसात नविन व्हिलचेअर घेवुन बनवायला टाकु…\n“पण हिचं काय करायचं…” तीच्या हँडलवर हात ठेवत ते खालमानेनं बोलले..\n“तुमच्या आणि माझ्या मनात काका..\n“ती” आपल्यासाठी उन्हातान्हात गरागरा फिरली…\n“ती” आपल्याला हवी तशी सजली…\nआपण तीच्यावर ठेवलेलं प्रत्येक ओझं, “ती” नं अलंकार म्हणुन स्विकारला…\nसमाजानं टाकुन दिलेल्या एका भिक्षेक-याला, रात न् दिस “ती” पोटाशी घेवुन फिरली…\nतुमच्या सा-या कळा “ती” नं सोसल्या… भोगल्या…\n“ती” तुमची मायच झाली..\nमी बोलता बोलता व्हिलचेअर च्या हँडलवर हात ठेवला…\nम्हात्ता-या झालेल्या आईचा सुरकुतलेला, थकला भागला हात मी हाती घेतलाय असाच मला भास झाला त्यावेळी…\nघासलेले, झिजुन गेलेले टायर पाहुन मला “ती” च्या फुटलेल्या टाचांची आठवण आली…\n“ती” च्या आठ���णीतच गाडीला किक मारुन मी निघालो…\nकानावर “ती” चे शब्द आले, “जपुन जा रं बाळा..\nमी चमकुन मागं पाहिलं…\nमागं काकांशिवाय कुणीच नव्हतं…\nमग कोण बोललं असावं हे\nझिजुन गेलेली, जीर्ण झालेली, सुरकुत्या पडलेली, निष्प्राण डोळ्यांनी पहात असलेली, टायर झिजलेली खुद्द “ती”, “ती” च उभी होती तीथं, मान टाकुन\nनिर्जीव असुनही आईपण मिरवलं “ती”नं, शेवटपर्यंत… अगदी शेवटच्या श्वासापर्यंत\nभीक नको बाई शीक..\nआपल्या माहितीसाठी सविनय सादर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/2020/09/page/4/", "date_download": "2020-09-27T07:40:04Z", "digest": "sha1:BIYGPYLPGEG2OEN7H5U6ZCLYMHKFLFSJ", "length": 7921, "nlines": 99, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "September 2020 – Page 4 – दैनिक लोकपत्र", "raw_content": "\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nमोदी आणि शहा,एक जिस्म दो जान…पण मोदींच्या वाढदिवसाला अमित शहांनीअत्यंत थंड..कोरड्या शुभेच्छा दिल्या.दोघात अंतर पडलंय..एका खुर्चीचं अंतर \n“विराटने काही वेळा चुकीच्या खेळाडूंना पाठिंबा दिला”\nभारतीय कर्णधार विराट कोहली हा आक्रमक क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या ‘आरे ला कारे’ करण्यासाठी तो कायम तयार…\nघारेगाव येथे वीजपुरवठा सतत खंडित,नागरिक त्रस्त संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष\nपैठण / प्रतिनिधी घारेगाव येथे नेहमीच वीजपुरवठा खंडीत होतो याकडे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. नेहमीच्या खंडीत वीज पुरवठयामूळे…\nदैनिक लोकपत्रच्या बातमीची दखल अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले शिवभोजन घोटाळयाच्या चौकशीचे आदेश.\nकन्नड / कल्याण पाटील कन्नड शहरात सुरू असलेले शिवभोजन शहरातील,तालुक्यातील नागरिकांच्या नजरेस पडत नसताना कुठे शिवभोजन मिळते याचा ठावठिकाणा…\nनवी दिल्ली / प्रतिनिधीसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन 14 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. त्या…\nमोराला काजू-बदाम आणि मासाच्या मसणात गोवऱ्या कांदा निर्यात बंदी हा शेतकऱ्यांचा विश्वासघात \nशरद पवारांचा मोदींवर घणाघात नवी दिल्ली /वृत्���संस्थाकांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा…\nकंगणा के शोले आता जया बच्चन यांचेवर\nमनाली /वृत्तसंस्थाभाजपने दिलेली स्क्रिप्ट आणि ठरवलेल्या मानधनावर मुंबईत ‘तमाशा’ करून कंगणा राणावत पुन्हा कुलू मनालीची थंड हवा खायला गेली आहे,पण…\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून बँक घोटाळ्यातील ३८ आरोपी देशाबाहेर पळाले ———————-\nसंसदेत सरकारची कबुली———————-नवी दिल्ली / वृत्तसंस्थासंदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असले तरी त्यात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने मंत्र्यांकडून सदस्यांच्या प्रश्नांना फक्त लेखी…\nअमित शाह पुन्हा ‘एम्स’ रुग्णालयात दाखल\nकाल रात्री ११ वाजता रुग्णालयात आणले गेले; तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा दिल्लीतील…\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/boletin-informativo-marcha-mundial-numero-8/", "date_download": "2020-09-27T06:31:12Z", "digest": "sha1:BME4EW7VD3DMUJUKTGUXJGLPZMKLGJYJ", "length": 11204, "nlines": 168, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - क्रमांक एक्सएनयूएमएक्स - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » वृत्तपत्रे » जागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nएक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च आफ्रिकन खंडातून आपला मार्ग सुरू ठेवतो आणि उर्वरित ग्रहामध्ये मार्च बर्याच घटनांसह चालू ठेवतो. हे वृत्तपत्र आमच्या क्रियांची ट्रान्सव्हर्सिटी दर्शवते.\nहे संसदेत, सीमांमध्ये, आंतरजातीय मोर्चांमध्ये कार्य करते, \"भूमध्य सागर\" यासारख्या विशिष्ट उपक्रम सुरू केल्या जातात, वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक फॅब्रिक राखण्यासाठी लक्ष दिले जाते; आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपल्या बरोबर असलेले चातुर्य आणि कला.\nधैर्य, आशा आणि आशेच्या कार्यानंतर, इटलीच्या चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये एक्सएनयू��मएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसाची घोषणा केली गेली.\nचिलीयन प्रतिनिधींनी संघर्ष निराकरण करण्याचा एक प्रकार म्हणून युद्ध माफीसाठी विधेयक सादर केले.\nउच्च वर्बानो बेस संघाने पोंते ट्रेसमध्ये “शांततेच्या मार्गावर” शांतीच्या 7ª क्रॉस-बॉर्डर मार्चमध्ये भाग घेतला आहे.\nमार्चला प्रोत्साहन देण्यासाठीच्या क्रियाकलापांमध्ये, वारेसमधील पीएनएस एक्सएनयूएमएक्स ª इंटरलेलिगियस मार्च सहभागी झाले आहेत.\nइटालियन संसदेत वर्ल्ड मार्च\nचिली, युद्ध वगळण्याचा प्रकल्प\nक्रॉस-बॉर्डर मार्च आणि वर्ल्ड मार्च\nवारेसे येथे शांततेसाठी आंतरजातीय मोर्चा\nसमाजातील सर्व क्षेत्रांमधून, जागतिक मार्चच्या अनुरुप क्रियाकलापांचे समर्थन केले जाऊ शकते आणि तयार केले जाऊ शकते. इटलीच्या गिग्लिओ बेटावर हायकिंग फॉर पीस.\nआजूबाजूचे सामाजिक फॅब्रिक राखण्यासाठी काळजी करणे हे असे कार्य आहे जे शांतीत योगदान देते\nसोनिया व्हेनगास पाझ आणि गीना व्हेनेगास गुईलन ही बेस टीमच्या फक्त लॅटिन अमेरिकन आहेत ज्यांनी शांती व अहिंसा मार्गावर प्रवेश केला.\nगिग्लिओ बेट वर शांती साठी मार्च\nरिकोलेटा, सामाजिक फॅब्रिक व्युत्पन्न करते\nइक्वाडोर शांततेसाठी मार्गावर उपस्थित\nएक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसा \"फुल सेल\". ऑक्टोबरच्या एक्सएनयूएमएक्सने \"भूमध्य सागरी शांती\" टप्प्यापासून जेनोवा आणि नोव्हेंबरच्या एक्सएनयूएमएक्सपासून पीस बोटसह बैठक होईल.\nअवघड हात दिसतात जे खेळासाठी आनंदी मनाने मुलांना उपलब्ध करुन देतात आणि त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी आणि त्यांच्याशी खेळण्यासाठी तयार करतात.\nयेथे आम्ही त्या बिनशर्त कलेची काही उदाहरणे, फक्त स्क्रॅप्स दर्शवू जे एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसासह आहेत\nवर्ल्ड मार्च पेपर विमान\nवर्ल्ड मार्चमध्ये आर्ट फ्लॅशेस ऑफ आर्ट\n0 / 5\t(0 पुनरावलोकने)\nश्रेणी वृत्तपत्रे तिकीट नेव्हिगेशन\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/transfer-of-navi-mumbai-commissioner-annasaheb-misal-cancel-235177.html", "date_download": "2020-09-27T07:14:28Z", "digest": "sha1:GKKXE5CXXF4MHRRR4WP6FXVZCPA2XPES", "length": 22479, "nlines": 210, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Transfer of Navi Mumbai commissioner Annasaheb Misal cancel", "raw_content": "\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nदोनच दिवसात नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द\nदोनच दिवसात नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द\nनवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्यात आली आहे (Navi Mumbai commissioner Annasaheb Misal transfer cancel).\nहर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई\nनवी मुंबई : दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे (Navi Mumbai commissioner Annasaheb Misal transfer cancel). त्यामुळे अण्णासाहेब मिसाळ हेच आता नवी मुंबईचे आयुक्त असतील. आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊपर्यंत ते नवी मुंबई आयुक्तपदी कायम राहतील अशी माहिती मिळतेय. मिसाळ यांच्या जागेवर अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली होती. नवी मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा होती. नवी मुंबईचा कोरोनाबधितांचा आकडा 5 हजार पार गेलाय. मात्र, बदलीच्या आदेशानंतर दोनच दिवसात ही बदली रद्द झाली.\nकोरोनासारख्या महामारीच्या काळात राज्य सरकारने अचानक मिसाळ यांची बदली केल्यामुळे महापालिका वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत होत्या. मात्र त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. अण्णासाहेब मिसाळ यांची जुलै 2019 ला तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करून संवाद वाढवला. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मिसाळ यांना महापालिकेची सूत्रे स्वीकारुन काही महिने न उलटले तेच कोरोना सारख्या आजाराने शहरात शिरकाव केला.\nवाशीत सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भव्य क्वारंटाईन केंद्र तयार करुन मिसाळ यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. मात्र तरी देखील काही नाराज लोकांकडून मिसाळ यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरुच होते. मिसाळ यांना निवृत्त होण्यासाठी काही वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांना नवी मुंबई महापालिका नियुक्ती देण्यात आली होती. मिसाळ यांना महापालिकेत जेमतेम एक वर्ष होत आलं आहे.\nदरम्यान, दोनच दिवसांपूर्वी राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. यात नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकांच्या आयुक्तांचाही समावेश होता. यानंतर मिसाळ यांच्या जागेवर तुकाराम मुंढे यांच्याआधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अभिजीत बांगर यांची नियुक्त करण्यात आली. मागील चार महिन्यात त्यांची दुसऱ्यांदा बदली झाली. मात्र, दोनच दिवसात त्याची ही नियुक्ती देखील अधांतरी राहिली आहे.\nयंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत बांगर हे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार सांभाळत होते. मात्र त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महिनाभर बांगर यांच्याकडे कोणतेही खाते नव्हते. फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग संचालक म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली.\nआता जेमतेम चार महिन्यात पुन्हा त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी सांभाळले होते, आता तिथेच बांगर यांची बदली झाली होती. मात्र, ही नियुक्ती देखील रद्द झाली आहे.\nकोण आहेत अभिजीत बांगर\n2008 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी\nयुवा आणि धडाडाचे सनदी अधिकारी म्हणून ओळख\nसध्या नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त\nनोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2020 असे 14 महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम\n14 महिन्यात कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली, स्वच्छ भारतमध्ये नागपूरचा क्रमांक सुधारला\nफेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून बदली झाली, मात्र त्यांनी पदभार स्वीकार��ा नव्हता\nअखेर नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली\nउल्हासनगर, मीरा भाईंदर महापालिकेला नवे आयुक्त\nदुसरीकडे, राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर विजय राठोड यांची मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या या कामाचा आढावा घेऊनच केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nदरम्यान, नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे कारण तर नाही ना, अशी चर्चा आता सुरु झाली होती. अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीमुळे महापालिकेत तर्कवितर्कांना उधाण आले होते. अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह आणखी दोन सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. डॉ. विजय राठोड यांची मीरा भाईंदर मनपा आयुक्तपदी तर डॉ. राज ध्यानिधी यांची उल्हासनगर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nनवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त\nIAS Transfer | राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले\nIAS Transfer | ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली, डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nनवी मुंबईत परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपाचार, 3 रुग्णालयांवर कारवाई\nरुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, प्रति बॅग…\n'शिवसेनेनं करुन दाखवलं', 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली…\nमराठा उमेदवारांना EWS चे लाभ, आंदोलकांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचे…\nजनसंपर्कासाठी खासगी संस्थेला 6 कोटी रुपये, उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल…\nठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली\nचुकीचे विधान माझ्या तोंडी टाकले, सरकार पाडण्याबाबतच्या दाव्यावरुन अनिल देशमुखांचे…\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भ��जप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.prashantredkar.com/2011/04/blog-post_23.html", "date_download": "2020-09-27T07:53:08Z", "digest": "sha1:UJOFQQHRLC4VPSMUUBFSEGD6IPTBMOQT", "length": 21506, "nlines": 207, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "ते नेमके काय कॉपी करतात?:-०,त्याचा कसा फायदा घ्याल? ;-) | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) ते नेमके काय कॉपी करतात:-०,त्याचा कसा फायदा घ्याल:-०,त्याचा कसा फायदा घ्याल\nते नेमके काय कॉपी करतात:-०,त्याचा कसा फायदा घ्याल:-०,त्याचा कसा फायदा घ्याल\nप्रशांत दा.रेडकर ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) Edit\nमंडळी मागच्या काही भागामध्ये आपण कॉपी करण्यापासून इतराना कसे थांबवावे,तरीही कॉपी करणारे तुमचे लिखाण कसे कॉपी करतात,त्यासाठी स्वत:च्या लिखाणाचे कॉपीराइट्स कसे मिळवावे इत्यादी गोष्टींची माहिती घेतली.\nआजच्या लेखात आपण कॉपी करणारे तुमच्या ब्लॉग वरून नेमके काय कॉपी करतात किती शब्द की संपुर्ण लेख कॉपी करतात ते कसे शोधायचे याची माहिती करून घेणार आहोत.तुम्हाला याची कल्पना असेल की जर कोणी तुमचा लेख त्यांच्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करणार असेल तर मुळ लेख ज्या ब्लॉग वरून घेतला आहे त्याचा दुवा समाविष्ट करणे गरजेचे असते,खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून हे कार्य सुद्धा आपोआप होते ;-)\n१)प्रथम खाली दिलेल्या दुब्यावर टिचकी द्या.\n२)जे पान उघडेल त्या वरील I'm a Publisher नावाच्या पर्यांयावर टिचकी द्या.\n३)आता तुम्हाला कॉपी+पेस्ट पद्धतीचा वापर तुमच्या ब्लॉगच्या फायद्याचा कसा होईल,याची माहिती मिळेल. ती वाचा.\nअथवा त्या पानाच्या तळाला,तुम्हाला Publisher Sign Up(FREE) असा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.\n४)आता जे पान उघडेल त्यावर तुमच्या ब्लॉगचा पत्ता द्या.इ-पत्ता आणि परवलीचा शब्द(Password) इत्यादी माहिती भरा,मग next वर टिचकी द्या.\n५)आता जे Sign Up: step 2/4 \"Script Setup\" नावाचे पान उघडेल त्यात काही बदल न करता next वर टिचकी द्या.\n६)या नंतर च्या पानावर काही कोड दाखवलेला असेल तो कॉपी करून तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये Add a Gadget > HTML/JavaScript वर टिचकी देवून ते कोड पेस्ट करा.\n७) आता शेवटची पायरी पुर्ण करण्यासाठी next वर टिचकी द्या आणि तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरून काय काय कॉपी होते त्याचा रिपोर्ट तुम्हाला तुमच्या इ-पत्त्यावर मिळावा म्हणून योग्य त्या पर्यांयांची निवड करा.मग Finish वर टिचकी द्यायला विसरू नका.\n८)असे केल्याने २४ तासात तुम्हाला काय काय कॉपी होते त्याचा रिपोर्ट मिळणे सुरु होईल.\n९)याची जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर कोड समाविष्ट केल्यानंतर तुमच्या ब्लॉगवरील लेखातून काही वाक्य नोटपॅड मध्ये कॉपी करून बघा काय दिसते ;-)\nपरत भेटू या नविन काहीतरी शिकण्यासाठी.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर ��ेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मर��ठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/manisha-ladkat/", "date_download": "2020-09-27T06:32:51Z", "digest": "sha1:ETLCDZXMTGUGLMP5FUZQQYAYBFHP7IBK", "length": 8661, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Manisha Ladkat Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा मृत्यू \nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता गृहांसाठी…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी वर्गीकरण करण्यास आज सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. यानिमित्ताने…\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nमांसाहार केल्यानंतर पपई खाल्ल्यास होतील ‘हे’…\nघरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा\n‘कोरोना’ वरील उपचारासाठी अडूळसा आणि गुळवेलाचं…\n26 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 6 राशीवाल्यांसाठी…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा…\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे…\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त…\nअंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने होतात ‘हे’ 4…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nअनुष्का शर्मानं सुनिल गावस्कर यांना सुनावलं, ‘लिटल…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nबिहारचे फकीर CM, ज्यांची ‘झोपडी’ पाहून हेमवती नंदन बहुगुणा…\nWhatsApp मध्ये लवकरच येताहेत हे कमालीचे 3 नवीन फीचर्स, जाणून घ्या…\n अनिल अंबानींना पत्नीचे दागिने विकावे लागले\nमहाराष्ट्र सरकारवर टीका करणार्या गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात ‘एन्ट्री’ \n जाणून घ्या ‘इतिहास’ आणि ‘महत्व’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/manu-rabari/", "date_download": "2020-09-27T07:42:15Z", "digest": "sha1:BGIQTW6JOLDM4S53R34U676GMCH4NF6G", "length": 8262, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Manu Rabari Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nTikTok व्हिडीओ बनवल्यामुळं निलंबीत झाली होती ‘ही’ पोलिस कर्मचारी, आता बनली स्टार\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - जगामध्ये कोणाचे कधी भाग्य चमकेल आणि ते प्रसिद्ध होईल हे कोणीच सांगू शकत नाही. असेच काहीसे झाले आहे गुजरात महिला पोलिस अर्पिता चौधरी यांच्या बाबतीत...काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिस महिला कॉन्स्टेबलला महिला पोलिस…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nड्रग्स केस : NCB ची कडक अॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\n’या’ 5 पदार्थांच्या सेवनानं ‘फुफ्फुसं’ राहतील…\nबंदी घातलेल्या चायनीज अॅप्सची नव्यानं भारतात…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \n‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं ख��ाब होण्याची लक्षणं,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\nबद्धकोष्ठतेसाठी ‘रामबाण’ उपाय आहे तूप आणि गरम पाणी, असा…\nमहिला आणि मुलींना मोदी सरकार देतंय ‘सूट’ आणि…\nDATA STORY : भारताच्या उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत 51 लाख खटले\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\n‘कोरोना’ लसीवर PM मोदींनी UN च्या व्यासपीठावरून जगाला दिला मोठा विश्वास \nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्यांचा अपमान केल्याचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/09/blog-post_26.html", "date_download": "2020-09-27T07:58:44Z", "digest": "sha1:HJ3OGK5VSJDFFDMP72FOKFKV22UWZLZR", "length": 3150, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - कॉर्नर | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के १०:५१ म.उ. 0 comment\nनवे विषय रंगत असतात\nकॉर्नर कॉर्नर वरती बघा\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.elokpatra.com/", "date_download": "2020-09-27T08:06:56Z", "digest": "sha1:EZTUXFUQ36JLKUQ2UJNIEPCWD2AWEXYU", "length": 6112, "nlines": 105, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "दैनिक लोकपत्र – भूमिपुत्रांच्या खरा मित्र", "raw_content": "\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहे�� का रिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण शरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील मोदींचे कृषी कायदे : नांगर सोन्याचा की गाढवाचा \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nमोदींचे कृषी कायदे : नांगर सोन्याचा की गाढवाचा \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nतुकाराम मुंडे तेवढे सत्यवादी हरिश्चंद्राचे अवतार मग इतर आधिकारी काय पापाचे रांजण भरतात \nसुशांतसिंह प्रकरणाची परिणीती दाभोलकर हत्त्या तपासाप्रमाणे होऊ नये इतकेच : शरद पवार\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांना व्यापारी करायचंय की व्यापाऱ्यांना शेतकरी \nपंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nरिपब्लिक भारत च्या पत्रकारांना मुंबईत मारहाण\nशरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2020-09-27T08:36:35Z", "digest": "sha1:DJ6KINEJPHUCXEQ6XG2JIX2K6GZTMBG4", "length": 6316, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब��राऊजर अपडेट करा.\nIndian Navy : आण्विक पाणबुडी 'आयएनएस अरिघात' सज्ज\nUPSC CDS 2 परीक्षेचा निकाल जाहीर\n दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौका तैनात\nचीनला समुद्रात टक्कर देण्याची तयारी, ५५ हजार कोटींच्या ६ पाणबुड्यांसाठी लागणार बोली\nचीनशी तणाव; नौदल कमांडर्सची तीन दिवसांची परिषद आजपासून\nयूपीएससी एनडीए एनए परीक्षेचे प्रवेशपत्र जारी\nहॅप्पी लॅन्डींग : भारतीय नौदलाकडून राफेलचं आकाशातच असं झालं स्वागत\nयुद्धासाठी सज्ज; चीनला भारतीय नौदलाचा स्पष्ट संदेश, सूत्रांची माहिती\nमाझगाव डॉकमध्ये संसर्गाची धास्ती\nभारतीय नौदलाचे MIG 29 K, P-8I विमानं सीमेवर तैनात\nभारत-चीन तणाव : पश्चिम कमांडच्या युद्धनौका 'मोहिमे'वर\nindia-china clash: संरक्षण मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक; तिन्ही सैन्यदल प्रमुख, रावत उपस्थित\nअमृता फडणवीस यांचं करोना योद्ध्यांसाठी खास गाणं\nअदृश्य शत्रूसोबत लढणाऱ्या 'करोना योद्ध्यां'ना सेनेची सलामी\nनौदलाच्या १४ युद्धनौका सज्ज, आखाती देशातील भारतीयांना मायदेशात आणणार\nभारतीय नौदलात 'करोना'चा शिरकाव, २१ जवान 'पॉझिटिव्ह'\nकरोनाचा धोका; नौदलाने ४० देशांसोबतच्या कसरती पुढे ढकलल्या\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल बॅचची मेरिट लिस्ट जारी\nसामरिक हितासाठी ‘आयएनएस शिवाजी’ची भूमिका महत्त्वाची\nनौदलाचा कणा ‘आयएनएस शिवाजी’\nप्रजासत्ताक दिन २०२०: परेडची तिकीटे कशी मिळवाल\nनौदलाच्या नजरेआड चाच्यांचा हल्ला\n'हिंदी महासागरात चीनचा वाढता वावर'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/942280", "date_download": "2020-09-27T08:28:11Z", "digest": "sha1:G7NRP5YQBM4MI5AKHO2TVNY7X27RG64B", "length": 2232, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:१४, २२ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती\n९ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: pt:Hiroshima\n२३:००, ३१ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: als:Hiroshima)\n०६:१४, २२ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: pt:Hiroshima)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/sushant-singh-rajput-family-shares-whatsapp-chats-mumbai-police-a590/", "date_download": "2020-09-27T07:59:45Z", "digest": "sha1:M7QIQAFXA3FOAMHYTQ3PAIGPFL3UAQMG", "length": 33057, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "डिप्रेशनच्या बहाण्याने रियाने तीन महिने सुशांतला रिसॉर्टमध्ये ठेवले होते...! कुटुंबीयांनी शेअर केलेत स्क्रिनशॉट्स - Marathi News | sushant singh rajput family shares whatsapp chats with mumbai police | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "रविवार ६ सप्टेंबर २०२०\nकंगना राणौतला हिमाचल प्रदेश सरकार सुरक्षा देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा\nअखेर रियानं ३ मोठी गुपितं उघड केली; एनसीबीसमोर दिली महत्त्वाची कबुली\n\"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा\nतुम्ही वापरलेला 'तो' शब्द निषेधार्ह; केदार शिंदेंनी राऊतांना करून दिली शिवरायांची आठवण\nपत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीनं मोबाईलवरून दिला तलाक\nया भीतीपोटी बेबोने अजय देवगणला किस करण्यास दिला होता नकार, 7 वर्षांनंतर केला खुलासा\nगुलाब इन गुलाबी ऑन गुलाबो... सारा अली खानच्या बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअर्जुन कपूरला कोरोनाची लागण; गर्लफ्रेन्ड मलायका अरोराही पॉझिटीव्ह\nएकता कपूरच्या नव्या वेबसीरिजवरून नवा वाद; अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर केल्यानं धनगर समाज संतप्त\nअंकिता लोखंडेने शेअर केली इमोशनल पोस्ट; आई होण्याबद्दल म्हणाली...\nकोरोनाच्या COVAX योजननेमध्ये अमेरिकेचा नकार\n कल्याण डोंबिवली रहिवाशांचा सवाल\nकोरोनावर प्रभावी ठरणार 'स्टेरॉईड' \nसरकारने PUBG गेमवर बंदी का घातली\nठाण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू: २४ तासातच १५ पोलीस झाले बाधित\nझोपण्याआधी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा कमी वयातच वयस्कर दिसाल\n स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात\nहृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा\nरडावंस वाटत असेल तर मनमोकळेपणानं रडा; अश्रूंना रोखल्यानं आरोग्यावर 'असा' होतो परिणाम\nआयपीएल २०२०: दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजियोथेरेपिस्ट कोरोना पॉझिटिव्ह\nBig News : CSK पाठोपाठ IPL2020मधील आणखी एका संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह\nडहाणूतील तवा येथे वीज पडून एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी\nउद्या सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती, राज्यपाल आणि कुलगुरूंसोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा करणार\nकेंद्र सरकार २६ सरकारी कंपन्यांची भागीदारी विकणार; २३ कंपन्यांच्या खाजगीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nमुंबईत आज १ हजार ९१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३७ जणांचा मृत्यू; ९११ जणांना डिस्चार्ज\nसोलापूर ग्रामीण भागात आज ४६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १३ जणांचा मृत्यू\nCPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब\nराज्यात आज २३ हजार ३५० कोरोना रुग्णांची नोंद; ३२८ जणांचा मृत्यू; एकूण बाधितांचा आकडा ९ लाख ७ हजार २१२ वर; मृतांची संख्या २६ हजार ६०४ वर\nपुण्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस; शिवाजीनगर, स्वारगेट, कोंडवा, हडपसर, बिबेवाडी परिसरात जोरदार पाऊस\n२० लाख शेतकरी, कारागीरांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणार NotOnMart, उत्पन्नात वाढ होणार\nठाणे जिल्ह्यात आज कोरोनाच्या 1787 नव्या रुग्णांची नोंद; 25 जणांचा मृत्यू\nकर्नाटकात कोरोनाचे ९३१९ नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n\"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा\nअमरावती: अंगणवाडी, आरोग्य परिचारिकांना प्रशिक्षण देणारे डॉक्टरच पॉझिटिव्ह; मेळघाटात कोरोना नियमांचा फज्जा\nआयपीएल २०२०: दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजियोथेरेपिस्ट कोरोना पॉझिटिव्ह\nBig News : CSK पाठोपाठ IPL2020मधील आणखी एका संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह\nडहाणूतील तवा येथे वीज पडून एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी\nउद्या सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती, राज्यपाल आणि कुलगुरूंसोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा करणार\nकेंद्र सरकार २६ सरकारी कंपन्यांची भागीदारी विकणार; २३ कंपन्यांच्या खाजगीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nमुंबईत आज १ हजार ९१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३७ जणांचा मृत्यू; ९११ जणांना डिस्चार्ज\nसोलापूर ग्रामीण भागात आज ४६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १३ जणांचा मृत्यू\nCPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब\nराज्यात आज २३ हजार ३५० कोरोना रुग्णांची नोंद; ३२८ जणांचा मृत्यू; एकूण बाधितांचा आकडा ९ लाख ७ हजार २१२ वर; मृतांची सं��्या २६ हजार ६०४ वर\nपुण्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस; शिवाजीनगर, स्वारगेट, कोंडवा, हडपसर, बिबेवाडी परिसरात जोरदार पाऊस\n२० लाख शेतकरी, कारागीरांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणार NotOnMart, उत्पन्नात वाढ होणार\nठाणे जिल्ह्यात आज कोरोनाच्या 1787 नव्या रुग्णांची नोंद; 25 जणांचा मृत्यू\nकर्नाटकात कोरोनाचे ९३१९ नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n\"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा\nअमरावती: अंगणवाडी, आरोग्य परिचारिकांना प्रशिक्षण देणारे डॉक्टरच पॉझिटिव्ह; मेळघाटात कोरोना नियमांचा फज्जा\nAll post in लाइव न्यूज़\nडिप्रेशनच्या बहाण्याने रियाने तीन महिने सुशांतला रिसॉर्टमध्ये ठेवले होते...\nडिप्रेशनच्या बहाण्याने रियाने तीन महिने सुशांतला रिसॉर्टमध्ये ठेवले होते... कुटुंबीयांनी शेअर केलेत स्क्रिनशॉट्स\nस्क्रिनशॉट्ससुशांतच्या कुटुंबाने मुंबई पोलिसांना आधीच केली होती तक्रार; हा घ्या पुरावा\nडिप्रेशनच्या बहाण्याने रियाने तीन महिने सुशांतला रिसॉर्टमध्ये ठेवले होते... कुटुंबीयांनी शेअर केलेत स्क्रिनशॉट्स\nठळक मुद्देकालपरवा सुशांतचे वडील केके सिंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. 25 फेब्रुवारी रोजी मी सुशांत संकटात असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते, असा दावा सुशांतच्या वडिलांनी या व्हिडीओमध्ये\nसुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणावरून राजकारण तापले असताना आता सुशांतच्या कुटुंबियांनी कथितरित्या काही व्हाट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. सुशांतचा जीव धोक्यात आहे, याची माहिती मुंबई आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांना देण्यात आली होती, असे कथितरित्या या मॅसेजमधून उघड होत आहे.\nकालपरवा सुशांतचे वडील केके सिंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. 25 फेब्रुवारी रोजी मी सुशांत संकटात असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि माझ्या मुलाचा जीव गेला, असा दावा सुशांतच्या वडिलांनी या व्हिडीओमध्ये केला होता. मुंबई पोलिसांनी मात्र आमच्याकडे अशी कुठलीही लेखी तक्रार आली नसल्याचा प्रतिदावा केला होता. याच पार्श्वभूमीवर सुशांतच्या कुटुंबाने व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. यात सुशांतचे भावोजी ओ. पी. सिंग आणि मुंबई आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांच्यात सुशांतबद्दल चर्चा झाल्याचे स्पष्ट दिसतेय.\nया व्हाट्सअॅप चॅटमध्ये सुशांतचे नाव लपवण्यात आले आहे. मात्र हे सर्व मॅसेज मुंबई आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांना पाठवण्यात आले होते.\n‘तो घरी सगळ्यांचा लाडका आहे. माझी पत्नी त्याच्याबद्दल चिंतीत अहे,’ असे ओ. पी. सिंग यांनी दहिया यांना पाठवलेल्या पहिल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे. एका अन्य मॅसेजमध्ये लिहिलेले आहे की, ‘रिया काही दिवसांपूर्वी सुशांतच्या घरी राहायला पोहोचली. त्याच्या डिप्रेशनवर उपचार करण्याच्या बहाण्याने ती व तिचे कुटुंब त्याला विमानतळाजवळच्या एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेले आणि तीन महिन्यांपर्यंत त्याला तिथेच ठेवले. तेव्हापासून तेच त्याचे काम सांभाळत आहेत.’\nएका अन्य मॅसेजमध्ये लिहिलेय, ‘त्याचा क्लासमेट बुद्धा त्याच्यासोबत आहे. तो तुम्हाला सापडेल. त्याने स्वत:ला इजा पोहोचवू नये, असे वाटते.’\nपुढच्या मॅसेजमध्ये लिहिलेय की, ‘रियाने त्याच्या टीममधील सर्व प्रामाणिक लोकांना काढून टाकले असून स्वत:च्या मर्जीतील लोकांना कामावर ठेवले आहे. त्याची तिसरी बहीण दिल्लीत एक वकील आहे आणि ती अनेकदा त्याच्यासोबत राहायला जायची. ती सुद्धा घाबरलेली आहे. कारण त्याच्याजवळ असे लोक आहेत, ज्यांनी त्याला पूर्णपणे नियंत्रणात ठेवले आहे. त्याने त्यांच्यासमोर जणू शरणागती पत्करली आहे. त्याचा जीव धोक्यात आहे.’\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत\n‘तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करा’, जनहित याचिका दाखल\nईडीने नोंदवला सुशांतच्या सीएचा जबाब, फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक\nसुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप\nसुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nअर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का\nया भीतीपोटी बेबोने अजय देवगणला किस करण्यास दिला होता नकार, 7 वर्षांनंतर केला खुलासा\nअंकिता लोखंडेने शेअर केली इमोशनल पोस्ट; आई होण्याबद्दल म्हणाली...\nअर्जुन कपूरला कोरोनाची ��ागण; गर्लफ्रेन्ड मलायका अरोराही पॉझिटीव्ह\nBirthday Sepcial : राकेश रोशन यांनी मुंडण का केले यामागे आहे एक रंजक किस्सा\nप्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’\nरियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\n'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सरकारने राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारासह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडावीत, अशी मागणी होतेय. ती योग्य वाटते का\n नाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nनाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nपुण्यात कोरोना रुग्णांची हेळसांड कधी थांबणार\nएका चिठ्ठीने पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचवले\nसरकारने PUBG गेमवर बंदी का घातली\nकोरोनामुळे पुण्यातील घरांच्या किंमतीत फरक पडला का \nकोरोनावर प्रभावी ठरणार 'स्टेरॉईड' \n कल्याण डोंबिवली रहिवाशांचा सवाल\nकोरोनाच्या COVAX योजननेमध्ये अमेरिकेचा नकार\nIPL 2020 : फ्रँचायझींची क्रिएटीव्हिटी; प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी इथेही दवडली नाही, Video\nअखेर रियानं ३ मोठी गुपितं उघड केली; एनसीबीसमोर दिली महत्त्वाची कबुली\n स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात\nगुलाब इन गुलाबी ऑन गुलाबो... सारा अली खानच्या बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nCoronavirus: कोरोनानं अनेकांना केलं बेरोजगार; देशात आणखी २ कोटी लोक गरीब होणार\n'भाजपाला रिपाइं (आ) मध्ये विलिन करुन, आठवलेंना पंतप्रधान करा'\nCoronaVirus : कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला मिळणार समोर आला तज्ज्ञांचा 'मास्टर प्लॅन'\nपूजा सावंतचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधले सुंदर फोटो पाहून व्हाल फिदा, पाहा तिचे एकसे बढकर एक फोटो\nमोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी\nIPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार\nBig News : CSK पाठोपाठ IPL 2020मधील आणखी एका संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह\nमद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकानं ५ जणांना उडवलं; एकाचा मृत्यू\nजिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ७४ लाखांचा गुटखा जप्त\nशिंदखेड्याच्या तहसीलदारांना मुरुम माफियांकडून धक्काबुक्की\nरंगलेला पत्त्यांचा डाव उधळला २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nकेंद्र सरकार २६ सरकारी कंपन्यांची भागीदारी विकणार; २३ कंपन्यांच्या खाजगीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nकंगना राणौतला हिमाचल प्रदेश सरकार सुरक्षा देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा\n ठाण्यात कोरोनाबाधित वृद्धाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या\n२० लाख शेतकरी, कारागीरांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणार NotOnMart, उत्पन्नात वाढ होणार\nBig News : CSK पाठोपाठ IPL 2020मधील आणखी एका संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/12/what-are-the-most-searched-people-on-google-in-2019/", "date_download": "2020-09-27T06:04:07Z", "digest": "sha1:NUEMUUKT32E5AFSVLKXFOOC4ILFSP754", "length": 8993, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "2019 मध्ये लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं ? Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणारः बाळासाहेब थोरात\nबिबट्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला… पहा कोठे घडली घटना\nनगर जिल्ह्याच्या ‘या’ कामाबदल मुख्यमंत्री झाले खुश\nHome/Breaking/2019 मध्ये लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं \n2019 मध्ये लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं \nवृत्तसंस्था :- २०१९ ह्या वर्षाच्या शेवटचा महिना आता चालू झालाय गुगलने २०१९ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादीच जाहीर केलीय.\nआपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो.आणि हा सर्व डेटा गुगलकडे गोळा होतो वर्षा अखेरीस गुगलने तो प्रसिद्ध केलाय\nयावर्षात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काय होतं माहितेय या वर्षामध्येही अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्या.\nमात्र का��ी गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, की या गोष्टी का सर्च केल्या असतील.\nचला तर पाहूयात 2019 मधील Top 10 सर्च\n5. अॅव्हेंजर्स एंडगेम (Avengers: Endgame)\n10. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana)\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/24/record-breaking-increase-in-corona-patients-in-ahmednagar-20-patients-found-in-a-single-day/", "date_download": "2020-09-27T08:11:17Z", "digest": "sha1:PVMVCEEQ7J4HIOYZI5X5ADLNHFAYHA2J", "length": 10877, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ : एकाच दिवसात आढळले 20 रुग्ण ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Ahmednagar City/अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ : एकाच दिवसात आढळले 20 रुग्ण \nअहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ : एकाच दिवसात आढळले 20 रुग्ण \nअहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अवघ्या 24 तासात आज कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत, यात नगर शहरातील 15 रुग्णांचा समावेश असून इतर पाच रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत.\nआज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये तोफखाना येथील ७, नालेगाव वाघ गल्ली १, सिद्धार्थनगर येथील ४, दिल्लीगेट २ आणि बालिकाश्रम रोडवरील १ यांचा समावेश आहे.याशिवाय संगमनेर ३, जामखेड येथील १ व श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.\nयामध्ये तोफखाना येथील ८० वर्षीय आणि ५९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष २ वर्षाचा मुलगा, २२ वर्षीय तरुणाचा तसेच ४६ वर्षीय व ९० वर्षीय महिलेचा समावेश आहे.\nनालेगाव येथील २२ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच सिद्धार्थनगर येथे ८ वर्षीय मुलगी, ३० वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे.\nदिल्लीगेट येथील १३ वर्षीय मुलगा, ३३ वर्षीय महिला, बालिकाश्रम रोडवरील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या शिवाय संगमनेर येथील ३ पुरुष, जामखेड येथील १ पुरुष व श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.\nजिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रातीला हा आकडा सर्वात मोठा असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३२४ झाली आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/26/ahmednagar-breaking-dead-womans-report-positive-case-filed-against-that-doctor/", "date_download": "2020-09-27T08:04:31Z", "digest": "sha1:XC2JXHQY7WIV2YOLZT6JPWPEQRPQKC7H", "length": 11217, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, 'त्या' डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nHome/Corona Virus Marathi News/अहमदनगर ब्रेकिंग : मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, ‘त्या’ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल \nअहमदनगर ब्रेकिंग : मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, ‘त्या’ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल \nFile Photo (प्रतीकात्मक फोटो)\nअहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन दिवसापुर्वी मृत झालेल्या ५६ वर्षीय महीलेला करोनाचा ससर्ग झाला होता. गुरुवारी सकाळी तीचा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला. त्यामुळे सुपा परिसरात खळवळ उडाली आहे.\nमृत महिलेच्या संपर्कातील दहा व्यक्तीना तपासणीसाठी ताब���यात घेतले आहे. महिलेवर उपचार करणारे रुग्णालय सिल केले आहे.\nमहिला रहात असलेला एरिया बॅरिकेट लावून येण्या जाण्यासाठी बंद केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुपा बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.\nसुपे येथील ५६ वर्षीय स्थानिक महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली. या महिलेस त्रास होऊ लागल्याने सुपे येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.\nतेथे उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याऐवजी निरामय हॉस्पिटलच्या डॉक्टरने पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यात तिचा मृत्यू झाला.\nमृत्यूपश्चात घेण्यात आलेल्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने या महिलेच्या संपर्कात आलेल्या ३३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी घेतले आहेत.\nदरम्यान, निरामय हॉस्पिटलच्या डॉक्टरला महसूल प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र,\nदोन्ही बैठकांना डॉक्टरने दांडी मारली होती. महिलेच्या उपचाराबाबतही हलगर्जीपणा केल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nनोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा\nअहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कम��वण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/24/75-year-old-dies-of-corona/", "date_download": "2020-09-27T06:31:16Z", "digest": "sha1:KBSNOTUQT5A3CJ7UOWZ2S34X36GYYJ4M", "length": 9981, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nमोठी बातमी: लशी सारखेच काम करेल तुमचा मास्क; वाचा सविस्तर …\nHome/Ahmednagar News/75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू\n75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू\nअहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.\nतालुक्यातील केळी येथील 75 वर्षीय वृद्धाच्या रुपाने कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. तालुक्यातील विरगाव येथील एक 12 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल काल पॅाझिटिव्ह आला आहे.\nत्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 74 झाली आहे. त्यापैकी 45 रुग्ण बरे झाले असून 3 मयत झाले आहेत. सध्या 29 रुग्णांवर उपचार सुरु आहे.\nसदर मयत 75 वर्षीय व्यक्ती मुंबई वरुन तालुक्यातील केळी (गोडेवाडी) या गावी आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता\nत्याचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. त्यानंतर तो नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत होता. काल मध्यरात्री उपचारा दरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\nबुधवारी अकोले तालुक्यात दिवसभरात 7 रुग्ण बाधित आ���ळले होते. तर गुरुवारी सकाळीच अकोले शहरातील 6 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.\nदरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या २ हजार ७७१ झाली आहे. १ हजार ३८४ लोकांवर उपचार सुरु असून १ हजार ३३७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/covid19-coronavirus-patients-should-be-allowed-to-use-smartphones-tablets-central-government-directs-states-159199.html", "date_download": "2020-09-27T07:54:29Z", "digest": "sha1:RERJPRRTW6VQTNRXTMN2MIPAYVQDM5SB", "length": 34059, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "COVID19: रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधितांना स्मार्टफोन, टॅबलेट वापरण्याची परवानगी द्यावी; केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसं��ुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकाद��ी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCOVID19: रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधितांना स्मार्टफोन, टॅबलेट वापरण्याची परवानगी द्यावी; केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश\nअमेरिका, ब्राझील यांसारख्या देशानंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) यादीत आता भारताचाही समावेश झाला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण ताणतणावात जगत आहेत. एवढेच नव्हेतर, काहीजणांनी कोरोनाच्या भितीने आत्महत्यासारखा चुकीचा पर्याय निवडला आहे. अशा रुग्णांना मानसिकदृष्ट्या मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्वपूर्ण पत्र लिहले आहे. ज्यात रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधितांना स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरण्याची परवानगी देण्यात यावी, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबियांशी, मित्रांशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधू शकतात.\nकोरोनाची वाढती लोकसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. आतसेच रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण मानसिक आजारांना बळी पडू लागले आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयातील आरोग्य सेवा महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, 'सामाजिक संबंध रूग्णांना शांत ठेवू शकतात आणि उपचार संघाने दिलेली मानसिक मदतही मजबूत करू शकते. कृपया रूग्ण क्षेत्रात स्मार्टफोन आणि टॅब्लेट उपकरणांना परवानगी देण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना द्या जेणेकरुन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी बोलू शकतील. दरम्यान, वॉर्डात मोबाइल फोनच्या वापरास परवानगी आहे, जेणेकरून रुग्ण आपल्या कुटूंबाच्या संपर्कात राहू शकतील. परंतु, काही राज्यांतील रूग्णाच्या नातेवाईकांकडून आम्हाला तक्रारी आल्या आहेत की रुग्णालय प्रशासनाला मोबाइल फोन ठेवण्यास परवानगी न दिल्याने ते रूग्णाशी संपर्क साधू शकत नाहीत. हे देखील वाचा- Karnataka CM BS Yediyurappa Tests Positive For Coronavirus: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती स्थिर, रुग्णालयात केले दाखल\nभारतात आतापर्यंत 17 लाख 50 हजार 724 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 37 हजार 364 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 लाख 45 हजार 630 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच संपूर्ण देशात आता एकूण 5 लाख 67 हजार 730 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nअयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्या��� राम लीलाची परवानगी नाकारली; 26 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMissing Woman Found: पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध लावण्यात पोलिसांना यश\nWorld's Most Admired 2020 यादीत विराट कोहली टॉप-20मध्ये सामील; क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांचाही समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट\nCOVID-19 Vaccine Update: पुढच्या एका वर्षात कोरोना लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का अदर पूनावाला यांचा सवाल\nChild’s Immunity: पालकांनो सावधान तुमच्या मुलांच्या 'या' सवयींचा थेट त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो मोठा परिणाम\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nFormer Union Minister Jaswant Singh Passed Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2017/10/blog-post_8.html", "date_download": "2020-09-27T08:04:04Z", "digest": "sha1:PTM7UJC5G67WKNQV5TA3LACT7Y3VGFOE", "length": 7131, "nlines": 102, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "साकळगाव नाटिका ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nज्या ज्ञानरचनावादी नाटीकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले\nके.प्रा.शा.साकळगाव एक घनसावंगी तालुक्याच्या अतिशय दुर्गम भागामध्ये असणारे केंद्र जेथे भौगोलिक परीस्थिती देखिल अनुकूल नाही .तांडे ,वाडया ,वस्त्या सदैव उसतोडीला जाणारा परीसर पण या परीसरामध्ये शैक्षणिक वातावरण वाखंण्याजोगे आहे बहुतांश शाळा तांडा पण वैचारीक व आधुनिक प्रगलभत्ता निसर्गदत्त लाभलेली.\nकेंद्रामध्ये एकूण 10 शाळा आहेत .उच्चप्राथमिक शाळा 4 आहेत .10पैकी 5 शाळा इ लर्निग आहेत उर्वरीत शाळा थोडयाच दीवसात इ लर्निग होणार .सर्व इ लर्निग लोकसहभातून .अतिशय सुंदर अध्यापन कौशल्य शिक्षकांना अवगत आहे . SCERT उपसंचालक डाॅ अचला जडे ,DIET प्राचार्य डाॅ.जे.ओ.भटकर आणि जेष्ठअधिव्याख्याता श्री संजय येवते यांच्याकडून शिक्षकांचा गौरव .इंग्रजी माध्यमातील मुलांनी जि.प.शाळेत प्रवेश घेतला .तालुक्यामध्ये प्रथम सेमी इंग्रजी राबवणारे केंद्र की ज्या केंद्रामध्ये जि.प.शाळेत 2 ठीकानी सेमी इंग्रजी शिकवली जाते. के.प्रा.शा .साकळगाव अंतर्गत प्रा .शा.मासेगाव या शाळेची नाटीका जी की मुलांची ज्ञानरचनावादी अभिनय नाटीका संपूर्ण ��हाराष्ट्रा मध्ये गाजली .\nमुलांची अभिव्यक्त होणाची जी कला आहे ती खरच मन हेलवणारी आहे . आज संपूर्ण केंद्र प्रगत शैक्षनिक महाराष्ट्राचा वसा घेऊन प्रगत झालेली मुले आपले विचार मांडू लागली आहेत ,कविता करू लागली ,गोष्ट सांगू लागली हेच यशाचे गमक आहे . मी गटशिक्षणाधिकारी विपूल भागवत (प.स.घनसावंगी) दीपावळीच्या पुर्वसंध्येला आज सर्व के.प्र बैठकी मध्ये असे घोषीत करीत आहे की के.प्रा.शा .साकळगाव प्रगत केंद्र आहे व ज्या केद्राने प्रगतचा दीवा सर्व प्रथम प्रज्वलित केला असे के.प्र.श्री जोगडे सर सर्व शिक्षक या सर्व प्रगत च्या शिलेदारांना दीपावळी मनपूर्वक शुभेच्छा\nतसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांना व के.प्र.बांधवाना देखिल मनपूर्वक शुभेच्छा विपूल भागवत गटशिक्षणाधिकारी प.स.घनसावंगी .\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/jalgaon-marathi-newsa-rickshaw-collided-faulty-truck-highway-driver-died-while-undergoing", "date_download": "2020-09-27T07:00:14Z", "digest": "sha1:ZFEOBITPI3N6HJQR6XXMIZZAS2SMTXUF", "length": 15950, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "महामार्गावर नादुरुस्त ट्रकवर आदळली रिक्षा;चालक गंभीर प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमहामार्गावर नादुरुस्त ट्रकवर आदळली रिक्षा;चालक गंभीर प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू\nजळगाव-औरंगाबाद महामार्गावर हॉटेल त्रिमूर्ती समोर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या नादुरुस्त ट्रकवर रिक्षा आदळली. यात चालक दिनेश मोहन घोळके यांसह प्रवासी रवींद्र जोशी गंभीर जखमी झाले. देाघा जखमींची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी उपचाराला सुरुवात केली हेाती इतक्यात रवींद्र जोशी यांची प्रकृती खालावून त्याचा मृत्यू ओढवला.\nजळगाव -ः कामावरून रिक्षाने घरी जात असताना रस्त्याच्या मध्यभागी उभ्या ट्रकला धडक दिल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.\nयाबाबत माहिती अशी की, रवींद्र मधुकर जोशी (वय-४०) रा. एमडीएस कॉलनी, रामेश्वर कॉलनी हे एमआयडीसी कंपनीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. नेहमीप्रमाणे १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच��या सुमारास कामावरून घरी परतण्यासाठी ते, रिक्षा क्रमांक (एम.एच.१९. व्ही.७५०१) ने अंजिठा चौफुलीकडून रामेश्वर कॉलनी येथे जात असताना जळगाव-औरंगाबाद महामार्गावर हॉटेल त्रिमूर्ती समोर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या नादुरुस्त ट्रक क्रमांक (एम.एच.४१. जी, ५२२९) वर रिक्षा आदळली. यात चालक दिनेश मोहन घोळके यांसह प्रवासी रवींद्र जोशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पेालिसांनी धाव घेतली. इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत वाहतुक सुरळीत केली.एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूसह अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी रस्त्यावरील ट्रक ताब्यात घेतला असून पळून गेलेल्या ट्रकचालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे\nउपाचार सुरू होताच मृत्यू\nजिल्हा सामान्य रुग्णालय शहरा पासुन लांब असल्याने रात्री बेरात्री रुग्णांना खास करून अपघातात जखमींना वेळीच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्यावर जखमींना उचलून माघारी अजिंठा चौक, तेथून शिरसोली रेाड मार्गे दहा किलोमीटरवर देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात नेण्यात आले. देाघा जखमींची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी उपचाराला सुरुवात केली हेाती इतक्यात रवींद्र जोशी यांची प्रकृती खालावून त्याचा मृत्यू ओढवला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'गुटखा अन् मटका विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही' - IGP प्रताप दिघावकर\nनाशिक : (मालेगाव) युवा पिढी देशाचे बलस्थान आहे. काही तरुण व्यसन व नशेच्या आहारी गेले आहेत. ही खेदजनक बाब आहे. गुटख्याचे व्यसनही घातक तसेच विविध...\nपाण्याच्या अचूक मोजमापासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर स्काडा प्रणाली; आयुक्तांच्या सूचना\nनाशिक : पाण्याचे अचूक मोजमाप करणारे स्काडा, ॲटोमेशन तंत्रज्ञान महापालिकेने विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बसविताना त्याच धर्तीवर शहरातील अन्य...\n उत्तर महाराष्ट्रात १३२४ पोलिसांना कोरोना; आतापर्यंत २२ जणांचा बळी\nनाशिक : शहरासह विभागातील पाच जिल्ह्यांत एक हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण जळगावात असून, त��यापाठोपाठ नाशिक...\nशेतकरीविरोधी निर्णय लोकशाहीसाठी धोकादायकच - आमदार खोसकर\nनाशिक : (घोटी) इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील रविवारी (ता. 26) रोजी व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकरीविरोधी निर्णय...\nभाजप, मनसेला दे धक्का शेकडो कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये एंट्री\nनाशिक : भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. २६) राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करत दे धक्का...\nमहापालिकेला बसणार आर्थिक फटका; नाशिकला दीडशेपैकी पन्नासच इलेक्ट्रिक बस\nनाशिक : इंधनावरचे अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने ‘फेम इंडिया’अंतर्गत देशभरात इलेक्ट्रिक बस देण्याची योजना आखली आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/tanhji-news-48296", "date_download": "2020-09-27T05:48:50Z", "digest": "sha1:CLHYGMXSNYWAAZTLNB3A6X774L7CUPM3", "length": 15351, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "tanhji news | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतान्हाजी ने खेचली गर्दी....पण मुळगाव गोडवलीचा उल्लेख नसल्याने नाराजी\nतान्हाजी ने खेचली गर्दी....पण मुळगाव गोडवलीचा उल्लेख नसल्याने नाराजी\nतान्हाजी ने खेचली गर्दी....पण मुळगाव गोडवलीचा उल्लेख नसल्याने नाराजी\nगुरुवार, 16 जानेवारी 2020\nभिलार (ता. महाबळेश्वर) : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित \"तान्हाजी.. द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात त्यांचे मूळगाव असलेल्या गोडवलीचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात चित्रपट गर्दी खेचत असतानाच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली (ता. मह��बळेश्वर) या जन्मगावातील उल्लेखच नाही.\nभिलार (ता. महाबळेश्वर) : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित \"तान्हाजी.. द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात त्यांचे मूळगाव असलेल्या गोडवलीचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात चित्रपट गर्दी खेचत असतानाच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली (ता. महाबळेश्वर) या जन्मगावातील उल्लेखच नाही.\nइतिहासकार दत्ताजी नलावडे यांनी इतिहासाचे अनेक पुरावे व दाखले गोळा करून गोडवली हेच नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव हे महाड तालुक्यातील उमरठा हे नसून गोडवली असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर ओम राऊत यांनी तानाजी मालुसरे यांच्यावर चित्रपटनिर्मिती सुरू केली. त्यावेळी मालुसरेंच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे, दत्ताजी नलावडे व मालुसरे वारसदार यांच्यात चर्चा होऊन गोडवली या जन्मगावाचा उल्लेख होईल, असे निर्मात्यांनी सांगितले.\nपरंतु, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यात हा उल्लेख कुठेही नव्हता, म्हणून तानाजी मालुसरे महाराष्ट्र एकीकरण समितीने न्यायालयात धाव घेतली. परंतु, निर्माते ओम राऊत यांनी मात्र, यावेळी आम्हाला जसा इतिहास मिळाला, तसाच आम्ही मांडला आहे, असे सांगितले. त्यामुळे आता हा तान्हाजी मालुसरेंचा इतिहास पडद्यावर आला. तो जगासमोर जाणार हे भूषणावह आहे. परंतु, त्यांचे जन्मगाव गोडवली मात्र दुर्लक्षित राहिल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे.\nमालुसरे परिवार हा मूळचा पाचगणीजवळील गोडवली गावचा. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव यांचे तेथे वास्तव्य होते. तानाजी मालुसरे यांचे बालपण गोडवली येथे गेले. शिवरायांनी बालपणात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासूनच तानाजी मालुसरे शिवरायांच्या सोबतच होते. तेथून पुढे शिवरायांच्या अनेक मोहिमा, लढायांमध्ये विश्वासू सहकारी म्हणून तानाजी सहभागी असत.\nनरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज (कै.) शिवराज बाळकृष्ण मालुसरे यांच्या पत्नी डॉ. शीतल मालुसरे व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या महाड (जि. रायगड) येथे आहेत. डॉ. मालुसरे महाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. डॉ. शीतल यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्या राज्यात आणि राज्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर व्याख्याने देतात. कवयित्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात ठसा उमटवला आहे.\nपारंपरिक लोककला आणि बखर, मोडी लिपीतील कागदपत्रांतही \"तान्हाजी' असा उल्लेख आहे. ऐतिहासिक पुस्तके, पोवाडे यातूनही \"तान्हाजी' असा उल्लेख आहे. शिवचरित्र साहित्य पुस्तकाच्या पान क्रमांक 431 वर \"तान्हाजी मालुसरे' मोकादम मौजे गोडवली असा उल्लेख आहे.\nनरवीर तानाजी मालुसरे यांचा जन्म आमच्या गावात झाला. ओम राऊत यांनी सिनेमा निर्मिती करताना आम्हाला गावाच्या उल्लेखाविषयी शब्द दिला होता. परंतु, मालुसरेंच्या थेट वंशज डॉ. शीतल मालुसरे आणि इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी निर्मात्यांना वास्तुदर्शक माहिती न दिल्याने या सिनेमात गोडवली गावचा उल्लेख झाला नाही.''\n-अंकुश मालुसरे, माजी सरपंच, गोडवली\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपाचगणीत पालिकेकडून पर्यटनस्थळांची 'नाकाबंदी'\nभिलार : राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरातून पर्यटनासाठी पर्यटकांचा लोंढा पाचगणी, महाबळेश्वरला येत आहे. या...\nमंगळवार, 8 सप्टेंबर 2020\nपैशाचा तगादा लावल्याने त्यांने कुटुंबालाच संपविले\nमेढा (ता. जावळी) : मेढयाच्या उत्तरेला असलेल्या मालदेव परिसरातील दिवदेव मार्ली घाटात दोन मुलांसह आई वडीलांचा असे संपुर्ण कटुंबांचे आर्थिक व्यवहाराच्या...\nमंगळवार, 1 सप्टेंबर 2020\nलोणंद पाठोपाठ पाचगणी पालिकेतही मकरंद पाटलांच्या गटाला दणका\nभिलार (ता. महाबळेश्वर ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदम चिडीचूप झालेले पाचगणी शहर पालिकेत बहुमतात असलेल्या विरोधी गटाच्या फुटीने पुन्हा एकदा चर्चेत...\nबुधवार, 8 जुलै 2020\nहोम क्वारंटाईनचे शिक्के मारून वाधवान कुटुंब महाबळेश्वरातील `दिवाण व्हिला`त मुक्कामी\nभिलार (ता. महाबळेश्वर) : येस बँक घोळाप्रकरणातील प्रमुख आरोपी व उद्योगपती वाधवान बंधुंना ताब्यात घेण्यासाठी आज सकाळी ईडीचे पथक पाचगणीत दाखल...\nगुरुवार, 23 एप्रिल 2020\nवाधवान कुटुंब शाळेत मुक्कामाला : अलिशान गाड्या `ईडी`ने ताब्यात घेतल्या आणि पाचगणी ठाण्यात लावल्या\nभिलार : महाबळेश्वर येथील बंगल्यात राहण्यासाठी पुणे आणि सातारा जिल्हाच्या सीमा ओलांडत टाळेबंदी तोडून आलेले डीएचएफएल उद्योगसमूहाचे वाधवान...\nरविवार, 12 एप्रिल 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/74173", "date_download": "2020-09-27T06:17:51Z", "digest": "sha1:VG3E74ZMEJURANTPLEWCA3EEDXORO2OV", "length": 11113, "nlines": 90, "source_domain": "sataratoday.com", "title": "जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार शेतकर्याचा पुत्र", "raw_content": "\nजपानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार शेतकर्याचा पुत्र\nशिंझो आबे यांचे विश्वासू योशिहिदे सुगा यांच्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी\nटोकियो: जपानच्या पंतप्रधानपदावरून शिंजो आबे पायउतार झाले असून, लवकरच योशिहिदे सुगा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी येणार आहे. योशिहिदे सुगा हा एका शेतकर्याचा मुलगा आहे, त्यांचे वडील स्ट्रॉबेरीची लागवड करीत असत. सुगा सध्या जपान सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव आहेत. ते शिंझो आबे यांचे विश्वासू आहेत, आबेंचा वरदहस्त असल्यानं नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुगा यांचं नाव आघाडीवर होते. अखेर त्यांनाचा जपानचे पंतप्रधानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे.\nयोशिहिदे सुगा जपानमधील नवे पंतप्रधान असतील, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी जपानच्या सत्ताधारी पक्षामध्ये नवीन नेत्याच्या निवडणुकीवर मतदान झाले. सुगा यांनी ही निवडणूक जिंकली आहे. एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईल, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे. यानंतर विजेत्या व्यक्तीचा पंतप्रधानपदी राज्याभिषेक केला जाईल. सध्याच्या जपानच्या संसदेची मुदत सप्टेंबर 2021पर्यंत आहे.\nसुगांचा जन्म जपानमधील अकिता येथे झाला. तेथे हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते टोकियोमध्ये गेले. सीएनएनच्या अहवालानुसार येथे पोटापाण्यासाठी त्यांना पुठ्ठा(कार्डबोर्ड) कारखान्यात काम करावे लागले व कधीकधी त्यांना मासे बाजारात मासे विकावे लागत होते. खरं तर सुगा कामाबरोबरच विद्यापीठात शिकत होते, नोकरी करून विद्यापीठाची फी भरण्यास त्यांना मदत मिळायची.\nसुगा आणि आबे 2012पासून एकत्र आहेत. सुगा आता शिंजो आबेंचा उजवा हात मानला जातो. जपानमध्ये सुगा हा एक व्यावहारिक नेते मानले जातात आणि त्यांच्याबद्दल अशी धारणा आहे की, ते पडद्यामागे राहून निर्णय घेतात.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\n��िल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nअखेर अन्नदात्याला स्वातंत्र्य मिळालं\nगोंधळातच राज्यसभेत मंजूर झाली कृषि विषयक विधेयके\nराष्ट्रीय तपास यंत्रणेनं 9 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या\nआयडिया केली पण अंगलट आली...\nतर एअर इंडियाला टाळं लागणार\nचंबळ नदीत बोट उलटून मोठा अपघात\nकोरोना विरोधातील लढाईत भारतच जगाचा तारणहार\nसामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच�� दिल्लीत उपचारादरम्यान निधन\nभीषण आगीत 8 जणांचा मृत्यू तर 5 लाख लोक बेघर\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमनपदी परेश रावल यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/85360", "date_download": "2020-09-27T07:08:53Z", "digest": "sha1:4G7FQZVLF4VLK4QQUULVIBOV7SSYWHRL", "length": 14244, "nlines": 96, "source_domain": "sataratoday.com", "title": "ऑक्सिजन बेडसाठी वणवण फिरण्याची वेळ दुर्दैवाने कुणावर येऊ नये", "raw_content": "\nऑक्सिजन बेडसाठी वणवण फिरण्याची वेळ दुर्दैवाने कुणावर येऊ नये\nआ. शिवेंद्रराजेंनी उभारलेल्या कोविड सेंटर चे हस्तांतरण\nआ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबियांच्यावतीने उभारण्यात आलेल्या 82 बेडच्या कोविड सेंटरचा हस्तांतरण सोहळा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला.\nसातारा : शहरातील पुष्कर मंगल कार्यालयात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबियांच्यावतीने उभारण्यात आलेल्या 82 बेडच्या कोविड सेंटरचा हस्तांतरण सोहळा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला.\nयावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले व सौ वेदांतिकाराजे भोसले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नायब तहसीलदार सुनील मुनावळे, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, धनंजय जांभळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, आ. शिवेंद्रराजे भोसले कुटुंबियांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जिल्हा शासकीय रूग्णालयांच्या माध्यमातून वैद्यकीय स्टाफ देण्यात आला आहे. या सेंटरच्या माध्यमातून रूग्णांना चांगल्या सेवा उपचार मिळण्यास मदत होणार आहे.\nआ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, या कोविड सेंटरमध्ये 42 ऑक्सिजन तर 40 जनरल बेड आहेत. सध्याच्या घडीला ऑक्सिजन बेडसाठी वणवण फिरावे लागत आहेत. ही वेळ दुर्दैवाने कुणावर येऊ नये. त्यातूनही कोणी बाधित झाला तर याठिकाणी जिल्ह्यातून कोणत्याही भागातून रुग्ण याठिकाणी येवून उपचार घेवू शकतो. याचे नियंत्रण सिव्हिल हॉस्पिटल करणार आहेत. त्यामुळे विनामोबदला रुग्णांना उपचार मिळेल. कोरोनाचे आकडे वाढत असताना केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता जे शक्य होईल ते करत आहोत. ��ंभीर परिस्थितीत फिजिशियन, डॉक्टर्स आणि स्टाफची कमतरता जाणवत आहे. यामुळे हे सेंटर सुरू करण्यास विलंब झाला.\nया संकटकाळात केवळ प्रशासनावर जबाबदारी ढकलता येणार नाही. प्रशासनानेच सर्व बघावे, अशी अपेक्षा आहे परंतु, प्रशासनातही माणसेच आहे. त्यांच्याकडे जादूची कांडी नाही. त्यांचे ते काम करत आहेत. त्यांच्या कार्यात आपलाही सातारकर म्हणून सहभाग असावा. तसेच मेढा येथेही मेढा ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहे. तेथे डिजिटल एक्स-रे मशीनची गरज आहे. त्याठिकाणी एक्स-रे मशीन देणार आहे.\nसौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत बाधितांसाठी बेडची कमरता जाणवत आहे. त्यामुळे हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाला थोडा हातभार लागण्यास मदत होणार आहे.\nयावेळी सौ. सुनेशा शहा, अॅड. प्रशांत खामकर, विठ्ठल बलशेटवार, विश्वास गोसावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nकोणत्याही रूग्णाला अडवण्यात येणार नाही\nहस्तांतरण कार्यक्रमापूर्वी काहीजणांनी आरोप केला की कार्यकर्त्यांसाठी सेंटर उभे केले आहे. मात्र, अशा स्थितीत असे आरोप हे दुदैवी आहेत. वास्तविक या सेंटरचे नियंत्रण जिल्हा रुग्णालयाकडे असणार आहे. कोणत्या रुग्णाला दाखल करायचे, याचा निर्णय रुग्णालयच घेणार आहे. जिल्ह्यातून कोठूनही रुग्ण आला तरी येथे अडवण्यात येणार नसल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांन��� डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nपाटबंधारे खात्याच्या आदेशाने बोगस धरणग्रस्तांचे धाबे दणाणले\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/08/blog-post_13.html", "date_download": "2020-09-27T07:03:44Z", "digest": "sha1:VU2UCCOIMB7DBMSHNWMRTNU7ZXZYMIZL", "length": 16482, "nlines": 98, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "अखिल भारतीय छावा संघटना महिला आघाडी आयोजित वीर जवानांचे औक्षण करून रक्षाबंधन सोहळा साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nअखिल भारतीय छावा संघटना महिला आघाडी आयोजित वीर जवानांचे औक्षण करून रक्षाबंधन सोहळा साजरा सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट १४, २०१९\nअखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर यांच्या तर्��े रक्षाबंधन चे औचित्य साधून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचे आकर्षण करून राखी बांधण्यात आली \nनासिक (१३)::-अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमानाने आज देशाचे संरक्षणासाठी आपल्या परिवारा पासुन दुर राहुन भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या तसेच आता झालेल्या कोल्हापूर-सांगली येथील पुर ग्रस्तांना सहकार्य करणाऱ्या विर जवानांना काल (दि.१२) रक्षा बंधना निमित्त देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमाने छावा महिला पदाधिकारी तसेच सरस्वती विद्यालय मधील विद्यार्थीनी यांच्या हस्ते जवानांना औक्षण करून राखी बांधण्या आली.या वेळी जवानांनी देशाचे व देशातील नागरिकांचे, माता-भगीनींचे सतत रक्षण करु असे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष शिंदे व अखिल भारतीय छावा महिला जिल्हाअध्यक्ष ज्योती झणकर यांनी केले होते, हया वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटनेचे ज़िल्हाध्यक्ष आशिष हिरे, नाशिक शहरअध्यक्ष योगेश गांगुर्डे, महिला शहरअध्यक्ष विद्याताई शिन्दे हे होते. यावेळी आय.टी. जिल्हाअध्यक्ष अभिजित औताडे, युवक शहरअध्यक्ष योगेश आहिरे, निलम पवार, ड्रा.प्रिती दांडगे, जयश्री जांभळे, चैताली बोढाई, रेश्मा कापसे, रोहिणी कापसे, गायत्री कापसे, अक्षय राजपुत, सुदर्शन हिरे, मिथुन हिरे, कामिनी भानवशे, आशा थोराईत, जयश्री जाधव, अलका फराटे, स्मिता जाधव आदींसह महिला पदधिकारी व छावा पदाधिकारी उपस्थित होते.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालब��ट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे ��ंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T06:34:05Z", "digest": "sha1:AQKI6JEESV2ZDUUL6NWEPCKIJIMG2GGN", "length": 2093, "nlines": 52, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "ओझे – प्रसन्न", "raw_content": "\n…आयुष्यातल्या काही न टाळता आलेल्या (मी जाणूनबुजून ‘न टाळता येण���ऱ्या’ लिहायचे टाळले आहे) गोष्टींचे ओझे कधीकधी इतके बोजड वाटते की समर्थ खांदेही ते पेलण्यास असमर्थ वाटू लागतात…इतके जड होते सगळेच की नुसते पेलणेही शक्य होत नाही त्यामुळे ते घेऊन पुढची वाटचाल करणे तर अशक्यच\nअशा वेळी माणसाने सगळे भावनिक बंध झुगारून ते ओझे वेळीच दूर सारले पाहिजे नाही तर त्याच्याखाली दबून माणसातल्या माणूसपणाचा मृत्यू अटळ ठरतो…\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-09-27T06:04:22Z", "digest": "sha1:GBDI76IPWEJSOKIQFXNNBPRA6HPIVMNB", "length": 4393, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मत्स्य", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशाश्वत मत्स्यसंवर्धन : काळाची गरज\nमत्स्यपालनात एअरेटर यंत्राचा वापर आणि महत्त्व\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A5%A8-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T06:38:49Z", "digest": "sha1:MWXITZGGA6VIHM7GAUONJD7A2SFD34JT", "length": 8975, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Two terrorists bathed in Kashmir", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nकाश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर: पाकिस्तान आपल्या दहशतवादी कारवाया थांबत नसून, आज काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांनी हाती घेतलेलं ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरूच आहे. काश्मीर खोऱ्यातील गांदरबलमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. लष्कर आणि सुरक्षा दलांच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरूच ठेवली आहे. आज, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून चकमक सुरूच आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कर आणि सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अंतर्गत दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यातील गांदरबल खोऱ्यातही आज, मंगळवारी सकाळी सात पासून दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे.\nगांदरबलमधील गुंडमध्ये एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांचे जवान परिसरात पोहोचले. त्यांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुर���वात केली. त्याचवेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. तर एक जवान जखमी झाला आहे. आणखी दहशतवादी या घरात लपून बसल्याची माहिती मिळते.\nसंजय राऊत यांनी चक्क रुग्णालयाच्या बेडवरून लिहिला अग्रलेख \nराज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत \n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nराज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत \nलता मंगेशकर यांना आज डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/08/blog-post_34.html", "date_download": "2020-09-27T06:59:21Z", "digest": "sha1:5GM2VU5WFHJL7TFA7DZ2SCQ6T5GVX2AU", "length": 23626, "nlines": 201, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘एनआरसी’चे संकट | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nआसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रसिद्धीस सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. त्याचबरोबर पुनर्पडताळणी घेण्याची केंद्र सरकार आणि आसाम सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. एनआरसीला मुदतवाढीच्या आदेशाला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश आर. एफ. नरीमन यांनी मंजुरी दिली. यापूर्वी एनआरसीची अंतिम मुदत ३१ जुलै ही देण्यात आली होती. आसाममध्ये स्थलांतरितांची समस्या काही नवीन नाही. १९५१ मध्ये पहिले ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’ निर्माण करण्यात आले. त्यानंतरही बांगलादेशातून येणाऱ्या स्थलांतरितांची समस्या चालूच राहिली. यातले बहुसंख्य पोटापाण्यासाठी इथे येत होते. १९७१च्या युद्धानंतर निर्वासितांचा पहिला मोठा लोंढा याच भागातून आला. यात बंगाली मुस्लिमांपेक्षा हिंदूची संख्या मोठी होती. बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्धचा हा असंतोष संघटितपणे प्रकट झाला ऑल आसाम स्टुडंट���स युनियनच्या (आसू) आंदोलनातून. सुरुवातीला या आंदोलनाचा आक्षेप सर्वधर्मीय घुसखोरांवर होता. पण राजकारणाने असे वळण घेतले की, त्याला मुस्लिमविरोधाचे स्वरूप यायला वेळ लागला नाही. आसाम गण परिषदेचा जन्म याच वातावरणात झाला. काँग्रेसच्या मुस्लिमधार्जिण्या राजकारणाची प्रतिक्रिया म्हणून स्थानिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे हे नवे राजकीय समीकरण तयार झाले. या संघर्षातूनच १९८२ साली नेल्लीचे हत्याकांड घडले आणि काही भागांत जातीय दंगे घडले. तोपर्यंत आसाम गण परिषदेची राज्यभर पकड निर्माण झाली होती. पुढची विधानसभा जिंकून त्यांनी ते सिद्धही केले. आज एजीपीचा हाच मुद्दा उचलून भाजपने राज्यात सत्ता मिळवली आहे. या सगळ्या हिंसक धुमश्चक्रीतून मार्ग काढण्यासाठी १९८५ साली नव्याने पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींनी आसाम गण परिषदेच्या नेत्यांशी आसाम करार केला. त्यात नागरिकत्व तपासून स्थलांतरितांवर कारवाई केली जाईल हे कलम होते. त्यासाठी बांगलादेश युद्धापूर्वीची, २४ मार्च १९७१ ही अंतिम तारीख ठरवण्यात आली. त्यापूर्वीचे सर्व नागरिक कायदेशीर ठरणार होते. २००९ साली आसाम पब्लिक वर्क्स या स्वयंसेवी संस्थेचे अभिजीत शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका केली. आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ६० लाख झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सध्याची एनआरसीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत निरपराध नागरिकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या, असे न्यायमूर्तींनी स्पष्टपणे बजावले होते. मात्र सरकारी अधिकाऱ्यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येते. एनआरसीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जाहीर झालेल्या सर्व स्थलांतरितांना आम्ही देशाबाहेर काढणारच, अशी रणगर्जना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. शहा यांच्या या वक्तव्याची प्रतिक्रिया म्हणून ममता बॅनर्जी यांनी रक्तपाताचा इशारा दिला. भाजपला हा मुद्दा हिंदू-मुस्लिम तणावाचा करायचा आहे हे उघड आहे. आसूची मूळ मागणी ही नव्हती. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे आसूचे भूतपूर्व नेते. पण त्यांनाही याचा विसर पडलेला दिसतो आहे. बिगर मुस्लिम निर्वासितांची सोय लावण्यासाठी भाजपने ��०१५मध्ये नागरिकत्व कायद्यात सुधारणा करून घेतली आहे. त्यानुसार, शेजारी राष्ट्रातून येणाऱ्या हिंदू, शिख, बौद्ध, खिश्चन वगैरे निर्वासितांना भारत आश्रय देऊ शकेल. सहा वर्षांनी या आश्रितांना नागरिकत्वसुद्धा मिळू शकेल. यातून फक्त मुस्लिमच का वगळले हे कळायला फारशा पांडित्याची गरज नाही. हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करण्याच्या संघ परिवाराच्या उद्देशाचा हा एक भाग आहे. एनआरसीच्या अंतिम यादीनुसार समजा ३५ किंवा तीस लाख लोक बेकायदेशीर सिद्ध झाले, तर पुढे काय बांगलादेशाने या लोकांना आपले नागरिक म्हणून स्वीकारायला आधीच नकार दिला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आसाम सरकार या बेकायदेशीर नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेऊ शकते आणि त्यांना ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये पाठवू शकते. अशा नव्या छावण्या सध्या २० एकर जमिनीवर बांधल्या जात आहेत. मात्र त्यानंतर मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. नीतिमत्तेचा असा सोयीस्कर गैरवापर व्यवस्थेला तरी अभिप्रेत नसतो. आसामच्या ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनशिप’च्या (एनआरसी) आराखड्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ पुन्हा न्याय-अन्याय, नीती-अनीती व योग्य-अयोग्यतेच्या गल्लतीपाशीच येऊन ठेपतो आहे. सत्तेसाठी, हितसंबंधासाठी असा नीतिमत्तेचा वाट्टेल तो पैलू उचलून धरत नीतिमत्तेच्या उर्वरित वास्तवावर धूळफेक करण्याची रीत केवळ सार्वजनिक स्तरावरच नव्हे तर दैनंदिन जगण्यातही लोकप्रिय बनत चालली आहे. एखाद्याच्या आयुष्यात आपण केलेला हस्तक्षेप कसा नैतिक, व्यवहार्य असतो आणि तीच बाब इतरांकडून घडली की सगळेच कसे अनैतिक असते, हे सांगण्याची स्पर्धाच सर्वत्र पाहावयास मिळते. आपण करतो ते सर्व उदात्त, नैतिक आणि यथार्थ असते आणि इतरांचे सर्व कृत्य लोकशाही, मानवाधिकार, व्यक्तीस्वातंत्र्य यांची पायमल्ली असते, हा पाश्चिमात्त्य जगताचा गंड सर्वच स्तरावर पोसला जातो आहे.\n900 मुस्लीम स्वयंसेवकांनी आमच्या इचलकरंजीतली मंदिर...\nआपल्या मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे\nइचलकरंजीच्या स्वच्छतेसाठी मुस्लिम समाज सरसावला\nडॉ. तांबोळी देवदूतासारखे धावले\nपूरग्रस्तांना जेवनासह स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप\nमुस्लिम युवक आणि महापूर\n३० ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर २०१९\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्���िसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभारतीय राजकारण आणि गाय\nपूर ओसरला; संसार उघड्यावर\nतीन तलाक दिलेल्या पतीला जामीन\n२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०१९\nस्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पारतंत्र्याकडे वाटचाल\nमुस्लिम मानसिकता व ईव्हीएम घोटाळा\nपितृभू आणि पुण्यभूचा सिद्धांत आणि मुस्लिम\nपूरग्रस्तांसाठी मुस्लिम समाजाची सर्वतोपरी मदत\nमहाराष्ट्र एकवटला; माणुसकीचे दर्शन\nमहापूरग्रस्त भागात मदत कार्य...\n पूरग्रस्तांवर रहेम कर; देशात शांतता, एका...\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nहज यात्रेत नेमकं काय केलं जातं\nसमाजामध्ये एकोपा, प्रेम आणि शांती निर्माण करणारा क...\nहजयात्रेकरूंसाठी बार्शी टाकळीत प्रशिक्षण शिबीर\nप्रा.डॉ. अकबर सय्यद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित\nसंभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा\nकाश्मीर : अखेर अनुच्छेद 370 रद्द\nलोकशाही तत्त्वांविरोधी काश्मीरचा पुनर्विलय\nपैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०१९\nप्रत्येकाला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिला आहे, तो ...\nमिया काव्य : चक्रव्यूवहात फसलेल्या समुदायाचा आवाज\nअल्लाहवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोई लौटा दे मेरे बीते हुए दिन\nफैसले सच के हक में होते हैं मैं अभीतक इसी गुमान मे...\nदिवाणी समस्येचे फौजदारी सशक्तीकरण\n०९ ते १५ ऑगस्ट २०१९\nमराठा आरक्षण आणि उच्चवर्णीय मुख्यमंत्री\nइस्लाम ज्ञात आणि अज्ञात\nश्रद्धाशीलता : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविरोधी पक्ष विरहित लोकशाही\nतबरेज अन्सारी, जयश्रीराम आणि घृणेतून झालेल्या हत्या\nराष्ट्राध्यक्ष ट्रम्पचे 10 हजार खोटे दावे \nमाफक दरात रूग्णांकडून शुल्क घेतल्याने बरकत येते\n०२ ऑगस्ट ते ०८ ऑगस्ट २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दु���्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T08:31:33Z", "digest": "sha1:XMOSJJFW2KEXPI65G6KB3XPGY7OTGPE5", "length": 5457, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजप आमदाराकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’चा भंग\nशिवसेनेकडून महिलांना मंत्रिमंडळात स्थान नाही\nशिवसेनेकडून महिलांना स्थान नाही\nठाकरे सरकारमध्ये मंत्रिमंडळात तीन महिला मंत्री\nहक्कभंगापर्यंत पोहचलेले ‘आमदार निवास’\nपुणेकर आमदारांत मंत्रिपदासाठी स्पर्धा\nपुणेकर आमदारांत मंत्रिपदासाठी स्पर्धा\nउद्योगनगरीच्या कारभाऱ्यांना मंत्रिपदाची आस\nराज्यात ६० वर्षांनंतरही महिला मुख्यमंत्री नाही\nजिल्ह्यात राहिल्या एकमेव महिला आमदार\nनवीन विधानसभेत २४ महिला आमदार\nखडसेंच्या कन्येचा पराभव ही चाणक्य नीती: भुजबळ\nखडसेंच्या कन्येचा पराभव ही चाणक्य नीती: भुजबळ\nशिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास उत्सुक; काँग्रेसची खुली ऑफर\nअपेक्षित नसताना जनतेने चांगला कौल दिला: थोरात\nचुकीचा एक्झिट पोल; मीडिया एजन्सींनी माफी मागावी: थोरात\nचुकीचा एक्झिट पोल; मीडिया एजन्सींनी माफी मागावी: थोरात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/crabs-caused-the-tiware-dam-breach-says-maharashtra-minister-tanaji-sawant/articleshow/70078730.cms", "date_download": "2020-09-27T08:37:08Z", "digest": "sha1:ELY5RI4IMXQOA3H2UD2EX5DED6ELOBZJ", "length": 13398, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतिवरे धरणफुटी खेकड्यांमुळे; मंत्र्याचे अजब तर्कट\nखेकड्यांनी पोखरल्याने भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले असावे, असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. ही एकप्रकारची नैसर्गिक आपत्ती होती. काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतात. त्या कुणाच्याच हातात नसतात, असेही सावंत म्हणाले.\nखेकड्यांनी पोखरल्याने भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले असावे, असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. ही एकप्रकारची नैसर्गिक आपत्ती होती. काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतात. त्या कुणाच्याच हातात नसतात, असेही सावंत म्हणाले.\nचिपळूणमधील तिवरे धरण फुटून हाहाकार माजला आहे. तिवरे गावातील २३ गावकरी या दुर्घटनेत वाहून गेले होते. त्यातील १८ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. एनडीआरएफची टीम अहोरात्र मदत व शोधकार्य करत आहे. या दुर्घटनेने गावकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. धरणाच्या गळतीबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची बाजू घेत चक्क खेकड्यांवर खापर फोडलं.\nतिवरे धरण २००४ मध्ये कार्यान्वीत झालं. गेली १५ वर्षे या धरणात पाणी साठत होतं. यादरम्यान कोणतीच दुर्घटना घडली नाही. त्यामुळे इतरही बाबी लक्षात घेण्याची गरज आहे. त्याठिकाणी खेकड्यांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सर्वांचेच म्हणणे आहे. त्यातून काही ठिकाणी गळती सुरू झाली. ही बाब गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जलसंधारण विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेऊन दुरुस्तीचे कामही केले. असे असतानाही ही दुर्घटना घडणे याला दुर्दैवच म्हणावे लागेल, असे सावंत म्हणाले.\nमी घटनास्थळी गेलो होतो. तिथे गावकऱ्यांशी मी बोललो. जी माहिती मिळाली त्यानुसार दुर्घटना घडली त्यादिवशी आठ तासांत तब्बल १९२ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. ही ढगफुटी होती की काय, अशी शंकाही काही गावकऱ्यांनी उपस्थित केली. आठ तासांत धरणाच्या पाण्याची पातळी आठ मीटरने वाढली होती. या सगळ्या बाबी लक्षात घेता ही एक नैसर्गिक आपत्ती होती, असेच म्हणावे लागेल. काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतात. ते कुणाच्या हातात नसतं, असेही सावंत म्हणाले. दुरुस्तीचे काम निकृष्ट झाले होते का, असे विचारले असता जे काही शक्य होतं ते सगळं करण्यात आलं होतं, असा दावा सावंत यांनी केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nविठुरायाच्या २४ तास दर्शनाला आजपासून सुरुवात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nआयपीएलRR v KXIP: कोण मिळवणार दुसरा विजय आज राजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, असा असेल संघ\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nसिनेन्यूज'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nकोल्हापूरक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ\nमुंबईकेईएममध्ये तिघांवर करोना लसचाचणी\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nफॅशनऐश्वर्या राय -बच्��नचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T06:17:51Z", "digest": "sha1:HHELTGSGL5U5MINRAJ3GHHXTJKIAA4F3", "length": 3560, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अमेठी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगुणक: 26°10′08″N 81°47′58″E / 26.168958°N 81.799307°E / 26.168958; 81.799307{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. अमेठी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील अमेठी ह्याच नावाच्या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येने लहान असले तरीही येथील प्रतिष्ठित अमेठी लोकसभा मतदारसंघामुळे अमेठीचे नाव चर्चेत राहिले आहे.\nउत्तर प्रदेश • भारत\n२६° १०′ ०८.४″ N, ८१° ४७′ ५७.४८″ E\n• उंची १८ चौ. किमी\n• घनता १२,२०७ (2011)\n• +त्रुटि: \"९१-५३६८\" अयोग्य अंक आहे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१५ रोजी १२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/ram-mandir-bhumi-pooja-ram-mandir-social-movement-i-joined-young-age-car-servant-played-old-memories-a642/", "date_download": "2020-09-27T06:09:09Z", "digest": "sha1:TUKTWDGJLSA4RFJELZFWXSDTJA252JM7", "length": 32989, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ram Mandir Bhumi Pooja:पहिल्या कारसेवेला मी गेलो, तर दुसऱ्याला माझा भाऊ; कारसेवकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Ram Mandir Bhumi Pooja: Ram Mandir social movement, I joined at a young age; Car servant played old memories | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\nबापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ\nसमर्पित शिक्षणव्रती प्रा. राजाराम सबनीस\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार\n\"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते\", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा\nकॅलिफोर्निया नंतर मुंबईच्या रस्त्यांवरही झळकले #justiceforsushant चे बोर्ड\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nपश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात\nCorona virus : ऑक्सिमीटरचा वापर करताना काळजी घ्या संभ्रम आणि फसवणुकीची शक्यता\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना क��ल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनागपूर : कार चालकाचा पाठलाग करून अमरावती मार्गावरील चार ते पाच आरोपींनी कार चालकाची हत्या केली.\nGold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर\nहे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनागपूर : कार चालकाचा पाठलाग करून अमरावती मार्गावरील चार ते पाच आरोपींनी कार चालकाची हत्या केली.\nGold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर\nहे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली\nAll post in लाइव न्यूज़\nRam Mandir Bhumi Pooja:पहिल्या कारसेवेला मी गेलो, तर दुसऱ्याला माझा भाऊ; कारसेवकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा\nआजच्या दिवशी गुढी उभारणार, मुहूर्तावर रामधून म्हणणार, सायंकाळी दिव्यांची आरास करून स्वागत करणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.\nRam Mandir Bhumi Pooja:पहिल्या कारसेवेला मी गेलो, तर दुसऱ्याला माझा भाऊ; कारसेवकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा\nमुंबई : रामजन्मभूमी मंदिर आंदोलनात देशाच्या विविध भागांतून लोकांनी कारसेवा केली. मुंबईतूनही कारसेवकांचे जत्थे अयोध्येला रवाना झाले होते. त्यावेळी विशी-तिशीतील आंदोलक आता साठीला पोहोचले आहेत. राम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच अनेकांनी कारसेवेतील आठवणींना उजाळा दिला.\nआजच्या दिवशी गुढी उभारणार, मुहूर्तावर रामधून म्हणणार, सायंकाळी दिव्यांची आरास करून स्वागत करणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आमच्यासाठी राम मंदिर म्हणजे एक प्रकारचे सामाजिक आंदोलन होते. अगदी तरुण वयात या आंदोलनाशी जोडला गेलो. आताही यातील बहुसंख्य आंदोलक, कार्यकर्ते, मित्र विविध सामाजिक कार्यांशी जोडलेलो आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचा यातील समान धागा आहे. मंदिर उभारले जात आहे, याच्यासारखा दुसरा आनंद नाही, अशी भावना दादरमधील व्यावसायिक नितीन म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर, मंदिर उभारणीतून भारत कूस बदलतोय. देशाच्या पंतप्रधानांनी भूमिपूजन करावे, याचा वेगळा संदर्भ असल्याची भावना कारसेवा केलेले आणि पेशाने वकील असलेल्या मंगेश पवार यांनी व्यक्त केली.\nकोरोनामुळे स्वाभाविकच सार्वजनिक ठिकाणी आनंद व्यक्त करायला मर्यादा आहेत, पण आपापल्या घरी आनंदोत्सव आहेच. टीव्हीवर मुहूर्ताचा कार्यक्रम पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्ल्यातील व्यावसायिक ६२ वर्षांचे मिलिंद करमरकर यांचा आजचा दिवस कारसेवेतील सहकाऱ्यांशी फोनवर बोलण्यातच गेल्याचे त्यांनी सांगितले. तीस तीस जणांचे अनेक जत्थे विलेपार्ले येथून अयोध्येला गेले. त्या वेळी दोन कारसेवा झाल्या. पहिल्याला मी गेलो, तर दुसऱ्या कारसेवेला माझा भाऊ होता. त्यातले अनेक जण बाहेर आहेत. एक जण सिंगापूरला आहे, काही जण पुण्यात तर बाकीचे पार्ल्यात आहेत. त्यांचे आजच फोन येऊन गेले.\nभूमिपूजनाचा हा सोहळा शतकांची तपस्या, संघर्षाचे फलित आहे. सोमनाथाचे पुनर्निर्माण स्वातंत्र्यानंतर लगेच झाले. राम मंदिरासाठी २०२० उजाडावे लागले. कुणाबाबत विरोधाची भावना नाही, पण आमच्यासाठी एका नव्या युगाचा प्रारंभ आहे. पहिले निमंत्रण अन्सारींना गेले, हेसुद्धा खूप बोलके आहे, अशी भावना करमरकरांनी व्यक्त केली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nAyodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ अयोध्येला रवाना\nMumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका\nRam Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा\nRam Mandir Bhumi Pujan : \"आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार\"\nबाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य\nजय जय महाराष्ट्र माझा, UPSC परीक्षेत ८० हून अधिक मराठी चेहरे\nसातव्या वेतन'साठी \" विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेतरांचे लेखणी बंद आंदोलन\nमास्क नसेल तर सरकारी सवलती काढून घ्या\nएमएमआरडीएला मिळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज\nनेस्कोत आवाजाची चाचणी वेगात सुरू\nपश्चिम उपनगरातील या ५ वॉर्ड मध्ये वाढतो कोरोना\nराणेंच्या रुग्णालयात किती रुपयांत कोरोना टेस्ट केली जाते हे सांगावं, नाईकांचं थेट आव्हान\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nतेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...\nनागपूर जिल्ह्यातील १६ हजारावर अतिक्रमण होणार नियमित\nराशीभविष्य - २७ सप्टेंबर २०२०; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग\nपणन महासंघ खरेदी करणार दररोज ८५ हजार क्विंटल कापूस\nबुलेट ट्रेन मार्गावरील २८ पुलांच्या बांधकामासाठी आणखी एक पाऊल\nनागपूरकरांनी नाकारला जनता कर्फ्यू : सर्व बाजारपेठा सुरू\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\nबिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न; रिया चक्रवर्तीच्या वकिलाचा दावा\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nUN प्रणालीत बदल होणे ही काळाची मागणी, UNGAमध्ये पंतप्रधान मोदींचं परखड मत\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nबापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंग��क छळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/2020/05/", "date_download": "2020-09-27T06:33:15Z", "digest": "sha1:QGOCCWVKMMNUR2CHAKMYWPLYRHXPX64R", "length": 18103, "nlines": 171, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "May 2020 - MPSCExams", "raw_content": "\nसराव प्रश्नसंच – विषया नुसार\nठाणे महानगरपालिका भरती २०२०\nठाणे महानगरपालिका, ठाणे येथे अधिष्ठाता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, दंत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका प्रसाविका, इन्टेन्सिव्हिस्ट पदांच्या एकूण ५४२ रिक्त जागा भरण्यासाठी…\nचालू घडामोडी सराव पेपर -31मे 2020\nयेणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध…\nएका ओळीत सारांश, 31 मे 2020 Admin दिनविशेष 2020 साली जागतिक तंबाखू निषेध दिनाची (31 मे) संकल्पना - “तरुणांचा उद्योगाच्या भ्रामक कल्पनांपासून बचाव करणे आणि तंबाखू व निकोटीनचे सेवन करण्यापासून रोखणे”. आंतरराष्ट्रीय…\nदिनविशेष : ३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन\nदिनविशेष ३१ मे : जन्म १६८३: सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचे जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १७५५) १७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५) १९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर…\nउल्हासनगर महानगरपालिका भरती २०२०\nउल्हासनगर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, वॉर्ड बॉय पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.…\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी…\nचालू घडामोडी सराव पेपर -30मे 2020\nयेणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध…\nचालू घडामोडी सराव पेपर -29मे 2020\nयेणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध…\nएका ओळीत सारांश, 30 मे 2020 Admin दिनविशेष हिंदी पत्रकारिता दिन - 30 मे. संरक्षण \"अग्निप्रस्थ\" या नावाचे नवे अग्निबाण उद्यान - INS कलिंग (विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश). अर्थव्यवस्था 29 मे 2020 रोजी जाहीर झालेल्या…\nएका ओळीत सारांश, 29 मे 2020 Admin दिनविशेष जागतिक भूक दिवस - 28 मे. 2020 साली जागतिक मासिक पाळी दिनाची (28 मे) संकल्पना - ‘पीरियड्स इन पॅन्डेमीक’. 2020 साली आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिनाची (28 मे)…\nदिनविशेष : ३० मे\nदिनविशेष ३० मे : जन्म १८९४: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९) १९१६: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ – मुंबई) १९४९: इंग्लिश जलदगती गोलंदाज…\nदिनविशेष : २९ मे – जागतिक पचन स्वास्थ्य दिन\nदिनविशेष २९ मे : जन्म १९०६: भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६४) १९१४: एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९८६) १९१७: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा…\nइतिहास सराव पेपर 07\nयेणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध…\nनाशिक रोजगार मेळावा २०२०\nकरोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ…\nIOCL मध्ये भरती 2020\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ईस्टर्न रीजन येथे अकाउंटंट / टेक्निशियन / ट्रेड अॅप्रेंटिस पदांच्या एकूण ६०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्���ा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज…\nचालू घडामोडी सराव पेपर -28 मे 2020\nयेणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध…\nएका ओळीत सारांश, 28 मे 2020 Admin संरक्षण या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली 27 मे ते 29 मे या कालावधीत आणि जून 2020 महिन्यात ‘आर्मी कमांडर’ यांची परिषद दोन टप्प्यांत आयोजित केली जाणार आहे - भारतीय भुदलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद…\nदिनविशेष २८ मे : जन्म १६६०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७२७) १८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६) १९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे…\nइतिहास सराव पेपर 06\nयेणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध…\nमालेगाव महानगरपालिका भरती 2020*\nमालेगाव महानगरपालिका अंतर्गत मालेगाव येथे फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय पदाच्या ६८१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार…\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nचालू घडामोडी सराव पेपर 26 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 25 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर – 24 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 23 सप्टेंबर 2020\nचालू घडामोडी सराव पेपर 22 सप्टेंबर 2020\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 31\nपोलीस भरती सराव पेपर 30\nपोलीस भरती सराव पेपर 29\nपोलीस भरती सराव पेपर 28\nपोलीस भरती सराव पेपर 27\nसराव प्रश्न संच 24\nचालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर\nतुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा\nहा मेसेज बंद करण्याकरिता वरील चित्रावर क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/mp-floor-test-live-updates-trust-vote-to-begin-at-2-pm-will-kamalnath-goverment-survive.html", "date_download": "2020-09-27T06:32:13Z", "digest": "sha1:H2MUHTMUZDQMHQ74JG6FTA3DMEEXNVZ5", "length": 6538, "nlines": 57, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / विशेष बातम्या / मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा\nभोपाळ - मध्य प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला.\nकाँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने निकाल देत आज (20 मार्च) पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा दिला.\nकमलनाथ यांनी, भाजपवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, राज्यातील जनतेने पाच वर्षे सरकार चालविण्यासाठी मला बहुमत दिले होते. पण भाजपने राज्यातील जनतेची फसवणूक केली. परंतु जनता त्यांना माफ करणार नाही.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशि���नची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/puurvprsuutii-kaaljii-tumcyaa-ddonkttraancii-bhett-kdhii-ghyaavii", "date_download": "2020-09-27T07:26:20Z", "digest": "sha1:T64F25Q2DADISUXN6N4B6BSUCFE4XRXK", "length": 24869, "nlines": 104, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "पूर्वप्रसूती काळजी – तुमच्या डॉक्टरांची भेट कधी घ्यावी | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nपूर्वप्रसूती काळजी – तुमच्या डॉक्टरांची भेट कधी घ्यावी\nगरोदरपणासंबंधी सुरुवातीची लक्षणे दिशाभूल करणारी असू शकतात. तुम्हाला कसे वाटत आहे त्याची अनेक संभाव्य कारणे असतात. तुम्ही गरोदर आहात असे तुम्हाला वाटत असेल तर गरोदरपणाची घरगुती एक किंवा दोन चाचण्या घ्या. तुमचा निकाल सकारात्मक आला तर तुमच्या डॉक्टरांकडून त्याची खात्री करून घ्या.\nपूर्वप्रसूती काळजी – तुमच्या डॉक्टरांची भेट कधी घ्यावी\nगरोदरपणासंबंधी सुरुवातीची लक्षणे दिशाभूल करणारी असू शकतात. तुम्हाला कसे वाटत आहे त्याची अनेक संभाव्य कारणे असतात. तुम्ही गरोदर आहात असे तुम्हाला वाटत असेल तर गरोदरपणाची घरगुती एक किंवा दोन चाचण्या घ्या. तुमचा निकाल सकारात्मक आला तर तुमच्या डॉक्टरांकडून त्याची खात्री करून घ्या.\nगरोदरपणाच्या घरगुती चाचणी औषधांच्या दुकानात उपलब्ध असतात आणि त्या तुम्हाला पाच मिनिटांमध्ये निकाल देऊ शकतात.\nत्या कसे काम करतात\nगर्भधारणेनंतर 11 ते 14 दिवसांनी – किंवा पाळी चुकल्यानंतर साधारण एक दिवसाने – मूत्र चाचणी एचसीजी (ह्युमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन) या गरोदरपणाच्या हार्मोनचा शोध घेऊ शकते.\nत्या अचूक असतात का\nघरी केलेल्या गरोदरपणाच्या चाचण्या बऱ्यापैकी अचूक असतात, तरी त्या कधीकधी तुम्हाला चुकीचा निकाल देऊ शकतात, त्यामुळे दुबार तपासणीसाठी एका आठवड्याने ही चाचणी पुन्हा करणे चांगले. तुमच्या चाचणीचा निकाल सकारात्मक आला तर – किंवा तुम्हाला निकालाची खात्री वाटत नसली तर तुमच्या डॉक्टरांना भेटून त्याचा पाठपुरावा करा.\nअधिक अचूक निकालासाठी टिपा\n• तुम्ही चाचणी सुरू करण्यापूर्वी दिलेल्या सूचना वाचा आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.\n• आधी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ पिऊ नका, अन्यथा त्यामुळे एचसीजीची पातळी कमी होईल.\n• तुमच्या लघवीची सकाळी सर्वात आधी चाचणी करा, कारण तेव्हा ती सर्वात अधिक संहत असते.\n• तुमची चाचणी नकारात्मक आली आणि तरीही तुम्हाला खात्री वाटत नसेल तर डॉक्टरांच्या भेटीची वेळ ठरवून घ्या.\nघरी केलेल्या चाचणीपेक्षा तुमच्या डॉक्टरांनी केलेली चाचणी अधिक अचूक असू शकते.\nमाझी चाचणी सकारात्मक आली\nतुमच्या गरोदरपणाची खात्री करून घेण्यासाठी आणि पूर्वप्रसूती तपासणीसाठी तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची ही वेळ आहे\nतुमचे डॉक्टर एचसीजीचे अस्तित्व तपासण्यासाठी तुमच्या रक्ताचा नमुना घेऊ शकतात, हे ओव्ह्यूलेशननंतर 11 ते 14 दिवस इतक्या लवकर शोधता येते. तुमच्या रक्तामध्ये एचसीजीचे नेमके किती प्रमाण आहे त्याची देखील ते चाचणी घेऊ शकतात, जेणेकरून तुमचे गरोदरपण किती पुढे गेले आहे त्याची सुरुवातीची माहिती मिळू शकते.\nडॉक्टर तुम्हाला गरोदरपणाची मूत्र चाचणी देखील करायला सांगू शकतात, ही तुम्ही वापरलेल्या घरगुती गरोदरपणाच्या टेस्ट किटसारखी असते. तुमच्या गरजांनुसार, तुमचे डॉक्टर तुम्हाला आहाराचा सल्ला देऊ शकतात आणि पूरक आहार कोणता घ्यायचा ते सांगू शकतात. पालकत्वाच्या काळजीसाठी सगळे काही सुरळीत आहे ना हे तपासण्यासाठी ते इतर काही संबंधित चाचण्याही घेऊ शकतात.\nगुंतागुंती असल्याशिवाय तुम्ही गरोदरपणाच्या 28व्या आठवड्यापर्यंत तुम्ही दर 4-6 आठवड्यांनी तुमच्या डॉक्टरना भेटू शकता. 36व्या आठवड्यांपर्यंत दर पंधरा दिवसांनी, आणि त्यानंतर दर आठवड्याला भेटू शकता. या भेटींदरम्यान, तुमचे डॉक्टर तुमचे वजन, रक्तदाब तपासतील, तुमच्या लघवीची चाचणी घेतली आणि बाळाची वाढ तपासतील. यादरम्यान तुम्हाला काही समस्या किंवा चिंता असतील तर त्या डॉक्टरांना विचारण्याची खात्री करा.\nबहुतेक स्त्रियांमध्ये पहिले स्कॅनिंग गरोदरपणाच्या 11-13व्या आठवड्याच्या सुमाराला केले जाते. अल्ट्रासाउंड स्कॅनमुळे तुमच्या डॉक्टरांना गरोदरपणाची जागा निश्चित करण्यात (गर्भधारणा गर्भाशयात झाली आहे की नाही), तुम्हाला एकापेक्षा जास्त बाळ होणार आहेत का ते ठरवण्यात, गरोदरपणाचा आकार मोजण्यात (तुमच्या बाळाच्या जन्माचा विश्वसनीय दिवस ठरवण्यासाठी), आणि बाळाच्या हृदयाचे ठोके तपासण्यासाठी मदत होते. क���ही विशिष्ट विकृती, जसे की बाळाच्या मानेच्या मागील जागेभोवती द्रवाचे वाढलेले प्रमाण (न्युकल ट्रान्सलुसन्सी), हे डाऊन्स सिंड्रोमचे लक्षण असू शकते, तेही या टप्प्याला शोधता येते.\nगर्भधारणेच्या 20-22 आठवड्यात तपशीलवार स्क्रीनिंग स्कॅन केल्यामुळे बाळाच्या शरीररचनेत विकृती असल्यास ओळखण्यात मदत होते. मेंदू, हृदय, हातपाय आणि इतर अवयवांमध्ये काही दोष असल्यास ते या टप्प्याला शोधता येतात.\nकाही विशिष्ट उच्च जोखीम गटातील महिलांना इतर काही विशिष्ट चाचण्या करण्याची गरज असू शकते. तुमचे प्रसूतीतज्ज्ञ या चाचण्यांविषयी तुमच्याशी चर्चा करतील. उदाहरणार्थ, काही महिलांना मधुमेहासाठी चाचणी करण्याची गरज असू शकते. तुम्हाला मधुमेह असण्याचा उच्च धोका असल्याचे मूल्यमापन झाले तर गरोदरपणातील ओरल ग्लुकोज टेस्टची गरज पडू शकते. या चाचणीसाठी तुम्हाला आदल्या रात्री उपास करायला लागेल. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घेतला जाईल आणि त्यानंतर ग्लुकोज घातलेले ग्लासभर दूध पिल्यानंतर एक किंवा दोन तासांनी पुन्हा रक्ताचे नमुने घेतले जातील.\nकाही विशिष्ट कीटाणूंची (बॅक्टेरिया) चाचणी करण्यासाठी व्हजिनल स्वॅब घेतला जाऊ शकतो. यापैकी एक, ग्रुप बी स्ट्रेप्टोकॉकस हा बाळासाठी धोकादायक असू शकतो आणि तुमच्यामध्ये हा बॅक्टेरिया आढळला तर तुम्हाला प्रसववेदनांच्या वेळी अँटीबायोटिक्स घेण्याची गरज पडेल.\nप्रत्येक भावी मातेचे स्वतःचे असे काही विशिष्ट गुणधर्म आणि गरजा असतात. प्रत्येक गरोदरपण निराळे असते आणि प्रत्येक स्त्रीसाठी ठराविक प्रमाण निगा असे काही नसते. तुमची आणि तुमच्या मैत्रिणीची प्रसतीपूर्व निगा ही वेगवेगळी असू शकते. तुमचे आरोग्य, तुमचे गरोदरपण आणि प्रसूती यांच्यविषयी माहिती विचारण्यासाठी तुमच्या क्लिनिकच्या भेटीचा वापर करा.\nतुमच्या भेटीसाठी ३ टिपा\nतुमच्या डॉक्टरांना भेटणे हे फक्त तुमच्या गरोदरपणाची खात्री करणे किंवा तुमची व तुमच्या बाळाची सुरुवात चांगली होत आहे याची खातरजमा करण्यासाठी नियमित चाचण्या करणे यापुरतेच मर्यादित नसते. ही प्रश्न विचारण्याची आणि पुढे काय वाढून ठेवले आहे ते जाणून घ्यायची देखील ही संधी आहे. या साध्या टिपा वापरून डॉक्टरांबरोबरच्या तुमच्या भेटीचा जास्तीत जास्त वापर करून घ्या.\nएकदा तुमच��या चाचण्या आणि स्कॅनिंग पूर्ण झाले की दुसऱ्या कोणत्याही तज्ज्ञाच्या भेटीसाठी जाताना त्या तुमच्यासोबत ठेवण्याची खबरदारी घ्या. भरपूर प्रश्न विचारायला आणि त्याची उत्तरे लिहून घ्यायला विसरू नका, अनेकदा तुम्हाला तुम्ही गरोदर असल्याचे पहिल्यांदा कळते तुम्हाला माहिती करून घेण्यासारखे बरेच काही असते, सर्व गोष्टी लिहून ठेवल्यामुळे तुम्हाला नंतर सर्व काही आठवण्यास मदत होते.\nतुम्हाला ज्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे त्याची प्राधान्यक्रमाने यादी करा. तुमच्या चिंता मांडायला घाबरू नका – अगदी लहान गोष्टींचाही तुमच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक बाबीविषयी डॉक्टरांबरोबर चर्चा करा.\n3. भेटीवर लक्ष केंद्रीत करा\nतुमचा मोबाईल बंद करून ठेवा जेणेकरून तुमचे लक्ष विचलित होणार नाही.\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजम��� करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/06/blog-post_30.html", "date_download": "2020-09-27T06:12:45Z", "digest": "sha1:H2NWUE5TS6DVNR3RJV2EKFNYLC3MBQ6Q", "length": 18466, "nlines": 107, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "नासिक जिल्ह्यातून नांदेड येथील अधिवेशनास ३५० जणांची उपस्थिती राहणार !!!-- जिल्हाध्यक्ष पवार यांची माहिती,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nनासिक जिल्ह्यातून नांदेड येथील अधिवेशनास ३५० जणांची उपस्थिती राहणार -- जिल्हाध्यक्ष पवार यांची माहि���ी,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ०१, २०१९\nनांदेड येथील अधिवेशनास ३५० पत्रकार उपस्थित राहणार \nजिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती\nपिंपळगांव( ब )::-नांदेड येथे १७ व १८ ऑगस्ट रोजी होणाय्रा मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनास नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ३५० सभासद पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.\nपिंपळगाव बसवंत येथे स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष यांची संयुक्त बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद, मुबई हि देशभरातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना असून मातृसंस्था असलेल्या परिषदेच्या आजवर झालेल्या प्रत्येक अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांची लक्षणिय उपस्थिती राहिली आहे. हि परंपरा नांदेड येथील अधिवेशनात कायम राहणार असून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सुमारे साडेतिनशेहून अधिक सभासद उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला,\nस्वागत निफाड तालुकाध्यक्ष अँड रामनाथ शिंदे यांनी केले.\nसरचिटणीस कल्याणराव आवटे यांनी प्रस्ताविक करुन तालुकानिहाय अधिवेशन नियोजनाचा आढावा घेतला. प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र पाटील, विभागीय सचिव अण्णासाहेब बोरगुडे, रवींद्र बोरसे, सुधाकर गोडसे, हिरामण चौधरी, अँड रामनाथ शिंदे आदींनी चर्चेत सहभाग घेत नियोजनाबाबत मनोगते व्यक्त केली.\nबैठकीत प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.अधिवेशनास उपस्थित राहणाय्रा पत्रकारांसाठी निवासव्यवस्थेसह प्रवास अन्य सुविधांबाबत जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी महत्वपुर्ण सुचना देत मार्गदर्शन केले.\nबैठकिस सरचिटणीस कल्याणराव आवटे\nपरिषद प्रतिनिधी किशोर वडनेरे,विभागीय सचिव अण्णासाहेब बोरगुडे,खजिनदार\nविजय बोराडे,सह संघटक काशिनाथ हांडे,सह सरचिटणीस मनोज देवरे, प्रसिध्दीप्रमुख नरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर गोडसे,निफाड तालुकाध्यक्ष अँड रामनाथ शिंदे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद मालुंजकर,दशरथ ठोंबरे,विनायक माळी,\nशाम खैरनार, निफाडचे माजी तालुकाध्यक्ष शरद जाधव,चांदवड तालुकाध्यक्ष सुभाष पुरकर,निफाड तालुका सहचिटणीस सोमनाथ चौधरी,सुरगाणा तालुकाध्यक���ष हिरामण चौधरी,येवला तालुकाध्यक्ष राकेश गिरासे,मंगलसिह राणे, संजय निकम,मुकबुल शेख,कैलास माळी,युसूफखान पठाण,रविंद्र पगार, कळवण तालुकाध्यक्ष रविंद्र बोरसे आदींसह पत्रकार उपस्थित होते आभार विभागिय सचिव अण्णासाहेब बोरगुडे यांनी मानले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू कर��े, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिली�� बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ravindra-jain-career-horoscope.asp", "date_download": "2020-09-27T07:35:38Z", "digest": "sha1:MRVDTAM4XLJQCF6GHMKMLP7JCGQX5BOP", "length": 9829, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रविंद्र जैन करिअर कुंडली | रविंद्र जैन व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रविंद्र जैन 2020 जन्मपत्रिका\nरविंद्र जैन 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 76 E 9\nज्योतिष अक्षांश: 25 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nरविंद्र जैन प्रेम जन्मपत्रिका\nरविंद्र जैन व्यवसाय जन्मपत्रिका\nरविंद्र जैन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरविंद्र जैन 2020 जन्मपत्रिका\nरविंद्र जैन ज्योतिष अहवाल\nरविंद्र जैन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nरविंद्र जैनच्या करिअरची कुंडली\nतुम्ही अशा प्रकारची नोकरी शोधली पाहिजे, जिथे तुम्ही माणसांमध्ये मिसळले जाल आणि जिथे व्यावसायिक लक्ष्य गाठण्याचे किंवा व्यावसायिक पातळीवरील जबाबदारी घेण्याचा दबाव तुमच्यावर नसेल. जिथे तुमच्याकडून लोकांना मदत होईल, अशा प्रकारचे क्षेत्र तुम्ही निवडले पाहिजे. उदा. समूह नेतृत्व.\nरविंद्र जैनच्या व्यवसायाची कुंडली\nरटाळ आणि सुरक्षित कार्यक्षेत्र तुम्हाला आवडणार नाही. जोपर्यंत तुमच्यासमोर दररोज वेगवेळ्या समस्या येतायत ज्या सोडवणे आणि ज्यांच्यावर मात करणे आवश्यक राहील, तोपर्यंत तुम्ही त्या कार्यक्षेत्रात समाधानी असाल. जिथे धोका पत्करण्याची आणि धाडसीपणा दाखविण्याची गरज असेल, असे क्षेत्र तुम्हाला अधिक आवडेल. उदा. सर्जन, बांधकाम अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापकीय पद. सर्जन हे कार्यक्���ेत्र तुम्हाला आवडेल कारण लोकांचे आयुष्य आणि तुमची प्रतिष्ठा तुमच्या कृतीवर अवलंबून असेल. बांधकाम अभियंत्याला बांधकामाच्या वेळी, उदा. एखाद्या पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक समस्यांवर मात करावी लागते. ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमतेची आवश्यकता असेल किंवा थोडासा धोका पत्करावा लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुमच्यासाठी उत्तम राहील.\nरविंद्र जैनची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही अनेक चढउतार पाहाल. पण याला कारणीभूत तुम्ही स्वतःच असाल आणि तुमच्या आवाक्याबाहेरचे उद्योग केल्यामुळे तुम्हाला ते पाहावे लागतील. तुम्ही चांगले संस्थापक, सल्लागार, वक्ते आणि आयोजक होऊ शकता. तुमच्या पैसे कमविण्याची क्षमता आहे परंतु असे करत असताना तुमचे शत्रूही निर्माण होऊ शकतात. अनुकूल परिस्थितीत तुम्ही व्यवसायामधून संपत्ती निर्माण करू शकता. तुम्ही तुमच्या दुराग्रहावर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला अर्थार्जनाच्या अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या या दूराग्रहामुळे तुमच्या मार्गात अनेक कट्टर शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यक्तींना हाताळण्याची आणि वाद टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/category/agri-trends/", "date_download": "2020-09-27T06:25:37Z", "digest": "sha1:TLWQZJUP537DJKO44PNGAYPZCN5ON6MM", "length": 21015, "nlines": 189, "source_domain": "livetrends.news", "title": "Agri Trends Archives - Live Trends News", "raw_content": "\nशरद पवारांचा कृषी विधेयकांना अप्रत्यक्ष पाठिंबा\nजितेंद्र कोतवाल\t Sep 26, 2020\n‘भारत बंद’ मध्ये कोणतेही तथ्य नाही — राम शिंदे\nशेतकरी संघटनांचा भारत बंद; सकाळपासूनच ठिकठिकाणी निदर्शने\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन ; १४ रेल्वे रद्द\nशिखांच्या तीन धार्मिक तख्तांवरुन ‘किसान मार्च’\nउत्तर प्रदेश, हरियाणा , पंजाबमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले\nजितेंद्र कोतवाल\t Sep 23, 2020\n कृषी विषयक विधेयकांवरून शेतकऱ्यांत रोष वाढताना दिसून येतोय. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी कोरोना काळातही आंदोलन करत रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. हरियाणाच्या पानीपतमध्ये दिल्लीकडे निघालेल्या…\nशेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यात घोळ; भाजपची चौकशीची मागणी\nफैजपूर, ता. यावल प्रतिनिधी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना देण्यात येणार्या भरपाईच्या वितरणात घोळ होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी भाजपतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nमोदी सरकार शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहे\nजितेंद्र कोतवाल\t Sep 22, 2020\n केंद्रातील भाजप सरकार सहा वर्षांपासून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून कृषी विधेयके मंजूर करून मोदी सरकार शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात…\nकृषि विधेयके स्वाक्षरी न करताच परत पाठवण्याची विनंती\nजितेंद्र कोतवाल\t Sep 22, 2020\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था कृषि विषयक विधेयकांवर पंजाब - हरियाणातल्या शेतकऱ्यांत पसरलेल्या असंतोषादरम्यान केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणाऱ्या हरसिमरत कौर यांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना साद…\n२५ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन\nजितेंद्र कोतवाल\t Sep 21, 2020\n संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुचर्चित कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर आता केंद्र सरकारला आंदोलनाला सामोरे जाण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पंजाब आणि हरयाणात या विधेयकांविरुद्ध आंदोलन चिघळले असतानाच देशव्यापी किसान संघर्ष…\nकृषी विधेयकाच्या विरोधात २५ तारखेला देशभर आंदोलन\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\n ‘कृषी विषयक विधेयके बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने मंजूर केली आहेत. बहुमताच्या जोरावर आज केंद्र सरकारचा विजय झालेला असला तरी शेतकऱ्यांचा पराजय झाला आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात येत्या २५ तारखेला देशभर आंदोलन सुरू…\nनवी कृषी विधेयके केंद्राची शेतकऱ्यांप्रती जबाबदारी झटकणारी\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\n पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात क्रांती आणण्याचा आव आणून बहुमताच्या जोरावर लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केलेले कृषीविषयक तिन्ही विधेयक म्हणजे सामान्य जनतेची दिशाभूल करणारी आहेत.…\nशेतमालाची किमान आधारभूत किंमत कायम असल्याची ग्वाही\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. “मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल. आम्ही…\nमोदी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहेत\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\n “मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार, एमएसपीची खात्री का नाही, एमएसपीची खात्री का नाही मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही,” अशी…\nराज्यसभेत प्रचंड गोंधळात कृषी विधेयकांना मंजुरी\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\n आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी…\nजयराम रमेश यांचाही कृषी विधेयकांना विरोध\nजितेंद्र कोतवाल\t Sep 20, 2020\n काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी कृषि विधेयकांना विरोध दर्शवलाय. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर ही विधेयके आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहेत. कृषिविषयक विधेयकांमुळे शेतकऱ्यांना मिळणारी…\nकृषी विधेयकावरून दिशाभूल होऊ देऊ नका\nजितेंद्र कोतवाल\t Sep 18, 2020\n कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून मोदी सरकारला मोठा धक्का दिला आहे. कृषी विधेयकांवरुन राजकीय वातावरण तापलं असून पंतप्रधान…\nपंजाबमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nजितेंद्र कोतवाल\t Sep 18, 2020\n मोदी सरकारनं आणलेल्या कृषिविषयक विधेयकाविरुद्ध पंजाबमध्ये शेतकऱ्यांतील खदखदता असंतोष आता उघडपणे बाहेर पडू लागलाय. बादल गावातील एका शेतकऱ्यानं माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घरासमोरच विष घेत आत्महत्येचा…\nकांद्यावरील निर्यात बंदी लवकरच उठणार- खा. सुभाष भामरे\n कांद्यावरील निर्यातबंदीचा उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांना फटका बसल्याने या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी खा. सुभाष भामरे यांनी केली असून त्यांना याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येण्याबद्दल आश्वस्त करण्यात आल्याची माहिती…\nमुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची बऱ्हाणपूर कृषी मं���ईत हमालकडून आर्थिक लूट\nजितेंद्र कोतवाल\t Sep 17, 2020\n महाराष्ट्र राज्यास लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील कृषी मंडईमध्ये हमालकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात घडत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…\nजीवनावश्यक वस्तू सुधारणा विधेयकाला विरोध\nजितेंद्र कोतवाल\t Sep 16, 2020\n केंद्र सरकारकडून लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित तीन विधेयकं सादर करण्यात आली. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयकं मांडली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० चाही समावेश होता.…\nनिर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला धक्का\nमुंबई: वृत्तसंस्था / कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी केंद्रीय वाणिज्य…\nएकट्याने ३० वर्षे राबून ३ किलोमीटर कालवा खोदला \nगया (बिहार) : वृत्तसंस्था / दाट जंगलातील छोटेसे गाव...शेती आणि पशुपालनावर ग्रामस्थांची उपजीविका अवलंबून...मात्र, पाण्याअभावी गाव तहानलेले... एका गावकऱ्याने मात्र हार न मानता तब्बल तीस वर्षे एकट्याने राबून तीन किलोमीटरपर्यंतचा कालवा…\nबळीराजाचा नाद खुळा…कोथिंबिरीच्या उत्पन्नाने चेहर्यावर फुलले हसू \n एकीकडे शेतकरी अडचणीत सापडले असतांना नाशिक जिल्ह्यातील एका शेतकर्याने फक्त ४१ दिवसांमध्ये चार एकरात पेरलेल्या कोथिंबिरीला १२ लाख ५१ हजारांचा भाव मिळाला आहे. या शेतकर्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेत कोट्यवधींचा घोटाळा\nजितेंद्र कोतवाल\t Sep 8, 2020\n देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये घोटाळा घोटाळा झाला आहे. तामिळनाडूमध्ये तपास सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत…\nशिवसेनेतर्फे आयसीयू रूग्णवाहिकेचे लोकार्पण ( व्हिडीओ )\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\nएनसीबीने चमकोगिरी न करता सखोल चौकशी कर���वी- अॅड. निकम\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nबंदी घातलेच्या चीनी अॅप्सची दुसर्या नावाने एंट्री\nडॉ. युवराज बारी यांचे देहावसान\nअकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर\nभुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी\nकैद्यांना रसद पुरवणारा चेतन भालेराव अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/05/abhyasmala-sucess-stories-5.html", "date_download": "2020-09-27T06:10:35Z", "digest": "sha1:F4RB7VZZBP6KNWEUNJRVD5VMOYVUUNMF", "length": 6664, "nlines": 110, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला यशोगाथा -५ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nजि.प.उच्च प्रा.शाळा देवगाव(ख) केंद्र ढोकसाळ ता.मंठा\nवर्ग- १ ते ८\nअचानक कोरोना-19 व्हायरस चे आगमन झाले आणि सर्व काही स्तब्ध झाले. शाळा बंद झाल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची ताटातूट झाली.परत शाळा कधी सुरू होईल याची पुसटशी ही कल्पना नाही. शिक्षकच ते विद्यार्थ्यां पासून जास्त काळ कसा दूर राहू शकतीळ मग काय अशा परिस्थितीत ही विद्यार्थ्यां जवळ जाण्याचा पर्याय शोधला गेला.\nपालकांचा एक whatsapp ग्रुप बनविला शक्य होतील तेव्हडे नंबर add केले आणि सुरू झाला रोजच्या अभ्यासाचा प्रवास. रोज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर 10 प्रश्न देऊन त्यांच्या कडून उत्तरे स्वीकारल्या जाऊ लागली. त्यांचे गुण त्यांना कळले की आपले कुठे चुकले याचा विद्यार्थी शोध घेऊ लागले. स्व अध्ययनाची आवड निर्माण झाली.विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून पालकांच्या मदतीने Diksha app विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतले. Youtube सारख्या तंत्रज्ञानाचा ही उपयोग झाला.\nआता तर रोज अभ्यासमाला वेगवेगळ्या ग्रुपवर येतात त्याचा ही विद्यार्थ्यांना खूप उपयोग होत आहे विद्यार्थी आवडीने अभ्यासमाला चा उपयोग करतात. यात थोडया बहुत अडचणी येत आहेत जसे नेटवर्क प्रॉब्लेम, जास्तीत जास्त पालकांकडे android मोबाईल नसणे, नेट पॅक संपणे काही पालकांची उदासीनता तरीही या अडचणी वर मात करून मुले अभ्यासमाला सोडवितात.अभ्यासमाला उपक्रम खूप छान आहे फक्त सर्वांचे सहकार्य हवे.\nशाळा जरी बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू आहे तेही तंत्रज्ञानाच्या मदतीने व मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने.\nश्री.ताजने उमेशचंद्र छगनराव व सहकारी शिक्षक\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/94274", "date_download": "2020-09-27T06:03:27Z", "digest": "sha1:NJKI7ACEGHG4SQFEE3ER4523GVINRIWA", "length": 7524, "nlines": 88, "source_domain": "sataratoday.com", "title": "एमआयडीसीतून कारची चोरी", "raw_content": "\nसातारा एमआयडीसीमधील गॅरेज समोरुन अज्ञात चोरट्याने मारुती 800 ही कार चोरुन नेली.\nसातारा : सातारा एमआयडीसीमधील गॅरेज समोरुन अज्ञात चोरट्याने मारुती 800 ही कार चोरुन नेली.\nही घटना दि. 1 रोजी घडली असून याप्रकरणी विजय राजाराम तिताडे (वय 35, रा.कोरेगाव) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग स��ूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\n‘त्या’ चार वनकर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/girish-palve-is-finally-the-bjps-city-president/articleshow/70743573.cms", "date_download": "2020-09-27T08:24:08Z", "digest": "sha1:UMD6SZOLM4Y7WGF5T4N437XCS36PHHTF", "length": 18947, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजप शहराध्यक्षपदी अखेर गिरीश पालवे\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nआमदार बाळासाहेब सानप यांना भाजपच्या शहराध्यक्षपदावरून हटवून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पदावर गिरीश पालवे यांची नियुक्ती केली आहे. पक्षातील पारंपरिक चेहऱ्यांना बाजूला सारत प्रदेशाध्यक्षांनी नवीन चेहऱ्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवून जातीय समीकरणाचा समतोल साधण्याचाही प्रयत्न केला आहे.\nपालवे यांनी यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद भूषविले असून, आमदार सानप यांच्या कार्यकारिणीत शहर उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. ते मंगळवारी दुपारी अडीच वाजता भाजपच्या कार्यालयात आमदार सानप यांच्याकडून शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आमदार सानप यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नव्या शहराध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू होती. आमदार सानप यांच्या कार्यकाळात महापालिकेचा कारभार ढेपाळला होता. पक्षीय पातळीवर पक्षाची कामगिरी सुधारली असली, तरी महापालिकेत तीन आमदारांत सत्तासंघर्ष सुरू झाला होता. परिणामी पक्षाचीच बदनामी झाली होती. त्यामुळे सानप यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी होती.\nगेल्या महिन्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहराध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत मोठी चढाओढ सुरू होती. सुरुवातीला ज्येष्ठ नेते विजय साने, गोपाळ पाटील यांची नावे आघाडीवर होती. परंतु, या नावांवर काट मारण्यात आल्यानंतर महेश हिरे, माजी नगरसेवक उत्तम उगले, माजी स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके-आहेर यांच्या नावांची चर्चा सुरू होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही म्हणून हिरे आणि आडके-आहेर यांनी नकार दिला होता. त्यानंतर गिरीश पालवे, सचिन हांडगे, अनिल भालेराव या तिघांची नावे शेवटच्या टप्प्यात चर्चेत राहिली. त्यात पालवे यांनी बाजी मारली.\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातर्फे जातीय समतोल साधण्यासह वंजारी समाजाला नाराज न करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. महापालिकेत स्थायी समिती, सभागृह नेतेपद आणि गटनेतेपद मराठा समाजाकडे आहे. त्यामुळे शहराध्यक्षपद पुन्हा मराठा समाजाकडे दिल्यास वंजारी समाजावर अन्याय केला, असा संदेश जाण्याची पक्षाला भीती होती. आमदार सानप यांचे पद काढून मराठा समाजाला दिले असते, तर वंजारी समाज नाराज झाला असता. त्यामुळे शहराध्यक्षपद वंजारी समाजाकडेच ठेवण्याची खेळी खेळण्यात आली आहे.\nभाजपने शहराध्यक्षपदावर गिरीश पालवे यांच्या रुपाने नवीन चेहऱ्याला संधी दिली असली, तरी त्यांच्या नियुक्तीने पक्षातही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पालवे यांच्याकडून महापालिकेत अनेक कंत्राटे घेण्यात आली असून, ती कंत्राटे वादग्रस्त ठरल्याने आता महापालिकेतील नगरसेवकांचीही कोंडी झाली आहे. शहरात वादग्रस्त ठरलेला पंचवटी आणि सिडकोतील घंटागाडीचा वादग्रस्त ठेका हा जी. पी. पेस्ट कंट्रोल कंपनीकडून चालविण्यात येतो. सदरची कंपनीही पालवे यांची असून, सध्या गायकवाड नामक व्यक्तीकडून ती चालविली जाते. सिडको आणि पंचवटीतल्या अनियमित घंटागाडीबाबत खुद्द भाजपच्याच नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. प्रभाग समिती, स्थायी समिती आणि महासभांमध्य�� या घंटागाडीच्या ठेक्यावरून नेहमीच आरोप-प्रत्यारोप होतात. अनियमित घंटागाडी येत असल्याने आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जी. पी. पेस्ट कंट्रोलला दोन कोटींचा दंडही करण्यात आला असून, या दंड कंपनीच्या बिलातून वळता केला जात आहे. पालवे यांच्या कंपनीकडून यापूर्वीही मलेरिया विभागात धूरफवारणी करण्याचे काम घेण्यात आले होते. या कामाबाबतही नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नवीन ठेकेदाराला हे काम देण्यात आले. पालवे यांचे नाव शहराध्यक्षपदासाठी चर्चेला आल्यानंतर पालवे यांच्या या कामांचा 'चिठ्ठा' प्रदेश पातळीवर पोहोचवण्यात आला होता. परंतु, जातीय समीकरणे आणि भाजपच्या नाशिकमधील प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या एका नेत्याने पालवे यांच्या पारड्यात वजन टाकल्याने त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. या नियुक्तीमुळे सर्वांत मोठी कोंडी ही भाजपच्या नगरसेवकांचीच होणार आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या ठेक्याबद्दल आता काय बोलायचे, अशी प्रतिक्रिया आता भाजप नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.\nपक्षाने निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी आगामी काळात आपण प्रयत्नशील राहू. सर्व घटकांना विश्वासात घेऊन, तसेच वरिष्ठांशी सल्लामसलत करून लवकरच नूतन महानगर कार्यकारिणी घोषित केली जाईल.\n-गिरीश पालवे, नवनियुक्त शहराध्यक्ष, भाजप\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nBharat Bandh: शेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या'...\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nवाहनाच्या धडकेत बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून ���ार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमुंबई'शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागलीये'\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nहसा लेकोMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mns-president-raj-thackeray-says-that-even-though-we-learned-what-lockdown-taught-world-environment-day-became-meaningful-139064.html", "date_download": "2020-09-27T08:09:10Z", "digest": "sha1:BGHSSHPSAP6YOPMENG4MXPWDKGM7KH4I", "length": 31348, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "MNS अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात Lockdown ने शिकवलेलं कळलं तरी World Environment Day चं सार्थक झालं | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल म��डियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीन��सार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMNS अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात Lockdown ने शिकवलेलं कळलं तरी World Environment Day चं सार्थक झालं\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jun 05, 2020 03:36 PM IST\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day 2020) निमित्त खास संदेश दिला आहे. आपण लॉकडाऊन (Lockdown) काळात आहोत म्हणून हे प्राणी पक्षी त्यांच्या हक्काच्या अधिवासात मुक्त संचार करू शकत आहेत. आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय त्यांनी आपल्या नाही; हे जरी ह्या टाळेबंदीने शिकवलं तरी World Environment Day चं सार्थक झालं म्हणता येईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे यांनी जागतिक पर्यावरण दिन आणि लॉकडाऊन यांचा संबंध जोडला आहे.\nकोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील विवध देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊन काळात जवळपास अखंड मानव समाज घरात बंदिस्थ आहे. अशा काळात निसर्गातील प्राणी पक्षी मुक्त संचार करत आहेत. त्यामुळे जंगली प्राणी, पक्षी मानवी परिसरातही आल्याचे पाहायला मिळाले. खरे म्हणजे हे प्��ाणी पक्षी मानवी परिसरात आले नव्हते तर, ते मनुष्यव्याप्त त्याच्याच भागात आले होते. लॉकडाऊन काळात पर्यावरणही मोठ्या प्रमाणावर स्वच्छ झाल्याचे पाहायला मिळाले. हवा, पाणी आणि माती प्रदुषणातही मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, World Environment Day 2020: पर्यावरण दिनानिमित्त सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख यांच्यासह राजकीय मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा\nUddhav Thackeray: लोकप्रियतेत माझा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर कसे येईल हेच ध्येय - Watch Video\nदरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या वेळी दरवर्षीप्रमाणे अनेक लोक एकत्र न येता आपापल्या घरीच थांबून पर्यावरणविषयक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. असे असले तरी सोशल मीडिया आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nCM Uddhav Thackeray On Lockdown: अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीनवशैलीतील बदल स्विकारावे लागतील - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBihar Assembly Elections 2020 Dates: बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित, तिन टप्प्यात मतदान; 10 नोव्हेंबरला मतमोजणी\nBigg Boss 14: लक्झरी सुविधांपासून ते क्रूसाठी साप्ताहिक कोरोना व्हायरस चाचणी पर्यंत, जाणून घ्या Salman Khan चा शो बिग बॉस 14 मध्ये काय असू शकते खास\nSex Tips: नेहमीपेक्षा वेगळ्या 'या' सेक्स पोजिशन तुम्हाला ठाउक आहेत का Orgasm मिळवण्यासाठी ठरतात बेस्ट\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/8/12/mahendri-forest-will-get-sanctuary-status.html", "date_download": "2020-09-27T06:42:53Z", "digest": "sha1:QG63PJ66P4E6KVPM24BVQZLBGYORWV42", "length": 4604, "nlines": 12, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " महेंद्री जंगलाला मिळणार अभयारण्याचा दर्���ा - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "महेंद्री जंगलाला मिळणार अभयारण्याचा दर्जा\n- प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nतालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या नागपूर येथे बैठकीत या अभयारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वनविभागाला दिले. यामुळे वरुड तालुक्याच्या वनवैभवात भर पडली असून जंगल टुरिझमला चालना मिळणार आहे.\nसातपुड्याच्या कुशीत वरुड वनपरिक्षेत्राचे 10 हजार 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-1 आणि 2, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प असून वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरांच्या प्रजाती आहेत.\nवनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. अनेक प्रकारची वृक्षे आहेत. 108 वर्षांचे ऐतिहासिक विश्रामगृह सुद्धा आहे. महेंद्री-पंढरी परिसर अभयारण्य घोषित करावे, अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींकडून केली जात होती. अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वन्यजीव मंडळासोबत व्हिसीद्वारे बैठक घेऊन महेंद्री जंगलाला अभयारण्य करण्यास मंजुरात दिली. तसा प्रस्ताव वनविभागाने तातडीने सादर करावा असे आदेश दिले.\nमहेंद्री वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती. ती मान्य करण्यात आली आहे. या अभायारण्यामुळे स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि वन्यजीव अभ्यासकांनाही अभ्यासाची संधी मिळेल. समन्वय साधून येथे पुढील उपायोजना व्हाव्या.\n- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T05:52:24Z", "digest": "sha1:2WN4EG7ZUOXFHEEM5HUJCJUASJSDD4BK", "length": 19604, "nlines": 213, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "कोरोनाव्हायरस संरक्षण मुखवटा - स्टोअरमध्ये विकल��� जात नाही", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nघर / सौंदर्य आणि आरोग्य\nरेट 4.93 5 पैकी वर आधारित 30 ग्राहक रेटिंग\nकोरोनाव्हायरस संरक्षण मुखवटा प्रमाण\nप्राणघातक कोरोनाव्हायरसपासून आपल्या प्रियजनांचे रक्षण करा\nमर्यादा: 20 प्रति व्यक्ती\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कोरोनाव्हायरस संरक्षण मुखवटा मदत करते धोकादायक हवेमुळे होणारा खोकला आणि शिंका घेणारा थेंब नाक आणि तोंडात प्रवेश करण्यापासून. मुखवटा सहजतेने समायोजित केला जाऊ शकतो वयस्क आणि मुले दोघांनाही तंदुरुस्त बसवा. हे आरामदायक आणि कमी वजनासाठी डिझाइन केलेले आहे दिवसभर घालणे.\nहा मुखवटा आहे फक्त नाही कोरोनाव्हायरससाठी, ते देखील आहे साठी योग्य सर्व प्रकारच्या मैदानी क्रिया. जसे: माउंटन-दुचाकी चालविणे, धावणे, घोडा चालविणे, स्नोबोर्डिंग, मोटो-एक्स, स्कीइंग, वेग चालणे, चढणे, सायकल चालवणे, चालणे, मोटरसायकल चालविणे इ. यावर देखील लागू होते: एक्झॉस्ट, व्हायरल इन्फ्लूएन्झा, औद्योगिक उत्सर्जन, धूळ giesलर्जी. जास्तीत जास्त कामगिरीसाठी, मुखवटा सील करणे आवश्यक आहे योग्यरित्या नाक आणि तोंडाभोवती, जेणेकरून सर्व इनहेल्ड हवा जाऊ शकेल माध्यमातून फिल्टर.\nटीप: कोरोनाव्हायरसपासून पूर्णपणे स्वत: चे रक्षण करण्यासाठी आपण हा मुखवटा परिधान केला पाहिजे फुल-कव्हर अँटी-ड्रॉपल्स फेस शील्ड\nआम्ही शोधू शकणारी सर्वात अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करुन देण्यासाठी आणि आमच्याबरोबर खरेदी करताना आपल्याकडे, आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट अनुभव असतो याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.\nकाही कारणास्तव आपल्याकडे आमच्याकडे सकारात्मक अनुभव नसल्यास, कृपया आम्हाला कळवा आणि आपण आपल्या खरेदीवर 100% समाधानी आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो आम्ही ते करू.\nऑनलाइन खरेदी करणे त्रासदायक असू शकते परंतु गोष्टी सुलभ करण्यासाठी आम्ही येथे आहोत.\nफर्स्ट बुकचे समर्थन करण्यास आम्हाला आनंद झाला आहे - एक अद्भुत प्रेम वंचित मुलांसाठी पुस्तके दान करतात ज्यांना त्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे.\nटीप: जास्त मागणीमुळे प्रचारात्मक वस्तूंच्या वितरणासाठी 10-15 व्यवसाय दिवस लागू शकतात.\nश्रेणी: सौंदर्य आणि आरोग्य, रोजचा व्यवहार टॅग्ज: कोरोना व्हायरस, कोरोनाव्हायरस, कोरोनाव्हायरस मुखवटा\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज बॅग सौंदर्य आणि आरोग्य कार अॅक्सेसरीज रोजचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाग केस घर लहान मुले स्वयंपाकघर मेकअप पुरुष पाळीव प्राणी फोन अॅक्सेसरीज क्रीडा आणि मनोरंजन प्रवास महिला\nयासाठी उपयुक्त: पुरुष, महिला\nपॅकेज समाविष्ट: 1 एक्स कोरोनाव्हायरस संरक्षण मुखवटा\nटीप: आपणास घरीच राहण्यास सांगणे आपले कर्तव्य आहे आणि जेव्हा जेव्हा स्वतःला पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता असते तेव्हा आपण घालावे फुल-कव्हर अँटी-ड्रॉपल्स फेस शील्ड आणि 100 पीसीएस डिस्पोजेबल लेटेक्स ग्लोव्हज कोरोनाव्हायरस प्रोटेक्शन मास्क सह.\n30 पुनरावलोकने कोरोनाव्हायरस संरक्षण मुखवटा\nरेट 5 5 बाहेर\nएलेनोर स्टीफन्स - फेब्रुवारी 6, 2020\nमुखवटा खूप आरामदायक आहे.\nरेट 5 5 बाहेर\nट्रॅव्हिस गॅलार्डो - फेब्रुवारी 6, 2020\nखरोखर छान बनवलेले हे खूप छान आणि आरामदायक आहे\nरेट 4 5 बाहेर\nजेम्स लामारो - फेब्रुवारी 6, 2020\nछान मुखवटा, थोड्या उशीरा, एक दिवस उशीरा, पण सर्व चांगल्या उत्पादनावर आला.\nरेट 5 5 बाहेर\nशार्लोट डेव्ह - फेब्रुवारी 6, 2020\nखूप चांगला मुखवटा, आशेने वापरू नका.\nरेट 5 5 बाहेर\nगॅरी आयडिंग्ज - मार्च 9, 2020\nधूळ खरोखर चांगली ठेवली आहे असे दिसते. खरोखर चांगले आणि घालणे सोपे बसते.\nरेट 5 5 बाहेर\nडीन क्लूनी - मार्च 9, 2020\nएकंदरीत, हे प्रत्येक गोष्ट फिल्टर करण्यास मदत करते आणि श्वास घेण्यास त्रासदायक वाटत नाही. वापरलेली सामग्री खूप मऊ आहे आणि मला खूप आरामदायक वाटते.\nरेट 5 5 बाहेर\nएम्मा बर्ड - मार्च 9, 2020\nहे माझ्या चेह on्यावर खूप आरामदायक होते आणि खूप मऊ होते. मला हे देखील आवडते की एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाऊ शकते.\nरेट 5 5 बाहेर\nजोश डोनेली - मार्च 9, 2020\nखूप आनंद झाला. भविष्यात हात ठेवण्यासाठी मी आणखी काही विकत घेण्याची योजना आखत आहे.\nरेट 5 5 बाहेर\nलारा मारियन - मार्च 9, 2020\nमला एक आरामदायक मुखवटा पाहिजे. यामुळे माझा चष्मा आरामदायक होणार नाही. हा मुखवटा आवश्यकता पूर्ण करतो.\nरेट 5 5 बाहेर\nनिकोल आर्मस्ट्राँग - मार्च 9, 2020\nसर्व उत्पादनांची कार्ये जाहिरातींसारखी दिसतात. खूप चांगले केले आहे.\nरेट 5 5 बाहेर\nराल्फ राइट - मार्च 9, 2020\nसुपर सॉफ्ट मास्क आरामदायक आहे आणि चांगले बसतो\nरेट 5 5 बाहेर\nटायलर कितामुरा - मार्च 9, 2020\nमी या मुखवटाने खूप प्रभावित झाले आहे. तेथे इतर मुखवटा विपरीत, ही गुणवत्तापूर्ण आहे. आणि किंमत खूप परवडणारी आहे.\nरेट 5 5 बाहेर\nफ्रेडी पोलार्ड - मार्च 9, 2020\nरेट 4 5 बाहेर\nटायसन मॅककोरमॅक - मार्च 9, 2020\nखरोखर चांगली किंमत, आरामदायक.\nरेट 5 5 बाहेर\nहेले बिडेल - मार्च 9, 2020\nखूप छान वायू प्रदूषण चेहरा मुखवटा.\nरेट 5 5 बाहेर\nल्यूक बेंटली - मार्च 9, 2020\nहे कार्य करते. हे वाजवी किंमत आणि आरामदायक आहे, जे मला स्वस्थ ठेवण्यात मदत करते. मी सुरक्षितपणे श्वास घेतो आणि हवा फिल्टर करतो हे जाणून मला खूप आनंद झाला. प्रत्येक वेळी आपण श्वास घेत असताना आपल्या फुफ्फुसांना एक नवीन श्वास घ्यावा. तुम्हाला आणखी काय हवे आहे मी या उत्पादनाची शिफारस करू शकतो.\nरेट 5 5 बाहेर\nनॉर्मा मार्कर - मार्च 9, 2020\nअपेक्षेपेक्षा वेगवान वितरण. माफक किंमत. एकंदरीत, चांगला मुखवटा.\nरेट 5 5 बाहेर\nस्टेफनी कोंन्त्झ - जून 29, 2020\nकाल आगमन झाले. उत्पादन दर्शविल्याप्रमाणे आहे.\nरेट 5 5 बाहेर\nरेबेका जॅक्सन - जून 29, 2020\n आरामदायक, दाट परंतु अद्याप श्वास घेणे सोपे आहे, चांगले\nरेट 5 5 बाहेर\nपॉल सुआरेझ - जून 29, 2020\nउत्पादन वर्णन केले त्याप्रमाणे वर्णन केले, अगदी थोडा उशीर.\nरेट 5 5 बाहेर\nरीस स्टीफन्स - जून 29, 2020\nफिट परिपूर्ण अगदी मऊ मला ते आवडते.\nरेट 5 5 बाहेर\nज्युली वुड्स - जून 29, 2020\nरेट 5 5 बाहेर\nमॅथ्यू स्टीफनसन - जून 29, 2020\nआरामदायक, किंमत चांगली आहे.\nरेट 5 5 बाहेर\nक्रिस्टीन जॉन्सन - जून 29, 2020\nआम्ही ज्याची अपेक्षा करीत होतो. धन्यवाद.\nरेट 5 5 बाहेर\nजेकब मिडल्टन - जून 29, 2020\nरेट 5 5 बाहेर\nशॉन अँड्रस - जून 29, 2020\nथोड्या काळासाठी वापरण्यास योग्य, मी त्यांना सापडल्याचा आनंद आहे, अधिक खरेदी करेल.\nरेट 5 5 बाहेर\nमोली गोल्ड - जून 29, 2020\nमला मुखवटा विषयी सर्वकाही आवडले. लवकरच लवकरच ऑर्डर दिली जाईल.\nरेट 5 5 बाहेर\nरॉबर्ट लुकास - जून 29, 2020\nरेट 5 5 बाहेर\nऑलिव्हर बाल्डविन - जून 29, 2020\nखूप चांगले केले, मला ते आवडते\nरेट 5 5 बाहेर\nनादिन नॉरिगे - जून 29, 2020\nआम्हाला नक्की काय हवे आहे आणि स्थानिक स्टोअरपेक्षा त्यापेक्षा च���ंगले किंमत आहे\nएक पुनरावलोकन जोडा उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nआपल्याला हे देखील आवडेल ...\nबॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ चेहरा मुखवटा केस\nरेट 4.83 5 बाहेर\n100 पीसीएस डिस्पोजेबल लेटेक्स ग्लोव्हज\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 5.00 5 बाहेर\nडस्टप्रूफ एंटी प्रदूषण फेस मास्क\nरेट 4.80 5 बाहेर\nग्रे मांजर नेल आर्ट\nरेट 4.83 5 बाहेर\nमेकअप ब्रश सेट + केस\nरेट 4.91 5 बाहेर\nमेस मस्करा गार्ड नाही\nरेट 4.82 5 बाहेर\nरेट 4.67 5 बाहेर\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57051", "date_download": "2020-09-27T07:09:36Z", "digest": "sha1:P22O4SRLZ5UDUQBW5AO7QBVU6XOLUG4Y", "length": 21503, "nlines": 155, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१६ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१६\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१६\nसकाळी नऊ वाजता धावतपळत गाठलेला पहिला शो, हातात वजनदार कॅटलॉग सांभाळत लावलेल्या लांबच लांब रांगा, हवा तो सिनेमा बघण्यासाठी कोथरुड ते कॅम्प ते सातारा रस्ता अशी दिवसभरात केलेली धावपळ, तरुण मुलामुलींच्या गराड्यात असनारे नखाते सर...\nमहाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन १४ ते २१ जानेवारी, २०१६ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.\nयंदा सिटिप्राईड (कोथरुड), सिटिप्राईड (सातारा रस्ता), आर डेक्कन सिटिप्राईड, मंगला, आयनॉक्स (कॅम्प), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लॉ कॉलेज रस्ता) आणि जय गणेश आयनॉक्स (पिंपरी-चिंचवड) अशा सात चित्रपटगृहांमध्ये तेरा पडद्यांवर ऐंशीपेक्षा जास्त देशांतल्या दोनशे ऐंशी चित्रपटांचे सुमारे चारशे खेळ सादर केले जाणार आहेत.\nयंदा ���ागतिक स्पर्धाविभागासाठी विविध देशांतल्या तब्बल एक हजार चित्रपटांनी प्रवेशिका पाठवल्या होत्या. त्यांपैकी स्पर्धेसाठी चौदा चित्रपट निवडण्यात आले आहेत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे -\nअनुक्रमांक. इंग्रजी नाव (मूळ नाव) - निर्माते देश - दिग्दर्शक\nया विभागात महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (रु. दहा लाख), महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक (रुपये पाच लाख) व विशेष ज्यूरी पुरस्कार हे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.\nफोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धाविभागात अॅनिमेशन विभागात तेरा चित्रपट, तर मुख्य स्पर्धेसाठी अठरा चित्रपट निवडले गेले आहेत. या विभागात विजेत्या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १००० अमेरिकन डॉलर, उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायांकन, ध्वनिमुद्रण यांसाठी प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर, तर सर्वोत्कृष्ट भारतीय अॅनिमेशन चित्रपटास १००० अमेरिकन डॉलर आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट (आंतरराष्ट्रीय) १००० अमेरिकन डॉलर अशी पारितोषिकं देण्यात येणार आहेत.\n'स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर' ही या वर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भेदांच्या भिंती पाडण्याची, जगाला प्रेमाचा संदेश देण्याची क्षमता खेळांमध्ये आणि चित्रपटांमध्ये आहे. हे ध्यानात घेऊन यंदा या विभागाची योजना केली आहे. या विभागांतर्गत ’चक दे इंडिया’ (भारत), ’मेरी कोम (भारत), इक्बाल (भारत), पान सिंह तोमर (भारत), लगान (भारत), The miracle of Bern (जर्मनी) आणि Lessons of a dream (जर्मनी) हे चित्रपट दाखवण्यात येतील.\nजागतिक चित्रपटविभागात (ग्लोबल सिनेमा) यंदा कान, बर्लिन, टोरन्टो, म्यूनिख, रोटरडॅम यांसारख्या महोत्सवांतर्गत वाखाणल्या गेलेल्या ७९ चित्रपटांचा समावेश असेल.\nलॅटिन अमेरिकन चित्रपटांसाठी यावर्षी वेगळा विभाग आहे. कोलंबिया, मेक्सिको, ग्वाटेमाला, पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना या देशांमधले अठरा चित्रपट या विभागात असतील.\nकॅलिडोस्कोप विभागात यंदा कॅनडा, व्हिएतनाम, डेन्मार्क, इटली, कोरिया, नॉर्वे, तायवान, क्यूबा, अल्जेरिया, बेल्जियम या देशांमधले पंचवीस चित्रपट दाखवले जातील.\nआशियाई चित्रपटांसाठी यंदा महोत्सवात खास व��भाग असून या विभागात जपान, इराण, थायलंड, इस्रायल आणि यूएई या देशांमधले सात चित्रपट दाखवले जातील.\nया वर्षी 'कण्ट्री फोकस' तुर्कस्तानावर असणार आहे. या विभागात तीन तुर्की चित्रपट दाखवले जातील.\n'इंडियन सिनेमा' या विभागात तेरा भारतीय चित्रपट दाखविण्यात येतील. मल्याळम्, तमीळ, कन्नड, बोडो, बंगाली या भाषांमधले आणि जयराज, कौशिक गांगुली, जाहनु बरुआ अशा दिग्गज दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट या विभागात आहेत.\n'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागामध्ये ब्राझीलचे प्रख्यात दिग्दर्शक हेक्टर बेबेंन्को यांचे सात चित्रपट, डेन्मार्कचे प्रसिद्ध दिग्दर्शक नील्स मलम्रोस यांचे सहा व भारतीय दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट दाखविण्यात येतील.\nयाबरोबरच 'जेम्स फ्रॉम एनएफएआय' या विभागात पुनरुज्जीवित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.\n'ह्यूमन माईंड अॅण्ड सिनेमा' या विशेष विभाग यंदा महोत्सवात आहे. जर्मनी आणि इजिप्त या देशांतले दोन चित्रपट या विभागात असतील.\n'लिटरेचर अॅण्ड सिनेमा' या विभागात पाच चित्रपट दाखवले जातील.\nयंदाच्या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे 'डीएसके अॅनिमेशन फिचर' हा विभाग. पूर्ण लांबीचे अॅनिमेशनपट या विभागात दाखवले जातील. भारतात अजूनही अॅनिमेशन असलेले चित्रपट म्हणजे लहान मुलांसाठीच, असा समज आहे. त्याला छेद देणारं काम अनेक वर्षं जगभरात होत आहे. भारतीय प्रेक्षकांनाही सर्वोत्तम अॅनिमेशनपटांचा आस्वाद घेता यावा, म्हणून यंदा ’पिफ’मध्ये डेन्मार्क, स्वीडन, मेक्सिको, जपान, भारत, नेदरलॅण्ड्स् आणि फ्रान्स या देशांमध्ये तयार झालेले सात अॅनिमेशनपट दाखवले जातील.\nयाबरोबरच यावर्षी पहिल्यांदाच महोत्सवात आयोजित होणार्या 'पिफ बाझार'अंतर्गत 'स्मिता पाटील पॅव्हेलियन' उभारलं जाणार आहे. स्मिता पाटील हयात असत्या तर त्यांना यंदा साठ वर्षं पूर्ण झाली असती. पुण्याशी त्यांचा ऋणानुबंध होता. त्यांना आदरांजली म्हणून या विभागाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला हा ’पिफ बझार’ असेल. 'पिफ बझार'मध्ये महोत्सवाच्या प्रायोजकांचे स्टॉल्स् तर असतीलच, याबरोबरच चित्रपटांशी संबंधित कार्यशाळा व चर्चासत्र यांचं आयोजनही करण्यात येणार आहे, ज्यामध्ये अनेक मान्यवर चित्रपटांविषयीची त्यांची मतं उपस्थितांसमोर मांडतील. याशिवाय या ठिकाणी चित्रपटक्षेत्राशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र असं व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात येणार असून ते आपली कला सादर करू शकणार आहेत.\nयाशिवाय अनेक परिसंवाद, मुलाखती हे कार्यक्रमही अर्थातच असतील.\nमहोत्सवात दाखवले जाणारे मराठी चित्रपट, जीवनगौरव पुरस्कार, विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान यांची घोषणा ८ जानेवारी रोजी केली जाईल.\nमहोत्सवासाठी नावनोंदणी सुरू झाली असून दरवर्षीपेक्षा यंदा अधिक प्रतिसाद आहे. त्यामुळे महोत्सवास हजेरी लावू इच्छिणार्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.\n’पिफ'ला दरवर्षी अनेक मायबोलीकरांची हजेरी असते. यंदाही या महोत्सवात मायबोलीकर धमाल करतील, हे नक्की\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nप्लीज, कुणी हजेरी लावणार\nप्लीज, कुणी हजेरी लावणार असेल, तर चित्रपटांची ओळख इथे करून द्या. हे चित्रपट नंतर बघायला मिळणे कठीण असते.\nदिनेश + १ किती छान माहिती\nकिती छान माहिती दिलीयेस सविस्तर अगदी.. थँक्स चिनूक्स काश मला यायला जमलं असतं तर..\nमस्त माहिती चिनूक्स... काही\nमस्त माहिती चिनूक्स... काही चित्रपट बघायची नक्कीच इच्छा आहे.. बघू कसं जमतंय.. रजिस्ट्रेशनची लिंक देऊ शकशील का लेखात\nमस्त, चिन्मय हे सगळ आधीच\nमस्त, चिन्मय हे सगळ आधीच लिहिलस ते बर केलस\nधन्यवाद श्यामली.. मी केलंय\nधन्यवाद श्यामली.. मी केलंय रजिस्टर ऑलरेडी\n पिफला लय धमाल येते.\nमनीष, तू पुण्यात असणार आहेस का ह्या दरम्यान\nमीसुद्धा येणार होतो. सगळी तयारी झाली होती.फक्त पैशे भरायचे बाकी होते. यंदा शॉर्टकटमध्ये डेली रिपोर्ट वजा परीक्षणे लिहिण्याचाही विचार होता. पण घरी अचानक काही दु:खद घटना घडल्यामुळे यायला जमले नाही व बेत रहित करावा लागला.असो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.todaycalendar.co/marathi/october-2018", "date_download": "2020-09-27T07:52:10Z", "digest": "sha1:P5JRSHFV5PBIJZAXPKTACELAVI2XTPVJ", "length": 9087, "nlines": 58, "source_domain": "www.todaycalendar.co", "title": "October marathi calendar 2018 | todaycalendar.co", "raw_content": "\n मराठी कॅलेंडर October 2018\nमराठी कॅलेंडर ऑक���टोबर २०१८\nभाद्रपद / अश्विन शके १०४०\nसोमवार दिनांक १: सप्तमी श्राद्ध शुभ दिवस सायं. ०५:४० नं. शुभ दिवस सायं. ०५:४० नं. आंतरराष्ट्रीय कॉफी दिन \nमंगळवार दिनांक २: लाल बहादूर शास्त्री जयंती म. गांधी जयंती \nबुधवार दिनांक ३: अविधवा नवमी नवमी श्राद्ध \nगुरुवार दिनांक ४: दशमी श्राद्ध गुरुपुष्यामृत योग सूर्योदयापासून रात्री ०८:४८ प. गुरुपुष्यामृत योग सूर्योदयापासून रात्री ०८:४८ प. शुभ दिवस स. ११:०० प. शुभ दिवस स. ११:०० प. राष्ट्रीय एकता दिन \nशुक्रवार दिनांक ५: इंदिरा एकादशी एकादशी श्राद्ध \nशनिवार दिनांक ६: शनिप्रदोष द्वादशी श्राद्ध \nरविवार दिनांक ७: शिवरात्री त्रयोदशी आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतूवेदना जागरूकता दिन \nसोमवार दिनांक ८: सर्वपित्री दर्श आमावास्या सोमवती आमावास्या, आमावास्या प्रा. स. ११:३२ सोमवती आमावास्या, आमावास्या प्रा. स. ११:३२ आमावास्या श्राद्ध गज छाया योग दु. ०१:३३ पा. सूर्यास्तापासून आमावास्या श्राद्ध गज छाया योग दु. ०१:३३ पा. सूर्यास्तापासून जागतिक वायुसेना दिन \nमंगळवार दिनांक ९: मातामाह श्राद्ध गजछाया योग सूर्योदयापासून स. ०९:१६ प. गजछाया योग सूर्योदयापासून स. ०९:१६ प. आमावास्या समाप्ती स. ०९:१६ आमावास्या समाप्ती स. ०९:१६ जागतिक पोस्ट दिन \nबुधवार दिनांक १०: घटस्थापना शारदीय नवरात्रोत्सवारंभ सूर्याचा चित्र नक्षत्रप्रवेश वाहन:कोल्हा जागतिक मानासिक आरोग्य दिन जागतिक मानासिक आरोग्य दिन लापशी दिन \nगुरुवार दिनांक ११: शुभ दिवस स. १०:३० प. मुस्लिम सफर मासारंभ \nशुक्रवार दिनांक १२: विनायक चतुर्थी शुभ दिवस स. १०:४० ते सायं. ०५:२५ शुभ दिवस स. १०:४० ते सायं. ०५:२५ \nशनिवार दिनांक १३: ललिता पंचमी शुभ दिवस स. ११:३४ प. शुभ दिवस स. ११:३४ प. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन \nरविवार दिनांक १४: सरस्वती आवाहन दु. ०१:१३ नं. जागतिक मानक दिन \nसोमवार दिनांक १५: सरस्वती पूजन जागतिक अंध दिन \nमंगळवार दिनांक १६: पारशी खोरदाद मासारंभ महालक्ष्मी पूजन \nबुधवार दिनांक १७: दुर्गाष्टमी महाष्टमी महानवमी उपवास आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन \nगुरुवार दिनांक १८: दसरा विजयादशमी विजय मुहूर्त दु. ०२:२० पा. ०३:०६ प. उपवास पारणा विजयादशमी विजय मुहूर्त दु. ०२:२० पा. ०३:०६ प. उपवास पारणा नवरात्रोत्थापन \n���ुक्रवार दिनांक १९: श्री माधवाचार्य जयंती शुभ दिवस \nशनिवार दिनांक २०: पाशांकुशा एकादशी शुभ दिवस स. ०७:०२ प. शुभ दिवस स. ०७:०२ प. जागतिक आस्टियोपोरोसिस सांख्यकी दिन जागतिक आस्टियोपोरोसिस सांख्यकी दिन \nसोमवार दिनांक २१: भारतीय पोलीस स्मृती दिन \nमंगळवार दिनांक २२: सोमप्रदोष आंतरराष्ट्रीय बोबडी बाला जागरूकता दिन आंतरराष्ट्रीय बोबडी बाला जागरूकता दिन \nबुधवार दिनांक २३: सौर हेमंत ऋतू प्रारंभ कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमा प्रारंभ रा. १०:३६ \nगुरुवार दिनांक २४: आयंबील ओळी समाप्ती (जैन) शरद नवान्न पौर्णिमा पौर्णिमा समाप्ती स. १०:१४ कार्तिक स्नानारंभ शुभ दिवस स. १०:२९ नं. संयुक्त राष्ट्र दिन \nशुक्रवार दिनांक २५: शुभ दिवस \nशनिवार दिनांक २६: आंतरराष्ट्रीय इंतेरसेक्स जागरूकता दिन \nरविवार दिनांक २७: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:२७ दाशरथी चतुर्थी जागतिक ऑडिओव्हिजुअल वारसा दिन \nसोमवार दिनांक २८: शुभ दिवस आंतरराष्ट्रीय अनिमेशन दिन \nमंगळवार दिनांक २९: तुकडोजी महाराज पुण्यतिथी जागतिक स्टोक दिन \nबुधवार दिनांक ३०: शुभ दिवस दु. ०१:०७ प. \nगुरुवार दिनांक ३१: शुभ दिवस कालाष्टमी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/65313", "date_download": "2020-09-27T05:55:13Z", "digest": "sha1:LQ6R4IRW6JZ6PUW7FZACZVYCEIBK6RPM", "length": 10739, "nlines": 90, "source_domain": "sataratoday.com", "title": "सज्जनगडच्या रामदासस्वामी संस्थानतर्फे मनाचे श्लोक पाठांतराची अभिनव स्पर्धा", "raw_content": "\nसज्जनगडच्या रामदासस्वामी संस्थानतर्फे मनाचे श्लोक पाठांतराची अभिनव स्पर्धा\nस्पर्धेतील सहभागासाठी कसलेही शुल्क नाही; 15 ऑगस्ट अंतिम मुदत\nप्रत्येक गटातून पाच विजेते आणि पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे संपर्क प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.\nसातारा: सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्यावतीने मनाचे श्लोक पाठांतराच्या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार गटात या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटातून पाच विजेते आणि पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे संपर्क प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.\nपहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा चार गटात या स्पर्धा होत आहेत. प्रत्येक स्पर्धकाने दर आठवड्याला पाच याप्रमाणे 205 मनाचे श्लोक पाठ करुन म्हणायचे आहेत आणि त्याचा स्पर्धकाने आपल्या घरातच मोबाईलवर केलेला व्हिडीओ दर आठवड्याला संपर्क प्रमुखांना पाठवायचा आहे. पाठांतर, शब्दोच्चार, सादरीकरण, हावभाव आणि सातत्य या गोष्टी विचारात घेवून स्पर्धकांना गुण देण्यात येणार आहेत. एक्केचाळीस आठवड्यानंतर सर्व गुणांची बेरीज करुन विजेते घोषित केले जाणार असून या सर्वांना सज्जनगडावर संस्थानच्यावतीने मानपत्र आणि श्री समर्थ प्रसाद देवून गौरविण्यात येणार असल्याची, माहितीही श्री कुलकर्णी यांनी दिली.\nया स्पर्धेतील सहभागासाठी कसलेही शुल्क नाही. 15 ऑगस्ट ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत असून सहभागी होवू इच्छिणार्यांनी अधिक माहितीसाठी 7744964550 या व्हॉटस अॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आक���ा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\n‘त्या’ चार वनकर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lyricalbox.com/nakhwa-lyrics-keval-walanj/", "date_download": "2020-09-27T06:18:35Z", "digest": "sha1:N4HTUE3JIAVJEREHTMMVAQYNON5BKAHF", "length": 6002, "nlines": 155, "source_domain": "lyricalbox.com", "title": "NAKHWA LYRICS in Marathi - Keval Walanj | Sadhana Kakatkar", "raw_content": "\nदर्या किनारी मिनी बंगला यो बांधला\nचल जाव दोघ तिथं राहवाला\nदर्या किनारी मिनी बंगला यो बांधला\nचल जाव दोघ तिथं राहवाला\nचल जाव दोघ तिथं राहवाला\nसागरांन माझे संग फिरवला\nचल जाव दोघ तिथं राहवाला\nसागरांन माझे संग फिरवला\nमाझी तू नखावीन मी तुझा नाखवा\nसोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला\nमाझी तू नखावीन मी तुझा नाखवा\nसोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला\nपिरामाचा उधान सागराला आयलाय\nओढ लागलीया मला भरतीची\nकिनारी भिडतान लाटेव लाटा\nआस आता तुझ्या माझ्या पिरतीची\nपिरामाचा उधान सागराला आयलाय\nओढ लागलीया मला भरतीची\nकिनारी भिडतान लाटेव लाटा\nआस आता तुझ्या माझ्या पिरतीची\nनौका आपले पिरमाची ये दर्यानं बघ कसं डोलतंय\nतुझे माझे पिरमाची चर्चा कोलीवार्यात बघ रंगतय\nजाऊ जोड्यानं मग बंदराला सजनी\nपूनवचा चांद गो बघावला\nपूनवचा चांद गो बघावला\nसागरानं माझे संगं फिरावला\nपूनवचा चांद गो बघावला\nसागरानं माझे संगं फिरावला\nमाझी तू नखावीन मी तुझा नाखवा\nसोबल यो जोडा कोली व���ऱ्यात आपला\nमाझी तू नखावीन मी तुझा नाखवा\nसोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला\nसजलाय बघ ह्यो कोलीवारा\nसजलाय बघ ह्यो कोलीवारा\nकंदी नेशील तू मला\nकंदी नेशील तू मला\nनेईन तुला मी अशी सजवून सजनी\nमग जाऊ दोघं तिथं रहावला\nमग जाऊ दोघं तिथं रहावला\nमी तूझी नाखवीनं तू माझा नाखवा\nसोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला\nमाझी तू नाखवीन मी तुझा नाखवा\nसोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-27T07:15:27Z", "digest": "sha1:BEYFYJGHHJFHZLY5ZHWOFM53HYBXUHZH", "length": 8922, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "रोजगार प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी ः कॉंग्रेस | Navprabha", "raw_content": "\nरोजगार प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी ः कॉंग्रेस\nराज्यातील युवा वर्गाला रोजगार प्राप्त करून देणे याला आमचे प्राधान्य नाही, असे निवेदन करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील युवा वर्गाची माफी मागावी, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच असे निवेदन केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत, असे चोडणकर म्हणाले.\nकारवार येथे प्रचारासाठी गेले असता प्रमोद सावंत यांनी तेथील युवकांना गोव्यात रोजगार प्राप्त करून देण्याची घोषणा केली होती. आणि पणजीत सिद्धार्थ कुंकळयेकर यांचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर पत्रकारांशी बोलताना राज्यातील युवकांना नोकर्या देण्यास सरकारचे प्राधान्य नसल्याचे सांगून त्यांनी गोव्यातील युवा वर्गाची थट्टा केली असल्याचे चोडणकर म्हणाले. कॉंग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातून नोकर्यांची निर्मिती कशी केली जाईल हे स्पष्ट केले असल्याचे चोडणकर यावेळी म्हणाले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या ���्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/ashok-chavan-said-be-careful-nothing-will-fall-short-nanded-news-346613", "date_download": "2020-09-27T07:13:02Z", "digest": "sha1:6XULQJVVXS2CHB4TEASZBXJ6VLS7RRV7", "length": 16376, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "अशोक चव्हाण म्हणाले, काळजी घ्या...काहीही कमी पडू देणार नाही | eSakal", "raw_content": "\nअशोक चव्हाण म्हणाले, काळजी घ्या...काहीही कमी पडू देणार नाही\n“माझे कुटूंब - माझी जबाबदारी” या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त मंगळवारी (ता. १५ सष्टेंबर) नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवनगरच्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन ८० खाटाच्या आयसीयू वार्डाची भर पडल्याची माहिती त्यांनी दिली.\nनांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात मी स्वत: शासन पातळीवरुन दक्ष असून शासनाकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही फक्त तुम्ही स्वत: काळजी घेत आरोग्य विभागाच्या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सहकार्य करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १५) केले.\n“माझे कुटूंब - माझी जबाबदारी” या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त त्यांनी नांदेड येथील प्रभाग क्रमांक दहाच्या शिवनगर येथील स्थानिक रहिवासी दत्ता इंगळे व श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, प्रभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी मोहमंद बदीयोद्यीन, आशा वर्कस व इतर उपस्थित होते.\nहेही वाचा - सगरोळीत शेकडो एकर जमीन गेली पाण्याखाली\nविष्णुपुरीच्या रुग्णालयात ८० खाटा\nविष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नुकतेच आपण ८० खाटांचे दोन आयसीयू वार्ड अद्यावत केले आहे. यात ६४ खाटा या आयसीयूच्या तर १६ खाटा या ऑक्सिजनच्या तयार केल्या आहेत. पुर्वीच्या १७० आयसीयू खाटांमधून ही नवी भर पडली असून आता अतीगंभीर जे बाधित आहेत त्यांच्यावर येथे प्राधान्याने उपचार केले जातील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nहेही वाचलेच पाहिजे - नांदेडला मंगळवारी ३४५ पॉझिटिव्ह तर २१३ कोरोनामुक्त\nआरोग्य सेवासुविधेकडे विशेष लक्ष\nदिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेची परिक्षा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत माझ्या वारंवार प्रशासनाशी आढावा बैठका घेत असून आरोग्य सेवासुविधेची कुठलीही कमतरता पडणार नाही यासाठी नियोजन करीत आहे. काही प्रमाणात ऑक्सिजनचा वाहतुकीमुळे थोडा प्रश्नही निर्माण झाला होता. तथापि ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नसून वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्याचे योग्य व्यवस्थापन जिल्हा प्रशासनामार्फत आता अधिक प्रभावीपणे केले जाईल असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी संवाद साधतांना सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्वारातीम विद्यापीठातील कामकाज ठप्प, राज्यव्यापी आंदोलनास वाढता पाठिंबा\nनांदेड : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे सुरु करण्यात आलेल्या राज्यव्यापी लेखणीबंद, अवजार बंद आंदोलनामध्ये...\nविष्णुपूरी धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनांदेड : जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेला मोठा विसर्ग हा थेट गोदावरीतून विष्णुपूरी धरणात येत आहे. तसेच धरणाच्या वरच्या भागात सातत्याने सुरू असलेल्या...\nनांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते\nनांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात आक्रमक झाला असतानाच नांदेड उत्तरमधील आरक्षण...\nकिनवटचे सहायक जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर...\nगोकुंदा ( जि.नांदेड ) : शनिवारी (ता. २६ ) सकाळी १० ची वेळ... ग्रामसेक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता...\nनांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक\nनांदेड : कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे...\nजिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा- डाॅ. विपीन\nनांदेड : नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाउन) मधून प्रत्येक रविवारी दुकाने- आस्थापना चालू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ekta-kapoor-transit-today.asp", "date_download": "2020-09-27T07:58:24Z", "digest": "sha1:DNBSTWBIA742T4XHBRZXV7SWUAT2BDTC", "length": 10725, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "एकता कपूर पारगमन 2020 कुंडली | एकता कपूर ज्योतिष पारगमन 2020 Bollywood, Actor", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nएकता कपूर प्रेम जन्मपत्रिका\nएकता कपूर व्यवसाय जन्मपत्रिका\nएकता कपूर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nएकता कपूर 2020 जन्मपत्रिका\nएकता कपूर ज्योतिष अहवाल\nएकता कपूर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nएकता कपूर गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nएकता कपूर शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा काळ तुमच्यासाठी विविध अंगांनी अनुकूल आहे. तुमच्या आजुबाजूचे वातावरण इतके चांगले आहे की, प्रत्येक समस्या एकता कपूर ोएकता कपूर सोडविली जात आहे. तुमच्या घरचे व्यवहार एकदम सुरळीत सुरू राहतील. तुमची जबरदस्त इच्छा आणि उर्जा ही उच्च असेल. उच्चभ्रू वर्गाकडून तुम्हाला मदत मिळेल, तुमची पत वाढेल आणि शत्रूंचा बिमोड होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आजुबाजूला आल्हाददायक वातावरण असेल.\nएकता कपूर राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.\nएकता कपूर केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे क��म करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nएकता कपूर मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nएकता कपूर शनि साडेसाती अहवाल\nएकता कपूर दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/node/5640", "date_download": "2020-09-27T07:25:54Z", "digest": "sha1:6ETY5LT7PXRV2CG43764DMXK3IGAMN4T", "length": 106106, "nlines": 1566, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी समजली का? - १३० | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nही बातमी समजली का\nहे विमान पाणबुडीविरोधी युद्धासाठी उपयुक्त आहे असं दिसतं.\nही बातमी वाचली का\nआणखी एका च्यानल वर एक दिवसाची बंदी.\nआजच्या मटा संवादमधून मराठीचा\nमराठीचा अभ्यासक्रम ‘ऑफ लाइन’ होऊ नये म्हणून...\nमीठी मीठी बातोंसे बचना जरा...\nबाई भलत्याच विनोदी दिसतात ... आय मिन बोलतात.\nब्याट्या, तुझं मत पायजे याच्याबद्दल. अनु राव यांचे मत सुद्धा हवे आहे.\nभारत हा पाकिस्तान च्या किमान ५० प्वाईंट्स पुढे असायला हवा. ही अशी च्यानल्स बंदी करून ते कसेकाय साध्य होणार ते \"बनारसच्या विश्वेश्वरालाच\" माहीती.\n>>ही अशी च्यानल्स बंदी करून\n>>ही अशी च्यानल्स बंदी करून ते कसेकाय साध्य होणार\nअशी एक एक दिवसाची बंदी स्पेसिफिकली 'अनक्वेश्चनेबल' कारणांसाठी (उदा- देशहित) घालायची. इन जनरल \"एकाच दिवसाची तर बंदी आहे\" एवढा काय फरक पडतो अशी एक अॅपॉलॉजी विचारक्षम लोकांच्या मनात निर्माण करायची. पण सामान्य लोकांच्या मनात हा चॅनेल* \"देशद्रोही\" किंवा गेलाबाजार \"अविश्वसनीय\" आहे अशी भावना निर्माण होईल असे ट्रोलांकरवी** साधायचे. असे साधारणपणे सर्वच चॅनेल आलटून पालटून बंदीच्या गिरणीतून पास करायचे.\n*चॅनेल म्हणाजे मास मीडियाचा कोणताही प्रकार.\n** राजदीप सरदेसाई, बरखा दत्त*** ही उदाहरणे अगोदरच आहेत.\nही एक विनिंग स्ट्रॅटेजी असू शकेल.\n***उलट जिंदालकडून लाच मागताना पकडला गेलेला (आणि दिल्लीतील एक ���्रोफेसरबाई सेक्स रॅकेट चालवतात असा खोटा स्टिंग करणार्या लाइव्ह इंडिया चॅनेलचा तत्कालीन सीइओ) सुधीर चौधरी सध्या या ट्रोलांचा हिरो आहे शिवाय सरकारतर्फे एक्स कॅटेगरी सुरक्षा असलेला पत्रकार आहे.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमोदी सरकारचे घालीन लोटांगण वंदीन चरण : एन्डीटीव्हीवरच्या बंदी वर होल्ड.\nबाई डोक्यावर पडल्यागत विधाने\nबाई डोक्यावर पडल्यागत विधाने करताहेत, पण चालायचंच. भारताने इंग्रजांकडून जमेल तितके पैसे उकळले पाहिजेत. या केसमध्ये तो आपला हक्कच आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nबंदीप्रकरणी एनडीटीव्हीची केंद्र सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव\nबंदीप्रकरणी एनडीटीव्हीची केंद्र सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nएन्डीटिव्ही इंडियावरची बंदी तूर्तास न घालण्याचा सरकारचा निर्णय\nएकंदर हे थोडंसं सापशिडीमधल्या सोंगट्या हलवण्यासारखं दिस्तंय.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nनिर्मलाबाईंनी पण एफ-टी-ए च्या बाजूने मत व्यक्त केलेले आहे.\nअरे ते FTAचं घोंगडं दहाएक\nअरे ते FTAचं घोंगडं दहाएक वर्षं भिजत पडलं आहे. कोकण रेल्वेसारखं.\nFTA केला, की ड्युटी रेव्हेन्यू जातो.राजकारण्यांना त्वांड वाजवाय आवडतं, पण पैसे गेले की वैतागतात. त्यामुळे नुसती बडबड आहे.\nअमेरिका ह्या वळणावर कशी काय बरं आली ह्याविषयीचा एक नैराश्यमय दृष्टिकोन\nआणि डेटा नीट पाहिला तर हिलरी जिंकण्याला प्रत्यवाय नाही असं कधीपासूनच ठामपणे सांगणारा एक विदागार\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nअँड्रु सुलिव्हन हा एक ग्रेट्ट\nअँड्रु सुलिव्हन हा एक ग्रेट्ट माणूस आहे.\nफोर्ड फाऊंडेशन आणि विकीलिक्स\nविकीलिक्स ने जॉन पोदेस्ता(उच्चार ) (हिलरी क्लिंटन यांचे प्रचारप्रमुख) यांच्याशी संबंधित अनेक इ-मेल्स नुकत्याच उघड केल्या. त्यात फोर्ड फाऊंडेशनशी संबंधित (विशेषत: केजरीवाल, तीस्ता सेडलवाड, नारायण मुर्ती) खूपच रोचक माहिती आहे. यावरचा एक रिपोर्ट ओपइंडियाने प्रसिद्ध केला आहे. तो येथे वाचा.\n(येथे विकीलिक्सची डायरेक्ट लिंक देणं कितपत योग्य आहे ते माहित नसल्याने देत नाही)\nओपइंडिय��कडून या रिपोर्टमध्ये सुटलेली अजून एक इंटरेस्टिंग माहिती याच इमेल्समध्ये मला सापडली ती ही की,२००४ पर्यंत विदेशी निधी प्राप्त करण्यासाठी फो.फा.ला पूर्वसंमती लागत होती. ती अट २००४ ला शिथिल करुन घटनोत्तर (पोस्टफॅक्टो)मान्यतेची 'खास' परवानगी देण्यात आली जी २०१४पर्यंत चालू होती.२०१४मध्ये ही सुविधा काढून घेण्यात आली.\nआंतरराष्ट्रीय 'एनजीओ'जचा व मोदी सरकारचा 'कारभार' कसा चालतो यासाठी हे वाचायलाच हवं.\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका भाषणे मधुर तू करिशी अनेक\nह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे तीस्ता सेतलवाड यांच्या संस्थेला मदत केल्यामुळेच फोर्ड फाउंडेशन गोत्यात आली. एफसीआरए उल्लंघन वगैरे केवळ त्रास देण्यासाठी उकरलेले मुद्दे होते. खुद्द आयबीतर्फे आलेल्या अहवालात फाउंडेशनविरोधात पुरेसा पुरावा नाही असं म्हटलं होतं.\nहा तपशीलदेखील रोचक आणि उद्बोधक आहे :\nऑप इंडियाच्या वार्तांकनात न सापडलेली एक गोष्ट इथे आणि इथे सापडली :\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nपण एखाद्या 'स्वयंसेवी','धर्मादाय' संस्थेला इतके रिकामे कामं करायची गरजच काय पीएम पर्यंत लॉब्यिंग करुन भारतात टिकून राहण्याचा इतका आग्रह का पीएम पर्यंत लॉब्यिंग करुन भारतात टिकून राहण्याचा इतका आग्रह का हे काही कळत नाही.\nम्हणजेच काहीतरी सेटलमेण्ट झालं. पण काय\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका भाषणे मधुर तू करिशी अनेक\nत्यात विशेष ते काय\n>> पण एखाद्या 'स्वयंसेवी','धर्मादाय' संस्थेला इतके रिकामे कामं करायची गरजच काय पीएम पर्यंत लॉब्यिंग करुन भारतात टिकून राहण्याचा इतका आग्रह का पीएम पर्यंत लॉब्यिंग करुन भारतात टिकून राहण्याचा इतका आग्रह का हे काही कळत नाही.\nत्यात काहीच विशेष नाही. त्यांनाही आपल्या रेझ्यूमेवर चांगले आणि मोठे प्रकल्प दाखवावे लागतात. भारतासारख्या देशातून हद्दपार व्हायला लागणं त्यांच्या रेझ्यूमेवर चांगलं दिसत नाहीच. शिवाय, लॉबिंग पंप्रंपर्यंत करावं लागलं कारण मुळात खुन्नस पंप्रंनाच होता.\n>> म्हणजेच काहीतरी सेटलमेण्ट झालं. पण काय\nमी वर दिलेल्या बिझनेस स्टॅन्डर्डच्या दुव्यावर त्याबद्दल मजकूर आहे. उदा :\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nअहो पण असहिष्णुतेचे तोटे असूच शकत नाहीत का असं म्हणा बरं ... की - असहिष्णुता ही अनिवार्यपणे समस्याविहीन संकल्पना आहे.\nआज रात्रीपासुन ५०० आणि १०००\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\n५०० व १००० च्या जुन्या नोटांवर बंदी\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nनव्या रुपात, नव्या रंगात पुन्हा येणार एक हजाराची नोट\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका भाषणे मधुर तू करिशी अनेक\nकेरळा मधे साम्यवाद्यांकडून हिंदुंवर प्राणघातक हल्ले\nगबरूला माहिती होती का\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nप्रथमच बघितली. (मला फक्त\nप्रथमच बघितली. (मला फक्त azadi.me माहीती होती.)\nभारतात पतीकडून पत्नीवर बलात्कार होतो ही संकल्पनाच अस्तित्वात नाही\nअडाण*ट लोकांची काही कमी नाही.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nभारतात पत्नी \"मालमत्ता\" आहे . मालमत्तेला कसले अधिकार \nबुद्धिबळातील विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन आणि आव्हानवीर सर्गेइ कार्याकिन यांत विश्वविजेतेपदासाठीची लढत अमेरिकी पूर्व-प्रमाणवेळेनुसार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता (भा.प्र.वेळ ००:३०, १२ नोव्हें.) न्यू यॉर्क येथे सुरू होत आहे. कार्लसन नॉर्वेचा तर कार्याकिन रशियाचा आहे. १२ सामन्यांची ही लढत ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल.\nप्रत्येक डावातील पहिल्या ४० चालींसाठी १०० मिनिटे, त्यानंतरच्या २० चालींसाठी ५० मिनिटे नि त्यानंतर १५ मिनिटे खेळ संपवण्यासाठी दिली जातील. शेवटच्या १५ मिनिटांतील प्रत्येक चालीपाठी ३० सेकंद वाढवून मिळतील.\nडाव जिंकल्यास १, हरल्यास ०, आणि बरोबरी झाल्यास ०.५, असे गुण मिळतील. ६.५ गुण प्रथम मिळवणारा जेता ठरेल.\nगुणबरोबरी झाल्यास टाय-ब्रेक असतील.\nआजचा पहिला डाव इथे पाहता येईल -\nपहिल्या डावात बरोबरी झाली. काळे मोहर्यांनिशी खेळणार्या कार्याकिनने उत्तम बचाव करत कार्लसनला वरचढ होण्याची कसलीही संधी दिली नाही. डावाचे विश्लेषण इथे पाहता येईल -\nदुसरा डाव कालच्याप्रमाणेच आज भाप्रवेनुसार मध्यरात्रीनंतर सुरू होईल. कार्याकिनकडे पांढरे मोहरे असतील. दुसर्या डावानंतर विश्रांतीचा दिवस असेल.\n आमची समस्या दूर होईलसं दिसतय.\nआता तुम्ही श्रीमंतांवरती टॅक्स काढा, लावा काहीही करा तेजायला. As long as मला कव्हरेज DENY करत नाही. तोपर्यंत मी खूष आहे.\nस्वतःच्या तब्येतीकरता स्वतः ���ॅक्स न भरणे - हा मुद्दा माझ्यासारख्या काही लोकांचा नव्हताच. होता तो इतकाच की \"कव्हरेज नाकारल तर काय\n- माझ्याकरता, ट्रंपच्या Ideology मधील हाच्च मोठा मुद्दा आक्षेपार्ह होता ज्यातील हवा निघून गेलेली आहे.\n(१) त्याची स्त्रियांबद्दलची मते हा मुद्दा मला तितकासा गंभीर वाटला नाही खरच. कारण त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा तो \"राष्ट्रपती\" म्हणुन अमेरीकेकरता कसा आहे हे महत्वाचे आहे.\n(२) सीमा सुरक्षा - पाठींबा आहे\n(३) चायना बरोबर ओपन ट्रेड ला आळा - वेल डन\n(४) ग्रीन कार्ड्वरील निर्बंध अधिक आवळणार - फरक पडत नाही.\n(५) प्रक्षोभक व लोकांना \"सो कॉल्ड\" चिथवणारी भाषणे - एकदा त्याच्या स्वतःवरच जबाबदारी आली की तो थांबवेल याची खात्री आहे.\n(६) देशाचे विभाजन होइल - गंभीर मुद्दा आहे.\n(७) डिपोर्टींग इलिगल इमिग्रंटस - फरक पडत नाही.\nम्हणजे थोडक्यात तुम्ही पक्षांतर करून टाकले म्हणायचे...\nयात हा मुद्दा रोचक\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nभारतीय विद्यार्थ्यांकडून तीनशे हजार कोटी\nपाच बिलियन = साधारण तीस हजार कोटी.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nबुद्धिबळ कार्लसन-कर्याकिन (अमुक)लिहिणार का लेख/खफखरड\nशांतीदूत ओबामा इथे भारताला का लेक्चर देत होते म अल्पसंख्यांकांच्या अधिकार रक्षणाबद्दल\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमाजी पत्रकार आणि सध्याचे सनदी अधिकारी शाहू पाटोळे यांचं 'अन्न हे अपूर्णब्रह्म' हे पुस्तक बाजारात आलं आहे. त्यांची स्क्रोलने घेतलेली मुलाखत -\nशाहू पाटोळेंचा २०१५च्या दिवाळी अंकातला लेख - बहात्तरच्या दुष्काळानंतरची ग्रामीण खाद्यसंस्कृती\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअहो मिळत नाय हे पुस्तक\nअहो मिळत नाय हे पुस्तक बाजारात. मराठी पुस्तकांच्या वितरणव्यवस्थेबद्दल काय बोलावं...\nतालीम का शोर ऐसा तहज़ीब का चर्चा इतना\nबरकत जो नहीं होती ... निय्यत की ख़राबी है\nग्रेग मॅनक्यू यांना विचारले\nपाकिस्तान ४ वर तर आपण ८ वर.\nपाकिस्तान ४ वर तर आपण ८ वर. पाकिस्तानपेक्षा किंचीत अधिक सुदैवी किंवा सजग आणि सावधान.\nभारताला सातवी रॅंक देणं हा\nभारताला सातवी रॅंक देणं हा मूर्खपणा आहे. भारतात जगातली एक शष्ठांश लोकसंख्या राहाते, त्यामुळे पंधरा वर्षांत ७८०० मृत्यू म्हणजे दरडोई उर्वरित जगापेक्षा खूपच कमी आहेत. आपल्यापेक्षा चांगली रॅंक असलेल्या सोम���लियात फक्त १ कोटी लोकसंख्येत ३७०० मृत्यू झालेले आहेत. म्हणजे आपल्या जवळपास पन्नासपट वाईट\nहे म्हणजे पर कॅपिटा इनकमऐवजी जीडीपी मोजून कुठचा देश श्रीमंत आहे हे ठरवण्यासारखं आहे. निव्वळ मूर्खपणा.\nमला हे वाचून संशय येतो की 'पाहा, हे ब्राउन, काळे, मुस्लीम कसे मागासलेले आणि हिंसेला चटावलेले असंस्कृत आहेत' हे दाखवून देण्याचा प्रयत्न तर नाही ना दरडोई मोजमाप केली असती तर चित्र खूप वेगळं दिसलं असतं.\nइन्साफ कौन करेगा, करेगा वो भरेगा, भरेगा वो मरेगा..... मरेगा वो जियेगा.... (माझी फिल्लमबाजी मधून साभार)\nइन्साफ कौन करेगा, करेगा वो\nइन्साफ कौन करेगा, करेगा वो भरेगा, भरेगा वो मरेगा..... मरेगा वो जियेगा.... (माझी फिल्लमबाजी मधून साभार)\nमला कणेकरांचे तिन्ही स्टँडअप्स खूप आवडतात - फिल्लमबाजी, फटकेबाजी, कणेकरी.\nकणेकर मला एकंदर शैलीवरुन\nकणेकर मला एकंदर शैलीवरुन उर्मट वाटतात. खखोदेजा\nफिल्लमबाजी मध्ये insult comedy ठासून भरलीय.\nयंत्रमानवाला मोरॅलिटी शिकवता येणारच नाही असं म्हणताय \nतुमच्या म्हणण्याचा विपर्यास करतो ----->> Machine should not be competitor of labor - च्या दिशेने अंगुलिनिर्देश करताय का \nयंत्रमानवाला मोरॅलिटी शिकवता येणारच नाही असं म्हणताय \nजर तुम्हाला आनंदी, खुश रहायचे असेल तर फेसबुक सोडा\nलोकांना मराठीत प्रतिसाद लिहा\nलोकांना मराठीत प्रतिसाद लिहा अशी समज व्यवस्थापक केव्हा देणार\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nइज इट अॅक्सेप्टेबल टु राइट\nइज इट अॅक्सेप्टेबल टु राइट धिस वे\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nतुम्ही मराठीत लिहिलं आहे का\nतुम्ही मराठीत लिहिलं आहे का इंग्रजीत\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nउपक्रमावरती हा प्रश्न तुम्हीच\nउपक्रमावरती हा प्रश्न तुम्हीच विचारला होतात बहुतेक.\nनाही. उपक्रमावर १०% पेक्षा\nउपक्रमावर १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नयेत असा नियम होता.\nत्याला बायपास करण्यासाठी जनता 'क्षक्षक्षक्षक्ष' वगैरे अनावश्यक वाढीव अक्षरे वापरत असत.\nमी तेव्हा \"आय ओव्हरकम धिस प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे\" असं म्हटलं होतं.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nओह येस्स्स मला आठवलं.\nओह येस्स्स मला आठवलं.\nबा द वे. आता पुरे \nऐसीवरील गमभन इत���ांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nफ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन इज नॉट\nफ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन इज नॉट अंडर थ्रेट.\nशक्यतोवर प्रतिसाद मराठीतून लिहा. बाहेरच्या लिंका, त्यातला मजकूर उद्धृत करतानाही आपल्याला काय म्हणायचं आहे हे मराठीत लिहा; मराठीत लिहिताना देवनागरीत लिहिलं तर माझ्यासारख्या विकार असणाऱ्या लोकांना वाचणं सोपं होईल (म्हणजे आम्ही ते वाचू), वगैरे गोष्टी गृहीत धरल्या जातात. हे नियम नाहीत; अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे तसे नियम बनवू नयेत; पण सदस्यांनी दबाव आणावा. ढेरेशास्त्रींचे आभार.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअहो इंग्रजी ही मराठीचीच एक बोलीभाषा नाही का\nअहो इंग्रजी ही मराठीचीच एक बोलीभाषा नाही का सगळे तर वापरतात सतत \nलोकांना मराठीत प्रतिसाद लिहा अशी समज व्यवस्थापक केव्हा देणार\n....लोकांना मराठीत प्रतिसाद कुणी लिहिणं अपेक्षित आहे ते तुम्ही सांगितल्याशिवाय समज कुणाला द्यायची ते कळणार नाही.\nतुम्हांला बहुधा पुढीलप्रमाणे म्हणायचे असावे -\nप्रतिसाद मराठीत लिहा अशी समज व्यवस्थापक लोकांना केव्हा देणार \nलोकांना \"मराठीत प्रतिसाद लिहा\" अशी समज व्यवस्थापक केव्हा देणार\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमनिष तिवारी वि तारेक फतेह वि सुब्बु स्वामी - विवाद - सर्जिकल स्ट्राईक बद्दल.\nसुब्बु स्वामी म्हणे की \"सर्जिकल स्ट्राईक्स नंतर काँग्रेस पक्षातील मंडळींकडून आलेली विधाने पाहता ... काँग्रेस मधे एकवाक्यता नव्हती\".\nपण ही अशी एकवाक्यता असावी असा आग्रह का एका पक्षातील विविध सदस्यांमधे मतांची विविधता असावी का नसावी एका पक्षातील विविध सदस्यांमधे मतांची विविधता असावी का नसावी विविधता असल्यास ते समस्याजनक आहे का विविधता असल्यास ते समस्याजनक आहे का अनुप ढेरे, तुमचे मत काय \nआमचे काय मत असणार इथे...\nआमचे काय मत असणार इथे... एकवाक्यता असावी नसावी याबद्द्ल मत नाही. पण २०१४मध्ये काँग्रेसचा बराचसा प्रचार (स्वतःच्याच) सरकारविरोधात होता. त्याचा फटका नक्कीच बसला. सो एकवाक्यता नसेल तर तोटा असेल.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nकाल कोल्डप्ले कन्सर्टच्या आधी मोदींनी चक्क बॉब डिलनला उद्धृत केलं आणि वर निश्चलनीकरणावर विनोदही केला.\nबाकी डीलन किंवा नोरा जोन्स ठीक, पण मोदी आणि रिकी मार्टिन हे कॉम्बिनेशन जास्त डेडली आहे. संघाच्या मुशीत घडलेल्या ब्रह्मचारी पुरुषाच्या डोक्यात हे पाहताना काय येत असेल असा विचार माझ्या मनात परिमळ सोडून गेला -\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nआमच्या हृदय सम्राटांची ती\nआमच्या हृदय सम्राटांची ती खासियत आहे . मागे ह्यू जॅकमन शेजारी उभं राहून त्यांनी 'मे द फफोर्स बी विथ यु '( टाळ्या) 'असा जगाला संदेश दिला होता .( मला भीती वाटली कि आता ओबामा इथे येऊन 'डॉन को हराना मुश्किल हि..,वगैरे काउंटर टाकतो का काय )\nपण मोदी आणि रिकी मार्टिन हे कॉम्बिनेशन जास्त डेडली आहे\nहे कळलं नाही. रिकी मार्टीन कुठून आला कोल्डप्लेवाला तर ख्रिस मार्टीन आहे.\nआपल्या लैंगिकतेचं उच्छृंखल (संघिष्ट पर्याय) किंवा मुक्त (उदारमतवादी पर्याय) प्रदर्शन करणारी कमनीय सुंदरा, तिच्यामुळे तयार झालेलं अनधिकृत कार्निव्हल आणि तिच्याकडे बघून, ह्या सगळ्यांसाठी गाणं म्हणणारा आणि तरीही फारसा लैंगिकदृष्ट्या उत्तेजित न होणारा१ रिकी मार्टीन, असा काहीसा निर्देश असावा.\n१. इतरांना, विशेषतः मनामधी भरू शकेल अशा सुंदरेला आनंदात बघून आनंदी होणं एवढीच रिकी मार्टीनची प्रतिक्रिया दिसते.\nडिस्क्लेमर - मला स्पॅनिश समजत नाही.\nकुजकटपणा - जंतूच्या प्रतिक्रियेतला परिमळ चांगलाच पुरुषी दर्प असावा अशी शंका येते. काय जंतू, छप्पन इंची छातीवर भाळलात का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nबाकी सगळं ठीक आहे, पण जंतू असं म्हणाले\nबाकी डीलन किंवा नोरा जोन्स ठीक, पण मोदी आणि रिकी मार्टिन हे कॉम्बिनेशन जास्त डेडली आहे.\nमुळात काँबिनेशन होण्यासाठी रिकी मार्टीनचा उल्लेख कुठून आला असं विचारतोय मी. डीलन आणि नोरा जोन्सचा मोदींच्या भाषणात उल्लेख आहे.\nजी बातमी मी वाचली त्यात रिकी मार्टिनचा उल्लेख होता. प्रतिसादांमध्ये त्यावर काहींनी विनोदही केले होते, पण ती बहुधा उसंडु असावी, कारण आता सगळ्या बातम्यांत क्रिस मार्टिनचा उल्लेख दिसतो आहे.\n(आणि मोदींची विनोदबुद्धी चांगली आहे असं दाखवण्याची एक संधी त्यांनी दवडली. वैट्ट, दुष्ट मीडिया )\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसोनियाला बदल म्हणून राहुल/प्रियान्का/दिग्विजय/आणखी कुणी यावर एकवाक्यता होऊ द्या.\nरोगापेक्षा औषध भयंकर अशी टीका\nरोगापेक्षा औषध भयंकर अशी टीका आताच्या नोटा प्रकरणावर परदेशाल झाली तरी अशा प्रकारच्या काळा पैसा रोगावर दोन वेगवेगळ्या औषधांपैकी कोणते कमी त्रासदायक अशी चर्चा ठीक वाटेल.\nसुप्रीम कोर्ट भारतातल्या सगळ्यात चांगल्याप्रकारे चालवल्या जाणार्या खेळाची वाट लावणार आहे. हा सुप्रीम कोर्टाचा माजोरीपणा आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहा सुप्रीम कोर्टाचा माजोरीपणा आहे.\nबीसीसीआयचा माजोरीपणा बंद करायला....\nडिमेन्शिआ बद्दल सकारात्मक बातमी\nनवनवीन शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे समाजातील डिमेन्शिआ च्या सांख्यबळास उतरंड लागलेली आहे.\nअर्थात \"शिक्षण\" हा एकमेव घटक नसून, हृदरोग, डायबेटीस, उच्च रक्तदाब आदि व्याधींवरती आता जलद आणि कुशलतेने मात करता येते हेही कारण आहे. कारण या व्याधी, डिमेन्शिआची रिस्क (धोका) वाढवतात.\nऑलिंपिक मधे जोरदार फसवणूक\nऑलिंपिक मधे जोरदार फसवणूक झाल्याच्या बातम्या येत आहेत.\nकार्याकिनने आठवा डाव जिंकून\nकार्याकिनने आठवा डाव जिंकून विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसेनवर आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंतचे सात डाव बरोबरीत सुटले होते. कार्लसेनने या डावात किंचित अतिरेकी धाडसी खेळी केल्या. त्यात त्याची एक चूक झाली. त्याच्या सुदैवाने कार्याकिनला त्या चुकीचा पूर्णपणे फायदा घेता आला नाही. मात्र त्याने शांतपणे बचाव चालू ठेवला. कार्लसेनने पुन्हा अधीरपणे अजून एक चूक केली. आणि कार्याकिनला विजय मिळवता आला.\nआठवा डाव विश्लेषणासकट इथे पाहाता येईल.\n@राजेश - कूल कार्याकिन\nकार्याकिन हा एका तर्हेने - म्हणजे अत्यंत कठीण प्रसंगातही डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्यागत खेळ करण्यात - व्लादिमीर क्रामनिकचा वारसदार म्हणायला हवा (उदा. क्रामनिकचा कास्पारॉव्हविरुद्धचा हा डाव पाहा). कार्लसनचं या डावातलं वागणं अनेकांना गोंधळात टाकणारं आहे. खुद्द कार्लसनला बहुतेक वेळा पुढली चाल आपोआपच समजते, मुद्दाम चालींची गणितं करावी लागत नाहीत. तो वेळ घेतो ते फक्त तीच चाल त्यावेळी अचूक नि सर्वोत्तम आहे ना हे इतर शक्य चालींशी ताडून पाहण्यात. या डावात तो 'टाइम कन्ट्रोल'च्या तावडीत सापडला हेच विशेष आहे. कार्याकिनचं कौतुक वाटलं. आत्तापर्यंत कार्याकिनने प्रत्येक डावात अतिशय मजबूत बचाव केला आहे. अगदी थोडी फट सापडली तरी कार्लसन त्याचा फ��यदा उठवण्यात वाकबगार आहे. असं असूनही आजवर कार्लसनला तितकीशी संधी मिळाली नाही. नि जेव्हा मिळाली तेव्हा कार्याकिनने बहुतेक वेळी त्याला उलट डावपेचांत (काउन्टर प्ले) गुंतवून सुटका करून घेतली.\nदुर्दैवाने अजूनही मला कार्याकिनच्या पांढर्या मोहर्यांनी खेळतानाच्या सुरुवातीच्या चालींत गृहपाठाची तयारी दिसलेली नाही. किंवा तो ज्या डावपेचांची आखणी करून येतो त्या त्याला आजवर पटावर प्रत्यक्षात आणता आलेल्या नाहीत. मला आठवतं त्याप्रमाणे गेल्या वर्षी कार्लसनविरुद्धच्या एका डावात पांढर्या मोहर्यांनिशी खेळताना आनंदचा सुरुवातीच्या चालींचा खोलवर केलेला अभ्यास इतका दिसत होता की त्या डावात कार्लसन पटावर काही करू शकला नाही व तो डाव हरला होता. तशा प्रकारे कार्याकिनचा अजून तरी 'दे तोड' गृहपाठ दिसलेला नाही.\nपुढले डाव कार्लसन खतरनाक पद्धतीने खेळणार इतकं नक्की. खरी कसोटी कार्याकिनचीच आहे असं दिसतं.\nदोघांचे 'सेकन्ड्स' कोण असतील... काही अंदाज\nकाश्मिरमधल्या सद्ध्याच्या परिस्थितीचा वेध घेणारा हा लेख वाचनीय आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमोदी विनोदच करतात यार.\nअमेरिकेच्या ११ अध्यक्षांना झुंजवणारा\n३५०००+ स्त्रियांसोबत अधिकृत समागम केलेला\n६००+ वेळा जिवावर झालेल्या हल्यातुन व्यवस्थीत बचावलेला\nत्याच्या कणखरतेला, नेतेपणाच्या गुणांना माझा त्रिवार सलाम. भलेही मला साम्यवाद पटत नाही, त्याचे तत्वज्ञान मला मला मान्य नाही तरीही\n( म्हणून तर काल रात्री मी माझी सही बदलली. ती सुद्धा आर्थर कोस्त्लर च्या चपखल क्वोट ची. )\nसोव्हिएत युनियन च्या विघटनास येत्या २६ डिसेंबर ला २५ वर्षे पूर्ण होतायत. रजत जयंतीच्या वर्षीच हा असा फडतूसांचा कैवारी वर जावा हे २०१७ मधे काहीतरी शुभ घडेल याचा संकेत देणारे तर नसेल \nनक्किच... शुभ संकेत आहे\nपण तरीही त्याचे कैवारीपण या जगातल्या अनेक महानतम नेत्यांपैकी एक आहे हे निर्वीवाद. विशेषतः त्याच्या क्युबाच्या ताबा घेण्याच्या लढ्यातिल काळ जगातल्या प्रत्येक तरुणाने अन म्हातार्याने पुन्हा पुन्हा अभ्यासावा असाच आहे... हे सांगायला ऐसीचा सदस्य असणे ही पात्रताही आवश्यक नाही.\nबाकी फडतुसांचे कैवारी तर सगळीकडेच (इथेही) असतात त्यावर इतकं काय विचारात घ्यायचे विचारात आपण जे चांगलं आहे ते घ्यायचे बाकिचे दुर्लक्षीत करा��चे. असो.. जग सुज्ञ आहेच.\nअवांतरः- फिडेल कॅस्ट्रोचा लोगो लावल्या बद्दल ऐसीला अनेकोनेक धन्यवाद. _/\\_\nयेस, अगदी अगदी. हे ६०\nयेस, अगदी अगदी. हे ६० वर्षापूर्वीच झाले असते तर कीती बरे झाले असते.\nगब्बु - ट्रंपोबा रोखठोक बोललाय म्हणे.\nगब्बु - ट्रंपोबा रोखठोक\nगब्बु - ट्रंपोबा रोखठोक बोललाय म्हणे.\nमला एखादी कठोर, भेदक प्रतिक्रिया अपेक्षित होती. ट्रंप कडून नाही ...दुसर्या कुणाकडून तरी.... पण ... च्यायला अमेरिकेत असा कोण नेता आहे की ज्याने आपले वैचारिक कॅपिटल ... बाष्कळ मुद्द्यांवर पूर्णपणे वाया दवडलेले नाही की ज्याची रिअॅक्शन भेदक व लक्षणीय असावी \nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2019/01/", "date_download": "2020-09-27T07:39:21Z", "digest": "sha1:R6PPDME4GONR7BHFD4NIXPB7WOCQTM3D", "length": 29505, "nlines": 140, "source_domain": "www.bhovra.com", "title": "January 2019 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nपरममित्र | जयवंत दळवी\nजयवंत दळवी यांचे परममित्र हे पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे जवळपास 300 पानांचे एक वेगवेगळ्या काळी लिहिलेले छोटे छोटे व्यक्तिचित्रणात्मक लेख आहेत. मॅजेस्टिक प्रकाशनाने त्याचे संग्रह करून पुस्तक बनवलेले आहे. ह्या पुस्तकात साहित्यविश्वाशी जोडलेल्या अनेक लेखक, प्रकाशक, वार्ताहर, संपादक, पत्रकार, चित्रकार अशा अनेक रथी-महारथी यांचे छोटेखानी व्यक्तिचित्रण आहे.\nपुस्तकाच्या सुरुवातीला खांडेकर यांच्या साध्या सरळ जीवनशैली वरून झाली आहे दोन-चार पानामध्ये त्यांचे जीवन प्रवास समजून येतो. पुढे त्यांच्या मित्राची म्हणजे भाऊराव माडखोलकर - नागपुरातल्या सर्वात मोठे दैनिक तरुण भारत याचे संपादक - ह्यांची ओळख होते. त्यांच्या रंगेल आणि रसिल्या स्वभावाचा माफक शब्दात वर्णन केलेले आहे.\nगजानन पांडुरंग परचुरे - ग प परचुरे म्हणजेच 'परचुरे प्रकाशन मंदिराचे' सर्वेसर्वा प्रकाशक. ह्यांनी सावरकर-अत्रे-फडके ही तीन दैवते मिळवून त्यांचे प्रेम संपादन करून..त्यांची खूप पुस्तके छापून नाव कमावले. इतर लेखकांची सुद्धाअनेक पुस्तके त्यांच्या प्रकाशनाखाली प्रसिद्ध झाली. प्रसंगी कर्ज काढून, खस्ता काढून, समकालीन सर्व प्रकाशकांचा आदर करून, सर्वांशी मैत्री ठेवून, लेखकाचे सगळे हट्ट पुरवून त्यांनी 'परचुरे प्रकाशन मंदिर' लहानाचे मोठे केले. अनेक पुस्तके छापली आणि यथोचित मराठी साहित्याची सेवा केली\nधनंजय कीर नावाच्या एका व्यक्तीचा या पुस्तकामध्ये परिचय होतो. व्यक्ती वर्णनामध्ये त्यांचा हात धरणारा दुसरा लेखक विरळाच. एकोणीसशे पन्नास पंचावन्न च्या सुमारास त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर 450 पानाचे पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिले होते. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे धनंजय कीर हे मराठी मधून शिकलेले मॅट्रिक पास झालेले साधे कारकून होते. त्यावरून त्यांच्या ज्ञानाचा आणि भाषेवर असलेल्या प्रभुत्वाचा अंदाज येऊ शकतो. दोन खोल्यांच्या संसारांमध्ये....मध्यरात्रीनंतर मांडीवर पाट येऊन ते पुस्तकांमागून पुस्तके लिहीत होते.....कारकुनी सांभाळून चार-पाच मुलांचे पोट भरत पुस्तकांवर पुस्तके विकत घेत होते आणि तेवढ्याच जाडीचे नवीन पुस्तके ग्रंथ लिहून काढत होते. या माणसाला म्हणे जाड भिंगाचा चष्म्या मध��न माणसाला अचूक म्हणजे त्यांच्या गुणदोषांसकट जाणण्याची विलक्षण शक्ती लाभलेली होती. त्यामुळेच मराठी साहित्य मध्ये ते उत्कृष्ट चरित्रकार म्हणून गणले गेले.\nमॅजेस्टिक बुक डेपोचे केशवराव कोठावळे आणि तुकाराम शेठ कोठावळे यांचे संक्षिप्त चरित्र या पुस्तकामध्ये आढळून येते.\nफुटपाथवर झोपून....रस्त्यावर पुस्तके विकणे..... सिनेमाची तिकिटे विकणे.... दारोदार जाऊन लोणची विकणे असे करत करत ते शेवटी पुस्तकाच्या धंद्यात उतरले.\nमॅजेस्टिक सिनेमाच्या बाजूला टाकलेले एक छोटेसे 'खुराडे' म्हणजे पुस्तकांचे छोटेसे दुकान म्हणजेच..... मॅजेस्टिक बुक डेपो. ह्याच बुक डेपोचे पुढे विस्तार होऊन प्रकाशनामध्ये रूपांतर झाले. अतिशय मेहनत करून हे दोन्ही भाऊ पुढे खूप नावारूपाला आले. पुढे त्यांनी प्रसिद्ध 'ललित' मासिकाचे प्रकाशन केले.केशवराव जेवढे कणखर स्वभावाचे बाहेर तेवढेच मनातून मृदू स्वभावाचे. लेखकाच्या भाषेत सांगायचे म्हणजे चमत्कारिक नशीब असलेला हा माणूस जेवढा यशस्वी होता तितकाच अयशस्वी सुद्धा. डायबेटिस हृदयविकार या आजारामुळे ते अनपेक्षितपणे जग सोडून गेले. मागोमाग थोड्या वर्षांनी तुकाराम शेठ ही जग सोडून गेले. त्यांच्यापुढे दोघांच्या मुलांनी मॅजेस्टिक प्रकाशनाचा व्यवसाय चालू ठेवला.\nदत्तात्रय पांडुरंग खांबेटे म्हणजेच- द पा खांबेटे हे पण बहुगुणी व्यक्तिमत्व....निष्णात पत्रकार, चतुरस्त्र ललितलेखनकार... 'लोकमान्य' दैनिकामध्ये ते कामाला होते. नव्याने सुरू झालेल्या रविवारच्या चार पानी पुरवणीमध्ये वेगवेगळे लेख मागवणे.... प्रकाशकाला बजेट मुळे शक्य नसायचे. अशा वेळेस ते स्वतः एकटाकी चार-पाच लेख लिहून काढायचे आणि वेगवेगळ्या नावाने छापायचे. त्याबद्दल त्यांना पैसे तर मिळत नव्हते पण त्यांची लिहायची हौस पूर्ण होत होती. जवळजवळ दहा ते बारा टोपणनावांनी ते सतत लिहीत असायचे. त्याशिवाय इतर मासिक आणि साप्ताहिकांमध्ये त्यांचे लेख वेगळ्या नावांनी यायचे. 1960 ते 65 यादरम्यान ते बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मार्मिक' साप्ताहिकाचे संपादक होते. असे म्हटले जाते की शिवसेनेच्या स्थापनेमध्ये खांबेटे यांचे सुद्धा तितकेच योगदान होते. एका कारखान्यामध्ये मराठी माणसावर कसा अन्याय होतो हे सांगणारे पत्र त्यांना आले होते ते त्यांनी मार्मिक मध्ये ठळक पणे छापले आणि एक प्रकारे मराठी मा��सावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली त्यानंतर जो तो मराठी माणूस आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी मार्मिक कडे पत्र पाठवू लागला. मार्मिक मधले लेख आणि बाळासाहेबांचे व्यंगचित्र यातून एक चळवळ उभी राहिली आणि पुढे बाळासाहेबांनी त्या चळवळीचे नेतृत्व केले आणि शिवसेनेचे मूर्त स्वरूप दिले. साध्या सोप्या राहणीमानामुळे त्यांच्या गरजा खूप कमी होत्या. खूप कमी पैशात नवरा बायको भागवून बाकीचे सगळे दान करत होते. जीवनाबद्दल ते एवढे तटस्थ होते की मृत्यूच्या आधी दोन दिवस त्यांनी आपल्या बायकोशी शांतपणे चर्चा केली. मृत्यूनंतर कसलेही विधी करू नये, अग्निसंस्कार साधेपणे करावा अशा सूचना त्यांनी पत्नीला दिल्या होत्या. हे पुस्तक हाती नसते पडले तर खांबेटे यांचे योगदान मला माहितीच नसते पडले.\n'आयडियल बुक डेपो' चे नाना नेरुरकर.... त्यांचा कोकणातून मुंबईतला संघर्षमय प्रवास.... साधी राहणीमान असलेल्या ह्या माणसाचे रद्दी पुस्तकांपासून नवीन पुस्तकांच्या दुकानापर्यंत केलेला प्रवास रंजक आहे. छबिलदास गल्लीमध्ये छबिलदास शाळेसमोर एक छोट्या गाळ्यात घेतलेले दुकान पुढे आयडियल बुक डेपो नावाने पूर्ण साहित्यसृष्टीत प्रसिद्ध झाले. त्यांनी सुरुवात केलेल्या दुकानाचे..धंद्याचे त्यांच्या मुलांनी कसे विस्तार केले ह्याचे थोडक्यात वर्णन ह्यात दिलेले आहे.\nजयंत साळगावकर त्यांचा जीवनसंघर्ष तर वाचण्यासारखा आहे. जयंत वरून.....जयंतराव.... आणि जयंतराववरून ज्योतिर्भास्कर जयंतराव असा झालेला प्रवास खुपच भयानक आहे. साप्ताहिक प्रकाशन ते शब्दकोडी प्रकाशन करता करता अगदी त्यांच्या जीवावर बेतली होती. त्यांच्या घराच्या बाहेर गुंड वसुली करता, नाहीतर त्यांना मारण्याकरता टपलेलेच असायचे. बिकट प्रसंगांमधून त्यांनी स्वतःला आणि कुटुंबाला सांभाळत परत ज्योतिष विद्येकडे मोर्चा वळवला आणि हळूहळू पंचांग, दिनदर्शिका करत 'कालनिर्णय' कडे येऊन स्थिरावले. याच कालनिर्णयने त्यांच्यासारख्या फकीर माणसाला कोट्यावधी करून ठेवले त्यांची जीवन कहाणी नक्कीच प्रेरणादायी होती.\nजे. कुलकर्णी या लेखकाचे वेगळेच व्यक्तिमत्व दिसून येते त्यांच्या पत्रातील एक शेवटचा उतारा उगाच बेचैन करून जातो..... रवींद्र किणी सारख्या झटपट लिहिणाऱ्या लेखकाचाही ह्यात परिचय होतो....एका दिवसात 35 पुस्तके प्रकाशित करण्याचा भ��म पराक्रम सुद्धा त्यांनी केला होता. काका केणी नावाच्या एका हरहुन्नरी कलाकाराचं दर्शन घडून येते...तसेच इतर गोविंद तळवलकर, विजया मेहता, नाना नेरुळकर, अरविंद गोखले, मधु मंगेश कर्णिक अश्या अनेक महान लोकांचे संक्षिप्त स्वभाव वर्णन ह्यात केलेले आहे.\nमौज प्रकाशन चे विष्णू पुरुषोत्तम भागवत हे पण एक अशीच असामी व्यक्ती. वयाच्या विसाव्या वर्षी मौज छापखान्याचे व्यवहार अंगावर घेतले. खर्चाचा ताळमेळ बसवत त्यावेळची दैनिक मासिके प्रकाशित करता करता त्यांची खूप तारांबळ उडायची शेवटी दैनिक बंद करून त्यांनी फक्त उत्कृष्ट साहित्य पुरवण्याकडे लक्ष दिले. स्वतःची वैज्ञानिक बनायची इच्छा सोडून ते जबरदस्तीने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जबरदस्तीनेच प्रकाशन व्यवसाय मध्ये आले...पण कोणतेही काम मनापासून करायची या त्यांच्या सवयीमुळे आणि दांडगी इच्छाशक्ती ह्यामुळे ते इतर प्रकाशन संस्थेपेक्षा वेगळे स्थान मिळवून नेहमी प्रथम स्थानी राहिले. ज्या माणसाला मुद्रणाचे, प्रिंटिंगची काहीच माहिती नव्हती त्यालाच लोक 'मुद्रण महर्षी' म्हणू लागले. 'मुद्रण ही आनंद देणारी 'निर्मिती' आहे आणि इतर कलांसारखीच नवनवीन उन्मेष व्यक्त करणारी कला आहे' असे त्यांचे म्हणणे असायचे आणि त्यामुळे त्यांच्या सौंदर्यपूर्ण छपाई आणि उत्कृष्ट प्रकाशन बद्दल महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कौतुक होत होते. मराठीतील विश्वकोशाची पायाभरणी सुद्धा विष्णुपंतांनी केली. असे म्हटले जाते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक छापखाना त्यांच्या माहितीचा होता, कितीतरी नवीन छापखाने त्यांच्या सल्ल्याने स्थापन झाले होते. नवनवीन मुद्रक धंद्यामध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मुंबईला येत असत. अशा या मुद्रण महर्षी ला एक विचित्र आजार लागला.... ज्याने आयुष्याच्या विसाव्या वर्षापासून शब्दाने शब्द खेळवले मराठीला संदर्भ दिले त्यांना नेमके दुखणे सुद्धा विचित्रच होते. त्यांच्या मेंदूतले शब्दांचे केंद्र बधिर झाले आणि त्यांना शब्दांचा उच्चार करता येईना, शब्द लिहिता येईना आणि या दुखण्यावर उपचार करत असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले\nमौज प्रकाशनचे अजून एक कर्ताधर्ता म्हणजे श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत हे भागवत म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व... तटस्थ विद्वत्ता आणि विलक्षण गांभीर्य वृत्ती यांच्या जोरावर स्वतः लेखन न करता त्यांनी मराठी साहित्याला उत्कृष्ट लेखक आणि उत्कृष्ट कथा मिळतील याची काळजी घेतली. प्रसंगी आपल्या स्थितप्रज्ञ व गंभीर वृत्ती वर टीका सहन करून मराठी साहित्य मध्ये उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट पुस्तके छापणे यावरच भर दिला. त्यामुळे नवनवीन ऊठसूट लेखक बनू इच्छिणाऱ्या मंडळींचा रोषही रोषही सहन केला. निस्वार्थपणे मराठी साहित्याची खूप सेवा केली. या दोन भावांनी मिळून मराठी साहित्याला नुसताच आकार नाही तर उत्कृष्ट 'क्वालिटी आणि क्वांटिटी' त्याच्या सौंदर्य सकट दिली..... धन्य ते भागवत बंधू.\nदीनानाथ दलाल एक लोकप्रिय व उदात्त कला अंगी असलेले चित्रकार.... त्यांचे चित्र असलेले मासिके हातोहात खपली जायची. त्यांच्या चित्राची त्यांच्या मितभाषी स्वभावाची धावती ओळख या पुस्तकांमध्ये होऊन जाते.\nबेळगावच्या शशिकांत हनुमंतराव दातार नावाच्या एका कलाकार माणसाचे सुद्धा वर्णन ह्यात आहे.... ह्या व्यक्तीने कुमारी मोहिनी दिवाकर या नावाने लाडीक भाषेत पत्र लिहून सर्व लेखकांना कसे गुंडाळले होते ह्याची कथा सुद्धा वाचण्यासारखी.\nया सर्व रथी-महारथींनी आपली उमेदीची वर्ष वाया घालवून. आपले संसार देशोधडीला लावून.... कर्ज काढून ....घरेदारे गहाण ठेवून मराठी साहित्याची मनापासून सेवा केली आहे. मराठी मधे नवीन साहित्य जन्माला यावे... चांगली पुस्तके, ग्रंथ निर्माण व्हावी....उत्तमोत्तम लेखक निर्माण व्हावे ह्यासाठी ह्या सगळ्या मंडळींनी त्या त्या काळात खूप मेहनत घेतली आहे.\nत्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आजच्या घडीला मराठी साहित्यामध्ये वाचण्यासारखी पुस्तके आहेत. एवढे गुणी लेखक आणि वाचनीय पुस्तके क्वचितच दुसऱ्या कुठल्या भाषेला लाभली असतील आणि या सर्वांचे श्रेय जाते ते वरच्या ह्या सगळ्या मंडळींना.\nजयवंत दळवी ह्यांनी या सगळ्या साहित्य सेवकांचे अगदी मोजके पण पुढच्या पिढीला माहिती पडेल असे संक्षिप्त व सुंदर वर्णन त्या त्या काळी लिहिलेल्या लेखामध्ये केले आहे. त्यांच्या ओघवत्या आणि सरळसोप्या भाषेमुळे पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही. लेखका सकट ह्या सर्व साहित्य सेवकांना साष्टांग नमस्कार.\nटीप: हे परीक्षण नाही फक्त पुस्तकाचे रसग्रहण आहे.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...\nलेना होगा जनम तुम कई कई बार.....\nलेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...\nपरममित्र | जयवंत दळवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dellaarambh.com/marathi/post/digimoms-this-is-a-guide-for-you", "date_download": "2020-09-27T06:23:16Z", "digest": "sha1:OSHPNBYHRSD4TE5WN7MB5WPB2Y44OXRK", "length": 7477, "nlines": 32, "source_domain": "www.dellaarambh.com", "title": "#डिजिमॉम्स – हे तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे!", "raw_content": "\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\n#डिजिमॉम्स – हे तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे\nतुम्हीच तुमच्या बाळासाठी सुपरवुमन आणि आदर्श व्यक्तिमत्व हे सर्व एकितपणे असता. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्या #डिजिमॉम सुद्धा असता. मग, ते सर्व तुम्ही कसे कराल\n1. प्रेमळपणे वागण्याचा नेहमीच फायदा होतो\nतुमचा प्रेमळपणाच तुम्हाला घडवतो\nसकाळी उठल्यापासून ते तुमच्या बाळाला झोपवेपर्यंतचा प्रत्येक क्षण तुमच्या प्रेमळपणाची कसोटी पहाणारा असतो. तुमची मुले अनेक मागण्या करणार हे तर गृहीतच धरून ठेवा आणि त्यातही तंत्रज्ञानाशी संबंधित त्यांच्या मागण्या असतील त्या तर फारच आव्हानात्मक असणार आहेत. तुमच्या मुलांना त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते याची खात्री करून देण्यासाठी दिवसातील थोडा वेळ तंत्रज्ञानासाठी नियोजित करून ठेवा. यात पीसी आणि मोबाइल दोन्हींचा समावेश करा. त्या नियोजित वेळेला तंत्रज्ञानाचा वापर करायला मिळणार हे एकदा तुमच्या मुलांना समजले की मग ते काही अवास्तव मागण्या करणार नाहीत.\n2. संयम खूप महत्वाचा असतो – तो वाढवा\nतुमच्या मुलांच्या शिक्षणाठी पीसी वरून जेव्हा योग्य तो स��त्रोत निवडण्याची वेळ येते तेव्हा संयमाची सर्वात जास्त गरज असते. तुमच्या मुलांना कोणतीही वेबसाइट वापरायला देण्याआधी तुम्ही स्वतः ती नीट तपासून पहा. तुमच्या मुलांनी पाहू नये असा काही मजकूर त्या वेबसाइट वर नाही ना याची खात्री करून घ्या. सावधगिरी बाळगण्यासारखी दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खोट्या बातम्या आणि माहिती. त्यासाठी तुमच्या मुलांना फॅक्ट फ्रॉम फिक्शन (खऱ्या खोट्याची शहानिशा) कसे करायचे ते शिकवा.\nतुमच्या मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. एक तर तुम्ही त्यांची उत्तरे द्या किंवा ती इंटरनेटवरून मिळवतील. इंटरनेट त्यांना पटकन उत्तर देईल पण ते कदाचित बरोबर नसेल. यावरील सोपा उपाय म्हणजे, तुमच्या मुलांचे बोलणे लक्ष देऊन ऐका आणि त्यांना नीट उत्तरे द्या.\nप्रत्येक आई कडे सर्व कामांची यादी तयार असते. त्याप्रमाणेच डिजिटल पॅरेंटिंग साठी सुद्धा एक यादी तयार करा. तुमच्या त्या  चेकलिस्ट (यादी) मधील सर्व गोष्टी शिका आणि बघा थोड्याच दिवसात तुम्ही डिजिटल पॅरेंटिंग मध्ये मातब्बर झालेल्या असाल. इथे महत्वाची गोष्ट असते कामांमधून मोकळा वेळ काढणे आणि पीसी मुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काय काय फायदा होऊ शकतो ते शिकणे. डिजिटल पॅरेंटिंग साठी शुभेच्छा\nतुम्ही तुमच्या मुलाला इ-शिक्षणाचा बदल स्वीकारण्यासाठी कशी मदत करु शकता\nघोकंपट्टी नव्हे, तर शिक्षणाचा योग्य मार्ग\nसंगणकाधारित शिक्षणामुळे देशातल्या शिक्षणक्षेत्राचं भवितव्यात आमूलाग्र बदल घडून येत आहे\n2020 मध्ये दिसतील हे 5 विशेष टेक ट्रेंड्स\nटेक-सॅव्ही मुलांना कसे वाढवावे\nआमचे अनुसरण करा साइटमॅप | अभिप्राय | गोपनीयता धोरण | @डेल इंटरनॅशनल सर्विसेस इंडिया प्रायवेट लिमिटेड कॉपीराइट. सर्व हक्क स्वाधीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadrigeographic092016b.blogspot.com/", "date_download": "2020-09-27T07:30:54Z", "digest": "sha1:BLZUO6S6YVHAZN7KYH6A62SREDWFZUDF", "length": 23719, "nlines": 49, "source_domain": "sahyadrigeographic092016b.blogspot.com", "title": "Me Sahyadri 2016 September B", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी ��िढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nबेडकांबद्दल महत्वाच्या १० बाबी, १) बेडुक पाण्याजवळ किंवा पाण्यात रहातात. ते प्रदुषणाचे निर्देशक आहेत. जलप्रदुषणामुळे बेडुकांची संख्या कमी होते आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे व इतर रसायनांमुळे जलप्रदुषण होते. २) बेडकांचे लहान अधिवास मोठया जंगलाच्या अधिवासाचे लहान भाग असतात. झाडे, तलाव, डबकी, झुडुपे, झरे व ओढे, दगड धोंडे असे विविध अधिवास विविध बेडकांना आश्रय देतात. या सर्व घटकांचे संवर्धन म्हणजेच बेडकांचे संवर्धन होय. ३) पश्चिम घाटात दिसणारे बहुतांश बेडुक अंतर्जन्य आहेत. त्यांचा अधिवास पश्चिम घाटापुरता मर्यादीत आहे. पश्चिम घाटाचे संवर्धन म्हणजे त्यांचे संवर्धन होय. ४) जलप्रदुषण, शेतकी प्रगती, बुरशी रोगराई, अधिवासाचा विनाश अशा कारणांमुळे बेडुक कमी होत आहेत. ५)बेडुक हा खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक आहे. लहान किडे, डास यांना खाद्य करुन तो त्यांच्या संख्येवत नियंत्रण ठेवतो. ६) बेडुक पावसाळ्या व्यतिरिक्त काळात सुप्त (हायबरनेट) होतात. ७) बेडुक पावसाळ्यात अंडी टाकतात. ८) सह्याद्रीत आढळणाऱ्या ब���डकांमध्ये बरेच बेडुक संकटात आहेत. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे या बेडकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. ९) वाघ, सिंहांवर जेवढे पैसे खर्च केले जात आहेत, त्यामानाने बेडकासारख्या लहान पण तितक्याच मह्त्वाच्या प्राण्यांकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत. १०) पश्चिम घाटात सध्या काही नविन बेडकांचे शोध लागले आहेत. बऱ्याच जातींवर संशोधन चालु आहे.\nपश्चिम घाटामध्ये, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, असे अनेक लहान अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये निक्टिबॅट्रचस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. झॅन्तोफायरिन टायगरिनस असे सुंदर नाव असलेला हा बेडुक अंबोली टोड म्हणुन ओळखला जातो. या बेडकाचा शोध २००९ साली लागला आहे. त्यापुर्वी तो माहित होता, पण तो कोयना टोड आहे असा समज होता. २००९ नंतर ही वेगळी जात आहे हे स्पष्ट झाले. याच्या अंगावर वाघाच्या अंगावर असतात तसे पट्टे असतात. म्हणुन त्याला टायगरिना असे नाव पडले आहे. त्याच्या बोटांमध्ये पडदे नसतात. हे लहान आकाराचे बेडुक जांभ्या खडकांवर दिसतात. या बेडकाचे विश्व फक्त अंबोली या दक्षिण महाराष्ट्रातील गावापुरतेच आहे.\nकाही जांभ्याच्या खडकांवरच्या खोलगट भागात पावसाळ्यात लहान डबके साठते. बेडुक अश्या डबक्यांत अंडी टाकतात. दगडाच्या सारखेच बेडुक दिसत असल्याने ते त्यात बेमालुम होतात. तर लहान टॅडपोल्स सुद्धा पाण्याच्या डबक्यात रंगांमुळे बेमालुम होतात. पाय फुटल्यावर टॅडपोल्स डबके सोडतात.हे बेडुक फक्त अंबोली गावाच्या जवळ १० वर्ग कि मी भागात आढळतात. अंबोली गावाच्या आजुबाजुच्या मोकळ्या जागा, सडे, जांभे टिकले तर हे बेडुक रहातील. सर्वसामान्यांना निरुपयोगी वाटत असलेले जांभ्याचे खडक हे या बेडकाचे विश्व आहे. हे बेडुक फक्त अंबोली गावाच्या जवळ १० वर्ग कि मी भागात आढळतात. अंबोली गावाच्या आजुबाजुच्या मोकळ्या जागा, सडे, जांभे टिकले तर हे बेडुक रहातील. सर्वसामान्यांना निरुपयोग��� वाटत असलेले जांभ्याचे खडक हे या बेडकाचे विश्व आहे. बेडकांची पिल्ले म्हणजे टॅडपोल्स हे जांभ्या खडकाच्या रंगाचे असतात. त्यामुळे त्यांचे परभक्ष्यांपासुन संरक्षण होते. हे बेडुक अत्यंत लहान भागात अस्तित्वात असल्याने आय यु सि एन संस्थेने त्यांना अत्यंत संवेदनशील अशा वर्गाच्या यादीत समाविष्ट केले आहे. अंबोली ला होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे या बेडकांना धोका निर्माण झाला आहे.\nपश्चिम घाटामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण भागात, अंबोली च्या जवळ , बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. या विविध बुश फ्रॉग्स मध्ये प्स्युडोफिलॅटस अंबोली नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. महाराष्ट्र (दक्षिण) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ७५० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"क्रिटिकली एन्डेन्जर्ड\" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.prasannaraut.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T07:44:49Z", "digest": "sha1:IECLYDPW5K6CGZF2RFC4UN3HPKFQLFDY", "length": 7825, "nlines": 68, "source_domain": "www.prasannaraut.com", "title": "आयुष्य – प्रसन्न", "raw_content": "\nजसजसे आयुष्य सरत जाते, तसतसे लहानपणी पडणारे अनेक प्रश्न उलगडत जातात. आयुष्यातल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांवर अनुभवाचा प्रकाश पडतो आणि त्यातून त्या अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरंचे परावर्तीत किरण ���ोळे दिपवू लागतात, मेंदूवर ताण पडतो, आकलन कक्षा रुंदावत जातात आणि माणूस प्रगल्भ बनत जातो.\nआयुष्य पुढे सरतच रहाते कारण काळ हा थांबत नसतो आणि काळासोबत पुढे चालण्यातच फायदा असतो.\nअचानक आयुष्यात चित्र-विचित्र घटना घडतात, ना-ना विविध बरी-वाईट वळणे येतात आणि सुख-दु:खाचे प्रसंगी कोमल किंवा वज्राघात होतात. त्या अनुभवातून तावूनसुलाखून निघालेला, अनेक अनुभवांनी युक्त झालेला तरूण आता विविध स्वप्ने पाहू लागतो……\nआयुष्याची स्वप्ने….जीवनाची स्वप्ने…..सुखाची स्वप्ने\nनेमक्या याच वयात त्याची ओळख ‘प्रेम’ या शब्दाशी, नव्हे भावनेशी होते. या परिपूर्ण शब्दाचे त्याला आकलन होऊ लागते. ‘प्रेम’ या शब्दातील वैश्विक भावना त्याचे हृदय चिंब करु लागते….अशातच एखाद्या जन्म-जन्मांतरीच्या जीवलगाशी त्याची गाठ पडते….साता जन्मांचा साथीदार लाभतो आणि आयुष्याची स्वप्ने पहाणारा तरूण स्थिर होतो.\nया स्थिर आयुष्यातून पुढे जाण्याची कोणालाही घाई नसते परंतु, आयुष्य पुढे सरतच असते….स्थिर आयुष्याची वर्षे संपतात्….एव्हाना डोक्यावरील केस पांढरे होऊ लागतात. आयुष्य पुढे सरतच असते आणि….आणि एक क्षण असा येतो की जेथे माणसाला आयुष्यभर केलेल्या कष्टंचा, आयुष्यभर भोगलेल्या यातनांचा वीट येऊ लागतो. आयुष्यभर अनेक वादळे सहजपणे पेलणार्या त्या धमन्यांना पुन्हा वादळे पेलण्याचा कंटाळा येऊ लागतो. म्हणा तशी ताकत सुद्धा त्यांच्यात उरलेली नसते\nआता त्या माणसाला शांततेची, एकांताची नितांत गरज भासू लागते….आयुष्यातील बर्या-वाईट अनुभवांची, घटनांची गोळाबेरीज करण्यासाठी\nह्या अथक परिश्रमपूर्ण जीवनातून मिळालेल्या फायद्यांची आणि झालेल्या तोट्यांची, सुखाची किंवा दु:खाची गोळाबेरीज करत असतांनाच मन पुन्हा एकदा लहनपणात शिरते, पुन्हा अनंत प्रश्न डोळ्यासमोर उभे रहातात; पण या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लागणारी शक्ती किंवा तशी जिज्ञासा आता या माणसात उरलेली नसते.\nअशाच प्रश्नचिन्हांच्या सानिद्ध्यात मानवी मन शेवटच्या घटिका मोजू लागते. या प्रश्नचिन्हांतून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करू लागते. अनुत्तरीत प्रश्नांना, त्या प्रश्नचिन्हांना डोळ्यासमोरून दूर करून अखंड शांततेसाठी प्रार्थना करू लागते….मृत्युची आराधना\nअशातच एखादे क्षणी साक्षात मृत्यु झेपावत येतो आणि अनुत्तरीत प्र��्नांच्या अथांग सागरातून माणसाची मुक्तता करतो.\nयानंतर रहातात त्या फक्त आठवणी….त्या व्यक्तीला जीवनाचा इतका कंटाळा यावा असे त्याच्या जीवनात काय असावे असे त्याच्या जीवनात काय असावे असे पुन्हा अनंत अनुत्तरीत प्रश्न\nत्या व्यक्तीसोबतच इतर अनेकांनी मरणाची प्रार्थना करून मृत्युरूपी आर्शीवाद मागावा असे का देवाने जन्माला घातले ते मरण्यासाठीच अशी शून्यात्मक भावना….आणि त्यातूनच स्फुरलेला हा एक लेख\nप्रसन्न राउत on तृप्ती\nyachwishay on सप्रेम नमस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2262", "date_download": "2020-09-27T06:41:44Z", "digest": "sha1:MS7ZMADA6WPBUOBDYQ5HSGTE74LASO6B", "length": 13143, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nकोलकत्याच्या शुभांकर डे याला दर्जेदार बॅडमिंटन खेळायचे होते. त्याने खेळात कारकीर्द करण्याऐवजी नोकरी करावी हा पालकांचा आग्रह होता. बॅडमिंटनसाठी शुभांकरला घरून पळावे लागले. तेव्हा तो ज्युनियर खेळाडू होता. खिशात जास्त पैसेही नव्हते, पण जिद्द होती. महाराष्ट्रातील ठाणे येथील श्रीकांत वाड यांच्या बॅडमिंटन अकादमीत शुभांकर दाखल झाला. बॅडमिंटनचे दर्जेदार प्रशिक्षण घेत, खेळात व्यावसायिक कारकीर्द करणे हेच त्याचे ध्येय होते. काही वर्षे वाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर शुभांकरची पुन्हा संघर्षयात्रा सुरू झाली. देशातील प्रमुख बॅडमिंटन अकादमीत त्याला प्रवेश मिळाला नाही. पण त्यामुळे तो निराश झाला नाही, उलट प्रेरित झाला. संधी शोधू लागला. युरोपमध्ये खेळण्यास सुरुवात केली. अखेर त्याला मोठे यश मिळाले. जर्मनीतील सारब्रुकेन येथे झालेली सुपर १०० गटातील सारलॉरलक्स खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यामुळे हा २५ वर्षांचा मेहनती खेळाडू प्रकाशझोतात आला. अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडच्या पाचव्या मानांकित राजीव औसेफ याला नमविले. अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत शुभांकरने बलाढ्य चिनी बॅडमिंटनपटूंना नमविण्याचा पराक्रम साधला होता. माजी जागतिक आणि ऑलिंपिक विजेता लिन डॅन याला त्याने दुसऱ्या फेरीत, तर उपांत्य फेरीत रेन पेंग्बो याला नमविले. गतवर्षी त्याने पोर्तुगाल आणि आईसलॅंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तसेच राष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरीही गाठली होती, पण जर्मनीतील यश खास ठरले. बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव करत शुभांकरने करंडक जिंकला.\nशुभांकर हा अतिशय परिश्रम करणारा बॅडमिंटनपटू आहे. कोलकत्यात बादल भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रारंभीची गुणवत्ता बहरली. दर्जेदार प्रशिक्षणासाठी त्याला देशातील मोठ्या अकादमीत भरती व्हायचे होते, पण नकारामुळे ते शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात शुभांकर राष्ट्रीय पातळीवर लक्षवेधक ठरत होता, त्यामुळे नोकरीची संधीही चालून आली. नोकरीत अडकलो, तर व्यावसायिक बॅडमिंटन खुंटणार ही भीती त्याला वाटत होती. कालांतराने पालकांचा विरोध मावळला, पण सुरुवातीपासून सर्वाधिक पाठराखण मोठ्या बहिणीनेच केली. त्यामुळे शुभांकरचा बॅडमिंटन प्रवास सुसह्य झाला. जर्मनीत करंडक जिंकल्यानंतर, शुभांकरने पहिले प्रशिक्षक, तसेच बहिणीला यश अर्पण केले. देशात प्रशिक्षणाबाबत सापत्नभावाची वागणूक मिळालेल्या शुभांकरला डेन्मार्कमध्ये मोठी संधी मिळाली. तेथील ग्रेव्ह स्ट्रॅंड्स क्लबकडून खेळताना त्याला व्यापक स्पर्धात्मक व्यासपीठ लाभले. त्यामुळे त्याच्या खेळाचा दर्जाही उंचावला. युरोपात शुभांकरला एकाकी जीवनालाही सामोरे जावे लागले, पण तो डगमगला नाही. तेथे वैयक्तिक प्रशिक्षकही नव्हता, त्यामुळे आपल्या, तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यांचे व्हिडिओ चित्रण करून स्वतःच कच्चे दुवे हेरत होता. त्यातून शिकत गेला, खेळात सुधारणा घडवून आणली.\nदेशात मोठ्या अकादमीत प्रशिक्षण घेण्याची संधी लाभली नाही, पण शुभांकरने स्वतःची अकादमी सुरू करण्याचे ध्येय प्रत्यक्षात आणले आहे. व्यावसायिक बॅडमिंटनमधील त्याची कारकीर्द आकार घेत आहे, त्याचवेळी इतरांनाही सुविधा मिळवून देण्याचा विडा त्याने उचलला आहे. त्यासाठी इंडोनेशियातील अनुभवी प्रशिक्षक नूर मुस्ताकिम चायो यांना निमंत्रित केले. त्याचा वैयक्तिक प्रशिक्षकाचा प्रश्नही निकालात निघाला. ‘लक्ष्य’ या संस्थेचे त्याला पाठबळ लाभले. सुरवातीचा संघर्ष आणि अनुभवागणिक शुभांकर चांगलाच परिपक्व बनला आहे. त्याचा नातेवाईक अकादमीचे व्यवस्थापन सांभाळतो, त्यामुळे शुभांकरला स्वतःचा खेळ आणि तयारी यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होते. नोव्हेंबर २०१८च्या जागतिक क्रमवारीत शुभांकरला ५४वा क्रमांक मिळाल��, हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.\nशुभांकरने जिंकलेल्या प्रमुख स्पर्धा\n२०१३ ः केनिया इंटरनॅशनल\n२०१४ ः बाहरीन इंटरनॅशनल\n२०१७ ः आईसलॅंड इंटरनॅशनल\n२०१७ ः पोर्तुगाल इंटरनॅशनल\n२०१८ ः सारलॉरलक्स खुली बॅडमिंटन स्पर्धा (जर्मनी, सुपर १००)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T07:40:34Z", "digest": "sha1:52V7J43PX55KTRHNSNPAD7SQDXSBGJLC", "length": 5984, "nlines": 82, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "उन्हाचं रान . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nउन्हाचं रान . .\nवा. न. सरदेसाई April 11, 2020 रान-रंग\nगण : | लक्षणे : यूट्यूब चॅनल Pramod Sardesai\nकवी : वा. न. सरदेसाई\nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्र���प्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/srk-gets-sundar-pichai-on-his-tv-show/videoshow/60318639.cms", "date_download": "2020-09-27T08:33:20Z", "digest": "sha1:BYCNCDYCTGGOBTN4IIADCEEQIEFMQZBL", "length": 8702, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाहरुखच्या शोवर सुंदर पिचई\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nन्यूजपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nक्रीडाकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\nन्यूजदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nन्यूजगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nन्यूजबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nन्यूज२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nन्यूजघरच्या घरी करोना रुग्णाची काळज�� कशी घ्याल\nन्यूजवर्क फ्रॉम होम: टीव्ही मुलाखतीत नको दिसायला हवे तेच दिसले\nब्युटीमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nन्यूजमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nन्यूजयुक्रेनमध्ये विमानाला अपघात; २२ जवान ठार\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/294082", "date_download": "2020-09-27T08:23:47Z", "digest": "sha1:M2BB4IGLKL526YBSWVQA4SMCKGMS7QW4", "length": 3005, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:५८, ११ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती\n४९० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२१:३३, ६ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: {{विस्तार}} वर्ग:व्हियेतनाममधील विमानवाहतूक कंपन्या [[वर्ग:विमान...)\n१६:५८, ११ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/721762", "date_download": "2020-09-27T07:08:38Z", "digest": "sha1:KKRU4I7TB5E6HQWCLLH3E3PRCXSNEOM7", "length": 2216, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:४६, ७ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: fa:هیروشیما (شهر)\n१८:५१, ३ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mk:Хирошима)\n१४:४६, ७ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\n��ो (सांगकाम्याने बदलले: fa:هیروشیما (شهر))\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/health/biggest-monster-disease-spreading-deadlier-dangerous-coronavirus-a629/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-09-27T07:58:42Z", "digest": "sha1:EJWMVM2REYAWUCYWNS4B6Q4RU6UUCXZW", "length": 29200, "nlines": 326, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो - Marathi News | Biggest monster disease is spreading deadlier dangerous than coronavirus | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही\nसहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाबांचे स्वप्न पूर्ण - मोनिका मोरे\n\"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते\", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा\nकॅलिफोर्निया नंतर मुंबईच्या रस्त्यांवरही झळकले #justiceforsushant चे बोर्ड\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nकोरोनानंतर आता ब्रुसेलोसिसचा भारतात शिरकाव; दुसऱ्या महारोगराईचा धोका\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nपश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात\nCorona virus : ऑक्सिमीटरचा वापर करताना काळजी घ्या संभ्रम आणि फसवणुकीची शक्यता\nमहार��ष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमाजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार - मुख्यमंत्री\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमाजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\nजगभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसपेक्षा जास्त धोकादायक आणि प्राणघातक असा एक आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला नेहमीच हलका ताप येतो. अस्वस्थता वाटते. खोकला आल्यानं असह्य वेदना होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजारही गर्दीच्या ठिकाणी पसरतो. यातही रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवलं जातं. परंतु कोरोना विषाणूपेक्षा दरवर्षी या आजारामुळे अधिक लोकांचा मृत्यू होतो.\nदर वर्षी जगभरात सुमारे १५ लाख लोक या आजारामुळे मरतात. या भयावह संक्रमक रोगाचे नाव क्षयरोग (टीबी) आहे. हा एकमेव असा रोग आहे ज्याने जगाचा कोणताही कोपरा सोडला नाही\nन्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या वर्षाखेरीज जगात दरवर्षी टीबीमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. त्यानंतर एचआयव्ही आणि मलेरियामुळे. यावर्षी संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे लोक इतर आजारांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. पण त्यातही वाढ होत आहे.\nजर एचआयव्ही रूग्णांना आणखी सहा महिने अँटीवायरल थेरपी दिली गेली नाही तर या आजारामुळे ५ लाख लोक मरतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर डब्ल्यूएचओच्या मते, जगभरातील मलेरियामुळे होण���ऱ्या मृत्यूची संख्या दरवर्षीपेक्षा दुप्पट ७.७० लाखांपर्यंत जाईल.\nपश्चिम आफ्रिकेत मलेरियाचा हंगाम सुरू झाला आहे. जगाच्या या भागात मलेरियामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९० टक्के इतकी आहे. लॉकडाऊन आणि वैद्यकीय सुविधेअभावी येत्या दहा महिन्यांत सुमारे ६३ लाख टीबी प्रकरणे समोर येतील. १४ लाख लोकांच्या मृत्यूची भीती आहे.\nकोरोना विषाणू इतर रोगांच्या वाढीस कारणीभूत आहे. सध्या सर्व वैद्यकीय सुविधा, डॉक्टर, परिचारिका, पॅरा-वैद्यकीय कर्मचारी कोरोना ड्यूटीमध्ये गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत, इतर आजारांच्या रुग्णांना स्वत: ला बरे होण्यासाठी वेळ मिळत नाही.\nकोरोना विषाणूमुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष केले गेले, काळजी न घेतल्यास संपूर्ण जगाला सुमारे २१४ लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. जी एक प्रचंड मोठी रक्कम आहे\nडब्ल्यूएचओच्या ग्लोबल मलेरिया प्रोग्रामचे संचालक डॉ. पेड्रो एलोन्सो म्हणाले की, वैद्यकीय जगात कोरोना विषाणूने आपल्याला २० वर्ष मागे ढकलले आहे. केवळ कोरोना विषाणूच नाही तर जगाने टीबी, मलेरिया आणि एचआयव्हीवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे\nकोरोनामुळे इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. त्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की कोरोनामुळे टीबी, एचआयव्ही आणि मलेरियाचे चालू असलेले ८० टक्के उपचार थांबलेत किंवा थांबवले गेले आहेत.\nजगात टीबीचे २७ टक्के रुग्ण भारतात आहेत. कोरोना व्हायरसमुळे त्यांचे निदान ७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. कोरोनामुळे रशियामधील एचआयव्ही क्लिनिकचे पुन्हा डिझाइन केले गेले. त्यांचा उपयोग इतर काही कामासाठी केला जात आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्��� रोहनची एंट्री\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\n पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\nAdhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक\nहनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी\nपूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री\nतिन्ही तारकांचे एकच उत्तर... ड्रग्ज सेवन नाही, नाही, नाही...\nमुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंप\nभाजपची नवी टीम जाहीर; तावडे, पंकजा मुंडेंना स्थान\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\n राज्यात १० लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/10/avaidh-madya-purvtha.html", "date_download": "2020-09-27T06:17:29Z", "digest": "sha1:LNL3QTI554YSG6CTNM4TIM4Y2A5HZCZ6", "length": 9020, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द - JPN NEWS", "raw_content": "\nHome MAHARASHTRA MANTRALAYA POLITICS अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द\nअवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द\nमुंबई, दि. ४ : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nनिवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पावले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. २४ लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या ०८ ते १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.\nनिवडणुकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल -III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहित वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्ययावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.\nअवैध मद्यविक्रीविरोधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक -\nनागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटसॲप क्रमांक-8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांनी केले आहे. तसेच सर्व अनुज्ञप्तीधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या SCM (E) BOOK या अप्लिकेशनचा वापर करुन दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T08:31:15Z", "digest": "sha1:ZQF336OZINABH3BHOAJNNTEZEWLFCX45", "length": 2403, "nlines": 59, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "काव्य पाठवा | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\n23 आणि 94 बेरीज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/57781361.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-27T08:43:00Z", "digest": "sha1:5HMTN3FVGKVQVBDIUWFVPKLPQVY3TXDV", "length": 13358, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनमाज पठणासाठी दिल्लीत आंदोलन\n‘बीबी-का-मकबरा येथील मशिदीत नमाज पठणाची परवानगी द्यावी यासाठी केंद्रापर्यंत दाद मागू. जंतरमंतरवर आंदोलन करू,’ असा इशारा मोगल वंशज प्रिन्स याकूब हबिबोद्दिन तुसी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\n‘बीबी-का-मकबरा येथील मशिदीत नमाज पठणाची परवानगी द्यावी यासाठी केंद्रापर्यंत दाद मागू. जंतरमंतरवर आंदोलन करू,’ असा इशारा मोगल वंशज प्रिन्स याकूब हबिबोद्दिन तुसी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.\nआग्रा येथील ताज महलाच्या धर्तीवर बीबी-का-मकबऱ्यातील मशिदीत नमाज पठण करू द्यावे, या मागणीसाठी मकबऱ्यासमोर उपोषण करणार असल्याची माहिती प्रिन्स तुसी यांनी पंधरा दिवसापूर्वी संबंधित पोलिस तसेच अन्य विभागाला दिली होती. मात्र, या आंदोलनाची परवानगी पोलिस आयुक्तांनी ऐनवेळी रद्द केली. त्याबद्दल प्रिन्स तुसी यांनी निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, ‘आंदोलनामुळे शहरातील शांतता भंग होत होती, तर पोलिसांनी याची आधीच कल्पना का दिली नाही हे आंदोलन स्थगित व्हावे असे पत्र मौलाना आझाद विचार मंचने दिले आहे. मात्र, सर्वसमाजातून, मुस्लिम संघटनांकडून आंदोलनाला समर्थन मिळत आहे. एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी अधिवेशनाचे कारण दाखवून या प्रकरणात सध्या लक्ष घालणार नसल्याचे सांगितले. यामुळे निराशा झाली. ही परवानगी राजकीय व्यक्तींच्या दबावात नाकारली. राज्य घटनेच्या मुलभूत अधिकारात धार्मिक स्वातंत्र दिले आहे. तरीही एएसआयने राज्यघटनेचा हवाला देऊन आपली आपली दिशाभूल केली,’ असा आरोप त्यांनी केला.\nते मुस्लिम नेते नाहीत\n‘औरंगाबादमध्ये एमआयएमचे प्रस्थ आहे. २५ नगरसेवक एक आमदार आहेत. या पक्षाच्या आमदारांनी मशिदप्रकरणात हस्तक्षेपास नकार दिला आहे. यामुळे हे नेते मुस्लिमांचे नेते नाहीत. त्यांना मुस्लिमांच्या नावाखाली मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही,’ असा आरोप प्रिन्स तुसी यांनी केला.\nजंतरमंतर येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजासह आंदोलन करणार आहे. स्थानिक पातळीवर हे आंदोलन चालविण्यासाठी, बीबी-का-मकबरा मशिद कृती समिती स्थापन केली आहे. स्वातंत्र्यानंतर मोगलकालीन सर्व वास्तू राष्ट्रीय संपत्ती आहेत. त्यावर माझा अधिकार नाही. त्या परत मिळाव्यात ही इच्छाही नाही. त्यांचे चांगले संवर्धन व्हावे. - प्रिन्स याकूब हबिबोद्दिन तुसी, मोगल वंशज\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nअजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुली होणार\nनारंगी धरणाचे दरवाजे उघडले...\n‘पाणी वाटपा’त मराठवाड्यावर कायम अन्याय महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nआयपीएलRR v KXIP: कोण मिळवणार दुसरा विजय आज राजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, असा असेल संघ\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nमुंबईपश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nमुंबई'शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागलीये'\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/videos", "date_download": "2020-09-27T08:24:46Z", "digest": "sha1:7XKENSDPZMI52FIYTOGBKPVADUQBVGKT", "length": 3556, "nlines": 64, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. म���ा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजोसेफच्या गोलंदाजीचा मार; हैदराबादची हार\nचेन्नई सुपर किंग्जची पंजाबवर मात\nरसेलची झंझावाती खेळी; बेंगळुरूचा सलग पाचवा पराभव\nआयपीएल...सॅम करनची हॅट्ट्रीक, पंजाबकडून दिल्ली पराभूत\nआयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केलेले फलंदाज\nआयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक शतकं\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/kareena-and-saif-celebrate-taimurs-birth-with-friends-and-family/videoshow/56146058.cms", "date_download": "2020-09-27T08:31:39Z", "digest": "sha1:HUSFNMFA2WG3ZK2EUFKQVNSTTR6C3KH2", "length": 9203, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसैफीनांनी कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला तैमुरचे आगमन\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nन्यूजपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nक्रीडाकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\nन्यूजदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nन्यूजगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साख��ी संकल्पना\nन्यूजबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nन्यूज२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nन्यूजघरच्या घरी करोना रुग्णाची काळजी कशी घ्याल\nन्यूजवर्क फ्रॉम होम: टीव्ही मुलाखतीत नको दिसायला हवे तेच दिसले\nब्युटीमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nन्यूजमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nन्यूजयुक्रेनमध्ये विमानाला अपघात; २२ जवान ठार\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/04/blog-post_07.html", "date_download": "2020-09-27T05:49:57Z", "digest": "sha1:LJ6X6KCORJTVUNXNJ7QOIC3ELZFGNF7P", "length": 11256, "nlines": 325, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): छोटीसी बात", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (107)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nजैक्सन तोलाराम प्रा. लि. ची\nफार जुनी परंपरा आहे\nसारं काही मनात आहे\nतिने वळूनसुद्धा बघितलं तर\nसर्व काही चोख आहे\nपण बोलणार कसं समजेना\nनागेश तिच्या सोबत असे\nअरुण आणखीच बावळा दिसे\nबाईक घेतली \"फेल\" झाली\nकर्नल जे. डब्ल्यू. एन. सिंगना\nहा माणूस म्हणजे ना\n\"ज्युलियस नगेन्द्रनाथ विल्फ्रेड\" असं\nअसा केला \"ब्रेनवॉश\", की\n\"कोर्स\" पुरा करून अरुण\nपण प्रेम खरं होतं त्यांचं\nLabels: कविता, चित्रपट कविता\nआपलं नाव नक्की लिहा\nशुक्रिया ज़िन्दगी - भावानुवाद\nकोणी काय झाकले आहे\nशिक्षा ह्या अपराधाला आजन्म मारणे होते\nमी नाव तुझे तेव्हाही चुपच��प वगळले होते\nभूल जाऊँ अब यही मुनासिब है - भावानुवाद\n\"पंचम\" (भावानुवाद - ३)\n\"पंचम\" (भावानुवाद - २)\n\"पंचम\" (भावानुवाद - १)\nजो जीता वोही सिकंदर\nमी कधीच झालो नाही\nनज़्म बहौत आसान थी पहले...(भावानुवाद)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५८. फिलिपिन्स नोंदी: भाग ४: डवावमध्ये १५ जून ते २३ जून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2014/07/weekly-online-test-no-3.html", "date_download": "2020-09-27T07:21:16Z", "digest": "sha1:V6QUSFHLJKS7CDCNLMNJCBJYSDNMIWHO", "length": 19418, "nlines": 325, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: Weekly Online Test No-3", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n1.माझ्या आजोबांना औटकी येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा \n2. पांढ-या रंगाची फुलपाखरे मला आवडतात . विशेषण ओळखा >\n3. रूपये वचन ओळखा ------\n4. शिवराय स्वार्थी राजे नव्हते . या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा .\n5. मी शिष्यवृत्ती मिळवणारच. काळ ओळखा \n8. सव्वाशे रुपयात सव्वाशे पेरू येतात तर पाऊणशे रु. किती पेरू येतील \n9. मोहनराव यांच्याकडील ८०० पैसे होते म्हणजे किती रु. \n10. ३० गुणिले १० = ३०० तर ३० गुणिले १०० = \n12. ५० ते ६० मधील संख्याची बेरीज किती येईल.\n13. २ शतक , ० एकक , १ सहस्त्र , ७ दशक = \n14. शिवरायांचा जन्म -----------ठिकाणी झाला . \n15.इंग्रजी अक्षरमालेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील ५ वे अक्षर कोणते . \n16. माझ्या वडिलाची बहिण माझी कोण \n17. ३० व्यास असल्यास त्रिज्या किती असेल \n18. पाण्यात ------फिरवल्यास पाणी स��वच्छ होते \n19. २७ मार्चला गुरुवार तर महिन्याची सुरुवात -----वाराने झाली असेल \n20. साडे सहा तास म्हणजे किती मिनिटे \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज सं���त्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://malijagat.com/about-malijagat.html", "date_download": "2020-09-27T07:52:14Z", "digest": "sha1:IYJI4UM72KPIAD6LH5AEY6N4P4DKUXZE", "length": 9918, "nlines": 71, "source_domain": "malijagat.com", "title": "आमच्या विषयी - Malijagat.Com", "raw_content": "\nसोमवार ते शुक्रवार स. १० ते सायं. ६ वा.\nमाळी जगत डॉट कॉम हे संकेत स्थळ २१ जुलै २०१२ पासून सुरू असून संपुर्ण महाराष्ट्रातील माळी समाज या वेबसाईटचा वधू वर संशोधनासाठी उपयोग करत आहेत. इंटरनेटच्या माध्यमामुळे घरबसल्या वधू वर उमेदवारांची सर्व माहीती मोबाईल, कॉम्युटर व लॅपटॉपवर सहजपणे उपलब्ध होते. यामुळे समाजबांधवांचा वेळ व पैसा वाचतो.\n''प्रत्येकाचे आयुष्य हे समाजावर आवलंबून आहे. तसेच देशाचे भवितव्य हे समाजातील संस्कांरांवर व एकजुटीवर अवलंबून असते. त्यासाठी समाजात एकजूट असणे आवश्यक आहे मात्र इतर कोणत्याही समाजाशी तुलना किंवा भेदभाव न करता इतर समाजाचा आपण नेहेमी आदरच केला पाहीजे तसेच समाजाची प्रगती हवी असेल तर अगोदर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. आपण आपल्यापासून सुरवात केली व आपण आपला समाज एकजूट केला व असे अनेक समाज एकजूट झाले तर निश्चितच देश बळकट होण्यास वेळ लागणार नाही. छ. शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ.शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी केवळ एका समाजाचा विचार करून कोणतेही कार्य केलेले नाही तर त्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या घटकांसाठी शैक्षणिक व सामाजिक बदलासाठी अहोरात्र कार्य केलेले आहे. समाज परिवर्तन केवळ समुदायातील सहविचारांमधील देवाणघेवाणीतूनच शक्य आहे. माळीजगत डॉट कॉम (www.malijagat.com) हा एक विचार आहे, समाज���ला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचा खटाटोप आहे, आमच्या छोटया छोटया उद्देशातून समाजिक एकोपा वाढीस लागो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.\nश्री. मुकुंद किसनराव पेहेरे\nसंस्थापक संचालक माळी जगत डॉट कॉम www.malijagat.com\nसंस्थापक संचालक मानसी इन्फोटेक बीपीओ सर्व्हिसेस www.manasiinfotechbpo.com\nमाळी जगत डॉट कॉमची उद्दीष्टये\nमाळी जगत डॉट कॉमची उद्दीष्टये\nमाळी समाजातील सर्व उपजाती मधील उपवर वधू वर प्रोफाईल उपलब्ध\nघरबसल्या आपल्या स्मार्ट फोनवर, कॉम्प्युटरवर, लॅपटॉप वर वधू वर पोफाईल उपलब्ध तसेच अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही\nनविन प्रोफाईल अपडेट व्हॉटसअप वरून कळवले जातात.\nसंपूर्ण पणे ऑनलाईन असल्याने कागदी बायोडाटा व फोटो यांंचा व वेळेचा अपव्यय वाचतो व पर्यावरणाचा समतोल साधतो\nऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स मुळे कोणत्याही मेळाव्यात सहभागी होण्यासाठीचा वेळ व पैसा वाचतो.\nअधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माहीतीच्या सुरक्षिततेची संपुर्ण हमी माळी जगत डॉट कॉम घेते.\nमाळी जगत डॉट कॉमची कार्यपध्दती\nमाळी जगत डॉट कॉमची कार्यपध्दती\nनविन उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरून नोंदणी करण्यात येते\nमाळी जगत नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या माहितीची सत्यता (आधार कार्ड नुसार) पडताळून पाहिल्या नंतरच सदर माहीती वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते.\nनोंदणी केल्या नंतर जर आपणास इतर उमेदवारची संंपूर्ण माहीती (संपर्क माहीती सोडून) पहावयाची असल्यास प्रिमिअम मेंबरशीप असणे आवश्यक आहे.\nप्रिमिअम मेंबर हा लॉगीन करून इतर उमेदवाराची माहीती पाहू शकतो. फक्त संपर्क माहीतीसाठी आमच्या कडे व्हाटसअप वर मागणी करावी लागते\nनविन उमेदवार नोंदणीची माहीती, प्रत्येक महीन्याचेे सर्व प्रोफाईल वधू, वर, शिक्षण यानुसार वर्गीकरण करून त्याची उमेदवारांच्या व्हॉटसअप नंबर वर पाठवले जाईल.\nसर्वसामान्यांंना परवडेल अशा अत्यल्प फी मधे प्रिमिअम मेेंबरशीप उपलब्ध\nनविन तंत्रज्ञानाचा वापर करून हे संकेत स्थळ विकसित केलेले असल्यामुळे कोणत्याही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वर सहज पणे हाताळण्यास सुलभ.\nप्रिमिअम सदस्यत्व फी भरण्यासाठी नेट बँकींग, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड द्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/odd-habits-bollywood-actors-which-will-leave-you-surprised-a590/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-09-27T07:36:21Z", "digest": "sha1:KV5FLE3DHVDHE4OALP55VAAR6XPJHZ6R", "length": 26885, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण - Marathi News | Odd Habits Of Bollywood Actors Which Will Leave You Surprised! | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही\nएनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\nहनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी\nपूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’साठी केले होते भांडणाचे नाटक\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nKKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\nअकोला : कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nगांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसते - मोदी\nआज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्��ातंत्र्य मिळाले आहे - मोदी\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळले, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nKKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\nअकोला : कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nगांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसते - मोदी\nआज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८८६०० नवे रुग्ण आढळले, तर ११२४ जणांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\nसलमान गोळा करतो साबण, तर आमिरला आंघोळीचा कंटाळा...\nसलमान खान- सलमानच्या या सवयीला विचित्र म्हणतात येणार नाही. त्याला साबण जमा करण्याचा छंद आहे. जगातील हँडमेड सोप, हर्बल सोप, डिझाईनर सोप असे मोठे कलेक्शन त्याच्याकडे आहे.\nआमिर खान - आमिर खानला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, आमिरला आंघोळ करणे अजिबात आवडत नाही. त्याला आंघोळीचा जाम कंटाळा आहे.\nशाहरूख खान - शाहरूख खान लक्झरी लाईफ जगतो. त्याची विचित्र सवय काय तर तो घरात कधीच शूज काढत नाही. अनेकदा तर तो शूज घालूनच झोपी जातो.\nकरिना कपूर - बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री करिना कपूरला नखे कुरतडण्याची सवय आहे. टेन्शन असेल वा कुठल्याशा विचारात असेल तर ती नखं कुरतडू लागते.\nसुश्मिता सेन -सुश्मिता म्हणजे बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री. साहजिकच तिच्या आवडीही तितक्यात बोल्ड असणार. होय, सुश्मिताला म्हणे उघड्यावर आंघोळ करायला जाम आवडते. तिच्या टेरेसवर बाथटब असल्याच्या चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या.\nसैफ अली खान - बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याचा अधिकाधिक वेळ बाथरूममध्येच जातो. होय, बाथरूममध्ये वेळ घालवणे त्याला मनापासून आवडते. त्याच्या बाथरूममध्ये एक मिनी लायब्ररीही आहे.\nजॉन अब्राहम - जॉनला पाय हलवण्याची सवय आहे. कुठेही बसला असो, उभा असो तो सारखा पाय हलवत असतो.\nआयुष्यमान खुराणा - आयुष्यमान कुठेही जावो, एक गोष्ट त्याच्याजवळ असतेच असते ती म्हणजे डेंटल किट. होय, दात स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार ब्रश करण्याची त्याची सवय आहे. डेंटल किट सोबत नसेल तर तो अस्वस्थ होतो.\nप्रिती झिंटा - प्रितीला बाथरूम स्वच्छच हवे. बाथरूम स्वच्छ केल्याशिवाय ती ते वापरत नाही. हॉटेल बुक करतानाही आधी ते तिथले बाथरूम बघते.\nविद्या बालन - विद्या बालन मोबाईलबद्दल कमालीची हलगर्जी आहे. इतकी की, अनेक दिवस ती मोबाईल चेक करायचे विसरते. यामुळे अनेक इव्हेंट तिने मिस केले आहेत.\nसनी लि��नी - सनी लिओनीला एक विचित्र सवय आहे. ती म्हणजे वारंवार पाय धुणे. घरी असो वा सेटवर 15-15 मिनिटांनी ती पाय पाण्याने धुते.\nजितेन्द्र - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांची एक विचित्र सवय आहे. होय, चर्चा खरी मानाल तर जितेन्द्र यांना कमोडवर बसून फळ खाणे आवडते.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\n पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nवाशिम जिल्ह्���ात कोरोना रुग्णाचा आकडा चार हजारावर\nचार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी\nकोरोनाग्रस्ताने घेतली चौथ्या मजल्यावरून उडी\nकोविड रुग्णालयातील डॉ़ डांगे यांचा आणखी एक प्रताप, खुर्चीवर बसून पसरविले टेबलावर पाय\nIPL 2020 : KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\n\"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल\"\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nCoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/752", "date_download": "2020-09-27T08:02:11Z", "digest": "sha1:NBIRTUYXVRZIQTYYSK74B66WMLIH7DSD", "length": 23487, "nlines": 133, "source_domain": "sohamtrust.com", "title": "Income Tax Office (Exemptions), Pune - माणसांचं एक गाव...!!! - Soham Trust ™", "raw_content": "\nसोहम ट्रस्टला आज 80 G प्राप्त झालं..\nसोहम ट्रस्टला मिळालेल्या देणगीवर इथुन पुढे आयकरातुन सुट मिळेल\nया 80 G मिळवण्याच्या प्रवासाच्या निमित्ताने आज काही सांगावसं वाटलं…\nकुठल्याही सरकारी कार्यालयात जायचं म्हटल्यावर अंगावर माझ्या आधी काटा येतो, …त्यात इन्कमटॅक्स ऑफिस म्हटल्यावर तर पहिल्यापासुनच घाबरलो होतो… उगीचंच…\n“इन्कमटॅक्स ऑफिस मध्ये अमुक तारखेला कार्यालयीन वेळेत उपस्थित रहा”, असलं पत्र असो, किंवा “इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर साहेबांना बोलायचंय तुमच्याशी”, असली वाक्यं ऐकुनच मी गर्भगळीत व्हायचो…\nवाटायचं… कशाला हवंय आपल्याला 80 G\nपण एखाद्या संस्थेकडे 80 G असणं हे मानाचं समजलं जातं… नुसती आयकरातुन सुट एव्हढंच याचं महत्व नसतं… ज्या संस्थेकडे 80 G असेल , त्या संस्थेची credibility वाढते… कारण 80 G मिळणं किंवा मिळवणं, वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही, तावुन सुलाखुन निघावं लागतं…\nज्या संस्था अतिशय चोख काम करीत आहेत, अशा आणि अशाच संस्थांना 80 G मिळतं… 80 G असणं म्हणजे त्या संस्थेला “राजमान्यता” मिळणं…\nआता मला ही “राज��ान्यता” मिळवायची असेल तर हा सारा प्रवास मला करावाच लागेल असं म्हणत सुरुवात तर केली…\nपहिली भेट झाली इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर सुखदा आगरकर मॅडमशी… जराशा संशयानेच मॅडमने माझ्या कामाची तपासणी सुरु केली… सुरुवातीला रागीट वाटणाऱ्या, पदाला साजेल अशी भिती वाटायला लावणाऱ्या, या मॅडम माझ्या कामात मनानं हळुहळु सहभागी झाल्या…\nवृद्ध भिक्षेक-यांसाठी चाललेलं हे रस्त्यावरचं काम पाहुन मनानं आधीच मृदु असलेल्या या मॅडम आणखी मृदु होत गेल्या… बघता बघता एक दिवस सुखदा आगरकर नावाच्या या “मॅडम” माझी “बहिण” होवुन गेल्या …\nआता मी यांना मॅडम नाही ताई म्हणतो… “मॅडम ते ताई – व्हाया इन्कमटॅक्स ऑफिस” हा प्रवास घडला..\nआयुष्यात खरंच काळजी घेणारी एक बहिण मिळाली… हा माझ्या भिक्षेक-यांचाच आशिर्वाद असावा…\nपुढच्या टप्प्यावर भेटले श्री. नागेश पालकर सर आणि संदिप परमार सर…\nयांनीही आधी साशंकतेने मला ठाकुन ठोकुन पाहिले… आपल्याला दिलेलं कर्तव्य चोख पार पाडलं… जेव्हा या वरिष्ठ अधिका-यांची कामाबाबत खात्री झाली, तेव्हा मात्र यांनी 80 G मिळण्यासाठी गती मिळेल अशा सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहुन केल्या…\nमाझ्यासाठी ते करत असलेली धावपळ पाहुन दरवेळी मी भारावुन जायचो… खरंतर हे प्रेम मला मिळत होतं, माझ्या रस्त्यावर बसलेल्या म्हाताऱ्या माणसांमुळं…\nआणि हे दोघेही अधिकारी, त्या म्हाताऱ्या माणसांना “माणसांत” आणण्यासाठी इथं धडपडत होते, मला त्यांची तळमळ कळत होती.. कसे आभार मानावे यांचे..\nयानंतर च्या टप्प्यावर भेटले पांडे सर, वरिष्ठ अधिकारी… यांना पाहुनच आधी वाटलं… गेलं आपलं 80 G, इथंच रिजेक्ट होणार… पण इथंही वेगळाच अनुभव…\n” असं म्हणत दरवेळी प्रेमानं हात हातात घ्यायचे…\n“क्युं भाई, कैसे चल रहा है काम पहले ये बताओ आपकी फॅमिली (भिक्षेकरी) ठीक है ना पहले ये बताओ आपकी फॅमिली (भिक्षेकरी) ठीक है ना\nमी हसुन हां सर म्हणायचो…\nखुप वेळा काम सोडुन ऑफिसला जाणं व्हायचं…\nएकदा तर, त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, “माफ करना डाक्टरसाब, इस सरकारी काम की वजह से आपको बारबार यहां आना पड रहा है… आपका टाईम जा रहा है… हो सके तो हमें माफ करें…” त्यांच्या या वाक्यांनी माझे डोळे पाणावले होते तेव्हा…\nयाच अधिका-यांच्या वेषातल्या “माणसानं” माझा हात धरुन एकदा त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांपुढे मला उभं के��ं होतं…आणि तावातावानं ते आपल्या वरिष्ठ अधिका-यांना म्हणाले होते… “दे दो सर इनको 80 G आज के आज, इस इन्सान की जिम्मेदारी मै लेता हुँ…”\nकाय म्हणु या माणसाला.. मी कोण यांचा हे माझी जबाबदारी कोणत्या बेसीस वर घेत आहेत\nबाहेर पडतांना मी त्यांना चाचरत विचारलंही होतं, “सर, आप… मेरी… जिम्मेदारी..\nतर म्हणाले… “भई तुम पहले इन्सान मिले हो मुझे … समझे के नही “इन्सान”… इसलीये बॉससे भी पंगा लिया मेरे भाय…”\nमी खाली वाकलो यांचे पाय धरण्यासाठी… मला इन्सान म्हणणारा हा “माणुस” आभाळाएव्हढा मोठा भासला मला…\nयापुढे भेटल्या प्रमिला दामसे मॅडम… वरिष्ठ अधिकारी…\nमाझ्याकडे पहात त्या म्हणाल्या… “डॉक्टर आहात तुम्ही..\nमी ही माझ्याकडं पाहिलं… पावसाळ्यात वापरायचा १०० रुपयाचा बुट, अंगावर मळखाउ, जरासा चुरगाळलेला शर्ट… साधारण तशीच पँट… केस विस्कटलेले… आणि डोळे सैरभैर…\nकाय करणार… कामावर चार बॅगा घेवुन फिरतांना अशीच अवस्था होते माझी…\nकुणालाही पहिल्या भेटीत मी डॉक्टर आहे असं सांगितल्यावर पटतच नाही, पुढे मी सांगतो… “भिक्षेक-यांचा डॉक्टर…\nहे सांगीतल्यावर मात्र, “हां… मग बरोबर आहे”, असे भाव येतात लोकांच्या चेहऱ्यावर…\nखरंतर, डॉक्टर च्या प्रस्थापित व्याख्येत न बसणारा मी.. कदाचित म्हणुनच अप्रस्थापीत काम करतोय..\nकालांतरानं मॅडमचं मत माझ्याबद्दल बदलत गेलं…\nमॅडमशी बोलतांना, संवाद साधतांना मला जाणवलं… मॅडम उच्च पदावर जरुर आहेत पण गरीबांविषयी कणव आहे…\nमी काही फोटो दाखवले मॅडमला… चार पाच फोटो पाहुन त्यांनी फाईल बंद केली… पुढे पाहुच शकल्या नाहीत त्या…\nकुणाच्या तरी आईवडीलांची, या म्हाताऱ्या माणसांची रस्त्यावर होणारी परवड पाहुन त्या गलबलल्या…\nफोटो पाहुन मॅडमनी हळुच चेहरा वळवला, त्यांच्या डोळ्यातुन ओसंडुन वाहणारी ममता माझ्या नजरेतनं कशी सुटेल\nबहुधा त्यांच्यातली एक “मुलगी”, एक “कन्या” जागृत झाली असावी… डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं त्यांच्या…\nकदाचीत म्हणुनच लोक म्हणतात, एक तरी “मुलगी” असावी… मॅडमकडे पाहुन जास्त प्रकर्षाने ते जाणवलं…\nयानंतर मॅडम स्वतः माझ्याबरोबर येत सरदार सिंग मीना सर, कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स या शेवटच्या टप्प्यावर घेवुन गेल्या…\nमी कागदपत्रांचं मलाही पेलवणार नाही एव्हढं मोठं बाड घेवुन गेलो होतो…\nसुरुवातीला दामसे मॅडम साहेबांकडे गेल्या… त्यांनी सरांना काय सांगितलं कोण जाणे, पण साधारण १० मिनिटांनी मला आंत बोलावणं आलं… मी दबकत बसलो…\nसरांच्या डोळ्यांत पाहिलं… एक सेवाव्रती, कर्तव्यनिष्ठ असे हे अधिकारी आहेत हे लग्गेच जाणवलं…\nमी म्हटलं… “सर मैं कुछ बोलना चाहता हुँ…”\n“बोलो”, असं म्हणत ते खुर्चीत रेलुन बसले… पुढची १५ मिनिटं मी वेड्यागत बोलत राहिलो…\nसरांचा वाक्यागणिक बदलणारा चेहरा मला जाणवत होता…\nमाझं झाल्यावर, खुर्चीतुन ते उठले, आशिर्वाद देत म्हणाले, “God bless you my boy… काम बंद नही होना चाहिये, हम सब आपके साथ है…”\n“मॅडम अभ्भी के अभ्भी, आज के आज 80 G सर्टीफिकेट इनको इश्श्यु करीये..\nमाझा कानांवर विश्वास बसेना… आज २८ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजता 80 G सर्टीफिकेट माझ्या हातात होतं… मला, माझ्या कामाला, आणि माझ्या भिक्षेक-यांना शेवटी “राजमान्यता” मिळाली तर..\nहे सर्टीफिकेट घेवुन मी दालनाबाहेर पडलो…\nआता खुप खुप आनंद व्हायला पाहिजे, पण कोणाला\nकुणी पार्टी मागीतली, तर द्यावी लागेल… कुणाला तर अर्थात् मलाच ना…\nपण झालं उलटंच… ऑपरेशन थिएटर बाहेर जीव मुठीत घेवुन उभ्या असणाऱ्या नातेवाईकांगत सुखदा ताई दालनाबाहेर माझी वाट बघत उभ्या होत्या, धास्तावलेल्या नजरेनं…\nहातात सर्टीफिकेट पाहुन अक्षरशः ओरडायच्याच राहील्या होत्या… जणु काय त्यांनाच हे सर्टीफिकेट मिळालंय..\nलंच टाईम मध्ये मला घेवुन चक्क त्या एका रेस्टॉरंटमध्ये घेवुन गेल्या आणि मलाच त्यांनी पार्टी दिली…\nमी म्हटलं, “ताई, तुम्ही असं करताय, जसं काय 80 G तुम्हालाच मिळालंय…”\nत्या म्हणाल्या, “माझ्या भावाला मिळालंय म्हणजे मलाच मिळाल्यासारखं आहे ना\nत्यांच्या या एका वाक्यानं मी हलुन गेलो…\nइन्कमटॅक्स ऑफिसच्या इतिहासात नोंद घ्यावी अशी ही घटना असेल..\nएके दिवशी पावसात काही केल्या माझी जुनी मोटृरसायकल चालुच होईना… इन्कमटॅक्स ऑफिसचेच एक कर्मचारी श्री. प्रविण समोरुन आले, स्वतःच्या गाडीची किल्ली माझ्या खिशात कोंबत म्हणाले… “माझी गाडी घेवुन जा… मी जाईन चालत..\nआता माझे सर्व बांध फुटले…\nकिती प्रेम करतात ही लोकं.. का तर मी हे भिक्षेक-यांचं काम करतो म्हणुन…\nभिक्षेक-यांनी मला खरंच किती काय काय दिलंय…\nतुम्हांसारख्या जिवाभावाच्या माणसांशी जोडला गेलो, ते ही याच भिक्षेक-यांमुळेच…\nबघा न् तुम्हीही किती प्रेम करता माझ्यावर किती विश्वास ठेवता माझ्यावर ��िती विश्वास ठेवता माझ्यावर\nकसं उतराई व्हावं मी या तुमच्या प्रेमातनं..\nहे काम सुरु करण्याअगोदरही लोक मला “रिस्पेक्ट” द्यायचे… पण त्यात “आदर” किती असायचा कोण जाणे…\nलोकं येता जाता गुड मॉर्निंग सर गुड आफ्टरनुन सर म्हणत “विश” करायची… पण त्यात “विश” किती आणि “विष” किती असा प्रश्न पडायचा …\nलोक खुप “मान” द्यायचे तोंडावर, आणि वेळ आली की “मान” कापायलाही कमी करायचे नाहीत…\nपण हे काम सुरु केल्यानंतर जे प्रेम मिळतंय, जी माया मिळत्येय ती मात्र निखळ, नितळ आणि सर्वांगसुंदर आहे \nइन्कमटॅक्स ऑफिस मध्येही हृदय असणारी माणसं भेटली… ख-या अर्थानं माणसांचं एक गाव भेटलं…\nमी कुठंतरी वाचलं होतं… डोंगरावर “चढणारा” माणुस “झुकुन” चालतो… पण उतरतीला लागलेलाच माणुस “ताठ्यात” चालतो…\nया ऑफिसातल्या झुकुन, नम्रतेनं चालणाऱ्या सर्व वरिष्ठ, अतिवरीष्ठ अधिका-यांकडे, कर्मचाऱ्यांकडे पाहुन जाणवतं… ही माणसं ही वर चढताहेत… माणुस म्हणुन..\nत्यांच्यातल्या या माणुसकीला, भिका-यांचा एक प्रतिनिधी म्हणुन माझा साष्टांग नमस्कार …\nही सुद्धा कृपा रस्त्यात बसलेल्या त्या भिक्षेक-यांचीच याची मला जाणिव आहे…\nशेवाटी, मी सर्वांचा निरोप घेवुन निघालो, जातांना सुखदा ताई म्हणाल्या, “खरंतर इतक्या लवकर 80 G मिळायलाच नको होतं…”\nमी चमकुन त्यांच्याकडे पाहत विचारलं, “का हो ताई..\nत्या हसुन म्हणाल्या, “अरे यानिमित्ताने तरी येत होता बहिणीकडे, आता तुझं काम झालं, आता कशाला फिरकणार तु इकडे..\nमी म्हटलं, “खरंय… पुर्वी ऑफिसला येत होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना, इन्स्पेक्टर मॅडमना भेटायला, ते ही काम घेवुन… मनात काही स्वार्थ घेवुन…”\n“पण, तुमच्याबरोबरच, तुमच्याचमुळै, दामसे मॅडम सुद्धा बहिण म्हणुनच मला मिळाल्या आहेत…”\nआता येणार ते… त्या खुर्चीत बसलेल्या या माझ्या दोनही बहिणींना भेटायला… कुठलंही काम हातात आणि स्वार्थ डोक्यात न ठेवता… केवळ तुमचा भाऊ म्हणुन…\n“माणसांनी” गजबजलेल्या या गावात मी पुन्हा पुन्हा येणार… येत राहणार… कारण हे गांवही आता माझंच झालंय…आणि गावातला प्रत्येक माणुसही…\nखरंय ना ताई सांगा न्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/class-10-result", "date_download": "2020-09-27T06:42:40Z", "digest": "sha1:6JDSRTKBYVSXBRDUHQYWXGW6KPBD5MSA", "length": 3906, "nlines": 66, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदहावी निकाल: कशी कराल ऑनलाइन गुणपडताळणी\nदहावीत तब्बल २४२ विद्यार्थी शतकवीर\nदहावीचा निकाल जाहीर; ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\n२४ कि.मी. सायकल प्रवास करून शाळा गाठणाऱ्या रोशनीला दहावीत ९८ टक्के\nदहावी निकाल: लातूर विभागातील १६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण\nदहावीचा निकाल जाहीर; ७७.१० टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले यश\nदहावी निकाल: या वेबसाइटवर पाहा तुमचे गुण\nदहावीचा आज ऑनलाइन निकाल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/category/anghan/page/51/", "date_download": "2020-09-27T08:03:31Z", "digest": "sha1:UM77M75GFMPSKR3OVJ5AYYMJLKIVKHK2", "length": 11267, "nlines": 146, "source_domain": "navprabha.com", "title": "अंगण | Navprabha | Page 51", "raw_content": "\nप्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...\nगद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण\n(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...\nदिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल\nशशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\n- दत्ता भि. नाईक लिंगायत समाजाच्या मतांवर डोळा ठेवून मुख्यमंत्री सिद्धरामैया यांन�� निवडणूक वर्षातच ही होळी खेळून संधीसाधू राजकारणाचे स्पष्ट उदाहरण घालून दिलेले आहे. देशातील...\nखाण व्यवसायाला हवी कायद्याची चौकट\nप्रमोद ठाकूर खाण व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महसूल सरकारी तिजोरीत जमा होतो. परंतु, मागील काही वर्षांत खाण व्यवसायातील बेशिस्त कारभारामुळे या व्यवसायाला उतरती कळा लागली...\nराधा भावे ‘‘हो गं, अशा ठिकाणी अन् अशा कातरवेळी जुनं-जुनं खूप काही आठवून जातं.’’ तिच्या डोळ्यांत व्याकुळता भरून आली होती. तिला काहीतरी सांगायचं होतं...\n- रमेश सप्रे गुढीपाडवा हा नववर्षसंकल्पांचा दिवस. काहीतरी नवी गोष्ट शिकणं, नवं कौशल्य प्राप्त करणं, नवे छंद आत्मसात करणं, त्याचबरोबर आपल्यातले काही दोष-दुर्गुण दूर करण्याचा...\nमनपाखरू सुंदर आकाश… सुंदर प्रकाश\n- राधा भावे गोव्याच्या सौंदर्याविषयी व येथील आगळ्या संस्कृतीविषयी कुणी उफाळत्या उत्साहाने बोलू लागले की मी शांतपणे, निर्मम भावाने, परंतु हसून पाहते. ‘काही बोलायचे आहे...\n- दिलीप वसंत बेतकेकर ‘माझा अभ्यास’ मला कोणी सांगण्याची, आठवण करून देण्याची, टोचण्याची गरज नाही. तो ‘माझा’ आहे अशी ‘मानसिकता’ व्हायला हवी. तुम्ही दुसर्यासाठी, दुसरा...\nबँकांतील ठेवी कितीशा सुरक्षित\n- शशांक मो. गुळगुळे सध्याच्या परिस्थितीत किरकोळ ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तुमच्या ठेवी सुरक्षित राहणार. एखादी जरी सार्वजनिक उद्योगातली बँक जर बुडाली तर त्याच...\nडॉ. अनुजा जोशी पुरुषाच्या आत लपलेल्या प्रेम, माया, वात्सल्य, समंजसपणा, हळवेपणा, जिद्द, चिकाटी, सहनशक्ती या ‘स्त्री असण्याच्या’ अर्थाने त्याच्या दंभ, अहंकार वर्चस्वी वृत्तीवर मात...\nभारतीय लोकशाहीचे स्वरूप आणि ब्रिटिश राजसत्तेचा प्रभाव\n- विष्णू सुर्या वाघ (भाग- २) लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...\nउत्कृष्ट शिक्षक : एक चिंतन\n- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...\nडॉ. अनुजा जोशी पुरुषाच्या आत लपलेल्या प्रेम, माया, वात्सल्य, समंजसपणा, हळवेपणा, जिद्द, चिकाटी, सहनशक्ती या ‘स्त्री असण्याच्या’ अर्थाने त्याच्���ा दंभ, अहंकार वर्चस्वी वृत्तीवर मात...\nआनंदयात्री बा. भ. बोरकर : काही संस्मरणे\n- डॉ. सोमनाथ कोमरपंत बा.भ. बोरकरांची कविता जशी अम्लान; तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आठवणे हे आनंददायी. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचे नाव घेतल्याबरोबर मूर्तिमंत चैतन्य डोळ्यांसमोर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4-2/", "date_download": "2020-09-27T05:52:56Z", "digest": "sha1:C5RE4TZA5GLZ44MWSNGPY43VTJC47U5H", "length": 11179, "nlines": 150, "source_domain": "raigad.gov.in", "title": "राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1 | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिका���\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nराष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1\nराष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1\nराष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1\nराष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1\nराष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/72899", "date_download": "2020-09-27T07:50:28Z", "digest": "sha1:HS6Z2ISRQMSRF45A2XO3WWHZL5QGCGOV", "length": 11351, "nlines": 91, "source_domain": "sataratoday.com", "title": "जीवनमित्र फाउंडेशन मेढा यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक : शरद पाटील", "raw_content": "\nजीवनमित्र फाउंडेशन मेढा यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक : शरद पाटील\nजीवनमित्र फाउंडेशन मेढा यांनी जेष्ठ सहकारी कै.भानुदास देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पोर्टेबल ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर मेढा ग्रामीण रूग्णालयास भेट दिले.\nमेढा : सध्या कोरोनाच्या म��ाभयंकर संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या पेशंटस् च्या संख्येने सरकारी व खाजगी हॉस्पिटल्स फुल्ल झाली आहेत. ऑक्सिजनची गरज असणार्या पेशंटस् ना ऑक्सिजन बेड अभावी प्राण गमवावे लागत आहेत. ग्रामीण भागामध्ये तर या सुविधा उपलब्धच होत नाहीत. त्यामुळे जावली तहसीलदार शरद पाटील यांनी जावली तालुक्यामधील सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांना मदतीचे आवाहन केले होते.\nतहसीलदार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनमित्र फाउंडेशन मेढा यांनी जेष्ठ सहकारी कै.भानुदास देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पोर्टेबल ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर मेढा ग्रामीण रूग्णालयास भेट दिले.\nयाप्रसंगी तहसीलदार शरद पाटील यांनी जीवनमित्र फाउंडेशन च्या उपक्रमांविषयी गौरवोद्वागार काढले व कोरोनाच्या संकटसमयी सामाजिक भान ठेवून केलेले कार्य सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. बीडीओ सतिश बुद्धे व वैद्यकीय अधिकारी डॉ.यादव यांनी जीवनमित्र फाउंडेशनला धन्यवाद दिले.\nया मशीनमुळे जावली तालुक्यामधील रूग्णांची चांगली सोय झाली आहे व याने एकातरी व्यक्तीचे प्राण वाचले तरी आमचा हेतू साध्य होईल, असे सोमनाथ काशिळकर यांनी यावेळी सांगितले.\nहे ऑक्सिजन मशीन मेढा येथे मा. तहसीलदार व कै.भानुदास देशमुख यांचे चुलते मन्याबापु देशमुख यांच्या हस्ते ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.यादव यांच्याकडे सुपुर्त केले. या प्रसंगी जावली पंचायत समितीचे बीडीओ सतिश बुद्धे, जीवनमित्र फाउंडेशन चे संस्थापक सोमनाथ काशिळकर, खजिनदार सुहास पाटील, शरद रांजणे, रफिक शेख, ज्ञानेश्वर वेंदे गुरूजी व इतर मान्यवर उपस्थित होते. शरद रांजणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघ��ना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवनविभागाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत\nशासनाकडून एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत\nजिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी\nसातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा\nकृषि विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nजिल्ह्यातील 32 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा\nबोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू: आ. शिवेंद्रसिंहराजे\nजिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 1000, तर एकाच दिवसात 1003 नागरिकांना डिस्चार्ज\nसातारा वनविभागातील 'ते' चार कर्मचारी निलंबित\nबळीराजाची फसवणूक करणार्या ठेकेदारांच्या कमाईचा ‘मार्ग’ संशयास्पद\n708 बाधित; 34 बाधितांचा मृत्यू\nदेसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागास परिपुर्ण पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची मदत\nएकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली\nपाटबंधारे खात्याच्या आदेशाने बोगस धरणग्रस्तांचे धाबे दणाणले\nआता विधानसभा उपाध्यक्षांनाही कोरोनाची लागण\n‘त्या’ ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार : राजू मुळीक\nदिलासादायक निर्णयांसाठी सरकार ‘आप’लच पाहिजे\nजिल्ह्यातील 28 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू\n32 बाधितांचा मृत्यू; 922 बाधित निष्पन्न\nकारची काच फोडून टायर व स्टेपनीची चोरी\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" ही मोहीम लोकचळवळ व्हावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकृषी सुधारणा विधेयक मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल : विक्रम पावसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.cfcindia.com/mr/wftw/the-first-fruits", "date_download": "2020-09-27T08:16:11Z", "digest": "sha1:2XYLDJ4MP7LOH6Y4DI6QPXQZFNVRQMYB", "length": 16717, "nlines": 164, "source_domain": "marathi.cfcindia.com", "title": "प्रथम फळ", "raw_content": "\nह्या वेबसाइट मध्ये शोधा\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nझॅक पुननं ची माहिती\nलेखक : झॅक ���ुननं श्रेणी : शिष्य\nप्रकटीकरण 14:4 मध्ये लिहिले आहे, ''स्त्रीसंगानें मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथें कोठें कोंकरा जातो तेथें त्याच्यामागें जाणारें ते हे आहेत. ते देवासाठी व कोंकर्या साठीं प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत''.\nयामध्ये शारीरिक कौमार्याविषयी किंवा वेश्येविषयी सांगितले नाही. प्रकटीकरण 17:5 मध्ये ज्या स्त्रियांविषयी लिहिले आहे, त्या स्त्रियांविषयी येथे सांगितले आहे. त्या स्त्रिया म्हणजे बाबेलातील वेश्यांच्या माता व त्या वेश्यांच्या मुली आहेत.\nहे वचन असे सांगते की 1,44,000 ह्या लोकांनी आत्मिक रीतीचा वेश्याव्यवसाय केला नव्हता. त्यांनी स्वतःला ख्रिस्ताकरिता शुद्ध कुमारीप्रमाणे राखले, ते देहासोबत व जगासोबत एक न होता ते आत्मिक व्यभिचाराने मलिन झाले नाहीत. याकोब 4:4 मध्ये आत्मिक व्यभिचाराविषयी सांगितले आहे, ''अहो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही का'' हे ते लोक आहेत जे परीक्षेच्या काळात विश्वासू होते व त्यांनी जगीकपणापासून स्वतःला राखले होते. जेथे कोठे कोकरा गेला तेथे त्याच्या मागे ते गेले. दुसर्याा शब्दात,ज्याप्रमाणे पृथ्वीवर कोकर्याेने वधस्तंभ उचलला त्याप्रमाणे त्यांनी रोज आपला वधस्तंभ उचलला.\nया ठिकाणच्या दुसर्याे वाक्यप्रयोगाकडे लक्ष द्या, ''माणसातून विकत घेतलेले आहेत''. प्रकटीकरण 14:3 मध्ये आपण वाचतो की ते पृथ्वीपासून वेगळे केलेले होते. ''पृथ्वीवर वस्ती करणार्यांीच्या'' ते विरोधात होते. त्यांना पृथ्वीतून स्वतंत्र करण्यात आले होते. जगातील गोष्टींमध्ये ते गुंतलेले नव्हते. त्यांची मने वर लागलेली होती. ज्याठिकाणी ख्रिस्त पित्याच्या उजव्या हाताला बसलेला होता, तेथे त्यांची मने लागलेली होती. ''पृथ्वीवर शक्य तेवढा पैसा कमवून मी मरणानंतर स्वर्गात जाईन असा विचार ते करीत नव्हते. पृथ्वीवर सर्व सुखसोयी मिळवून देखील मरणानंतर मी स्वर्गात जाईन असा विचार ते करीत नव्हते''. असा विचार पृथ्वीवर वस्ती करणारे करतात, परंतु, हे लोक असा विचार करतात, ''पृथ्वीवरील एकादाच मिळालेल्या जीवनात मला देवाच्या इच्छेप्रमाणे कसे जगता येईल वधस्तंभावर माझ्याकरिता मरणार्याए देवाप्रती मी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो वधस्तंभावर माझ्याकरिता मरणार्याए देवाप्रती मी माझी कृतज्ञता कश�� व्यक्त करू शकतो'' ते तडजोड करणारे नव्हते, ते द्वीबुद्धीचे नव्हते, ते अशक्त नव्हते. जगीक लोक आज स्वतःला विश्वासणारे संबोधतात. परंतु, ते वेगळ्या मनोवृत्तीचे लोक होते. ते पृथ्वीपासून वेगळे केलेले लोक होते. ते पृथ्वीपासून वेगळे केलेले लोक होते. त्यांची मने पृथ्वीतील सुखसोयींवर किंवा संपत्तीवा किंवा प्रतिष्ठेवर लागलेली नव्हती.\nआता आपण बघतो की ते माणसांच्या मतांपासून, विचारांपासून स्वतंत्र होते. यामुळेच ते देवाकरिता व कोकर्यारकरिता प्रथम फळ बनले.\nपहिले फळ म्हणजे जे फळ झाडावर सर्वप्रथम पिकते. हे लोक असे लोक होते ज्यांनी पवित्र आत्म्याला लगेच प्रतिसाद दिला व पृथ्वीवरील त्यांच्या जीवन काळात ते सर्वप्रथम तयार झाले, म्हणजेच सर्वप्रथम पिकले. त्यांनी त्यांचे जीवन व्यर्थ घालविले नाही. स्वतःचा वधस्तंभ उचलण्याची देवाने त्यांना जी संधी दिली होती ती संधी त्यांनी गमाविली नाही. कोकर्या्च्या मागे जाण्याची त्यांना मिळालेली संधी त्यांनी गमाविली नाही. त्यांनी प्रत्येक संधीचा स्वीकार केला व मरण्यास तयार होऊन ते येशू ख्रिस्ताला अनुसरले व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते चालले. ह्याचा परिणाम असा झाला की ते जलद गतीने परिपक्व झाले. ते प्रथम फळ आहेत.\nयाकाबे 1:18 मध्ये परमेश्वर म्हणतॆ ''आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसें काय प्रथमफळ व्हावें, म्हणून त्यानें स्वतःच्या इच्छने आपणांला सत्य वचनानें जन्म दिला''.\nप्रत्येक व्यक्ती योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाही. परंतु, काही थोडके लोक असे आहेत जे योग्यप्रकारे प्रतिसाद देतील व प्रथम फळ बनतील. 1,44,000 हा आकडा शब्दशः नाही. थोडक्या लोकांच्या समूहाचा तो आकडा चिन्हात्मक आहे. येशूने म्हटले की जीवनाचा मार्ग हा अरूंद आहे व काही थोडकेच त्यातून जातील.\nज्यांनी आपली वस्त्रे कोकर्या्च्या रक्तात धुतली असा मोठा लोक समुदाय देखील देवासमोर उपस्थित राहील व कोणीही लोकांची संख्या मोजू शकणार नाही. प्रकटीकरण 7 मध्ये हे आपण बघतो. त्यापैकी अनेक लोक ही सर्व धर्मातून आलेली बालके असतील, जे समजबुद्धी येण्यापूर्वीच मरण पावली. त्यांच्यापैकी हजारो गर्भपात झालेले असतील. त्यांना ख्रिस्ताचे नीतिमत्व प्राप्त होईल आणि म्हणून ते स्वर्गात असतील. पण त्यांना विजयी होण्याकरिता कधीच संधी उपलब्ध झाली नव्हती. परंतु, ज्यांनी विवेकप���र्ण रीतीने अरूंद मार्ग निवडला जो जीवनाकडे जाणारा होता त्यांचा आकडा गणल्या जाईल. ते फारच कमी असतील. हे ते लोक असतील ज्यांनी मत्तय 5,6 व 7 हे अध्याय गंभीरपणे घेतलेले असतील व ते देवाचे व कोकर्याडचे प्रथम फळ होतील.\nप्रभूला नेहमी तुमच्यासमोर ठेवा\nझॅक पुननं ची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitrapat/shyamsundar/", "date_download": "2020-09-27T06:10:17Z", "digest": "sha1:QJII4QTOP7AESHCO4AXMK2ZDDSECN5M4", "length": 6766, "nlines": 58, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "श्यामसुंदर - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » चित्रपट » श्यामसुंदर\n३५ मिमी/कृष्णधवल/१०८८९ फूट/१०० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११५२१/१३-८-३२\nनिर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन\nगीत मुद्रण :दादासाहेब तोरणे\nकलाकार :शाहू मोडक, शांता आपटे, बंडोपंत सोहोनी, मिस् हीरा, बापूराव केतकर, सँडो, बाबूराव आपटे\nगीते :१) हे श्याम धीरा, २) उदयाचलि सविता उदेला, ३) भयदा केवि सुजनां, ४) मोहन जरा थांब, ५) पडली प्वारं हितं, ६) भावे वरिता गोसेवेला, ७) कान्हा रूसवा ना धरी रे, ८) कांही शंकिता वाया, ९) परब्रह्म परमेश्वर, १०) हे भूप कंस नरेश्वर, ११) मन घेईना सार्वभौमा, १२) प्रेम प्रेम एक मज देई, १३) प्रखर चिंतानली दाहने, १४) भाग्य हे कुलांगने, १५) हीनभावा मनीं न आणा, १६) प्राणसखये थोर बाले, १७) झणी ये मोहन श्याम, १८) का लोटिसी कन्हैया, १९) चला गाई चाराय्.\nकथासूत्र :श्यामसुंदर कृष्णाच्या आयुष्यावरील चित्रपट.पेंद्या,रत्नया,विठया हे कृष्णाचे बालपणीचे खास मित्र. कृष्णासह हे व इतर मित्र गोपींची छेड काढणे,त्यांना वाटेत अडवून लोणी पळवणे,दुधाच्या घागरी फोडणे वगैरे खोड्या काढत असत.अशा अनेक खोडकर बाललीला,राधा कृष्णाचे प्रेम यासारख्या अनेक घटना या चित्रपटात आहेत.\nविशेष :भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान मिळवणारा चित्रपट. मुंबईच्या न्यू वेस्टेंड (नाझ) सिनेमा गृहातून तो सलगपणे २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. श्यामसुंदर हा भारतातील पहिलाच बाल चित्रपट. श्यामसुंदरच्या मराठी आवृत्तीबरोबरच हिन्दी आणि बंगाली भाषेतील आवृत्याही काढण्यात आल्या होत्या. पुण्यांत निर्माण झालेला हा पहिलाच बोलपट. या रौप्यमहोत्सवी चित्रांत प्रथम ‘कंसवध’ दृश्य नव्हते. ते ४ आठवड्यानंतर घालण्यात आले. नंतरच श्यामसुंदर अधिक गर्दी खेचू लागला.\nया वर्षी प्रमाणित झालेले चित्रपट\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी, दिग्दर्शक :व्ही. शांताराम\nनिर्मिती संस्था :छत्रपति सिनेटोन, दिग्दर्शक :बाळासाहेब यादव\nनिर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी, दिग्दर्शक :व्ही. शांताराम\nनिर्मिती संस्था :शारदा मुव्हीटोन, दिग्दर्शक :के .बी. आठवले\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kiti-rang-ya-jeevani-pahave-2/", "date_download": "2020-09-27T05:55:55Z", "digest": "sha1:IBL7CAVYEBNE3RXVHBAD6VKZ6UAZLBJT", "length": 9400, "nlines": 165, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "किती रंग या जीवनी पहावे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeकविता - गझलकिती रंग या जीवनी पहावे\nकिती रंग या जीवनी पहावे\nMarch 12, 2020 हिमगौरी कर्वे कविता - गझल\nकिती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे,\nजे विधायक, ते दूर राहते,\nनकारात्मक ते सारे घडते,\nरोज नव्याने पहावे लागते,-\nमदतीचा हात करता पुढे,\nआरोपांना पेंव फुटते ,\nआंधळ्या निर्जन आयुष्याला ,\nमन एक ठरवून ठेवते,\nअवती भोवती घोंघावती ,\nका हरत राहती सारख्या,–\nमग जीवन कसे असावे क्षेम,-\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-upcoming-gadgets-whats-new-trendy-rice-cookers-jyoti-bagal-marathi-article-3898", "date_download": "2020-09-27T08:43:41Z", "digest": "sha1:7U2QK2M6O7KPS6LOXP2LE6RGFVST4NFS", "length": 10769, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik upcoming Gadgets Whats New Trendy Rice Cookers Jyoti Bagal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 26 फेब्रुवारी 2020\nहल्ली मॉड्युलर किचनला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे किचनमध्ये असणारी होम अप्लायन्सेसही जास्तीत जास्त स्मार्ट आणि ट्रेंडी असण्यावर भर दिसतो... अशाच ट्रेंडी लुकमध्ये नव्याने बाजारात आलेल्या राइस कुकर्सविषयी...\nप्रेस्टिज डिलाइट इलेक्ट्रिक राइस कुकर क्युट 1.8-2 (700-वॅट्स) : हा एक स्मार्ट कुकर असल्याने यामध्ये वेगवेगळ्या डिशेस करता येतात. याची १.८ लिटर एवढी क्षमता असल्याने एका मोठ्या कुटुंबाला पुरेल एवढा भात एकावेळी करता येतो. कुकरमधील पदार्थ गरम राहण्यासाठी आणि पदार्थ तयार करण्यासाठी असे वेगवेगळे स्विच दिले आहेत. या कुकरचा कलर सिल्की रेड असल्याने तो जास्त आकर्षक दिसतो. याची हॅंडल्सही अगदी कुल लुकमध्ये दिसतात. याला डिटॅचेबल पॉवर कॉर्ड असल्याने हा कुकर कुठेही कॅरी करता येतो. या कुकरबरोबर दोन ॲल्युमिनिअमचे पॅनही येतात.\nबजाज आरसीएक्स 5 : हा कुकर १.८ लिटरचा असून वापरायला सहज आणि सोपा आहे. याला बाजूला दोन हँडल्स आहेत, त्यामुळे हा सहज पकडता येतो. याचे वजनही कमी आहे. याचा रंग पांढरा असल्याने जास्त छान दिसतो. या कुकरमध्ये वापरलेला बोल अॅल्युमिनिअमचा असून स्टेनलेस स्टीलच्या झाकणात व्हेंट असल्याने हा अधिक सुरक्षित आहे. हा कुकर साधारण ५५० एवढी ऊर्जा वापरतो. ५-६ व्यक्ती असलेल्या कुटुंबासाठी हा कुकर पुरेसा आहे. मात्र, ���ामध्ये भात करताना तांदूळ आधी भिजवून घेण्याची गरज असते.\nबटरफ्लाय वेव्ह 1.2 एल मल्टी-कुकर : हा कुकर सिल्व्हर विथ ब्लॅक रंगात पाहायला मिळतो. या मल्टी-युटिलिटी कुकरमध्ये आपल्याला राइस, नूडल्स, सूप, पास्ता आणि चहा, कॉफी करता येते. तसेच यामध्ये अंडीही उकडता येतात. एकावेळी किमान सहा अंडी तरी उकडता येतात. याचा लुकही एकदम स्टायलिश असून उत्कृष्ट डिझाइन आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक सेफ्टी फीचर्स दिले असून ऑटोमॅटिक कट-ऑफचा पर्यायही दिला आहे. मात्र, दररोज हा कुकर साफ करणे आव्हानात्मक असल्याचे बोलले जाते.\nपॅनसोनिक एसआर-वाई18 एफएचएस 660-वॅट ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कुकर : कोणत्याही कुटुंबासाठी पुरेल असा हा १.८ लिटर क्षमता असलेल्या कुकरमध्ये ६६० वॅटची मोटर आहे, त्यामुळे ऊर्जेचीही बचत होते. यामध्ये हायजिनिक कुकिंग पॅन आणि प्लेट्स वापरल्या आहेत. त्या नॉन-स्टिक असल्याने भात तळाशी चिकटत नाही व कुकर स्वच्छ करणे सोयीचे जाते. हा कुकर तयार करताना यामध्ये आरओएचएसचा वापर केल्याने हा हायजिनिक मानला जातो. मात्र, हा कुकर इलेक्ट्रॉनिक असूनही यामध्ये टायमर सिस्टीम दिलेली नाही.\nबजाज मॅजेस्टी आरसीएक्स 1 मिनी 0.4 - लिटर मल्टी-फंक्शन राईस कुकर : हा कुकर अगदीच लहान असल्याने एक किंवा दोन व्यक्तींसाठी योग्य आहे. या कुकरचे झाकण पारदर्शक असल्याने भात शिजत असताना वरूनदेखील लक्ष ठेवता येते. हा कुकर कॉम्पॅक्ट असल्याने किचन ओट्यावरील जास्त जागा अडत नाही. वजनाने हलका असल्याने कुठेही नेता येतो; अगदी छोटेखानी ट्रीपलाही नेता येईल. कमी शिजलेला भात आवडणाऱ्यांसाठी हा कुकर उत्तम आहे.\nहे सर्व कुकर्स ऑनलाइन उपलब्ध असून यांच्या सर्वसाधारण किमती एक हजार ते तीन हजारच्या दरम्यान आहेत. याशिवाय कुकरमध्ये इतर अनेक ट्रेंडी पर्यायही उपलब्ध आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/crucial-meet-on-masood-azhar-in-un-security-council/articleshow/69123657.cms", "date_download": "2020-09-27T08:30:45Z", "digest": "sha1:HDNANNID5MCTLFZWHWTDYTPKYCXKKHHF", "length": 12818, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "मसूद अझर: मसूद अजहरबाबत आज संयुक्त राष्���्रांची महत्त्वाची बैठक\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमसूद अजहरबाबत आज संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची बैठक\nदहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' चा म्होरक्या मसूद अजहरला आज दणका बसण्याची शक्यता आहे. आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत फेरविचार करण्याचे संकेत चीनने या बैठकीपूर्वी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.\nआज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक\nमसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत फेरविचार करण्याचे चीनचे या बैठकीपूर्वीसंकेत चीनने\nया पार्श्वभूमीवर या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता\nदहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' चा म्होरक्या मसूद अजहरला आज दणका बसण्याची शक्यता आहे. आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत फेरविचार करण्याचे संकेत चीनने या बैठकीपूर्वी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.\nमसूद अजहरला पाठीशी घालण्याची भूमिका चीनने सोडावी यासाठी भारत सातत्याने चीनवर दबाव आणत होता. चीन जर आपल्या भूमिकेपासून मागे हटला तर तो भारताच्या मुत्सदेगिरीचा विजय असेल. गेल्या तीन वर्षांत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रात अनेक वेळा केली होती, पण प्रत्येक वेळी चीनने त्यात अडथळा आणला.\nमसूदवर बंदी आणण्याप्रकरणी भारताला संयुक्त राष्ट्रात सर्व बड्या देशांचं समर्थन आहे. केवळ चीन आणि पाकिस्तान यासाठी राजी नाही. पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसारखे देश चीनवर अझरबाबत कठोर भूमिका घेण्यासाठी दबाव आणत होते. चीनची ताठर भूमिका हळूहळू नरमाईची होत असल्याचे संकेत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्या���ाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्...\n, 'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्...\nनिवडणूक आयोगाची मोदी यांना क्लीन चिट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nआयपीएलRR v KXIP: कोण मिळवणार दुसरा विजय आज राजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, असा असेल संघ\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nआयपीएलIPL स्फोटक फलंदाजांचा क्वरांटाइन कालावधी संपला, आज होणार धमाका\nकोल्हापूरपुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्ट���विष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.theworldmarch.org/boletin-informativo-de-la-marcha-mundial-numero-12/", "date_download": "2020-09-27T07:58:06Z", "digest": "sha1:ERZPXWNBE7WBSK7K4YP4YWM2HXGDCUJ3", "length": 15385, "nlines": 185, "source_domain": "mr.theworldmarch.org", "title": "वर्ल्ड मार्च वृत्तपत्र - क्रमांक एक्सएनयूएमएक्स - वर्ल्ड मार्च", "raw_content": "\nआपण आता बुक करू शकता दुसर्या जागतिक मोर्चाचे पुस्तक\nघर » आमच्या विषयी » वृत्तपत्रे » जागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\nजागतिक मार्च वृत्तपत्र - एक्सएनयूएमएक्स क्रमांक\n21 / 11 / 2019 करून अँटोनियो गॅन्स्सो\nया बुलेटिनमध्ये, आपण पाहू की एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्च फॉर पीस एंड अहिंसाची बेस टीम अमेरिकेत आली. मेक्सिकोमध्ये त्यांनी पुन्हा आपले कार्य सुरू केले.\nआम्ही हे देखील पाहतो की ग्रहाच्या सर्व भागात क्रियाकलाप चालविला जातो.\nआणि, समुद्रमार्गे, मोर्च अडचणी आणि मोठ्या आनंद दरम्यान चालू आहे. आम्ही आपल्या लॉगबुकचे काही दिवस पाहू.\nजागतिक मार्चने मेक्सिकोमध्ये आपला अजेंडा विकसित केला: एक्सएनयूएमएक्स आणि नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स दरम्यान मेक्सिको सिटी, सॅन क्रिस्टोबल आणि ग्वाडलजारा.\nमेक्सिकोमधील मुक्काम संपुष्टात आला आणि पुढच्या देशातही सुरूच आहे. सुचेत नदी ओलांडण्यासाठी मार्कर सीमेवर, अय्यूटलाला जातात.\nग्वाटेमाला मधील एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चः अय्युटला, एसएफ रेटलहुलेऊ आणि क्वेत्स्टेलॅन्टागो. पश्चिमेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कडक वेळापत्रक.\nहोंडुरास आणि अल साल्वाडोर यांच्यातील तथाकथित सॉकरच्या युद्धाच्या बळींना श्रद्धांजली.\nमार्च मेक्सिकोमध्ये आपला अजेंडा विकसित करतो\nओल्या पाठीमागे जागतिक बाजार\nग्वाटेमाला: अय्युटला, एसएफ रेटलहुल्यू आणि क्वेत्झालटेनॅंगो\n\"सॉकर वॉर\" च्या पीडितांना श्रद्धांजली\nवर्ल्ड मार्च बेस टीम आफ्रिकेत असतानाही जेव्हा त्याने अमेरिकेला झेप घेतली आणि मेक्सिको, ग्वाटेमाला, अल साल्वाडोर, होंडुरास मध्ये आपले कार्य चालू ठेवले तेव्हा ... इतर देशांमध्येही मोर्चाचे वेगवेगळे उपक्रम चालू होते.\nबोलिव्हियामध्ये ज्या गंभीर परिस्थिती उद्भवल्या त्या पाहता वर्ल्ड मार्च कडून संयुक्त राष्ट्र संघटनेने घटस्फोटानंतरच्या वर्णद्वेषातील हिंसाचाराच्या लाटेविरूद्ध प्रगतीपथावर हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.\nइक्वाडोर मध्ये, शांती साठी एक महान कॅव्हलकेड तयार आहे आणि माँटूबिया दे गुआयस, मनाबे आणि लॉस रिओस एकत्रीकरण समिती या महान कार्यक्रमासाठी तयारी करीत आहेत. मार्चमध्ये सेधू डिसेंबरमध्ये सामील झाला.\nबोलिव्हियामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या हस्तक्षेपाची मागणी\nशांतता आणि अहिंसेसाठी अश्वशक्ती\nमार्च सुरू झाल्यानंतर ब्राझील\nपेरूमध्ये, मुंडो पाप गुएरास, सेरो एल हॅबोला नामबल्ले तीर्थ आणि लिमामधील अहिंसेचे प्रतीक म्हणून सेरो अझुल यासारख्या क्रियाकलाप आम्ही पाहू शकतो.\nकॅनरी बेटांमार्फत, लॅन्झरोटसह मार्चचा प्रवास झाल्यापासून, त्यांनी अनुसरण केले आणि विविध कृती करत राहिल्या आहेत, त्यापैकी काही आम्ही येथे दर्शवित आहोत.\nकोलंबियाच्या पाममीरामध्ये, एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या अनुषंगाने, माहितीपूर्ण कृती आणि शांततेसाठी चालत कार्य केले जात आहे.\nएक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चच्या प्रारंभानंतर आम्ही अल साल्वाडोरमधील काही क्रियाकलापांवर प्रकाश टाकतो.\nमार्च सुरू झाल्यानंतर, पेरू\nमार्च सुरू झाल्यानंतर, लँझारोटे\nपल्मीरा, कोलंबिया मधील क्रियांसाठी क्रिया\nमार्च सुरू झाल्यानंतर एल साल्वाडोर\nरिकोलेटाचे महापौर, चिली, टीपीएएनला समर्थन देतात. आण्विक शस्त्रे निषिद्ध कराराला पाठिंबा दर्शविणारी शहरे आणि शहरांमध्ये ला मार्चा यांच्या योगदानाचे हे एक उदाहरण आहे.\nपीस बोटी, ग्रीसच्या पिरियस येथे म्हणाले. प्रसंगाचा फायदा घेत, त्याच्या एका खोलीत एक्सएनयूएमएक्स वर्ल्ड मार्चला सार्वजनिक, संघटना आणि अधिका of्यांच्या मदतीने सादर केले गेले.\nएक्सएनयूएमएक्सª वर्ल्ड मार्च फॉर पीस अँड अहिंसामध्ये तयार केलेल्या, एक्सएनएमएक्सएक्स फोरम फॉर पीस अँड अहिंसा, जर्मेनगागाच्या एलिओटेरपिका कॉलनीमध्ये आयोजित करण्यात आले होते.\nरिकोलेटाच्या महापौरांनी टीपीएएनवर स्वाक्षरी केली\nपीरियस, ग्रीस येथे जागतिक मार्च\nपीस अँड अहिंसा फोरम, जर्मेनगागा\nमार्च फॉर सी चा विभाग, भूमध्य सागरी उपक्रम मार दे पाझ, त्याच्या नेव्हिगेशनसह सुरू ठेवतो, आम्ही सर्व काही त्याच्या लॉगबुकमध्ये पाहतो.\nआणि, ग्राउंडवरून त्या नेव्हिगेशनमधील योगदानाचे स्पष्टीकरण देखील दिले गेले आहे.\n9 आणि 10 ते नोव्हेंबर 15 पर्यंतची लॉगबुक:\nनोव्हेंबर एक्सएनयूएमएक्सची रात्री हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन ट्युनिशियाला न जाण्याचे उर्वरित टप्प्यांचे कॅलेंडर ठेवून हे ठरविले जाते.\nटिजियाना व्होल्टा कॉर्मिओ, या लॉगबुकमध्ये, जमिनीवरून लिहिलेले आहे की, जागतिक मार्चच्या पहिल्या सागरी मार्गाचा जन्म कसा झाला.\nलॉगबुक, 9 आणि 10 ते नोव्हेंबर 15 पर्यंत\n5 / 5\t(1 पुनरावलोकन)\nश्रेणी वृत्तपत्रे तिकीट नेव्हिगेशन\n\"सॉकर वॉर\" च्या बळींना श्रद्धांजली\nसॅन मिगुएल मधील अँड्रेस बेलो विद्यापीठात\nस्मरण शाक्तीची एक टिप्पणी उत्तर रद्द करा\nसप्टेंबर 2020 वाजता (2)\nसप्टेंबर 2019 वाजता (35)\nसप्टेंबर 2010 वाजता (1)\nटीपीएएन साठी समर्थन पत्र\n+ शांती + अहिंसा - विभक्त शस्त्रे\nइटालियन प्रजासत्ताकाच्या सन्माननीय राष्ट्रपतींना\n(साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) च्या स्थितीविषयी विधान\n8 मार्च: माद्रिद येथे मार्चचा समारोप\n© 2020 द्वारे विकसित एक्सएमएक्सपी मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/04/dont-organize-public-events-on-the-anniversary-but-do-one-thing-for-sure/", "date_download": "2020-09-27T07:34:20Z", "digest": "sha1:BAEAM74EXK5GJLAT35NHPJ4JUQPJW4HN", "length": 7587, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा - Majha Paper", "raw_content": "\nवर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अजित पवार, जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, वर्धापन दिन / June 4, 2020 June 4, 2020\nमुंबई : दरवर्षी 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा होतो, पण यंदा कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे आयोजन राज्यभर करण्यात यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.\nयेत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा वर्धापन दिन कोरोना संकटामुळे सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नसला तरी आपली सामाजिक बांधिलकी वर्धापन दिनाच्या निमित्ताने पार पाडण्याची गरज आहे. रक्ताची कोरोना रुग्णांना गरज पडत नाही, परंतु राज्यात मोठ्या संख्येने असलेल्य��� थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पुढे यावे, स्वत: रक्तदान करावे, इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे आणि रक्त संकलनाच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून हा वर्धापन दिन दरवर्षी उत्साहाने साजरा होतो, मात्र कोरोना संकटामुळे यंदा सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे राज्यभर आयोजन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks व जलसंपदामंत्री @Jayant_R_Patil केले आहे.#NCP2020 pic.twitter.com/jDPiBCOwCO\nपक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्यावरील कोरोनाचे संकट आणि गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे केलेल्या जनसेवेबद्दल या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. समाजातील दुर्बल, वंचित घटकांना तसेच अडचणीत असलेल्या बांधवांना पक्षीय आणि वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असेही आवाहन दोन्ही नेत्यांनी केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/04/marathi-kavita-by-anagha-kulkarni_22.html", "date_download": "2020-09-27T06:46:55Z", "digest": "sha1:7FT7WDGINBKU7QHVN2FVSTWCNE5PBRNY", "length": 3686, "nlines": 55, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "पृथ्वी | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nआकाशाशी जुळले नाते ,ग्रह गोलांचे ,\nपृथ्वीवरून दिसे आभाळ ढगांचे ,\nचांदण्या, चंद्र -सूर्य ,इंद्रधनू ,पक्षी ,\nऊन -पाऊस अन विमानाचे I १ I\nपृथ्वीवरी तेज भास्कराचे ,गाजवतो तो राज्य दिमाखाने ,\nतप्त वायूचा गोळा तो ,\nदेतो शक्ती ,प्रकाश अवनीवर ,I\nसुर्याभवती फिरते पृथ्वी ,जणू प्रियाच भासे ती त्याची I\nटाकते ती जीव ओवाळून ,\nमदत त्याची घेते,सजीव ,शृष्टी निर्माण होते. I\nकृष्ण मेघ घेउनी येती जलधारा ,ओली होते काळी माता ,\nअंकुरते नवे जिवन तिच्या पोटी ,\nतृप्त ती धरणी माता ,दिनकरास मारीत असते प्रदक्षिणा.\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखीका : अनघा कुलकर्णी\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/03/blog-post_10.html", "date_download": "2020-09-27T06:12:02Z", "digest": "sha1:LQTBJJA4AYY77MAV6O4ZFBSAYSYKYSCV", "length": 14781, "nlines": 255, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): खुर्चीच्या टोकावरची - \"कहानी\" (चित्रपट परीक्षण) - Kahani Review", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (107)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nखुर्चीच्या टोकावरची - \"कहानी\" (चित्रपट परीक्षण) - Kahani Review\nएखाद-दुसरं नाव वगळता कुणीच 'माहितीचं' नाही.. सिनेमात एकही गाणं नाही.. परदेशातलं शूटिंग नाही.. (शूट करताना स्लो आणि नंतर फॉरवर्ड केलेले) गाड्यांचे जीवघेणे पाठलाग नाहीत.. अकारण रक्तरंजन नाही.. कानठळ्या बसवणारं पार्श्वसंगीत देऊन भंपक नाट्यनिर्मिती करायचा प्रयत्न नाही.. तरीही गच्च आवळलेल्या मुठी, एकावर एक दाबून धरलेले दात आणि पडद्यावर खिळलेली नजर.. असा खुर्चीच्या टोकावर आणणारा रोमांचक अनुभव (किमान २-३ ठिकाणी) देणारा हिंदी सिनेमा बऱ्याच दिवसांनी पाहिला आणि \"हिंदी सिनेसृष्टी वाटते तितकी 'होपलेस' नाही\" हा माझा समज किंचित आणखी दृढ झाला\n'कहानी' सुरू होते आणि घडते कोलकात्यात. मेट्रो रेल्वेत विषारी वायू सोडून शेकडो लोकांना ठार करण्याचा घातपात घडवला जातो. हे घडवणारा माणूस दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द गुप्तचर खात्याचा एक गद्दार एजंट 'मिलन दामजी' असतो. ��ो अर्थातच ह्या 'कामगिरी'नंतर गायब होतो आणि त्याच्या अस्तित्त्वाचे सर्व पुरावेही हेतुपुरस्सर नष्ट केले जातात.\nह्या प्रकारानंतर साधारण दोन वर्षांनी 'विद्या बागची' (बंगालीत - 'बिद्या') ही गरोदर स्त्री कोलकात्याला येते. सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेले बागची नवरा-बायको लंडनस्थित असतात. व्यावसायिक कामासाठीच तिचा नवरा - अर्णव बागची - कोलकात्यात दोन आठवड्यांसाठी आलेला असतो, पण तो परततच नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विद्या कोलकात्यात येते. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर ती \"National Data Center\" जिथे अर्णव कामासाठी आलेला असतो, तिथे जाते व छाननीचा प्रयत्न करते. अर्णवचा चेहरा एका दुसऱ्या व्यक्तीशी थोडाफार जुळत असल्याचे कळते.. आणि सुरु होते एक वेगळेच नाट्य.. जीवावर बेतणारे.. बेतलेले.. तिच्या ह्या शोधात 'सांत्योकी सिन्हा उर्फ राणा' हा पोलीस ऑफिसर तिची मदत करतो. गुप्तचर खात्याचा ऑफिसर खान ह्या प्रकरणात समाविष्ट होतो.. वारंवार नवीनवी वळणं घेत ही 'कहानी' अखेरीस एका पूर्णत: अनपेक्षित वळणावर येऊन संपते आणि सिनेमातील पात्रांसह प्रेक्षकही विस्मयचकित होतो.\nघातपात घडवून आणणारा एजंट मिलन दामजी कोण असतो\nघातपात घडवून आणण्यामागे मास्टरमाइंड असलेल्या गुप्तचर खात्यातील व्यक्ती, ज्या मिलन दामजी पर्यंत कुणालाही पोहोचू देत नाहीत, त्या कोण आहेत \nदामजी आणि अर्णवचा नेमका संबंध काय \nअर्णव जिवंत आहे का\nएका अनोळखी बाईला इतकी मदत करण्यात 'राणा'ला इतका रस का आहे\n'खान'चा नक्की हेतू काय आहे \nअसे असंख्य प्रश्न वारंवार पडत राहतात, पण सिनेमाचा वेग विचार करायला क्षणाचीही उसंत देत नाही आणि सरतेशेवटी उघडणारे रहस्य डोळे सताड उघडे करते\nसिनेमा संपतो आणि अर्थातच लक्षात राहते - विद्या बालन.\n'डर्टी पिक्चर' मध्ये वजन वाढवणारी विद्या इथे गरोदर स्त्रीची भूमिका बरहुकूम वठवते. नव्या जमान्याची शबाना आझमी बनायची ताकद ह्या अभिनेत्रीत नक्कीच आहे. कदाचित ती त्याही पुढची असेल, असंही वाटतं.\n'राणा' आणि 'खान' ह्या दोन व्यक्तिरेखा सुद्धा चांगल्या वठवल्या गेल्या आहेत.\nसंगीतकार 'विशाल-शेखर'ला फारसा वाव नाही, हे बरं झालं. \"रा-वन\"च्या गगनभेदी कर्कश्य संगीतानंतर त्यांना इतपतच मोकळीक मिळालेली बरी\nएकंदरीत, अस्सल थरार अनुभवण्यासाठी हा सिनेमा अवश्य पाहावा असाच आहे.\n(डिस्क्लेमर - एखाद्या इंग्रजी सिनेमाची नक्कल असल्यास, ते मला समजले नसल्यास, तो माझ्या अज्ञानाचा भाग समजून माझ्याच अक्कलखाती जमा करावा, पण सिनेमा जरूर पाहावा\nआपलं नाव नक्की लिहा\nरे मना गीत गा\nविशाल आसमंत मी अथांगसा समुद्र तू\nदिवसा फुलुनी दरवळ करती.. (लावणी)\nकवितेची एक ओळ.. (अधुरी कविता)\nखुर्चीच्या टोकावरची - \"कहानी\" (चित्रपट परीक्षण) - ...\nपुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५८. फिलिपिन्स नोंदी: भाग ४: डवावमध्ये १५ जून ते २३ जून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A1", "date_download": "2020-09-27T08:28:58Z", "digest": "sha1:HOTUMWBMONMPBP4EDZM6DSKDZRNCIDND", "length": 6743, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आयपॅड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआयपॅड हा अॅपल कंपनीने रचना, विकास आणि मार्केटिंग केलेला टॅबलेट संगणक आहे. इ- पुस्तके, इ-नियतकालिके, सिनेमा, संगीत, खेळ, वेबवरची समावेशीते यासह अनेक दृकश्राव्य माध्यमांसाठी मंच म्हणून प्रामुख्याने वापर व्हावा अशी त्याची रचना आहे.\nएप्रिल २०१० मध्ये आयपॅड अमेरिकेत विक्रीला आला आणि अल्पावधीतच त्याची मोठ्या संख्येने विक्री झाली. भारतात आयपॅड जानेवारी २०११ च्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला.\nLast edited on १४ सप्टेंबर २०१९, at १२:३५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१९ रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/306", "date_download": "2020-09-27T06:33:26Z", "digest": "sha1:DRUZGACGWWW7K4SP6P7KKAASVKFBBL5R", "length": 6928, "nlines": 79, "source_domain": "sohamtrust.com", "title": "मी एक श्रीमंत - Soham Trust ™", "raw_content": "\nमी हे जे थोडंफार काम करतोय भिक्षेकर्यांसाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी आणि पाठीवर हात ठेवुन शाब्बास म्हणण्यासाठी खुप फोन येतात मला… अक्षरशः डोळ्यातुन पाणी येतं\nयाचवेळी काही लोक विचारतात, “का हो हे काम करुन तुम्हाला काय मिळतं हे काम करुन तुम्हाला काय मिळतं\nमाझं उत्तर असतं “काहीच मिळत नाही उलट माझंच जातं\n“काय मिळवता तुम्ही हे करुन\nमी म्हणतो, “कुठं काय मिळवतो उलट घालवतो\nवडिलकीच्या नात्यानं मग ते सांगतात: “डॉक्टर, सगळं घालवुन जर तुम्ही हे करताय तर आजच्या जगात हे शहाणपणाचं आहे क अहो, विचार करा जरा…”\nआपली मानसिकता अशी झालीये, काही मिळालं तरंच फायदा नाहितर तोटा\nमी खरंच खुप घालवलंय या कामात, माझा तो फायदा की तोटा हा भाग नंतरचा\n“या कामानं माझा अहंकार गेला”\n“या कामानं दुसऱ्याबद्दल वाटणारी घृणा गेली”\n“माझ्यातला मी पणा गेला”\n“गरीबाला हलकं समजण्याची वृत्ती गेली”\n“स्वतःकडे काहीही नसताना उगीचच हवेत राहुन दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती गेली”\n“जिथं तिथं आपलंच खरं करण्याचा स्वभाव गेला”\n“कोणासाठी काहीतरी करायचं तर पैसे घेवुनच, हा माझा स्वार्थ गेला”\n“सतत स्वतःचं दुःख मोठं मानुन, दुसऱ्यावर त्याचा राग काढायचा हा स्वभाव गेला”\n“आपल्या पुढे कुणी जात असेल तर त्याच्यावर जळण्याचा भाग गेला”\nअजुनही खुप आहे सांगण्यासारखं…\nया कामात मी इतकं सगळं गमावलं…\nरस्त्यावर काम करताना यातलीच एखादी आज्जी “लेकरा” म्हणत भर रस्त्यात तिला मिळालेल्यातल्या चांगल्या अन्नाचा घास तोंडात भरवते….\n“च्या” पियाला रोज माझ्या हातात एक आज्जी दोन “रुप्पय” सरकवते….\nभर रस्त्त्यात एखादा आजोबा धोतरानं माझ्या तोंडावरचा घाम पुसतो….\nमाझी पर्सनल बॅग आज कोण सांभाळणार यावर त्यांची आपापसात लुटुपुटुची भांडणं होतात या बॅगेत सर्व क्रेडिट कार्डस आणि इतर महत्त्वाची कागदपत्र असतात, ती बॅग मी निश्चिंतपणे त्याच्याकडे सेफ कस्टडी म्हणुन ठेवतो, आणि आज्ज्या, “माज्या ल्येकराची पिशवी” म्हणुन तीला जीवापाड सांभाळतात.\nसगळं आवरुन घरी निघालो, आणि जातांना कोणी मध्येच पेशंट म्हणुन आलं तरी त्याला हे लोक हटकतात, “अंय, बाबा जावुंदे आता लेकराला घरी, पोरगं आजुन जेवल्यालं न्हाय तुजा तरास रोजचाच हाय, आता फुडल्या खेपंला घे औशीद… जावुंदे सोड डाक्टरला…” असं त्याला दटावतात.\nमी काय गमावलं आणि काय मिळवलं याचा लेखाजोखा मांडलाय, अगदीच समजेल असं बोलायचं तर Income and Expenditure Statement सादर केलंय.\nगंमत अशी आहे की जमेच्या रकान्यात “जमा” आहेच पण खर्चाच्या रकान्यात पण “जमाच” आहे…\nआता सांगा मी खरंच घालवलं कि खर्या अर्थानं मिळवलं\nम्हणुन म्हणतोय मी खुप श्रीमंत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/food-you-should-stay-away", "date_download": "2020-09-27T05:53:03Z", "digest": "sha1:OYMYWZ6Z7QMQX7Z2OAQLDBX3O5YBDAKV", "length": 11624, "nlines": 82, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "The food you should stay away from | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad-corona-patient-lady-dies-hundreds-of-people-gathered-for-funeral-210161.html", "date_download": "2020-09-27T07:01:37Z", "digest": "sha1:J33DY6LPNKMT2BEKTDPDK4QHL2IJHCLM", "length": 18276, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral | औरंगाबादमध्ये 'कोरोना'बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!", "raw_content": "\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ ��्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nऔरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी\nऔरंगाबादमध्ये 'कोरोना'बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी\nमहिलेचा मृत्यू झाला, तेव्हा या महिलेचा रिपोर्ट 'कोरोना' पॉझिटिव्ह आला नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर रात्री 8 वाजता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)\nदत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शंभरपेक्षा जास्त जणांची गर्दी जमल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिलेल्या सर्वांचा शोध घेण्याची डोकेदुखी प्रशासनाला झाली आहे. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)\nऔरंगाबादमध्ये 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीला शंभरपेक्षाही अधिक व्यक्ती उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\nविशेष म्हणजे महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा या महिलेचा रिपोर्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आला नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर रात्री 8 वाजता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हे 100 जण कोण होते, हे शोधून काढून त्या सर्वांची कोरोना तपासणी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणांची झोप उडाली असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबळींचा आकडा पाचवर जाऊन पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे कालच्या दिवसात दोघांचा मृत्यू झाला. संबंधित महिलेशिवाय 60 वर्षीय पुरुषाने आपला जीव गमावला. दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.\nऔरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. सध्या 15 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबाद महापालिकेकडून कॉंटॅक्ट ट्रेसिंग केलं जात आहे.\nहेही वाचा : तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात\nऔरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सगळीकडे कडकडीत बंद पाळला जात आहे. औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. चौकाचौकात नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)\nऔरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित बाळंतीणीचे नवजात बाळ ‘कोरोना’ निगेटिव्ह\nचार दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित गर्भवतीने जन्म दिलेल्या बाळाला ‘कोरोना’ची लागण झाली नसल्याचं दिलासादायक वृत्त आलं होतं. गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. तिचे नऊ महिने भरत आल्यामुळे महिलेच्या कुटुंबासह डॉक्टर-नर्स यांनाही काळजी लागली होती.\nघाटी रुग्णालयात काल (शनिवार 18 एप्रिल) या महिलेची डिलेव्हरी झाली. कोरोनाबाधित महिलेने मुलीला जन्म दिला. बाळाचे ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागात आनंदाची लाट पसरली. पुढचे काही दिवस बाळाला आईपासून दूर ठेऊन संगोपन केलं जाणार आहे.\nVIDEO : Corona | कोल्हापूरमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मृत्यू आल्यास 5 लाखांची मदतhttps://t.co/PGCHEIQrAa\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nराज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nआरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल…\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nव्हॉट्सअॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nएकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nसूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन\nशिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nBihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी…\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/mangalprabhat-lodha-on-electricity-bills-in-lockdown", "date_download": "2020-09-27T07:47:29Z", "digest": "sha1:U6S2XJGF74TN7XQWFHQXL7TD6K3UNBBY", "length": 8353, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Electricity Bill | अवाजवी वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक, लोढांचा थेट ऊर्जामत्र्यांना इशारा", "raw_content": "\n आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही: रावसाहेब दानवे\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nElectricity Bill | अवाजवी वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक, लोढांचा थेट ऊर्जामत्र्यांना इशारा\nElectricity Bill | अवाजवी वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक, लोढांचा थेट ऊर्जामत्र्यांना इशारा\n आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही: रावसाहेब दानवे\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\n आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही: रावसाहेब दानवे\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/11/blog-post_9.html", "date_download": "2020-09-27T06:23:16Z", "digest": "sha1:CH4LYXOW26OJZ7C7JCESORAZQCRXTVRY", "length": 25343, "nlines": 189, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(३४) परंतु जे लोक पश्चात्ताप करतील यापूर्वी की तुम्ही त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित करावे - तुम्हाला माहीत असावयास हवे की अल्लाह माफ करणारा व दया करणारा आहे.५७\n अल्लाहचे भय बाळगा आणि त्याच्या ठायी त्याची प्रसन्नता मिळविण्याचे साधन शोधा.५८ आणि त्याच्या मार्गात संघर्ष करा५९ कस्रfचत तुम्हाला यश प्राप्त होईल.\n(३६) चांगले समजून असा की ज्या लोकांनी कुफ्र (इन्कार) वर्तन अंगीकारले आहे जर त्यांच्या ताब्यात पृथ्वीवरील सर्व संपत्ती असली आणि तितकीच पुनश्च, आणि ते इच्छा करतील की ती मोबदल्यात देऊन कयामतच्या दिवसाच्या यातनेपासून सुटका व्हावी तरी ती त्यांच्याकडून स्वीकारली जाणार नाही आणि त्यांना दु:खदायक शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.\n(३७) ते इच्छा करतील की नरकाच्या अग्नीमधून पळून जावे परंतु बाहेर निघू शकणार नाहीत आणि त्यांना चिरंतन शिक्षा दिली जाईल.\n(३८) आणि चोर मग तो पुरुष असो अथवा स्त्री दोघांचे हात कापून टाका,६० हा त्यांच्या कर्माचा बदला आहे आणि अल्लाहकडून अद्दल घडविणारी शिक्षा अल्लाहचे सामर्थ्य सर्वांवर प्रभावी आहे आणि तो बुद्धिमान व द्रष्टा आहे.\n५७) म्हणजे ते बिघाड करण्याच्या प्रयत्नापासून दूर राहिले आणि त्यांनी कल्याणकारी व्यवस्थेला अस्ताव्यस्त करण्याच्या कटाला सोडून दिले. त्यांची यानंतरच्या कार्यशैलीने सिद्ध झाले आहे की ते शांतीप्रिय कायद्याचे पालन करणारे आणि सदाचारी माणसे बनली आहेत. यानंतर जर त्यांच्या मागील अपराधांचा शोध लागला तर वरील शिक्षांपैकी कोणतीच शिक्षा त्यांना दिली जाणार नाही. होय लोकांच्या हक्कांवर जर त्यांनी हात टाकलेला असेल तर मात्र ही जबाबदारी त्यांच्यावर बाकी राहील. उदा. एखाद्याला त्यांनी ठार केले असेल किंवा कोणाची संपत्ती हडप केली होती आणि एखादा अपराध मानवी वित्त व जीवाविरुद्ध केला तर मात्र त्याच्यावर फौजदारी दावा चालविला जाईल. परंतु विद्रोह, गद्दारी आणि अल्लाह व पैगंबराविरुद्धचा कोणताच दावा चालविला जाणार नाही.\n५८) म्हणजे त्या प्रत्येक साधनांचे अभिलाषी आणि इच्छुक राहा ज्याने तुम्ही अल्लाहचे सान्निध्य प्राप्त् करू शकाल आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त् करू शकाल.\n५९) मूळ अरबी शब्द `जाहिदु' आहे. याचा अर्थ संघर्ष घेतला तर पूर्ण अर्थ निघत नाही. `मुजाहिदा' चा शब्द मुकाबल्याच्या अर्थाने येतो. त्याचा खरा अर्थ होतो की ज्या शक्तीं अल्लाहच्या मार्गात बाधक बनतात आणि त्या तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. अल्लाहच्या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला पूर्णत: अल्लाहचा बंदा बनून राहू देत नाही. तुम्हाला स्वत:चा किंवा अल्लाहशिवाय इतरांचा बंदा (दास) बनण्यास मजबूर करतात. त्यांच्याविरुद्ध आपल्या सर्वशक्तीनिशी संघर्ष करा. याच संघर्षावर तुमचे कल्याण आणि सफलता अवलंबून आहे आणि अल्लाहचे सान्निध्य निर्भर आहे. अशाप्रकारे ही आयत मोमीन बंदा (अल्लाहच्या सच्च्या दासाला) प्रत्येक मोर्चावर चौमुखी लढाई लढण्यास मार्गदर्शन करते. एकीकडे धिक्कारित शैतान इब्लीस आणि त्याची शैतानी फौज आहे तर दुसरीकडे मनुष्याचे आपले मन आणि त्याची उच्छृंखल मनोकामना आहेत. तिसऱ्या बाजूला अल्लाहचे द्रोही लोक आहेत ज्यांच्याशी तुमचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. चौथ्या बाजूला त्या चुकीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक व्यवस्था आहेत ज्या अल्लाहच्या विद्रोहावर स्थापित झाल्या आहेत. सत्याची उपासना व भक्तीऐवजी ते असत्याची भक्ती करण्यास मनुष्याला भाग पाडतात. या सर्वांचे मार्ग वेगवेगळे आहेत परंतु सर्वांचा एकच प्रयत्न असतो की मनुष्याला अल्लाहव्यतिरिक्त आपला आज्ञाधारक बनवावे. याविरुद्ध मनुष्याची उन्नती आणि अल्लाहची समिपताप्राप्तीचा आधार हाच आहे की त्याने पूर्णत: अल्लाहचा आज्ञापालक बनावे. तसेच आंतर्बाह्य विशुद्ध रूपाने अल्लाहचा दास बनून राहावे. आपल्या उद्देशप्राप्तीसाठी हे आवश्यक आहे की या मार्गात येणारी सर्व संकटे आणि विरोधी शक्तीविरुद्ध एकसाथ संघर्षरत राहावे. प्रत्येक वेळी, प्रत्येक स्थितीत त्यांच्याशी संघर्ष करीत राहावे. मार्गातील सर्व अडथळयांना दूर करीत अल्लाहच्या मार्गात पुढे चालत जावे.\n६०) दोन्ही हात नाही तर एक हात. मुस्लिम समुदायाचे यावर एकमत आहे की पहिल्या चोरीसाठी उजवा हात कापला जाईल पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट केले, `ला कतअअला खाइनिन' (खयानत (धोका) करणारे मनुष्याचे हात कापले जाऊ नये) यावरून हे माहीत होते की चोरीमध्ये धोकाधडी (खयानत) याचा समावेश नाही. चोरी म्हणजे मनुष्य एखाद्याच्या माला (धन) ला एखाद्याच्या कब्जातून काढून आपल्या कब्जात घेणे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की एका ढालीच्या किंमतीच्या कमी रकमेच्या चोरीसाठी हात कलम केले जात नाहीत. एका ढालीची किंमत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात अब्दुल्लाह बिन अब्बास यांच्या कथनानुसार दहा दिरहम, इब्ने उमर (रजि.) यांच्यानुसार तीन दिरहम, तर माननीय अनस बिन मलिक (रजि.) यांच्या कथनानुसार पाच दिरहम आणि माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार एक चौथाई (एक चतुर्थांश) दिनार होती. याच मतभेदाच्या आधारावर धर्मशास्त्रींच्या मते चोरीची कमीतकमी मात्रेबद्दलसुद्धा मतभेद आहेत. इमाम अबू हनीफा (रह.) यांच्या मते चोरीची मात्रा दहा दिरहम आहे आणि इमाम मालिक, शाफई आणि अहमद यांचेनुसार एक चतुर्थांश दिनार आहे. अनेक अशा वस्तू आहेत ज्यांच्या चोरी बद्दल हात कापण्याची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे की ``फळे आणि भाज्यांच्या चोरीत हात कापला जाऊ शकत नाही खाण्याच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही.'' माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे की तुच्छ वस्तूंच्या चोरीत पैगंबर मुहम्मद (स) यांच्या काळात हात कापला जात नसे. माननीय अली आणि उस्मान (रजि.) यांचा निर्णय आहे आणि सहाबांचा याविषयी मतभेदसुद्धा नाही की पशुंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. तसेच माननीय उमर आणि अली (रजि.) यांनी कोषागारातून चोरी केलेल्यांचे कधीही हात कापले नाहीत. याविषयी सहाबांचे मतभेद नाहीत. या स्रोतांच्या आधारावर इस्लामी धर्मशास्त्रीनी अनेक वस्तूंना हात कापण्याच्या चोरीच्या शिक्षेतून वगळले आहे. इमाम अबू हनीफा (रह.) यांच्यामते फळभाज्या, मटण, धान्य, जेवण, खेळ आणि संगीत वाद्य, या वस्तूत हात कापण्याची शिक्षा नाही. तसेच जंगलात चरणारी जनावरे आणि बैतुल मालची (राजकोष) चोरी करण्यात हात कापण्याची शिक्षा नाही. अशाप्रकारे दुसऱ्या धर्मशास्त्रीनीसुद्धा काही वस्तूंच्या चोरीला हात कापण्याच्या शिक्षेतून वगळले आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की या चोऱ्यांविषयी बिल्कुल काही शिक्षा दिलीच जाऊ शकत नाही. याचा अर्थ आहे की या अपराधांमध्ये हात कापला जाणार नाही परंतु योग्य शिक्षा अवश्य होईल.\nसत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय\nसरकारी प्रतिष्ठानांच्या विक्रीचा अथ\n२९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०१९\n२२ ते २८ नोव्हेंबर २०१९\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nसंयम आणि सौहार्दाचा विजय\nमिलादुन्नबीनिमित्त 3 हजार 178 जणांनी केले रक्तदान\nअमीर (अध्यक्ष) - (भाग 10)\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आपली जबाबदारी\nइस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय\n१५ ते २१ नोव्हेंबर २०१९\nइमामत (नमाजचे नेतृत्व) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांप्रदायिक तणाव आणि राजकारण\nअयोध्येसंबंधीचा निर्णय सर्वांनी शांतपणे स्विकारावा\nजमाअ�� - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त...\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nसामूहिक नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजागतिक दहशतवाद : अमेरिकी पापांचे फलित\nडॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट...\nउर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अॅपचे विमोचन\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भ...\nफेसबुक व धार्मिक भावना\nमुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची\nराज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत\nझुंडबळी आणि शेतकर्यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुन्हे अहवालात ‘मॉब लिंचिग’ गायब\n०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९\nतुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे\nइस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार ��ंघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T08:28:34Z", "digest": "sha1:FNGVMKIYDEKLGYAQO62GJ56AVLGB3QZA", "length": 17230, "nlines": 138, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रामचंद्र चिंतामण ढेरे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै[१], इ.स. १९३० - पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.\nरा. चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी ६१ वर्षे संसार केला होता. रा.चिं ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले तर इंदुबाला ढेरे १७ जानेवारी २०१७ ला देवाघरी गेल्या\nप्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, \"त्रिविधा', श्रीपर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भह��� ताडून पाहणे आवश्यक अशी त्यांची भूमिका होती.\nढेरे यांचे बालपण व उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या पाचव्या वर्षी आई वडील वारले. शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथसंप्रदायावर संशोधनपर लिखाण केले होते. त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेला ‘चक्रपाणी’ हा प्रबंध सादर केला. तोही एम.ए. न होता थेट पीएच.डी. साठी. अपवाद म्हणून हा प्रबंध स्वीकारण्यात आला होता. 'षट्स्थल एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली.[२]\nरा. चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणार्या संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत.\nआज्ञापत्र संपादित पद्मगंधा प्रकाशन १९६०\nइंद्रायणी ९ लेखांचा संग्रह\nएका जनार्दनी पैठणची माहितीपुस्तिका\nश्री गुरूंचे गंधर्वपूर गाणगापूरची माहितीपुस्तिका\nश्री गुरुदेव दत्त औदुंबर-नरसोबाची वाडी यांचे माहितीपुस्तक\nश्रीगोदे भवताप हरी नासिक-त्र्यंबकेश्वर माहितीपुस्तिका\nजागृत जगन्नाथ जगन्नाथपुरीची माहितीपुस्तिका\nतुका झाले कळस देहूची माहितीपुस्तिका\nश्रीतुळजाभवानी धार्मिक पद्मगंधा प्रकाशन\nतेजस्वी धर्मोद्धारक आदि शंकरार्यांचे ्लघुचरित्र\nत्रिभुवनेश्वर लिंगराज भुवनेश्वरचे माहितीपुस्तक\nदलितांचा कैवारी भार्गवराम परशुरामक्षेत्राची माहितीपुस्तिका\nनागेशं दारुकावने औंढा नागनाथची माहितीपुस्तिका\nश्रीनाथलीलामृत धार्मिक केशव भिकाजी ढवळे\nनामदेव : एक विजययात्रा\nश्री पर्वतीच्या छायेत पद्मगंधा प्रकाशन\nप्रवासी पंडित ह्यू एन त्संगच्या प्रवासाची माहिती\nप्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता\nबारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराची माहितीपुस्तिका\nमंगलमूर्ती मोरया चिंचवड-मोरगावची माहितीपुस्तिका\nमहाकवीची बखर संपादित १९७३\nमातापुत्राची जगन्माता देवीच्या साडेतीन पीठांची माहितीपुस्तिका\nमामदेव, जनी आणि न��गरी पद्मगंधा प्रकाशन\nरुक्मिणी स्वयंवर संपादित १९६५\nयोगेश्वरीचे माहेर अंबाजोगाईची माहितीपुस्तिका\nलज्जागौरी (ग्रंथ) पद्मगंधा प्रकाशन\nलोकसंस्कृतीचे उपासक पद्मगंधा प्रकाशन\nलोकसाहित्य : शोध आणि समीक्षा\nश्रीविठ्ठल : एक महासमन्वय धार्मिक\nश्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर पद्मगंधा प्रकाशन\nशिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव\nश्रीकृष्ण चरित्र संपादित १९७२\nसंत, लोक आणि अभिजन धार्मिक पद्मगंधा प्रकाशन\nसुभद्रा स्वयंवर संपादित १९६७\nश्री स्वामी समर्थ धार्मिक, बखर अनमोल प्रकाशन\nक्षिप्रेच्या सोनेरी आठवणी उज्जयिनीची माहितीपुस्तिका\nज्ञानोबा माऊली आळंदीची माहितीपुस्तिका\nसाहित्य अकादमी पुरस्कार १९८७ - 'श्री विठ्ठल : एक महासमन्वय'\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा गं.ना. जोगळेकर पुरस्कार (२०१३)\nत्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (१४ मार्च २०१०)\nपुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार (२०१३)\nअखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२९-३-२०१५)\nचिमण्या गणपती मंडळातर्फे लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व संशोधक रा. चिं. ढेरे यांना 'साहित्य सेवा सन्मान' त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. (२६-२-२०१६)\n^ डॉ. अजय दांडेकर. \"अविरत शोधयात्री\". १९ जुलै, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन\". www.evivek.com.\nरामचंद्र चिंतामण ढेरे यांचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/602817", "date_download": "2020-09-27T06:04:28Z", "digest": "sha1:HZV2DQ3LZPBBDWRNNK7KGTEXIF4AV7RB", "length": 2268, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवे�� करा(लॉग इन करा)\n\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:१२, १७ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: be:Горад Хірасіма\n२१:२३, ३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mn:Хирошима)\n१०:१२, १७ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: be:Горад Хірасіма)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/845719", "date_download": "2020-09-27T08:27:41Z", "digest": "sha1:243CQPQ7DITH2DOXZZIOUBJLHTPKDQOJ", "length": 2256, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ८ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ८ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ८ वे शतक (संपादन)\n०२:०६, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१८:५६, २८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०२:०६, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T07:10:54Z", "digest": "sha1:3LGQOKI7EAUIKQUZ5OBJU22IB57FVMSX", "length": 9219, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडे���ना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nकाश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आक झालेल्या चकमकीत दोन दहशतवद्याना भारतीय सुरक्षा रक्षक दलाने एन्काऊन्टरमध्ये कंठस्नान घातले आहे. हे दहशतवादी लष्कर ए तोयबाचे सदस्य असल्याचं सांगण्यात येत आहे. संगम भागात झालेल्या या चकमकीत सुरक्षादलानं दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. भयंकर दहशतवादी कृत्य घडवून आणण्याच्या प्रयत्नात हे दहशतवादी असल्याचे यातून समोर आले आहे.\nहे दहशतवादी लष्कर ए तोयबाचे सदस्य असल्याचं सांगण्यात आले. ‘सीआरपीएफ’चं सर्च ऑपरेशन सुरू असताना संगम भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना त्यांना मिळाली होती. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. प्रत्यूत्तरादाखल सुरक्षादलानंही त्यांच्यावर गोळीबार केला. या चकमकीत लष्करचे दोन दहशतवादी मारले गेले.\nयापूर्वी, जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केलीय. गुप्त सूचनेच्या आधारे मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील खान साहेब भागात चौकशीसाठी एक चौकी उभारण्यात आली होती. याद्वारे एका वाहनाला रोखण्यात आलं. यावेळी, साकिब अहमद लोन याला आक्षेपार्ह सामानासह अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिलीय.\nजि.प. सभापती माळकेंची निवड अवैध\nदेवेंद्र फडणवीस जास्त दिवस विरोधी पक्ष नेता राहणार नाही: भैय्याजी जोशी\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nदेवेंद्र फडणवीस जास्त दिवस विरोधी पक्ष नेता राहणार नाही: भैय्याजी जोशी\nअमुल्या लीयोनाचा अजून एक व्हिडि��� व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.prashantredkar.com/2011/09/spam-mail.html", "date_download": "2020-09-27T06:00:19Z", "digest": "sha1:HW6RZURAU366EHW3O75BOISKC3GPGATR", "length": 21481, "nlines": 208, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "तुम्हाला आलेला स्पॅम मेल(spam email) कुठून आला ते कसे शोधाल? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) तुम्हाला आलेला स्पॅम मेल(spam email) कुठून आला ते कसे शोधाल\nतुम्हाला आलेला स्पॅम मेल(spam email) कुठून आला ते कसे शोधाल\nप्रशांत दा.रेडकर इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) Edit\nमंडळी बर्याच वेळा तुम्हाला लॉटरीचे बक्षिस लागले,ते मिळवण्यासाठी अमुक अमुक इपत्त्यावर मेल करा अथवा तुमचे जीमेल खाते हॅक झाले अथवा तुमचे बँक खात्याची ऑनलाईन नोंदणी करायची आहे,सर्व माहिती फॉर्म मध्ये भरून खालील दुव्यावर पाठवून द्या...असे मेल येत असतात...हे सर्व स्पॅम मेल या प्रकारात मोडतात आणि हे सर्व प्रकार तुमची माहिती चोरण्यासाठी केलेले असतात...प्रसंगी यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होवू शकते अथवा त्याहूनही भयानक प्रकार घडू शकतो.हे प्रकार कसे घडतात याचे प्रात्यक्षिक आणि माहिती हवी असेल तर \"तुमच्या इपत्त्यावरून दुसर्याना इमेल कसे पाठवले जातात\nया लेखात तुम्हाला त्याची माहिती मिळेल.\nआज आपण असे मेल येतात कुठून ते कसे शोधायचे याची माहिती घेणार आहोत.\n१)आज जीमेल खात्यावरून(सध्या सर्वांत जास्त वापरात असलेले इमेल सेवा) त्याचा शोध कसा घ्यायचा याची माहिती करण्यासाठी प्रथम तुमच्या जीमेल खात्यावर लॉग-इन व्हा.\n२)तुम्हाला जो फसवा (स्पॅम)मेल आला आहे..तो उघडा आणि Reply च्या बाजुला असलेल्या डॉप-डाउन ऍरोवर टिचकी देवून दिसणार्या विविध पर्यांया पैकी Show Original वर टिचकी द्या.\n३)आता उघडलेल्या पानावरील संपुर्ण Header कॉपी करा(मॅसेज सोडून वरचा भाग) मग खाली दिलेल्या दुव्यावर जा.\n४)त्या पानावर तळाला तुम्हाला Email Lookup - Free Email Tracker असा चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक पर्यांय दिसेल.\n५)मगाशी तुम्ही जे इमेल Header क��पी केले होते ते त्यातील\n६)मग Captcha कोड इंटर करून Track Email पर्यांयावर टिचकी द्या.\n७)असे केल्यावर त्याच पानावर तळाला तुम्हाला त्या इमेलचा आयपी ऍडरेस...देश,ठिकाण यांची माहिती मिळेलच आणि त्यांचे नेमके स्थान सुद्धा गुगल नकाशा मध्ये दाखविले जाईल.\n८)वरील पद्धतीचा वापर करून तुम्ही स्पॅम मेल पाठवणार्याचे नेमके स्थान शोधू शकता.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nखुपच उदबोधक माहिती सांगितली. माहिती शेअर केल्याबद्दल आपले मनापासून आभार.\nप्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद :-)\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्�� सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/593116", "date_download": "2020-09-27T07:31:41Z", "digest": "sha1:577G2KMOKP7RFV7HKEQRM7ZJQDJOURPS", "length": 2351, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:३७, ५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: eo:Vietnam Airlines\n१३:१७, १४ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lad:Vietnam Airlines)\n०१:३७, ५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: eo:Vietnam Airlines)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/tribal-citizens-junnar-taluka-trouble-due-closure-tourism-business-346958", "date_download": "2020-09-27T06:42:45Z", "digest": "sha1:D42UVXSEID7ZMMUHHPW2HDQVYZXBI6XS", "length": 18229, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुण्याच्या या भागातील नागरिकांवर खेकडे, रानभाज्या खाऊन पोट भरण्याची वेळ | eSakal", "raw_content": "\nपुण्याच्या या भागातील नागरिकांवर खेकडे, रानभाज्या खाऊन पोट भरण्याची वेळ\nजु्न्नर तालुक्यातील नाणेघाट, दाऱ्याघाट, आंबेहातवीज येथील दुर्गादेवी पठार ही पर्यटनप्रेमींसाठी आवडीची ठिकाणे आहेत. वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल असते. पावसाळ्यात तर हजारो पर्यटक या ठिकाणांना भेट देत असतात. येथे आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना चांगला रोजगार उपलब्ध होतो.\nपिंपळवंडी (पुणे) : जुन्नर तालुक्यातील आद���वासी भागात कोरोनामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे यामुळे अडचणीत आली आहेत. दररोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पालेभाज्या सुद्धा येथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक सध्या ओढे, विहिरीतील पाण्यात मासे व खेकडे आणि रानभाज्या खाऊन आपली गुजराण करत आहेत.\nमोदी सरकारने शेतकऱ्यांना रडवलेच\nजु्न्नर तालुक्यातील नाणेघाट, दाऱ्याघाट, आंबेहातवीज येथील दुर्गादेवी पठार ही पर्यटनप्रेमींसाठी आवडीची ठिकाणे आहेत. वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल असते. पावसाळ्यात तर हजारो पर्यटक या ठिकाणांना भेट देत असतात. येथे आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. परंतु या वर्षी कोरोनामुळे येथील सर्व चित्र बदललेले दिसले. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. त्याचप्रमाणे मजुरीसाठी इतर गावी जाणाऱ्या लोकांचाही रोजगार बंद झाला आहे. नाणेघाट हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने अनेक पर्यटक त्याठिकाणी येत आहेत. यात धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण जास्त असल्याने गावकऱ्यांनी पर्यटन बंदी घोषित केली आहे.\nयंदा अधिक मासावरही कोरोनाचे संकट, जावईबापूंचा हिरमोड\nजुन्नरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. येथील आदिवासी भागातून जुन्नरच्या शहरी भागात गावकऱ्यांना आठवडे बाजारासाठी जावे लागत असते. रोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू या जुन्नरमध्ये जाऊनच घ्याव्या लागतात. परंतु, कोरोना काळात जर आपण तेथे गेलो, तर कोरोनाची लागण होण्याची भीती त्यांना वाटते. त्यात वैद्यकीय सुविधा व दळणवळणाची साधने खूप कमी प्रमाणात असल्याने सावधगिरी म्हणून लोक गाव सोडून बाहेर जात नाहीत.\nआदिवासी भागात भाताच्या शेतीशिवाय इतर कोणतेही पीक घेणे शक्य होत नाही. त्यामुळे दररोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पालेभाज्या सुद्धा येथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक हे सध्या ओढे, विहिरी यातील पाण्यात मच्छीमारी करून खेकडे पकडून तसेच रानभाज्या खाऊन आपली गुजराण करत आहेत. सध्या पावसाळा असल्याने नदी ओढ्यात पाणी आहे. परंतु पावसाळा संपल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती त्यांना सतावत आहे.\nपुण्याच्या इ��र बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, या भागातील अनेक पालकांकडे आपल्या मुलांना मोबाईल विकत घेऊन द्यायला पैसे नाहीत. ज्या काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत, त्यांना शिक्षण घेताना अनेकवेळा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळे शिक्षणापासून हे विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nनाणेघाटाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे दरवर्षी येथील हॉटेल व्यवसाय उत्तम चालत असे. परंतु कोरोनामुळे यावर्षी पर्यटक येथे आलेले नाहीत. रोजगार पूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या आमची गुजराण नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजेच मासे, रानभाज्या यावरच सुरू आहे.\n- सुभाष आढारी, स्थानिक हॉटेल व्यावसायिक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा\nपिंपरी : महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये फक्त पुणे आणि पिंपरी...\nस्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर कोरोनाचा परिणाम; शिक्षक अन विद्यार्थ्यांना बदलावं लागणार\nपुणे : स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन म्हणजे तज्ज्ञ प्राध्यापकांचा क्लास लावून, सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न असतो. कोरोनामुळे या पद्धतीला ब्रेक...\nगेटुंआ लाडू, नम्रतेमधली श्रीमंती आणि रंगारंग लोककलेचा आनंद\nसोलापूरः मित्रांसोबत गप्पा.....आगळ्या चवीचा गेंटूआ लाडू....गावकऱ्यांचे आदरातिथ्य आणि पक्ष्यांच्या भरगच्च छायाचित्रणाच्या आठवणी हा सम (राजस्थान) येथील...\nमहापालिकेला बसणार आर्थिक फटका; नाशिकला दीडशेपैकी पन्नासच इलेक्ट्रिक बस\nनाशिक : इंधनावरचे अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने ‘फेम इंडिया’अंतर्गत देशभरात इलेक्ट्रिक बस देण्याची योजना आखली आहे....\nकोरोनाविरोधात लढण्याची रणनीती बदला\nमार्चमध्ये जी परिस्थिती इटलीमध्ये होती. तीच परिस्थिती सप्टेंबरमध्ये आपल्याकडे आहेत. तेथे कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांना स्मशानापर्यंत नेण्यासाठी...\nनाशिकच्या बस धावणार मुंबईला बेस्टच्या मदतीसाठी ७० बस तयार; मात्र कर्मचाऱ्यांत नाराजी\nनाशिक : रेल्वेची उपनगरीय सेवा बंद असल्याने मुं���ईतील प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्टला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मदतीचा हात दिला असून, मुंबईशेजारील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/osmanabad-caa-nrc-Movement.html", "date_download": "2020-09-27T06:22:33Z", "digest": "sha1:CFIWPBQK5NORPO5NMASY3OQUFOWUWLOA", "length": 7799, "nlines": 58, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "CAA : कोरोनामुळे उस्मानाबादचे आंदोलन तात्पुरते स्थगित - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / CAA : कोरोनामुळे उस्मानाबादचे आंदोलन तात्पुरते स्थगित\nCAA : कोरोनामुळे उस्मानाबादचे आंदोलन तात्पुरते स्थगित\nउस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा फटका उस्मानाबादेत गेल्या ४४ दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाला बसला आहे. सीएए कायद्याला स्थगिती द्यावी आणि एनआरसी लागू करू नये, या मागणीसाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु होते, कोरोनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.\nउस्मानाबादेत ३ फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. दररोज किमान ८० ते १०० नागरिक उपोषणात सहभागी होत होते. त्याला भाजप सोडून अन्य पक्षातील नेत्यांनी पाठींबा दिला होता. मुस्लिम समाजातील महिलाही एक दिवस उपोषणास बसल्या होत्या.\nजोपर्यंत सीएए कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याची भूमिका संविधान बचाव संघर्ष समितीच्या संयोजकांनी घेतली होती. मात्र मध्येच कोरोनाचे संकट उदभवले आहे. प्रशासनाने आंदोलन करण्यास मनाई केली आहे. तसा आदेशही लागू केला आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन आणि मोर्चावर मनाई\nजेव्हा कोरोनाचे संकट दूर होईल, तेव्हा परत याच मागणीसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात येईल. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे, प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ह�� आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.\n- मसूद शेख, संयोजक\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/788", "date_download": "2020-09-27T07:36:40Z", "digest": "sha1:OLWTFGGFFS57DPMF2WRX4PRUV4D3CI3M", "length": 16595, "nlines": 192, "source_domain": "misalpav.com", "title": "रायते | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss youअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nएक आई दाराआडून बघते आहे बाहेर\nकॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार\nजिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....\nकरत असेल का तो तिचा काही विचार\nयेत असेल का तो ही\nखेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे\nआईला दाराआडून बाहेर यायचं नाही...\nमग ती वेताची काठी हळूच चाचपते,\nती काठी पाठीत घेऊन\nमुलगा अविश्रांत कोकलत राहतो....\nसताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...\nकविताविडंबनविनोदआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीडावी बाजूपारंपरिक पाककृतीरायतेऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागालाडूवन डिश मीलविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडाफलज्योतिषराशीमौजमजारेखाटनeggsgholvidambanअदभूतअनर्थशास्त्रअभय-काव्यअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडगाणेगोवाजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीविडम्बनभयानकहास्यकरुणअद्भुतरसरौद्ररस\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामा��्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\n(ती पहा पडली गझल)\nसूड in जे न देखे रवी...\nती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी\nदादही मिळते मला का पानठेल्यासारखी\nपावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू...\nवाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी\nकोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते\nरंगते मैफील तिथली जान आल्यासारखी\nजरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी\nउडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी\nकाय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या\nप्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी\nबय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी\n२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट\nRead more about भाजलेल्या कैरीचे रायते\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.cfcindia.com/mr/wftw/excellent-attitudes-of-apostle-paul", "date_download": "2020-09-27T05:54:14Z", "digest": "sha1:TFYUBPHKUFKW5PAA554ZZT4CXTMPYIYT", "length": 18452, "nlines": 161, "source_domain": "marathi.cfcindia.com", "title": "प्रेषित पौलाचे उत्कृष्ट दृष्टिकोन", "raw_content": "\nह्या वेबसाइट मध्ये शोधा\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nक्रिस्टिएन फ़ेलोशिप चर्च बंगलौर\nझॅक पुननं ची माहिती\nप्रेषित पौलाचे उत्कृष्ट दृष्टिकोन\nलेखक : झॅक पुननं\nपौलाने तुरूंगात असतानाही फिलिप्पैकरांना आनंदाविषयी बरेच काही लिहिले हे पाहणे आव्हानात्मक आहे. जेव्हा आपली सर्व परिस्थिती आरामदायक असते तेव्हा आनंदाविषयी उपदेश करणे ही एक गोष्ट आहे. जेव्हा आपली परिस्थिती कठीण असते तेव्हा आनंदाबद्दल लिहिणे ही फार वेगळी गोष्ट आहे. फिलिप्पैकरांस पत्र १: ४; ४:४ मधील पौलाचे शब्द आम्हांला शिकवतात की ख्रिस्ती लोकांना सर्व परिस्थितीत आनंद मिळविणे शक्य आहे. ते ख्रिस्ताचे मन आणि दृष्टिकोन आहे.\nफिलिप्पैकरांस पत्र १: ६,७ मध्ये प्रेषित पौल म्हणतो, \"ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. तुम्हां सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण मी आपल्या अंतःकरणात तुम्हांला बाळगून आहे.\" जर आपण उपदेशक आहात आणि आपल्याला देवाच्या लोकांसाठी देवाचा संदेश पाहिजे असेल तर आपल्या अंतकरणात नेहमी दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. तुमच्या मनात देवाचे वचन आणि देवाचे लोक असले पाहिजेत. आपल्या अंत: करणात फक्त परमेश्वराचे वचन असेल परंतु त्याच्या लोकांवर अजिबात प्रिती नसेल तर देव त्यांच्यासाठी संदेश देणार नाही. तशाच प्रकारे, आपण जर देवाच्या लोकांवर प्रेम केले पण तुमचे अंतःकरण देवाच्या शब्दाने भरलेले नसेल तर पुन्हा, तो तुम्हाला त्यांच्यासाठी संदेश देणार नाही. ज्याप्रमाणे अहरोनाच्या ऊरपट्ट्यावर इस्राएलाच्या १२ वंशांची नावे होती त्याप्रमाणे पौलानेही त्याच्या हृदयात विश्वासणाऱ्य��ंना बाळगले. एक माणूस म्हणून, पौल प्रत्येक विश्वासणाऱ्याला आपल्या हृदयात बाळगू शकला नसेल. देवाने त्याला जितक्यांची जबाबदारी दिली होती केवळ त्यांनांच त्याने आपल्या अंतःकरणात वाहिले. जेव्हा आपल्याकडे देवाचे वचन आणि लोक आहेत आणि त्याने आपल्या अंतःकरणात काळजी वाहण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आहे, तेव्हा आपण बोललेले एक वाक्यसुद्धा त्यांना आशीर्वादित करील.\nफिलिप्पैकरांस पत्र २: ३ मध्ये पौल त्यांना आग्रहाने विनवतो : तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. फिलिप्पैकरांस पत्र २:५ मध्ये पौल पुढे म्हणतो, “अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो;” या एकाच वचनाने आपण आपले संपूर्ण आयुष्य जगू शकता. परिवर्तनासाठी आपल्याला पवित्र शास्त्रामधील इतर कोणत्याही वचनाची आवश्यकता नाही. प्रत्येक परिस्थितीत स्वत:ला विचारा, “इथे माझ्याकडे ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे काय” या प्रश्नाद्वारे आपल्या मागील कृतींचा न्याय करा, “तिथे ख्रिस्ताची चित्तवृत्ती माझ्याकडे होती का” या प्रश्नाद्वारे आपल्या मागील कृतींचा न्याय करा, “तिथे ख्रिस्ताची चित्तवृत्ती माझ्याकडे होती का\nफिलिप्पैकरांस पत्र ३:८ मध्ये पौलाने म्हटले आहे की ख्रिस्ताच्या तुलनेत मानवी नीतिमत्वासह पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट केरकचरा आणि कुचकामी होती. आपण ते स्वतः पाहिले आहे का आपण पाहिले आहे का ख्रिस्ताच्या तुलनेत जगातील सर्व पैसा केरकचरा आहे आपण पाहिले आहे का ख्रिस्ताच्या तुलनेत जगातील सर्व पैसा केरकचरा आहे ख्रिस्ताच्या तुलनेत मनुष्याचा सर्व सन्मान केरकचरा आहे हे तुम्ही पाहिले आहे का ख्रिस्ताच्या तुलनेत मनुष्याचा सर्व सन्मान केरकचरा आहे हे तुम्ही पाहिले आहे का ख्रिस्ताच्या तुलनेत पृथ्वीवरील सर्व सांत्वन केरकचरा आहे, हे आपण पाहिले आहे का ख्रिस्ताच्या तुलनेत पृथ्वीवरील सर्व सांत्वन केरकचरा आहे, हे आपण पाहिले आहे का ईश्वराची इच्छा पूर्ण करणे, ज्या ठिकाणी तुम्ही असावे अशी देवाची इच्छा आहे त्या ठिकाणी रहाणे, ख्रिस्तीपणामध्ये वाढणे आणि देवाने तुमच्यासाठी नेमलेल्या सेवेची पूर्तता करणे - याच केवळ अनंतकाळच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पौल जीवनातल्या त���याच्या सर्वांत मोठ्या उत्कंठेबद्दल बोलतो. तो एक प्रसिद्ध उपदेशक किंवा सुप्रसिद्ध होण्याबद्दल ती नाही. या सर्व गोष्टी त्याला केरकचरा अशा होत्या. ख्रिस्ताला अधिक जाणून घेण्याची, त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याविषयी आणि त्याच्या दु:खाच्या सहभागितेविषयी अधिक जाणून घेण्याची त्याची तीव्र इच्छा होती (फिलिप्पैकरांस पत्र ३:१०).\nमग पौल आणखी एक आव्हानात्मक गोष्ट सांगतो: “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका\" (फिलिप्पैकरांस पत्र ४:६) हे आणखी एक पर्वतारोहण आहे. चिंता आपल्या सर्वांमध्ये सहजतेने येते. महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्या गरजा भागविण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात तेव्हा असे होते. जेव्हा आपली मुले शाळेतून परत येण्यास उशीर करतात तेव्हा आपण चिंता करू लागता. जर आपण तरुण आहात आणि आपले वय वाढत आहे, परंतु लग्नाची कोणतीही शक्यता दिसत नाही तर आपण चिंताग्रस्त होऊ शकता. बर्याच गोष्टी आपल्याला चिंतित करतात. आम्ही पृथ्वीवरील या पर्वताच्या शिखरावर कदाचित कधीही पोहोचू शकणार नाही. परंतु आपण नेटाने पुढे चालू ठेवले पाहिजे जेणेकरून आपला विश्वास आणि देवावरचा भरवसा वाढू शकेल, यासाठी की जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीबद्दल चिंतित होतो, तेव्हा ते आपण आभारप्रदर्शनासह प्रार्थनेत परमेश्वराकडे नेऊ.\nपौलाने फिलिप्पैकरांना प्रोत्साहन दिले की त्यांनी नेहमी उत्कृष्ट गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करावे (फिलिप्पैकरांस पत्र ४: ८). पौल आपल्याला सांगतो की आपल्या स्वतःच्या आयुष्यात, देवाने स्वत: च्या शहाणपणाने त्याला जे काही देणे पसंत केले कमी किंवा अधिक त्यात समाधानी राहण्याचे रहस्य तो शिकला आहे (फिलिप्पैकरांस पत्र ४:११, १२). हे खरोखर एक रहस्य आहे - कारण पुष्कळ ख्रिस्ती लोक ते शिकलेले नाहीत. त्यानंतर पौल ही विजयी घोषणा करतो: “मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.\"(फिलिप्पैकरांस पत्र ४:१३). जसे ख्रिस्त आपल्याला सामर्थ्यवान करेल आपण नेहमी आनंद करण्यास आणि कशाचीही चिंता न करण्यास समर्थ होऊ.\nप्रभूला नेहमी तुमच्यासमोर ठेवा\nझॅक पुननं ची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-coffee-special-cover-story-quotable-quotes-marathi-article-3872", "date_download": "2020-09-27T07:15:59Z", "digest": "sha1:MH4VYUUWESN5FJEAH2NOSZFLWMYIZ3NP", "length": 5821, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Coffee Special Cover Story Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकॉफी स्पेशल कोटेबल कोट्स\nकॉफी स्पेशल कोटेबल कोट्स\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nआपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात; पण आपण सुदृढ नसतो, आपली रात्रीची झोप नीट झालेली नसते, आपण थोडे उदास असतो. कॉफीचा एक कप या सगळ्या समस्या सोडवू शकतो.\n- जेरी सीनफिल्ड, कॉमेडियन\nसकाळी घेतलेली कॉफी वेगळाच आनंद देऊन जाते, जो दुपारच्या किंवा संध्याकाळच्या चहाने मिळत नाही.\n- ऑलिव्हर वेंडल होम्स, अमेरिकन फिजिशियन व कवी\nएक सोफा, एक पुस्तक आणि एक कॉफीचा कप... यापेक्षा आणखी सुख कशात असू शकते\n- अँथनी ट्रोलोप, ब्रिटिश कादंबरीकार\nमाझ्या मते, नुकत्याच केलेल्या कॉफीचा सुगंध म्हणजे एक मोठा शोध आहे.\n- ह्युग जॅकमन, अभिनेता\nटेबलवर असलेल्या अनेक गोष्टींमध्ये कॉफीला सर्वात मूल्यवान म्हणता येईल. ती नशा न आणता उत्साह वाढवते आणि विचारांना दिशा देते... आणि उदासपणा, सुस्ती, दुर्बलता यांना लांब ठेवते.\nकॉफीची स्वतःचीच एक वेगळी भाषा आहे.\n- जॅकी चॅन, अभिनेता\nझोप कॉफी सकाळ चहा tea\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5cb4619cab9c8d86246e3546", "date_download": "2020-09-27T08:11:45Z", "digest": "sha1:AR6ZGAP66GVPT4HDPPJ6EHNGQNP5E4WK", "length": 7973, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - राज्यातील साखर कारखान्यांनी केला इथेनॉल पुरवठा - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nराज्यातील साखर कारखान्यांनी केला इथेनॉल पुरवठा\nपुणे – राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा केला असून, त्यातील साडेसात कोटी लिटर इथेनॉल सहकारी साखर कारखान्यांनी तयार केले आहे. २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. ऊसापासून तयार होणाऱ्या मोलॅसिसपासूनच नव्हे, तर ऊसाचा रस, खराब धान्य, सडलेले बटाटे, मका व अधिक उत्पादन झालेले धान्य यापासून ही इथेनॉल निर्मित करण्यात येणार आहे.\nकोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखान्याने ऊसाच्या रसापासून इथेनॉल ���िर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने साखर उदयोगाचे लक्ष त्याकडे लागले आहे. वारणा कारखान्याला १ कोटी ४५ लाख ५९ हजार लिटरचा कोटा मिळाला आहे. त्यापैकी २६ लाख ५३ हजार लिटर इथेनॉल मार्चअखेरीस पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, खंडोबा डिस्टिलरीज (१० कोटी ४२ लाख ३ हजार लिटर), गंगामाई इंडस्ट्रीज (२ कोटी ६२ लाख ५० हजार लिटर) व पद्मश्री विखे-पाटील सहकारी कारखाना (१ कोटी ३१ लाख २१ हजार लिटर) हे सर्वाधिक इथेनॉल पुरवठा करणारे राज्यातील पहिल्या तीन क्रमांकाचे कारखाने आहेत. संदर्भ – लोकमत, १५ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपावसाचा पिकांना फटका: पीक विमा योजनेकडून नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू\nकाही जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले असताना संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराने पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. निसर्गराजा...\nकृषी वार्ता | लोकमत\nरब्बीचे ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान\nपुणे – रब्बीतील अवकाली पावसामुळे तब्बल ७१,२६३ शेतमालाचे नुकसाने झाले, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, संत्रा, मोसंबी,...\nकृषि वार्ता | लोकमत\nद्राक्ष निर्यातीसाठी बागा नोंदणीच्या मुदतीत वाढ\nनाशिक – युरोपियन व इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नाशिक जिल्हयांतून द्राक्षबागांची नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत...\nकृषि वार्ता | लोकमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/pragya-thakur-calls-godse-a-deshbhakt-again-parliament", "date_download": "2020-09-27T07:05:58Z", "digest": "sha1:DZDG5ZDIE6E2KSMYN7BVRJ3TKJB57LVO", "length": 9054, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्रज्ञा ठाकूर आता संसदेत म्हणाल्या…गोडसे देशभक्त - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रज्ञा ठाकूर आता संसदेत म्हणाल्या…गोडसे देशभक्त\nनवी दिल्ली : जातीय तेढ वाढतील अशा पद्धतीने चिथावणीखोर भाषण देणाऱ्या व राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी बु��वारी लोकसभेत नथुराम गोडसेला पुन्हा देशभक्त म्हटले. प्रज्ञा ठाकूर यांच्या अशा वादग्रस्त विधानामुळे लोकसभेत गदारोळ माजला. अनेक सदस्य प्रज्ञा ठाकूर यांच्यावर खवळले. एकूणात परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून लोकसभा अध्यक्षांनी ठाकूर यांचे हे विधान कामकाजातून गाळण्याचे आदेश दिले.\nएसपीजी सुरक्षा नियमातील काही बदलांवर बुधवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली. या चर्चेत द्रमुकचे नेते ए. राजा यांनी नेत्यांची सुरक्षा काढण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयावर टीका करताना म. गांधी यांच्या हत्येचा संदर्भ वाचून दाखवला. त्यात ते म्हणाले, ‘नथुराम गोडसेच्या मनात ३२ वर्षे म. गांधींविषयीची घृणा होती आणि या घृणेतून त्याने म. गांधींची हत्या केली. ’\nए. राजा यांच्या या विधानावर समोरच्या आसनावर बसलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत ‘देशभक्तों का उदाहरण मत दिजिए’ असे वाक्य उच्चारले, त्यावर द्रमुकच्या सदस्यांनी व नंतर सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला. नंतर गोंधळ वाढत असलेला पाहून लोकसभा सभापतींनी ठाकूर यांचे वादग्रस्त विधान कामकाज नोंदीतून वगळण्याचे आदेश दिले.\nविरोधकांची प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कडक टीका\nनथुराम गोडसेला पुन्हा देशभक्त म्हणण्याच्या प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानावर सर्व विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी प्रज्ञा ठाकूर या गुन्हेगार असून, त्यांनी नथुराम देशभक्त असल्याचे विधान पूर्वीही केले होते. पण त्यांच्यावर त्यांचा पक्ष भाजपने अद्याप कारवाई केली नसून, भाजप ठाकूर यांच्या विधानाशी सहमत असल्याचा आरोप केला. ठाकूर यांनी संसदेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असेही ते म्हणाले.\nकाँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटरवर ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेत प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मोदींकडून कारवाई केली जात नाही, याचा अर्थ ते ठाकूर यांना समर्थन देतात, असा आरोप केला.\nअसीदउद्दीन ओवेसी यांनीही प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानावर टीका करताना नथुरामला देशभक्त म्हटल्याने संसदेचा अपमान झाल्याचा आरोप केला. काल भाजपने संविधान दिवस साजरा केला व दुसऱ्या दिवशी गोडसेला ते देशभक्त म्हणतात. पंतप्रधान कार्यालयाने ‘भारत गोडसेंचा की गांधींचा याचे स्पष्टीकरण द्यावे अस��� सवाल त्यांनी केला.\n३७० कलमाबाबत सर्व याचिकांची सुनावणी पूर्ण\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/good-news-monsoon-in-two-days-in-maharashtra/", "date_download": "2020-09-27T07:43:42Z", "digest": "sha1:HAEW7YK57HAAX4WIOJJ5S3CBQDU4YOF3", "length": 8688, "nlines": 189, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "खुशखबर! दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात… – Lokshahi", "raw_content": "\n दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात…\n दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात…\nमान्सूनने दक्षिण-मध्य कर्नाटकचा काही भाग व्यापला असून बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत.\nहवामान विभागाचा अंदाज : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू असून मान्सूनने आता दक्षिण-मध्य कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.\nराज्यात चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली.\nतापमान : राज्याच्या विविध भागात कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली. राज्यातील उच्चांकी तापमान 41.5 अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे आणि नीचांकी तापमान 17.5 अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले.\nपुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.\nPrevious article राष्ट्रवादीच्या ‘या’ नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू\nजेव्हा धोनी-जीवा पक्षाला जीवनदान देतात…\nMonsoon Update; मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर 10-11 ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होणार\nWeather Alert | पुण्यासह राज्यात��ल 6 जिल्ह्यात Red Alert\nमुंबईत एनसीबीचं कार्यालय इमारतीला भीषण आग\nमुंबईत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता\nWomen Tractor driver Jyoti Deshmukh;महिलांमध्ये नवीन उमेदीच्या बीज रोवणाऱ्या ‘ज्योती’\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट\n‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’\nकोकण रेल्वे: दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू\n13 ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड सुविधा वाढवा; केंद्रीय आरोग्य विभागाची महाराष्ट्राला सूचना\nतुकाराम मुंढे काय, कुणीही अधिकारी आला तरी फरक पडत नाही…\nकोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nराष्ट्रवादीच्या ‘या’ नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू\nKDMC मध्ये मोठी भरती\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.holylandvietnamstudies.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2020-09-27T06:09:53Z", "digest": "sha1:AK47GKYJXGWJW76EHXZPDMYAG6NEW5P5", "length": 20989, "nlines": 200, "source_domain": "mr.holylandvietnamstudies.com", "title": "इंडोकिना पोस्टकार्ड संग्रहण - व्हिएतनाम अभ्यासाची पवित्र भूमी", "raw_content": "व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी\nव्हिएतनाम अभ्यासांकरिता गोष्टींचे इंटरनेट\n“आय फ्लाई द किट्स” - नुयएन मॅन हंग, असो. पीएचडीचे प्रा.\nवेब संकरित - ऑडिओ व्हिज्युअल\nव्हिएतनाम चंद्र नवीन वर्ष\nहॅनोई प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nसैगॉन प्राचीन वेळ पोस्टकार्ड\nव्यंगचित्र - लय टोएट, झे झे\nहनोई - पोस्टकार्ड्स, जीवाश्म वारसा - हनोई, टोंकिन - फ्रेंच इंडोकिना - विभाग 1\n65 दृश्य प्रा. हंग एनजीयुएन माण\nहिट: 25 प्रो. असोसिएट द्वारे. ऑक्टोबरला हिस्टोर हंग एनजीयुएन मॅनहॉल कलेक्टर, मास्टर टीआरयूसी सॉन एनजीयुएन फॅन गव्हर्मेंट पॅलेसमधील डॉ.\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nवेब हायब्रीड - ऑडिओ व्हिज्युअल\nसहयोगी प्राध्यापक हंग एनजीयूएन मॅन, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहोली लँड ��फ व्हिएतनाम स्टुडीज - होलीलँडविटाँमस्ट्युडीज.कॉम - आम्ही एन-व्हर्सीगो म्हणतो - ही वेबसाइट पीएचडीने स्थापन केली. इतिहास आणि व्हिएतनामच्या संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणा world्या जगातील वाचकांना देण्यासाठी 2019 वर्षांपूर्वी त्यांनी आपले सर्व संशोधन लेख सप्टेंबर 40 मध्ये लावले होते.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या XINH MUN समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांच्या THO समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 जातीय गटांच्या सॅन डीआययू समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या थाई समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा टीए ओआय समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांच्या टीए ओआय समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\n104 जागतिक भाषेसह होलीझँडलविटाइनस्टीडीज.कॉम - व्हिएतनामी आवृत्ती ही मूळ भाषा आहे आणि इंग्रजी आवृत्ती ही परदेशी भाषा आहे.\nरेसलिंग - व्हिएतनामच्या पारंपारिक ओलिंपिकचा एक प्रकार\n��ला “व्हीओसीओ” चे टोमणे मारणारे मास्टर\nमाझा “व्हीओ सीओसी” शोधत आहे\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा XINH MUN समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक समूहांचा THO समुदाय\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सॅन डीआययू समुदाय\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटातील था समुदाय\nश्रीमंत अर्थात काही व्हिएतनामी लघु कथा - विभाग 1\nटिप्पण्या बंद श्रीमंत अर्थाच्या काही व्हिएतनामी लघु कथा - विभाग 1\nकोचीन चीनमधील टीईटी मॅगझिन्सचा इतिहास - भाग एक्सएनयूएमएक्स\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचे व्हीआयएटी समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक गटांच्या व्हिएईटी समुदायावर\nपृथ्वी स्पर्श करण्यापूर्वी - विभाग २\nटिप्पण्या बंद पृथ्वीवर स्पर्श करण्यापूर्वी - विभाग २\nThanhdiavietnamhoc.com भाषांतरित केले आहे आणि व्हिएतनामचे मुलांचे खेळलेले प्ले येत आहे\nटिप्पण्या बंद Thanhdiavietnamhoc.com वर भाषांतरित केले आहे आणि व्हिएतनामचे चिल्ड्रेनचे प्ले प्लेस येत आहे\nगोजियान: प्राचीन चीनी तलवार ज्याने वेळ गमावली (385)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (282)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (277)\nला कॉंचिन किंवा नाम की (265)\nव्हिएतनामी आणि परदेशी लोकांसाठी VIETNAMESE भाषा… (243)\nसैनिक आणि गन (225)\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी… (219)\nआमच्याशी संपर्क साधा (217)\nअॅनामेस लोकांचे तंत्र - सादर करीत आहे… (187)\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटातील आरओएमएएम समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या आरओएएम समुदायावर\nआरओएएमकडे कोन तुम प्रांताच्या साय ठाणे जिल्ह्यातील ले व्हिले मो मो कम्यूनमध्ये सुमारे 418१XNUMX लोक रहात आहेत.\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा एचआरई समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एचआरई समुदायावर\nव्हिएतनाममधील E groups पारंपारीक समूहांची हॅमोंग समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील E 54 पारंपारीक समूहांच्या हॅमोंग समुदायावर\nव्हिएतनाममधील 54 वंशीय गटांचा पीयू पीईओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या पीयू पीईओ समुदायावर\nक्विन - मैत्रीची कहाणी\nटिप्पण्या बंद द क्विन - मैत्रीची कहाणी\nकोलोन - कोचीनिना - भाग 2\nटिप्पण्या बंद कोलोन - कोचीनिना - भाग 2 वर\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा सीएचओ आरओ समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएत��ाममधील 54 पारंपारीक गटांच्या सीएचओ आरओ समुदायावर\nफोन्ग हो वृत्तपत्राची कार्टून आणि वैशिष्ट्ये\nटिप्पण्या बंद फोन्ग हो वर वृत्तपत्राची कार्टून आणि वैशिष्ट्ये\nव्हिएतनाममधील 54 पारंपारीक गटांचा एलयू समुदाय\nटिप्पण्या बंद व्हिएतनाममधील 54 वंशीय गटांच्या एलयू समुदायावर\nनूगेन मॅन हंग यांनी 40 वर्षांपूर्वी - कलम 1 पासून लढाऊ कला संशोधन केले\nयुनिव्हर्सिटीमध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nटिप्पण्या बंद विद्यापीठामध्ये “बॅगेज हॉर्स” ची इच्छा म्हणून\nपरिचय - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nटिप्पण्या बंद परिचय वर - हंग एनजीयुएन माण, सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर\nहॉलंड व्हिएतनाम अभ्यास संकेतस्थळाचे फाउंडर - सहयोगी प्राध्यापक, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन मॅन\nटिप्पण्या बंद हॉलंड व्हिएतनाम स्टुडिओ वेबसाइटच्या फाउंडरवर - असोसिएट प्रोफेसर, इतिहासातील फीलोसोफीचे डॉक्टर हंग एनजीयूएन माण\nवाचक, विद्वान आणि तज्ञ - ईमेल पत्त्यावर त्यांच्या टिप्पण्यांचे योगदान देतात: Thanhdiavietnamhoc@gmail.com - व्यावसायिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान द्या, आणि फोटो प्रदान करा, कृपया BAN TU THU च्या ईमेल पत्त्यावर त्यांना पाठवा: bantuthu1965@gmail.com - योगदान देण्यासाठी वाढत्या आदरणीय व्हिएतनाम स्टडीज वेबसाइटच्या पवित्र भूमीची इमारत.\nसर्व हक्क @2019 आरक्षित. लेखाच्या माहितीच्या सर्व प्रती वाचकांनी व्हिएतनाम स्टडीजच्या पवित्र भूमीचा स्त्रोत - https://holylandvietnamstudies.com\nमनापासून धन्यवाद आणि विनम्र\nए, बी, सी द्वारा दस्तऐवज\nथान दि व्हिएत नाम हॅक\nकी थुआत् नुगुई अन नाम\nदई तू दीन व्हिएत नम\nदा तू तू दीन बाच खोआ तू इतका व्हिएतनाम आहे\nव्हिएतनाम तुंग लाय हॉक\nशेवटच्या 7 दिवस भेटी: 6,392\nकॉपीराइट © 2020 व्हिएतनाम स्टडीजची पवित्र भूमी. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sushant-singh-rajput-death-investigation-central-bureau-investigation-team-returned-delhi", "date_download": "2020-09-27T06:52:16Z", "digest": "sha1:PHO2MY7A2VFUDFLV6TJI3CLBMF7DBBVM", "length": 16763, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारी CBI ची टीम परतली दिल्लीला, आता 'असा' होईल पुढील तपास | eSakal", "raw_content": "\nसुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारी CBI ची टीम परतली दिल्लीला, आता 'असा' होईल पुढील तपास\nआतापर्यंत CBI ने काय काय तपास केला, याचा अहवाल आता CBI च्या दिल्ली मुख्यालयाला सादर केला जाणार आहे.\nमुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तापलेलं पाहायला मिळालं. मुंबईत पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केला नाही. दरम्यान मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलीस असा सामनाही रंगला. यानंतर याप्रकरणी तपास मुंबई पोलिस करणार की CBI यावरून वाद सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर CBI कडे हे प्रकरण सुपूर्त करण्यात आलं. आता सुप्रमी कोर्टाकडून याबाबत तपास केला जातोय. मात्र एक महिना तपास होऊनही CBI ला सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची हत्या केलीये असे ठोस पुरावे सापडले नसल्याचं समजतंय. महिन्याभराच्या तपासानंतर CBI चं पथक आता दिल्लीला रवाना झालंय.\nआतापर्यंत CBI ने काय काय तपास केला, याचा अहवाल आता CBI च्या दिल्ली मुख्यालयाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे महिनाभर तपास करून CBI च्या हाती काहीच लागलं नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.\nमहत्त्वाची बातमी - आरे साईटवर मोठ्या हालचाली, मुंबई मेट्रो ३ कारशेड साईट बंद करून आवारावर सुरु\nCBI तपासाची पुढची दिशा काय \nसुशांत सिंह राहजपूत मृत्यूप्रकरणी CBI ने आतापर्यंत जो तपास केलाय त्याबाबत एक अहवाल तयार करून दिल्लीतील CBI मुख्यालयाला तो अहवाल सादर केला जाणार आहे. याबाबत मनोज शशिधर यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. शशिधर यांच्याकडून सल्ला आणि मदत घेऊन CBI पथक पुढील तपास करण्यासाठी पुन्हा मुंबईत येणार आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी आता पहिल्या टप्प्यातील तपास पूर्ण झाल्याचं CBI ने सांगितलंय.\nमागील महिन्याच्या १९ तारखेला CBI ची टीम मुंबईत आली होती. मुंबईत CBI दाखल झाल्यानंतर अनेकांचे जबाब नोंदवले गेलेत. याप्रकरणी तब्बल २० जणांचे जबाब नोंदवले गेलेत. मात्र यावरून सुशांतची हत्या झालीये हे स्पष्ट होत नाही. दरम्यान समोर येणाऱ्या माहितीनुसार सुशांतने आत्महत्याच केलीये हे समोर येतंय. मात्र आत्महत्येस जबाबदार कोण याचाही तपस CBI करत आहे.\nमहत्त्वाची बातमी - तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की...\nNCB टीममधील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह :\nसुशांतच्या मृ��्यूनंतर ड्रग्सबाबतचा अँगल देखील समोर आलाय. याप्रकरणात NCB तपास करतंय. रिया, तिचा भाऊ शोविक आणि इतरांची चौकशी याच टीमकडून केली जातेय. या टीममधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता याप्रकरणी तपास करणारे अधिकारी आता क्वारंटाईन झालेत. त्यांची टेस्ट देखील केली जाणार आहे. अँटीजेन टेस्ट नंतर ते याबाबतचा तपास पुढे नेणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकंदहारचा डाग लागलेला, वाजपेयींचा विश्वासू सहकारी\nभाजपचे ज्येष्ठ नेते, जसवंत सिंह यांचं निधन झालं. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील एक विश्वासू सहकारी म्हणून जसवंतसिंह यांचा...\nप्रश्नांची सरबत्ती झाली, दीपिकाला आले रडू\nमुंबई - बाँलीवुडची अभिनेञी दिपिका पदुकोण हिला एनसीबीकडुन चौकशीसाठी बोलविण्यात आले. पाच तासांहुन अधिक चाललेल्या या चौकशीतुन काही महत्वाचे धागे दोरे...\n'गुटखा अन् मटका विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही' - IGP प्रताप दिघावकर\nनाशिक : (मालेगाव) युवा पिढी देशाचे बलस्थान आहे. काही तरुण व्यसन व नशेच्या आहारी गेले आहेत. ही खेदजनक बाब आहे. गुटख्याचे व्यसनही घातक तसेच विविध...\nमन की बात : पंतप्रधान मोदी म्हणतात, 'लेखक, कथाकारांनो गोष्टी सांगा'\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे संबोधित केलं. यावेळी मोदींनी सध्या कोरोनाच्या संकटात...\nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा\nपिंपरी : महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये फक्त पुणे आणि पिंपरी...\n‘आरोप करणाऱ्यांना माझी क्षमता वर्षभरात कळेल'; नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची विशेष मुलाखत\nनागपूर ः विद्यापीठाचे कुलगुरुपद म्हणजे काटेरी मुकुटच. अध्यापनासोबत राजकारणही येथे सांभाळावे लागते. चांगला निर्णय घेतानाही दहावेळा विचार करावा लागतो....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मि���विण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/kudarugad.html", "date_download": "2020-09-27T05:57:47Z", "digest": "sha1:YPAWQUKA2DO527GHJSC4AUWWWYWIGCPC", "length": 9860, "nlines": 44, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कुडरूगड | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nमाणगाव तालुक्यामध्ये एका अनगड ठिकाणी कुडरुगडाचा किल्ला दबा धरून बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुडरुगड मोसे खोर्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवजी राजांचे समकालीन सहकारी होते. पासलकर कुडरुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात.\nसुळाक्याच्या आकाराचा माथा असलेला कुडरुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणार्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कुडरुपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमध्ये कुर्डाईदेवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुडरुगड असे नाव पडले आहे. कुडरुगडला जाण्यासाठी दोन-तीन मार्ग आहेत. त्यातील प्रचलित मार्ग म्हणजे माणगावकडून एसटी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते. माणगाव निजामपूर शिरवली जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एसटी अथवा खाजगी वाहनानेही करता येतो.\nजिते गावातून गडावर जाणारी पायवाट २00६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळे ही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुडरुगडाचा डोंगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन किमी अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे. समुद्र सपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुडरुगडास जाण्यासाठी मोसे खोर्यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जाऊन मोसे खोर्यातील धामणगाव गाठावे लागते. धामणगावजवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहोचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अध्र्या घाटातच कुडरुगडाचा ��िल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन तासांची पायपीट करावी लागते. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी निर्सगाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे.\nताम्हिणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरून कुडरुगड दिसतो. येथे उतरण्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा दीडतासात पोहोचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होऊ शकते. उंबर्डीमधील प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून समोरचा डोंगर चढून आपण कुडरुपेठमध्ये दीड तासामध्ये पोहोचू शकतो. कुडरुपेठेतील कुर्डाईदेवीचे दर्शन घेऊन दहा मिनिटांमध्ये किल्ल्यात पोहोचता येते. वाटेत पाण्याचे टाके आहेत. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यामध्ये गावकरी करतात. हे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाईकरून आपण सुळाक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामध्ये बुरुज तसेच तटबंदी असे दुर्ग अवशेष पाहायला मिळतात. कुडरुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळाक्याच्या पोटात असलेली नैसर्गिक गुहा. छताचा भाग हळूहळू कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठय़ा विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळाक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते.\nयेथून उत्तर कड्यावरील हनुमंत बुरुजावर जाता येते. येथे हनुमंताची मूर्ती आहे. ही देखणी मूर्ती मात्र सध्या एकसंघ राहिली नाही. येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. या बुरुजाला कडेलोटाचा बुरुज असेही म्हणतात. गडावरच्या मुख्य अशा मोठय़ा सुळक्याजवळ एक लहान सुळकाही आहे. या दोन्ही सुळक्यांमध्ये जाण्यासाठी असलेली वाट काहीशी अवघड आहे. छोटा पण आटोपशीर आकाराचा कुडरुगड पाहण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/marathi-prem-kavita-by-shashikant-shindile.html", "date_download": "2020-09-27T07:34:33Z", "digest": "sha1:EFVT5QKCFZ4FBRRG6KKGQAJRFPXOOLLJ", "length": 3375, "nlines": 58, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "प्रेममंथन | मी म��ाठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nकट्तां न कटे हा जीवन\nअवघड जीवन प्रत्येक क्षण\nकरतोय या प्रेमाचे जतन\nकेले हृदयी हे प्रेममंथन\nबघता रूप ते साधेपण\nआठ्गीत येता तू आजही\nभरून येतो अधीर मन\nकेले हृदयी हे प्रेममंथन\nमंथनात समजून हे आले\nफक्त विरह भाग्य मिळाले\nमन हे हसता सज्ज झाले\nकेले हृदयी हे प्रेममंथन\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखक :शशिकांत शांडीले (SD), नागपूर\nमराठी प्रेम कविता मराठी कविता\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/04/blog-post_11.html", "date_download": "2020-09-27T06:04:14Z", "digest": "sha1:KD5LOZAUP7GAITGNYYGK3FC3Y4CRIY2R", "length": 8072, "nlines": 98, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "नक्षलवाद्यांच्या चकमकीत चार जवान शहीद | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nनक्षलवाद्यांच्या चकमकीत चार जवान शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाले आहेत तर दोन जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील परतारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महला गावाजवळ ही चकमक झाली.\nबीएसएफची ११४वी बटालियन गस्तीसाठी निघाल्यानंतर काही वेळातच नक्षलवाद्यांनी या बटालियनला लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी अगदी जवळून जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला बीएसएफ जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. काहीवेळ दोन्ही बाजूने गोळीबार झाला मात्र नंतर नक्षलवादी तिथून फरार झाले.\nगोळीबारात चार जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.\nदरम्यान, नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील महला गावाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरक्षाबलांकडून नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम राब��ली जात आहे. या मोहिमेला लक्ष्य करण्यासाठी आजचा हल्ला घडवून आणण्यात आल्याचे सुरक्षायंत्रणांचे म्हणणे असून कांकेर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T07:15:15Z", "digest": "sha1:IQHKVCHUFRC7FZ5BQLEXUMYOS3ZY5DME", "length": 5582, "nlines": 109, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "दैनंदिन सौदे - आपल्या बर्याच गरजांसाठी उच्च दर्जाची उत्पादने", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्र��्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nघर / रोजचा व्यवहार\n1 परिणाम 12-2907 दर्शवित\nलोकप्रियतेनुसार क्रमवारी लावा सरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा नवीनतमनुसार क्रमवारी लावा किंमत क्रमवारी: उच्च कमी किंमत क्रमवारी: ते कमी\nशेवटी, आपणास बहुतेक आवश्यकतेसाठी दैनंदिन सौदे शोधू शकता\nअँटी रिंकल जेल पॅड सेट\nमजेदार गनोम गार्डन सजावट\nइलेक्ट्रिक फूट मालिश चटई\nपत्र मान्यता स्पेलिंग गेम\nसुशी मेकर उपकरणे किट\nडीआयवाय सिलिकॉन मोल्ड रेझिन बटणे\nहॅलोविन स्कल प्रिंट स्वेर्टशर्ट\nपोर्टेबल मल्टीफंक्शनल बेबी पाळणा बेड\nप्लूटो टी-शर्ट कधीही विसरू नका\nएंजेल विंग्स मार्टिन बूट्स\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज बॅग सौंदर्य आणि आरोग्य कार अॅक्सेसरीज रोजचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाग केस घर लहान मुले स्वयंपाकघर मेकअप पुरुष पाळीव प्राणी फोन अॅक्सेसरीज क्रीडा आणि मनोरंजन प्रवास महिला\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/05/blog-post_16.html", "date_download": "2020-09-27T06:17:07Z", "digest": "sha1:UBRSFHB6BAD76MZJHF3BQXJCBOKDEEUK", "length": 11463, "nlines": 158, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला-३३ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nदि. १६ मे २०२० वार- शनिवार\nशाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३३)\nघरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.\nआपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक लिंक देत आहोत. या लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे कोरोना योद्धा पुस्तक\nत्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व 5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.\nसध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.\nमिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका\nखालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.\nआजच्या पुस्तकाचे नाव : गहू\nकेहरवा तालावर आधारित गीत\nविषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १\nपाठ - प्रकाशाचे अपवर्तन\nइयत्ता - ५ वी\nप्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका\nइयत्ता - ८ वी\nप्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका\nराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे\nअभ्यासमाला १ ते ३३ भागाचा अभ्यास करण्यासाठी पुढील लिंक वापरा.\nजालना जिल्ह्यातील य�� १३ शाळेतील मुख्याध्यापक/शिक्षक/विद्यार्थी/पालक हे अभ्यासमालेचा कसा प्रभावी करत आहेत,पहा त्यांच्या यशोगाथा पुढील लिंकवर.\nतुमच्या वर्गाची/शाळेची अभ्यासमाला वापराबाबतची यशोगाथा विद्यार्थी सहभागाच्या चार फोटोसह पुढील मेलवर पाठवा. DIET जालना च्या वेबसाईटवर आम्ही प्रसिद्ध करू.\nशिक्षक/विद्यार्थी/पालक ग्रुपमध्ये ही अभ्यासमाला पाठवा.\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/encounter-has-started-between-terrorists-and-security-forces-in-pinglan-area-of-pulwama-district-in-south-kashmir/articleshowprint/68041165.cms", "date_download": "2020-09-27T07:34:22Z", "digest": "sha1:GGMEEMHCQANMUVZDYGAKEMD2NMVCRTW3", "length": 4185, "nlines": 10, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "पुलवामा सामना :चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद", "raw_content": "\nपुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवानांना वीरमरण आले. चकमकीदरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.\nपुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या ५५ राष्ट्रीय रायफल्स , सीआरपीएफ आणि एसओजीच्या जवानांनी मध्यरात्रीनंतर परिसराला घेरले. हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करायला सुरू केले. यात मेजरसह ५ भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंग यांचा समावेश आहे.\nमात्र गेल्या तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झालेला असून, भारतीय जवानांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनी घेरलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद याच संघटनेचेच आहेत. हे सर्व दहशतवादी आदिल अहमद डार याचेच सहकारी असल्याची माहिती मिळते आहे.\nभारतीय जवानांनी पिंगलान परिसराला सर्व बाजूंनी घेरले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याच आली आहे.\nचारच दिवसांपूर्वी, १४ फेब्रुवारीला पुलव��मा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र देण्यात आले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?page=3&order=comment_count&sort=asc", "date_download": "2020-09-27T06:45:20Z", "digest": "sha1:TJBJIN4RT3MQQN34PAGSTTR4FENP25GO", "length": 8896, "nlines": 101, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 4 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७३ गब्बर सिंग 100 रविवार, 06/05/2018 - 01:41\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४८ घाटावरचे भट 101 शुक्रवार, 12/12/2014 - 23:02\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७६ गब्बर सिंग 101 बुधवार, 20/06/2018 - 10:28\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १०२ प्रटुल्याची वीणु 101 बुधवार, 24/02/2016 - 21:51\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११७ अनु राव 101 शुक्रवार, 08/07/2016 - 10:39\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५९ गब्बर सिंग 102 रविवार, 08/10/2017 - 03:24\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६० गब्बर सिंग 102 बुधवार, 01/11/2017 - 08:58\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८९ ३_१४ विक्षिप्त अदिती 102 मंगळवार, 15/01/2019 - 13:50\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १०० ३_१४ विक्षिप्त अदिती 103 शुक्रवार, 29/01/2016 - 19:11\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६७ गब्बर सिंग 103 रविवार, 04/02/2018 - 01:58\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २७ राजेश घासकडवी 103 सोमवार, 23/06/2014 - 16:25\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ५९ चिंतातुर जंतू 103 बुधवार, 25/02/2015 - 12:32\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९६ ऐसीअक्षरे 103 शुक्रवार, 20/12/2019 - 23:03\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ६३ चिंतातुर जंतू 103 गुरुवार, 19/03/2015 - 18:44\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७५ ऐसीअक्षरे 103 गुरुवार, 31/05/2018 - 12:38\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४३ चिंतातुर जंतू 103 शुक्रवार, 07/11/2014 - 16:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८८ ऐसीअक्षरे 103 शुक्रवार, 30/11/2018 - 00:41\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९२ अतिशहाणा 103 सोमवार, 25/03/2019 - 12:09\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११४ गब्बर सिंग 104 बुधवार, 15/06/2016 - 21:18\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : ��्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/14/Moog-Udit-online-shopping-process-started.html", "date_download": "2020-09-27T07:03:06Z", "digest": "sha1:45AUIFMZPFVLNHJEU4WQO7EDQ74VKORY", "length": 3541, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " मूग,उडीतची ऑनलाईन खरेदी प्रक्रिया सुरु - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "मूग,उडीतची ऑनलाईन खरेदी प्रक्रिया सुरु\nयंदाच्या हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\nकेंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव 6 हजार, मूग हमी भाव 7 हजार 196 असा जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग, उडिदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून नोंदणी प्रक्र���या सुरु होत आल्याचे पाटील म्हणाले.\nनोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद, मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा.\nकेंद्र शासनाकडे हमीभावाने मूग, उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव 31 ऑगस्ट 2020 ला पाठविण्यात आला आहे. लवकरच मान्यता अपेक्षित आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_35.html", "date_download": "2020-09-27T07:46:40Z", "digest": "sha1:EQSBQXHSJL3HGWBFTITOW3WE73J7NIGM", "length": 17700, "nlines": 132, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "गणेशोत्सव व्याख्यानमालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सांगीतिक अभिवादन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : गणेशोत्सव व्याख्यानमालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सांगीतिक अभिवादन", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nगणेशोत्सव व्याख्यानमालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सांगीतिक अभिवादन\nसेलू, दि.२ ( प्रतिनिधी ) : येथील ऑनलाईन गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या चौथ्या समारोपाच्या सत्रात सोमवार ( ता. ३१ ) रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सांगीतिक अभिवादन करण्यात आले.\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ' कंबर बांधून उठ घाव झेलायला , महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ' हे गीत आणि नूतन विद्यालयातील मराठी विषयाचे सहशिक्षक सुरेश हिवाळे यांनी लिहिलेले , संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी संगीतबद्ध केलेले ' स्वातंत्र्य अन् न्यायाचे जाणलेस तू मर्म ' , ' शेतकऱ्यांचा , कामगारांचा घेतलास तू कैवार ' या गितांतून अभिवादन करण्यात आले. या गितांचे सादरीकरण गीत मंचचे विद्यार्थी वरद दलाल, निलेश दिशागत, गायत्री कुलकर्णी , सायली पांडव, अनुष्का हिवाळे यांनी केले. त्यांना गिरीश दिक्षित यांची साथ लाभली. या प्रसंगी हिवाळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्���ा साहित्यावर आणि कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. ते म्हणाले की , ' लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मुळ पिंड हा शाहिराचा होता. ते जे जीवन जगले, त्यांनी जे पाहिले , अनुभवले तेच वास्तव चित्रण आपल्या साहित्यातून केले. म्हणूनच त्यांचे साहित्य काळजाचा ठाव घेते.'\nकार्यक्रमात गणेशोत्सव व्याख्यानमालेच्यावतीने सेवानिवृत्ती निमित्त व्याख्यानमालेचे अध्यक्ष व नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांचा व्याख्यानमालेचे सचिव गिरीश लोडाया , प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी यांनी, तर आश्विनी कुलकर्णी यांचा मंजूषा बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nया नंतर औरंगाबाद येथून मालीनी घन जोशी व वंदना घन यांच्या सूगम गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. यशस्वीतेसाठी गंगाधर कान्हेकर, प्रा. देविदास ढेकळे , सुशिल ठोंबरे , भालचंद्र गांजापुरकर यांनी पुढाकार घेतला.\nफोटो ओळी : सेलू ( जि.परभणी ) येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सांगीतिक अभिवादन करण्यात आले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागण��� आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/sales-of-tata-motors-nano-small-car/articleshowprint/69074745.cms", "date_download": "2020-09-27T08:32:12Z", "digest": "sha1:4Z5OJUBJWQB5I23ZNLB7V7P7GBWPNZZP", "length": 16112, "nlines": 8, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "टाटा मोटर्सच्या नॅनो या छोट्याशा गाडीची विक्री", "raw_content": "\nटाटा मोटर्सच्या नॅनो या छोट्याशा गाडीची विक्री जानेवारी २०१९मध्ये शून्यावर आली. काही महिन्यांपूर्वीच मारुती ८०० गाडीसुद्धा बंद पडणार असल्याची बातमी आली होती. असे असले, तरी अनेकांची 'पहिली गाडी' ठरलेल्या नॅनो आणि मारुती ८०० या गाड्यांची आठवण ताजी राहील, यात शंका नाही.\nराफेल, रॉबर्ट वड्रा या सगळ्या गडबडीमध्ये एक छोटीशी बातमी लोकांच्या नजरेतून सुटली असावी. ती म्हणजे टाटा मोटर्सच्या नॅनो या छोट्याशा गाडीची विक्री जानेवारी २०१९मध्ये शून्यावर आल्याची. मागच्या वर्षीच्या जानेवारीमध्ये ८३ नॅनो गाड्या विकल्या गेल्या होत्या. यावर्षी हे प्रमाण शून्यावर आले आहे. २००८मध्ये ही गाडी बाजारात आणण्यात आली होती आणि त्यानंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की, एका महिन्यात एकही गाडी विकली गेली नाही. नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमधून ही गाडी वि���णे मागच्याच वर्षीपासून बंद करण्यात आले होते. गाड्यांच्या उत्पादनावर आणि त्याच्या दर्जावर पर्यावरणाच्या दृष्टीने नवीन नियम लागू करण्यात आल्यामुळे नॅनो गाडीचे उत्पादन बंद होणे आणि परिणामी त्याची विक्री पूर्णपणे थांबणे हे अपेक्षितच होते. ३१ मार्चपूर्वी सर्व गाड्यांना त्या संदर्भातले नियम काटेकोरपणे पाळले आवश्यक असल्यामुळे गाडी बंद होणार, हे उघडच आहे. काही महिन्यापूर्वीच मारुती ८०० गाडीसुद्धा बंद पडणार असल्याची बातमी आली होती. मारुती ८०० सर्वात कमी किमतीची गाडी म्हणून ओळखली जात होती आणि कोणीही सामान्य माणूस ही गाडी घेऊ शकत होता. परंतु आता उत्पादन कमी होत असल्याने आणि विक्री जवळपास थांबल्याने हे स्वप्न धुळीस मिळणार, हे आता स्पष्ट दिसत आहे.\nटाटा मोटर्सच्या गुजरातमधील प्रकल्पांमध्ये नॅनोचे उत्पादन होत होते. परंतु आता त्यांच्या नवीन गाड्यांचे उत्पादन तिथे होत आहे आणि त्यामुळे ३१ मार्च २०१९पर्यंत टाटा यांना गाडीला 'टाटा' करावा लागेल, असे दिसते आहे. एअर बॅग आणि एमिशन संदर्भातले नियम जरी आले नसते, तरीसुद्धा नॅनोचा टिकाव लागणे यापुढील काळात कठीण होते. कारण तुलनेने स्वस्त अशा अनेक गाड्या आज बाजारात उपलब्ध आहेत आणि नॅनोपेक्षा कितीतरी अधिक सोयी त्या गाड्यांमध्ये आहेत. त्यामुळे नॅनोचा विस्तार होणे तसेही शक्य दिसतच नव्हते. प्रवासी गाड्यांचा विचार करायचा झाला, तर भारतात सलग तिसऱ्या महिन्यात या गाड्यांची विक्री कमी झाल्याची आकडेवारी कालच प्रसिद्ध झाली आहे. भारतात साधारणपणे नऊ लाख ८० हजार १२५ गाड्या या जानेवारीमध्ये विकल्या गेल्या, तर मागच्या जानेवारीमध्ये दोन लाख ८५ हजार ४६७ गाड्या विकल्या गेल्या होत्या. फक्त चार चाकी गाड्यांमध्ये घट झाली, असे नाही. तर दुचाकींच्या विक्रीमध्येसुद्धा घट झाली आहे. मोटर सायकलच्या विक्रीमध्ये घट होऊन ती दहा लाख गाड्यांवर आली आहे, तर स्कूटरची विक्री तब्बल १०.२ टक्क्यांनी घसरून पाच लाखांवर आली आहे. एक तर या सगळ्या गाड्यांचे वाढलेले इन्शुरन्स प्रीमियम आणि वाढता इंधन खर्च यामुळे ही विक्री कमी झाली असल्याचे सांगण्यात येते. परंतु या आकडेवारीपेक्षा मला जास्त खंत वाटली, ती नॅनो आणि मारुती ८०० या गाड्यांच्या संभाव्य अस्ताबद्दल.\nनॅनो मोटार मार्च २००९मध्ये लोकांना मिळायला लागली आणि ही गाडी या ���्षेत्रामध्ये क्रांती घडवेल अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. कालांतराने स्पर्धेत टिकण्यासाठी पॉवर स्टिअरिंग पर्याय किंवा सीएनजीवर चालू शकणारी गाडी अशा सोयी केल्यानंतरही नॅनोची विक्री फार वाढली नाही. ज्या मॉडेलच्या गाड्या विकल्या जात नाहीत, त्यांचे उत्पादन कमी करण्याचा अथवा थांबवण्याचा निर्णय कोणतीही व्यावसायिक कंपनी घेईलच. तसाच तो टाटांनी घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे टाटा इंडिका, इंडिगो, मांझा, विस्ता आणि सफारी या गाड्या टप्प्याटप्प्याने आपल्याला कमी दिसायला लागल्या. २०१८मध्ये टाटांनी वर्षभरात ५१८ नॅनो गाड्या विकल्या. म्हणजे सरासरी महिना ४३. त्यांची अपेक्षा महिना वीस हजार गाड्या विकल्या जातील, अशी होती. त्या तुलनेत प्रत्यक्ष विक्री ही फार कमी होती. अर्थात अपेक्षेपेक्षा कमी विक्री होणार, हे गाड्यांच्या बाबतीत काही पहिल्यांदा होत नाही. टाटा असो, महिंद्र अँड महिंद्र असो वा मारुती सुझुकी असो, त्यांना त्यांची काही मॉडेल्स बंद करावी लागली आहेत आणि हे जगभरातल्या सगळ्या मोटार कंपन्यांबद्दल होत असते. जसजशा गाड्या अपग्रेड होत जातात, तसतशी जुनी वाहने, मॉडेल निकामी ठरत जातात आणि त्या अनुषंगाने जे होते आहे, ते एका अर्थाने योग्य असले, तरी नॅनो आणि मारुती ८०० यांची उणीव कायम जाणवत राहील, हे मात्र खरे. मारुती ८०० गाडी लाँच होऊन आता ३६ वर्षे झाली. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अगदी पहिल्या मारुती ८००ची चावी हरपालसिंग यांना दिली होती. त्यांनी या मारुतीसाठी ४७ हजार ५०० रुपये मोजले होते. अशा छोट्याशा गाडीने काय होईल, असे लोकांना वाटत असतानाच मारुतीने असंख्य सामान्य लोकांच्या घरात प्रवेश केला. मारुतीच्या निर्मितीचे स्वप्न संजय गांधी यांनी बघितले होते. १४ डिसेंबर १९८३ या दिवशी ही गाडी लॉन्च करण्यात आली. नंतर १९८४मध्ये मारुती व्हॅन लाँच झाली आणि पाठोपाठ एका वर्षातच मारुती जिप्सी गाडी आली. या सगळ्या गाड्यांनी ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.\nएखाद्या गाडीने भारतीयांच्या मनावर राज्य करण्याचा प्रकार पहिल्यांदा घडत नव्हता. १९५८मध्ये भारतात अँबेसेडर गाडी आली. पांढरी शुभ्र गाडी आणि वर लाल दिवा हे भारतातील राजकारणी आणि नोकरशाहीच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे लक्षण बनले. या गाडीचा डामडौलच वेगळा. आजही गाड्यांच्या गर��दीत ही गाडी रस्त्यावरून जाताना दिसली की, क्षण दोन क्षण तरी बघावेसे वाटतेच. पण ही गाडी तेव्हाही सर्वसामान्य लोकांच्या घरात आली नाही. तो मान नंतर फियाट, मारुती ८०० आणि नॅनो यांनाच मिळाला. अँबेसेडरसुद्धा २०१४नंतर दिसेनाशी झाली. अँबेसेडर सोडली, तर बाकी गाड्यांच्या बरोबरीने आणखी एक गाडी सामान्यांना जवळची वाटायला लागली. ती म्हणजे हुंदाई सँट्रो. या गाडीची जाहिरात शाहरुख खानने केली. केवळ म्हणूनच नव्हे, तर इतर सोयीमुळेही सँट्रो अनेक घरांमध्ये पोचली. आता याही गाडीचे उत्पादन बंद झाले आहे. परंतु लवकरच ही गाडी पुन्हा नव्या स्वरूपात येणार आहे अशी बातमी वाचली आणि पुन्हा रस्त्यावर सँट्रो धावायला लागणार हे दृश्य दिसायला लागले.\nगेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी मोटारींची नवनवीन मॉडेल्स आणली. त्यातली काही मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडतील, अशी होती. या वर्गाची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे घरी चारचाकी असणे ही गोष्ट नवलाईची राहिली नाही. किंबहुना उच्च मध्यमवर्गीयांच्या अनेक घरांत आता एकापेक्षा जास्त चारचाकी असतात. पूर्वी दुचाकी मोपेड घरात असली, तर वेगळी 'श्रीमंती' वाटायची. कालांतराने चारचाकी घराघरात पोचली. वाहन कोणतेही असो, या वाहनावर निस्सीम प्रेम करणारे, 'गाडी' जपणारे अनेक लोक आहेत. सध्या कोणतीही गाडी जवळ असली, तरी पहिल्या गाडीच्या आठवणी मनात हळुवारपणे जागविणारी माणसे आहेत. आज त्यांच्याकडे कदाचित (मी वोक्स व्हॅगन किंवा मर्सिडीज म्हणत नाही) मारुतीची अर्टिगा किंवा होंडाची मोबिलिओ असेल किंवा या दोन्हीआधीची इनोव्हा असेल, परंतु त्यांच्या मनातल्या मारुती ८०० किंवा नॅनोच्या आठवणी त्यापेक्षाही मोठ्या असतील हे नक्की.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/omar-abdullah-joined-mehbooba-mufti-on-kashmir-issue/", "date_download": "2020-09-27T08:21:20Z", "digest": "sha1:HNQSIJNPOKZIQRCH2UROWTZWHAJZEEMX", "length": 9361, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "काश्मीरवरून उमर अब्दुला, मेहबूबा मुफ्ती यांच्यात शाब्दिक चकमक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या ज��स्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nकाश्मीरवरून उमर अब्दुला, मेहबूबा मुफ्ती यांच्यात शाब्दिक चकमक\nश्रीनगर : केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या आठवड्यात जम्मू काश्मिर मधून कलम ३७० रद्द केल्यानंतर देशातील विरोधी पक्षांनी याला विरोध केला होता. काश्मीर मधील नेते उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना मागच्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात असतांना या दोन्ही नेत्यांमध्ये काश्मीर मुद्द्यावरून वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना वेगळे करण्यात आले. भारतीय जनता पार्टीला काश्मीर राज्यात आणण्यावरुन या दोघांमध्ये वाद सुरु झाला होता.\nताब्यात घेतलेले असताना उमर अब्दुला यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यावर आगपाखड केली. मेहबूबा यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी २०१५ , २०१८ मध्ये भाजपाशी आघाडी केल्याने भाजपा राज्यात पाय रोवू लागली. या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार धुमचक्री पाहायला मिळाली. त्यावेळी तिथे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही उमर अब्दुला यांनाही जशास तसे उत्तर दिले.\nया मुद्द्यावरून दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की, अधिकाऱ्यांनी या दोघांना वेगवेगळ्या कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला. उमर अब्दुला यांना महादेव टेकडीजवळील चेश्माशाही वन विभागाच्या भवनमध्ये ठेवण्यात आले, तर मेहबूबा यांना हरी निवास महलमध्ये ठेवण्यात आले आहे. हरी निवास हे दहशतवाद्यांच्या चौकशीसाठी वापरण्यात येणारी जागा म्हणून ओळखली जाते.\nनिवृत्त पोलिस अधिकार्याच्या घरी मोलकरीणीची हातसफाई\nगूगलची विक्रम साराभाई यांना अनोखी आदरांजली\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nगूगलची विक्रम साराभाई यांना अनोखी आदरांजली\nसप्टेंबरपासून सकाळी 9 वाजताच उघडणार बँका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/corona-infected-due-to-playing-card-aandhra-pradesh-212081.html", "date_download": "2020-09-27T06:43:29Z", "digest": "sha1:3U3LSYHY42V23CBUMTCAWP5WY342VZUD", "length": 16446, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "लॉकडाऊनमध्ये पत्ते खेळणाऱ्यांचाच गेम, पत्ते पिसून वाटल्याने 40 जणांना कोरोना", "raw_content": "\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nलॉकडाऊनमध्ये पत्ते खेळणाऱ्यांचाच गेम, पत्ते पिसून वाटल्याने 40 जणांना कोरोना\nलॉकडाऊनमध्ये पत्ते खेळणाऱ्यांचाच गेम, पत्ते पिसून वाटल्याने 40 जणांना कोरोना\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (corona infected due to playing card) आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nहैद्राबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (corona infected due to playing card) आहे. सरकारकडून नागरिकांना अनेकदा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण लोकं या सूचनांचे पालन करत नसल्याचे समोर आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता पत्ते खेळत असलेल्या एकूण 40 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ (corona infected due to playing card) उडाली आहे.\nआंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा विभागात लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी काही लोक मिळून पत्ते खेळत होते. यामुळे 40 लोकांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी दिली.\n“कृष्णा जिल्ह्यातील दोन ठिकाणी या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील लंका येथे वेळ घालवण्यासाठी ट्रक ��ालक आणि शेजारचे मिळून पत्ते खेळत होते. तर महिला मिळून हौजी खेळत होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून लोकं खेळत असल्यामुळे एकूण 24 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अशीच घटना कर्मिक नगरमध्येही घडली आहे. येथेही ट्रक चालकांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत पत्ते खेळल्याने येथील 16 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे”, असं जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले.\nदोन्ही घटना समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असा संदेश दिला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे ही लागण झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना केले आहे. विजयवाडामध्ये आतापर्यंत 100 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 1990 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या विषाणूमुळे 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. देशात कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 496 वर पोहोचली आहे. तर या विषाणूमुळे आतापर्यंत 824 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nकोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा\nआसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती बिघडली, आयसीयूत दाखल\nS P Balasubrahmanyam | प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा…\nनागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली\nकोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट, उत्पन्न 274 कोटींनी घटलं\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nदीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, 'हे' प्रश्न विचारले जाण्याची…\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nशाहीद कपूरचा ओटीटीवर डेब्यू, नेटफ्लिक्सशी 100 कोटींची डील\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nLive Update : अमरावतीमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथे दोन…\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF-112122400001_1.htm", "date_download": "2020-09-27T08:03:59Z", "digest": "sha1:UD756UL5AXS2KNJSNPGDWN5NSW456ZSJ", "length": 13972, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Sachin Tendulkar, Goodby, one Day, Cricket, Test Match | सचिनचा ''वन-डे''ला गुडबाय! | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबीसीसीआयने 'ट्विटर'वरून सचिनच्या निवृत्तीचे वृत्त प्रसिद्ध केले. आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करीत असल्याची माहिती सचिनने बीसीसीआयला दिली आहे. हे बघून त्याचे लाखो चाहते व अवघ्या क्रिकेटवि��्वाला आश्चर्याचा धक्का बसला, मात्र हा निर्णय धक्कादायक नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. सचिनच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.\nबीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना उद्देशून सचिनने बीसीसीआयला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले, की विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य असल्याने, माजे स्वप्न पूर्ण झाले. 2015 साली विश्वचषकाचा किताब भारताकडे कायम राहण्यासाठी त्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. भारतीय क्रिकेय संघाच्या भविष्यातील कामगिरीसाठी मी संघाला शुभेच्छा देते. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत असलेल्या माझ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मी आभार मानतो, अशा शब्दांत वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने कृतज्ञता व्यक्त केली.\nगेल्या काही महिन्यांपासून सचिन फॉर्ममध्ये नव्हता. सातत्यान अपयशी ठरत असल्याने त्याच्यावर मोठा प्रमाणात टीका सुरू झाली होती. उठसूठ कोणीही सचिनवर टीकर करणे सुरू केले होते व सोबतच निवृत्ती घेण्याचे अनाहुत सल्लेही त्याला देण्यात येत होते. प्रसारमाध्यमांनीही सचिनच्या निवृत्तीबाबत चर्चा घेऊन हा विषट लावून धरला होता. यामुळे कदाचित क्रिकेटच्या या विक्रमादित्यावर दबाव वाढला होता, मात्र बीसीसीआय किंवा अन्य कोणत्याही ज्येष्ठ क्रिकेटपटूने सचिनने निवृत्ती घ्यावी अशी इच्छा व्यक्त केलेली नव्हती.\nउलट निवृत्तीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सचिनचा स्वत:चा असून, कोणी त्याला याबाबत सल्ला देण्याची गरज नसल्याचेच क्रिकेटविश्वाने सचिनला कायम सांगितले आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सनिचा निर्णय अवघ्या क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का देणारे आहे. तथापि काही आजी माजी क्रिकेटपटुंनी सचिनच्या निवृत्तीवर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी हा निर्णय योग्य असल्याचाही निर्वाळाही दिला.\n'टाइम'नेही केला सचिनचा गौरव\nप्रत्येकाला वेळेचा सामना करावाच लागतो, मात्र सचिनसमोर जाणे वेळही थिजला. आपल्याकडे चॅम्पियन होते. आपल्याकडे लिजंडडी आहेत, मात्र आपल्याकडे दुसरा सचिन कधीच नव्हता ना दुसरा सचिन कधी होईल, अशा शब्दात जगप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाने सचिनचा गौरव केला आहे.\nसचिनच्या भावनांची कदर करा\nसचिनकडे बॅट आहे, सुदर्शन चक्र नाही\nसचिनने मालिकेनंतर निवृत्त व्हावे: विनोद कांबळी\nसचिन आणि सेहवागचा सत्कार\nसचिन तेंडुलकर पत्नीसह मातोश्रीवर\nयावर अधिक वाचा :\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nकार्तिक यशस्वी होणार की वॉर्नरची बॅट तळपणार : आज ...\nआयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या ...\nचेन्नईचा सलग दुसरा पराभव\nमहेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसर्या ...\n…म्हणून विराटला ठोठावला आहे दंड\nआयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला. या ...\nअनुष्काने दिलं गावसकरांना उत्तर, गावस्कर यांनी केलं होतं ...\nआरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना भारतीय माजी कर्णधार सुनील ...\nराहुलच्या तडाख्यात आरसीबीचा विराट पराभव : पंजाबचा 97 ...\nकिंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसर्या1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्ध्वस्त करून ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2020-09-27T08:29:42Z", "digest": "sha1:JKZ7UL3US3GDNSSRRCZ3YSMJT4KHLP5E", "length": 5233, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपावसाळी आजारांबाबत वैद्यकीय व्यवस्था\nचीनमध्ये करोनानंतर आता स्वाइन फ्लूच संकट\nप्राण्यांमार्फत माणसांत येणारे आजार\nडोळे, नाक आणि चेहऱ्याला स्पर्श करू नका\nNew Swine Flu करोना व्हायरसनंतर चीनमध्ये सापडला स्वाइन फ्लू विषाणूचा नवीन प्रकार\nचीनमध्ये सापडला आणखी एक विषाणू, जगभरात खळबळ\nफ्लू, स्वाइन फ्लू की करोना\nआरोग्य हा पहिल्या बाकावरचा विषय\n‘केरळ मॉडेल’वर राज्य सरकारचे मौन\nवीस वर्षांत चीनमधून पाच आजार; अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे मत\nचीनमधून २० वर्षांत पाच आजार\n२० वर्षात चार घातक व्हायरस; अमेरिका चीनवर निर्बंध आणणार\nआसाममध्ये आफ्रिकी स्वाइन फ्लू, २,५०० डुकरांचा मृत्यू\n‘करोनाच्या लढ्यातील तुम्ही खरे हिरो’\nबॅट करोना म्हणजे कोव्हिड १९ नाही\nबॅट करोना म्हणजे कोव्हिड १९ नाही\nबालकांना जीवदानदेणारे ‘व्हॅक्सिन हिरो’\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T08:08:07Z", "digest": "sha1:QHUG2EVDDAW5BABPHOHQDHAQYFYZNE4V", "length": 6673, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:महानुभाव साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nJ:अकरावे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन गुजरातेतील भरूच येथे दि. १६ व १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.[१] -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:२९, १ एप्रिल २०१४ (IST)\n१६-१७ फेब्रुवारी २०१४ या काळात भारताच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याने नरेंद्र मोदी अत्यंत कार्यव्यस्त होते. त्यांना त्या काळात संमेलनाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळण्याची शक्यता अगदी कमी आहे. शिवाय गुजराथी वर्तमानपत्रांतून असे संमेलन झाल्याचे वाचण्यात आले नाही आंतरजालावर शोधूनही काही माहिती मिळू शकलेली नाही. या काळात जर हे संमेलन झाले असेलच तर ८-९ मार्च २०१४ला लगेच नाशिकला महानुभाव संमेलन कसे होईल नाशिकचे संमेलन झाल्याचे नक्की छापून आले आहे. पहा :http://www.deshdoot.com/news.php/news/4323581\nआणखी, ११वे संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील जाळीचा देव येथे आधीच २०१३ साली होऊन गेले होते. परत भरुचला ११वे संमेलन कसे होईल...J (चर्चा) १३:०६, २ एप्रिल २०१४ (IST)\nमहानुभाव साहित्य लेखनाकरीता विशेष लिपीही वापरली जात होती असे ऐकुन आहे. त्या लिपी बद्दलही कुणी प्रकाश टाकल्यास अथवा स्वतंत्र लेख लिहिल्यास या विषयास एकुण न्याय दिल्या सारखे होईल.\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) १२:५८, ३ एप्रिल २०१४ (IST)\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०१४ रोजी १२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2011/07/", "date_download": "2020-09-27T08:20:47Z", "digest": "sha1:54VNG23QGQBLVOSMQBOLFIDB4ZFYISZG", "length": 24217, "nlines": 217, "source_domain": "www.bhovra.com", "title": "July 2011 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nखूप दिवसांनी ब्लॉग वर परतलोय. गेले दोन महिने काहीच मनासारखे लिहायला नाही भेटले. आधी बँकेच्या जेआयबी (JAIIB) च्या परिक्षा त्यातच प्रमोशन च्या परिक्षा मग इंटरव्यूची तयारी मग रिजल्ट चे टेन्शन. ह्या सगळ्यामध्ये काही लिहायला वेळच नाही भेटला. अभ्यास करावा लागत असल्यामुळे इतरांचे ब्लॉग हि वाचता आले नाही. आता थोडे फ्री झाल्या सारखे वाटतेय.\nजेआयबी आणि बँकेच्या अंतर्गत परीक्षा एकदम आल्यामुळे सगळे लक्ष अंतर्गत परिक्षांकडे केंद्रित करावे लागले आणि जेआयबी च्या परिक्षांचे पुस्तकाचे कवर सुद्धा बघायला मिळाले नाही. पण परिक्षेला पैसे भरले होते म्हणून परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देवून आलो. त्याच बरोबर बँकेची अंतर्गत परिक्षा पण दिली. मे महिना पूर्ण परिक्षा देण्यातच गेला. अंतर्गत परिक्षा तर पास झालो. जेआयबी च��या निकालांची खात्री नव्हती. तसे जेआयबी देणारे एका फटक्यात कधीच पास होत नाही अगदीच पुस्तकी किडे असणारे पहिल्या फेरीत पास होतात. बाकी सगळे तीन ते चार फेऱ्या मारताच पास होतात. मला आणि माझ्या बरोबर बसलेल्या सगळ्या मित्रांना सुद्धा आशा नव्हती. आता पुस्तकच उघडून बघितले नाही म्हटल्यावर दुसरी काय अपेक्षा असणार आणि आज अपेक्षेप्रमाणे निकाल हि लागला.\nसर्व विषयात नापास. माझ्या बरोबरचे सगळे मित्र पण नापास. कोणीच काही अभ्यास केला नव्हता कसे पास होणार त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे सर्व नापास होणाऱ्या मित्रांमध्ये मला जास्त मार्क मिळाले. तेव्हढेच दु:ख कमी. तसे म्हटले तर अभ्यास न करता खूप चांगले मार्क मिळाले आहेत. ५० मार्कांची पासिंग होती. आणि मला ४७, ४५ असे मार्कस मिळाले आहेत. थोडक्या मार्कांसाठी नापास झालो आहे. जरा अभ्यास करायला वेळ मिळाला असता तर पहिल्या फेरीतच पास झालो असतो. जाऊदेत...काय करणार.\nपरत डिसेंबर मध्ये परीक्षा असणार आता कारणे देऊन चालणार नाही. झक मारत अभ्यास करावा लागणार आहे. असो आता परत ब्लॉग कडे वळायचे आहे. अंतर्गत परीक्षेचे निकाल तर चांगले आले आता ट्रान्स्फर ऑर्डर यायच्या बाकी आहेत. देव करो मुंबई मध्येच पोस्टिंग मिळो.\nअर्थातच ब्लॉगचे हेडिंग आणि पोस्ट ह्याच्यात काही साम्य असणे जरुरी आहे का \nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nखारुताई....खरच कॅमेरा मध्ये पकडणे खूप कठीण असते.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्यास करायचा असे करत कॉलेजची पाच वर्षे संपली. पुढे चांगले करियर करायचे, सेटल व्हायचे, चांगली नोकरी शोधायची असे करत पुढची काही वर्षे गेली, नोकरीत कायम झाले पाहिजे. पगार वाढला पाहिजे म्हणून खूप काम करायला पाहिजे असे करत पुढची काही वर्षे गेली, लग्न करायचे, घर घ्यायचेय, सेटल व्हायचेय करत अर्धे आयुष्य संपून सुद्धा गेले. एक दिवशी शांत डोक्याने विचार करत बसलो तेव्हा समजले कि सगळे केले....शिक्षण झाले, कॉलेज झाले, नोकरी शोधली, जीव तोडून काम केले, घर घेतले, लग्न केले...आयुष्यात ह्या वयापर्यंत करायचे ते सर्व काही केले पण नंतर समजले की ह्या धावपळीत अरे जगायचेच रा���ून गेले. अरे मी तर प्रोग्राम केलेली मशीन नाही की सकाळी उठायचे, कामावर जायचे, संध्याकाळी घरी यायचे, जेवायचे, झोपायचे, परत सकाळी उठून कामावर जायचे. कधीतरी ब्रेक घेतलाच पाहिजे मला. पण ब्रेक घेतल्यावर करायचे काय मग एकेक गोष्टी आठवू लागल्या कि आयुष्याच्या धावपळीत ह्या गोष्टी करायच्याच राहून गेल्या आहेत.\nखरच ह्या गोष्टी करायच्याच राहून गेल्या आहेत. परत एकदा करायच्या आहेत.\nकागदाची बोट बनवून पाण्यात सोडायची आहे.\nरस्त्यात साचलेल्या डबक्यात उड्या मारत एकमेकांवर पाणी उडवायचे आहे.\nफुलांवर फिरणाऱ्या चतुर आणि फुलपाखारुंच्या मागे धावत फिरायचे आहे.\nपतंग उडवून मित्रांच्या पतंगी काटायच्या आहेत.\nऑफिस च्या कपड्यातच पावसात भिजायचे आहे.\nखूप ब्लॉग्स लिहायचे आहेत.\nसकाळी पहाटे लवकर उठून बाईक काढून लाँग ड्राईव्ह ला जायचे आहे.\nमस्तपैकी गरम गरम भुर्जी- पावचा नाश्ता करायचा आहे.\nभर पावसात टपरीवर गरमागरम वाफाळलेला चहा प्यायचा आहे.\nकिल्ले चढायचे आहेत. कर्नाळा किल्ला परत एकदा सर करायचा आहे.\nडोंगरवाटात मार्ग काढत रस्ता हरवायचा आहे आणि परत रस्ता मिळाल्यावर रिलॅक्स व्हायचे आहे.\nडोंगरदऱ्यात फोटो काढत फिरायचे आहे.\nछोटी छोटी डॉक्युमेंटरी फिल्म बनवायच्या आहेत.\nरेसिंग ची कार फुल स्पीड मध्ये चालवायची आहे.\nपावसाच्या चिखलात अनवाणी होऊन फुटबॉल खेळायचा आहे.\nरिमझिम पावसात गाणी म्हणत पायवाटा तुडवायाच्या आहेत.\nमोठ्या धबधब्याखाली मनसोक्त न्हायचे आहे.\nखूप खूप फुलझाडे आणि फळझाडे लावायची आहे.\nएक मोठ्ठी गॅलेरी असलेला बंगला बांधायचा आहे आणि गॅलेरीतील झोपाळ्यात पुस्तके वाचत लोळत पडायचे आहे.\nसकाळी लवकर उठून स्केच काढायच्या आणि ऑईल पेंटिंग करायच्या आहेत.\nजलद लोकलच्या दरवाज्यात उभे राहून ऐन गर्दीच्या वेळेला प्रवास करायचा आहे.\nमुंबईच्या जुन्या बिल्डिंगी बघत असच रस्त्यावर भटकायचे आहे.\nजहांगीर गॅलेरीच्या बाहेर असलेल्या कट्ट्यावर जाऊन बसायचे आहे.\nकधीतरी मुद्दाम खिशात फक्त चिल्लर घेऊन फिरायचे आहे आणि भूक लागल्यावर एक रुपयाचे शेंगदाणे खावून राहायचे आहे.\nएक रुपयात किती कमी शेंगदाणे दिलेत म्हणून शेंगदाण्यावाल्याकडे कटकटही करायची आहे.\nमार्केट मधून जाऊन फळे, फुले, भाजी घ्यायची आहे आणि एवढी भाजी घेतली म्हणून फ्री मध्ये मिरची, कोथिंबीर मागायची आहे.\nदुसऱ्याच्या झाडावर चढून आंबे काढायचे आहेत.\nदगडी मारून चिंचा, जांभळे काढायची आहेत.\nएप्रिल, मे च्या सुट्टीत दुपारी डुलक्या काढायच्या आहेत.\nथंडीत सफेद गोधडी घेऊन गच्च झोपायचे आहे.\nगरम चहात पारले जी चे बिस्कीट बुडवून खायची आहेत आणि उरलेली चहा बशीत घेऊन फुरके मारत प्यायाचीय.\nमनसोक्त ओरडून शिव्या द्यायच्यात. (आयला ह्या कोर्पोरेट वर्ल्ड मध्ये सगळ्या शिव्या मनातच द्याव्या लागतात \nरविवारी कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी अंथरुणात लोळत पडायचे आहे आणि जेवल्यावर परत झोपायचे आहे.\nपरत शाळेत आणि कॉलेजात जायचे आहे.\nसुंदर मुलीना बघायचे आहे.\nमधल्या सुट्टीत हात गाडीवरचा गरमागरम वडापाव, चिंचा, आवळे, बोरे खायची आहे.\nमुसळधार पावसात पप्पांच्या हातच्या कांदा भजी खायच्या आहेत.\nकॉलेजात जाऊन लेक्चर बंक करायचे आहेत आणि मॉर्निंग शो चा पहिला शो बघायचा आहे.\nकॅम्पस मध्ये दुसऱ्याच्या गाडीवर बसून मित्रांबरोबर चकाट्या पिटायच्या आहेत.\nअकाउंट शिकवणाऱ्या मॅडम दिसायला चिकन्या आहेत म्हणून त्यांचे लेक्चर अटेंड करायचे आहेत.\nलायब्ररीत जाऊन गपचूप अभ्यास करण्याऱ्या सुंदर मुली बघायच्या आहेत.\nकेस वाढवून पोनी बांधायची आहे.\nमित्रांबरोबर नॉन वेज च्या सीडीज बघायच्या आहेत.\nपप्पांकडून परत पॉकेट मनी घ्यायचा आहे. ते जमवून मित्रांना पार्टी द्यायचीय.\nमित्राबरोबर एकदा शोले बघायचा आहे. आणि सगळे डायलॉग परत मोठ्या आवाजात म्हणायचे आहेत.\nएका सुंदर संध्याकाळी मित्रांबरोबर जुन्या गझल ऐकायच्या आहेत.\nजिम मध्ये जाऊन बॉडी बनवायची आहे.\nगणपती मंडळात रात्र जगवायची आहे.\nगणपती विसर्जनामध्ये ढोल ताश्यावर नाचायचे आहे.\nमित्रांच्या लग्नात धावपळ करायची आहे.\nलुज मोशन झाले आहे सांगून ऑफिसला दांडी मारायची आहे आणि बायकोला घेऊन फिरायला जायचे आहे.\nआई वडिलांना पंढरपूर, गाणगापूरचे दर्शन करून आणायचे आहे.\nलहान मुलांबरोबर लपाछपी, गोट्या, कोयबा, सोनसाखळी खेळायचे आहे.\nक्रिकेट खेळून काचा फोडायच्या आहेत.\nगावाच्या घरात जाऊन सुस्तावलेल्या दुपारी वरांड्यात लोळायचे आहे.\nओढ्यात उतरून म्हशीना अंघोळ घालायची आहे.\nविहिरला घागर लावून पाणी काढायचे आहे.\nएक दिवस अंघोळ न करता असेच अंथरुणात लोळत पडायचे आहे.\nलता किशोरची क्लासिक गाणी मोठ्या आवाजात लावून माझ्या भसाड्या आवाजात म्हणायची आहे.\nबाईकला चांगली धुवून ��जवायची आहे.\nमुसळधार पावसात नरीमन पॉइंटला जाऊन अंगावर लाटा घेत अमिताभ सारखे रिम झिम गिरे सावन गाणे म्हणत बायकोबरोबर भिजायचे आहे.\nघरात रद्दी खूप झालीय. एका दिवशी सगळी बसून इंग्लिश आणि मराठी पेपर वेगळे काढायचे आहेत. तेव्हढेच किलोमागे आठ आणे जास्त मिळतील.\nभारत दर्शन करायचे आहे.\nजंगल सफारीत जाऊन वाघाचे फोटो काढायचे आहे.\nजुने पेपर,बिले, सर्टिफिकेट काढून नीट फायलिंग करायची आहे.\nदिवाळीत ताज महालच्या लवंगी माळा वाजवायच्या आहेत.\nथर्टी फर्स्ट ला रात्री फिरायचे आहे.\nवर्ल्डकप जिंकल्यावर परत एकदा फटाके फोडायचे आहेत आणि बाईक वर झेंडे घेऊन फिरायचे आहे.\nसारे जहांसे अच्छा गाणे अंगावर काटा येईपर्यंत म्हणायचे.\nजुहू बीचच्या वाळूत बसून सूर्यास्त बघायचा आहे.\n अश्या गोष्टी आठवत बसलो तर कधीच संपायच्या नाहीत. काही तरी बाकी ठेवल्या पाहिजेत पुढचा ब्लॉग लिहिण्यासाठी....खरच किती गोष्टी करायच्या बाकी आहेत....परत एकदा जगायचे आहे.\nआपल्याच धुंदीत फिरायचे आहे....\nमदमस्त होऊन जगायचे आहे....\nबेधुंद वाऱ्यातही स्थिर राहायचे आहे....\nपरत एकदा भोवरा व्हायचे आहे....\nपरत एकदा भोवरा व्हायचे आहे....\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\nलहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...\nलेना होगा जनम तुम कई कई बार.....\nलेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...\nह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/greetings-from-the-president-of-sri-krishna-janmashtami-prime-minister-to-the-countrymen-top-news-president-prime-minister/", "date_download": "2020-09-27T08:05:35Z", "digest": "sha1:KMHGFXONEYNZ3XTSBLDYYBYOPEXWU22O", "length": 6161, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा", "raw_content": "\nश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा\nनवी दिल्ली : देशात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशातील सर्वच ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nजन्माष्टमी के अवसर पर सभी देशवासियों को बधाई और शुभकामनाएं\nभगवान श्री कृष्ण ने ‘निष्काम कर्म’ अर्थात् फल की इच्छा किए बिना कर्म करने का संदेश दिया है\nमेरी कामना है कि यह त्योहार सबके जीवन में हर्ष-उल्लास और उमंग लाएं — राष्ट्रपति कोविन्द\nराष्ट्रपतींनी ट्विट करत, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा…तसेच कृष्णाने फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचा संदेश दिला होता. तसेच हा उत्सव तुम्हा सर्वांच्या आयुष्यात हर्षोल्हास घेवून येईल अशी मी अपेक्षा करतो असे म्हटले आहे.\nसभी देशवासियों को श्रीकृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं\nतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांना ट्विट करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nराहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश कधी पर्यंत वाट पाहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-30-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2020-09-27T06:34:37Z", "digest": "sha1:EJNAZ44YAW54RU4PXKEAMYAZAF32SX3G", "length": 10606, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तापी काठावरील 30 हेक्टर केळी पाण्याअभावी मातीमोल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनप��च्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nतापी काठावरील 30 हेक्टर केळी पाण्याअभावी मातीमोल\nकेळी उत्पादकांवर जलसंकट ; विहिरींसह बोअरवेल आटल्या ; 800 फुटानंतरही पाणी लागेना\nरावेर- तालुक्यातील खिरवड येथील शेत-शिवार परीसरात पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. या परीसरातील गत पंधरा दिवसात शेतकर्यांच्या तब्बल 30 ट्युबवेलचे पाणी आटले असून पाण्याअभावी सुमारे 30 हेक्टरवरील केळी खोड सोडावी लागल्याने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या परीसरात रणरणत्या उन्हामुळे विहिरींसह बोअरवेेल आटल्या असून तब्बल 800 फुटानंतरही पाणी लागत नसल्याने शेतकर्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील खिरवड गावात पाण्यासाठी मोठी भटकंती ग्रामस्थांना करावी लागत आहे.\nतालुक्यातील मोरगाव, खिरवड, बोहर्डे परीसरात शेत-शिवारात पाण्याची भयानक समस्या निर्माण झाली असून या पैकी एकट्या खिरवड शिवारातील सुमारे 30 ट्युबलेलचे पाणी आटले आहे. या गावाजवळील तापी नदीसुद्धा कोरडीठाक पडली आहे. 1972 सालापेक्षा जास्त पाणीटंचाई यावर्षी जाणवत असून इतिहासातही याआधी जलसंकट कधी पाहिले नसल्याचे खिरवड येथील वृद्ध नागरीक सांगतात.\nतापी काठच्या खिरवड गावात पाणीबाणी\nतापी नदी काठी असलेल्या पाच हजा��� लोकसंख्याच्या खिरवड गावावर सुद्धा पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पुढील 25 दिवसात पाऊस नाही आला तर या गावकर्यांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. आधीच केळी पीक या गावातील शेतकर्यांनी सोडले आहे, असे येथील सरपंच नीलकंठ चौधरी यांनी सांगितले.\n15 दिवसात 30 ट्युबवेल कोरड्याठाक\nमागील पंधरा दिवसात या भागातील शेत-शिवारात असलेल्या ट्युबवेलचे अचानकपणे जलस्त्रोत कमी झाले व किमान 30 ट्युबवेली कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकर्यांनी केळी वाचवण्यासाठी ट्युबवेलींचे खोलीकरण ही केली मात्र 800 फूटांवरही पाणी लागत नसल्याचे चित्र आहे. जवळच तापी नदी असलीतरी तिचे पात्रही कोरडेठाक आहे. दरम्यान, शेती शिवारात पाणी नसल्याने या भागातील शेतकर्यांनी सुमारे 30 हेक्टर केळी सोडून दिली आहे. यामुळे शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nयावलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांची तडकाफडकी बदली\nविहिरीत तोल गेल्याने शिरसाडच्या 15 वर्षीय बालकाचा मृत्यू\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nविहिरीत तोल गेल्याने शिरसाडच्या 15 वर्षीय बालकाचा मृत्यू\nयावलमध्ये गॅरेजला आग लागून तीन वाहने खाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T07:54:39Z", "digest": "sha1:L2KT4OCCDA4LCCEFA4Z2SODHDPDPIEXC", "length": 8848, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राष्ट्रवादीला आणखी धक्का; हे आमदार करणार शिवसेनेत प्रवेश ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणा��्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nराष्ट्रवादीला आणखी धक्का; हे आमदार करणार शिवसेनेत प्रवेश \nin ठळक बातम्या, राज्य\nपुसद: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील नेते भाजप, शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीला विदर्भात आणखी एक धक्का बसणार आहे. पुसद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री मनोहरराव नाईक हे आपल्या दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची बंधू आहेत.\nमनोहरराव नाईक यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक मंगळवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात आहेत. मनोहरराव नाईक हे स्वत: शिवसेना प्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. मात्र त्यांच्या हातावरही शिवबंधन बांधले जाईल. मनोहरराव नाईक यांच्याऐवजी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक हेच आगामी विधानसभा निवडणुकीचा पुसदमधील चेहरा असतील, अशी चर्चा आहे.\nगेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी पोषक वातावरण नसतानाही मनोहरराव नाईक पुसद मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे नाईक यांनी शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.\nबंडखोर आमदार अपात्र घोषित\nपाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याचा कट; 100 अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nपाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याचा कट; 100 अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात\nनेते पक्ष का सोडताय याचे आत्मचिंतन शरद पवारांनी करावे: फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/maharashtra-congress-ncp-big-leader-join-bjp/", "date_download": "2020-09-27T07:56:05Z", "digest": "sha1:SU3QN2HM7O55RRCFSK4O4PHNIAOEJMGU", "length": 9990, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अखेर 'हे' बडे नेते भाजपात दाखल ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअखेर ‘हे’ बडे नेते भाजपात दाखल \nin featured, ठळक बातम्या, राज्य\nमुंबई : राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाचे काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होत, अखेर आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, विनोद तावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.\nशिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे य��ंचा वाद मिटवण्याचाही प्रयत्न झाला. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपा डेरेदाखल झाले आहेत. शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव यांनी पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडल्यानेच आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.\nतर कोळंबकर यांनी आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला होता. कोळंबकर हे पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाविषयी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेत्यांनी म्हात्रे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी नाराजी कायम ठेवून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली.\nकॅफे कॉफी डे चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला\nगणेश नाईक भाजपामध्ये जाणार नाही\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल\nगणेश नाईक भाजपामध्ये जाणार नाही\nशिवेंद्र राजेंमुळे प्रत्यक्ष शिवरायांचे वंशज भाजपात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/mumbai-rain-live-updates-winds-upto-70-kmph-heavy-rains-mumbai-red-alert-issued-a584/", "date_download": "2020-09-27T07:52:53Z", "digest": "sha1:HH2UOCP2WCWILMREJPNT3QXLNKVDXID5", "length": 43793, "nlines": 493, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai Rain Live Updates: पुढचे 24 तासही धो-धो! मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Live Updates winds of upto 70 kmph heavy rains in mumbai red alert issued | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्राला उपाध्यक्ष, सरचिटणीसपदही नाही, खडसेंना दिला खो...\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री\nकोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्वच पोलिसांना ५० लाख रुपयांचे साहाय्य मिळणार नाही\nऑनलाइन शिकवा अन् रोजची माहिती कळवा\nमुंबईत तीन आठवड्यांत वाढल्या तीन हजार ७७२ सील इमारती\n\"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते\", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा\nकॅलिफोर्निया नंतर मुंबईच्या रस्त्यांवर��ी झळकले #justiceforsushant चे बोर्ड\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nकोरोनानंतर आता ब्रुसेलोसिसचा भारतात शिरकाव; दुसऱ्या महारोगराईचा धोका\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nपश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात\nCorona virus : ऑक्सिमीटरचा वापर करताना काळजी घ्या संभ्रम आणि फसवणुकीची शक्यता\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासा���ी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nAll post in लाइव न्यूज़\n मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nMumbai Rain News and Live Updates: मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज; सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना\n मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nमुंबई: शहरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही भागांत लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यातच मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.\nभिवंडीत दोन दिवसात 290 मिमी पावसाची नोंद; अनेक सखल भागात साचले पाणी\nवामान खात्याने वर्तविलेल्या प्रमाणे भिवंडी शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात मागील दोन दिवसात 290 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने शहरा सोबत ग्रामीण भागातील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत होत शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन असंख्य सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.\nयेत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nमुंबईत पावसाचा जोर ओसरला, रिपरिप सुरूच...; येत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता https://t.co/CbvSFUjpi9#MumbaiRains#MumbaiRainUpdate#Mumbai#RainUpdate\nमुंबईत पावसाचा जोर ओसरला, रिपरिप सुरूच\nमुंबई शहरात ४८ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा एकूण ५७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.\n३३० मिलीमीटर पावसाने ऑगस्ट महिन्यातील सर्व रेकॉर्ड काढले मोडीत\nसलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची नोंद होत असून, गुरुवारी सकाळी ५.३० वाजता नोंदविण्यात आलेल्या ३३० मिलीमीटर पावसाने ऑगस्ट महिन्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापालिकेच्या 'डी विभाग' कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरच्या खचलेल्या भागाची पाहणी केली.\nतुळशी आणि विहार तलाव भरले\nमुंबईला पाणी पुरवठा करणा-या अप्पर वैतरणा, मोडक ��ागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव भरले असून, अद्यापही ५ तलाव भरण्याचे शिल्लक आहेत. पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार आहे.\nमुंबईच्या महापौरांनी केली खचलेल्या भागाची पाहणी\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरच्या खचलेल्या भागाची पाहणी केली.#MumbaiRains#Mumbai#MumbaiRainUpdatepic.twitter.com/957KLJiQmC\nकेम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी\nदक्षिण मुंबई परिसराने बुधवारी ४ तासांत तब्बल ३०० मिमी पाऊस आणि प्रतितास १०१ किमी वेगवान वा-याचा सामना केला. दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंट, कुलाबासह डी विभाग क्षेत्रामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. २६ जुलै २००५ च्या प्रलयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईने अनुभवली नव्हती अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापालिकेच्या 'डी विभाग' कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरच्या खचलेल्या भागाची पाहणी केली.\nबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज महापालिकेच्या 'डी विभाग' कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरच्या खचलेल्या भागाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या प्रसंगी उपायुक्त डॉ.हर्षद काळे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड व संबंधित विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.\nआज दुपारी 1 वाजून 52 मिनिटांदरम्यान 4.33 मीटरची हाय टाइड असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, हवामान खात्याचा इशारा\nहाय टाइड असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे\nमुंबईच्या कुलाबामध्ये गेल्या 24 तासांत 331.8 मिमी पावसाची नोंद.\nमुसळधार पावसानंतर मुंबईतील विहार तलाव भरुन वाहू लागला\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nसुप्रिया सुळेंनी रस्त्यावरील पाणी पाहून समुद्र झालाय असे म्हणताच...50 वर्षे राजकीय कारकीर्द असलेल्या शरद पवारांची प्रतिक्रिय़ा बोलकी होती. https://t.co/tYvrcfUbve@PawarSpeaks@supriya_sule@MumbaiNCP\nसलग तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटींग\nदादर पूर्व भागात मुसळधार पाऊस; अनेक भागां���ध्ये गुडघाभर पाणी\nवादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे पनवेल खांदा काॅलनीमधील भाजी मार्केटचं छत उडालं\nमुसळधार पावसाचा मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीला फटका; साईनएजचं नुकसान\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात; संपूर्ण राज्यात १५ टीम तैनात\nनवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे 25 ठिकाणी वृक्ष कोसळले; सीवूडमध्ये माॅल्सच्या काचाही निखळल्या\nनवी मुंबई: पनवेल मधील खांदेश्वर पोलीस स्टेशन इमारतीवर वृक्ष कोसळला\nपावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था: अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.\nमुंबईत वाऱ्याचा वेग १०६ किमी प्रतितास; कुलाबा वेधशाळेची माहिती\nरेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं सीएसएमटी-वाशी आणि सीएसएमटी-ठाणे मार्गावरील मध्य रेल्वेची सेवा ठप्प\nमुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाणी साचलं; रुग्णांची गैरसोय\nमुंबईच्या जे.जे रुग्णालात मुसळधार पावसामुळे साचलं पाणी, रुग्णांची गैरसोय #MumbaiRainsLivepic.twitter.com/r63IlFWQfa\nमरीन ड्राईव्ह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस\nजोरदार वादळाने मरीन ड्राईव्हची अवस्था..\nमुंबईकरांनो घरीच थांबा, अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nकालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nपावसाचा जोर पाहता मुख्यमंत्र्यांकडून मुंबई महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMumbai Rain UpdateUddhav Thackerayमुंबई मान्सून अप��ेटउद्धव ठाकरे\n३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ वर आले ३ हजार २०२ कॉल, २ जणांचा मृत्यू\nरेकॉर्ड ब्रेक; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत २०० मिलीमीटर कोसळधारा\nतुळशी आणि विहार भरले; बाकीचे...\nकेम्प्स कॉर्नर : इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे काम करण्यासाठी काही काळ मार्ग बंद\nकेम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी\nएवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा\nमहाराष्ट्राला उपाध्यक्ष, सरचिटणीसपदही नाही, खडसेंना दिला खो...\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री\nकोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्वच पोलिसांना ५० लाख रुपयांचे साहाय्य मिळणार नाही\nऑनलाइन शिकवा अन् रोजची माहिती कळवा\nमुंबईत तीन आठवड्यांत वाढल्या तीन हजार ७७२ सील इमारती\n१८ लाखांवर प्रवासी बेस्टने करतात प्रवास\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nतेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री\nलसीसाठी ८० हजार कोटी आहेत का पुनावाला यांचा पंतप्रधान मोदींना प्रश्न\nमेसेज डिलीट केला म्हणजे पुरावा नष्ट होत नाही डेटा रिकव्हर करता येतो\nकामगारविरोधी धोरणाची अंमलबजावणी, पूर्वसूचना न देता टेक्नोक्राफ्ट कंपनी बंद\nएमटीडीसीच्या रिसॉर्ट्सचे होणार खासगीकरण, पहिल्या टप्प्यात माथेरान, महाबळेश्वर\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\nKKR vs SRH Latest News : दिनेश कार्तिकच्या स्मार्ट नेतृत्वाला खेळाडूंची साथ; KKRने चाखली विजयाची चव\nमोदी सरकारला 'दे धक्का', अखेर शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर\nबिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न; रिया चक्रवर्तीच्या वकिलाचा दावा\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nUN प्रणालीत बदल होणे ही काळाची मागणी, UNGAमध्ये पंतप्रधान मोदींचं परखड मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/15/Eight-lakh-families-in-the-district-will-be-investigated.html", "date_download": "2020-09-27T08:25:40Z", "digest": "sha1:MOPNFMFAWLYYMQPAEXGWF6E2AFVHJZOB", "length": 8188, "nlines": 12, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " जिल्ह्यात आठ लाख कुटुंबांची होणार तपासणी - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "जिल्ह्यात आठ लाख कुटुंबांची होणार तपासणी\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरूवात\nराज्यात सर्वत्र मंगळवापासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची कोरोना आजाराबाबत चौकशी, ताप व प्राणवायू पातळी तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात दोन हजारावर आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती मंगळवारी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत देण्यात आली.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना आजारा संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त आरती सिंग, पोलिस अधीक्षक हरीबालाजी एन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक रणमले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. सोमवंशी आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाल्या की, कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक तेव्हा प्राणवायूचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. द्रवरुप प्राणवायूचा तुटवडा भासू नये म्हणून नागपूर आणि भिलाई येथून दर दिवशी एक टँकर याप्रमाणे पुरवठा उपलब्ध होणार आहे. तशा प्रकारचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा, यासाठी शासकीय आयटीआय संस्था तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर खाटांचे सर्व सोयीयुक्त आयसोलेशन सेंटर निर्माण करण्यात येणार आहे.\nकोरोनाच्या या संकट काळात मास्क लावणे हे एकच शस्त्र सध्यातरी अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत मास्क लावण्याची सवय अंगीकारावी. जे व्यक्ती मास्क लावणार नाहीत, त्यांच्याकडून तीनशे रुपयेचा दंड वसूल करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांनी दिले आहेत. यानंतरही लोकांमध्ये मास्क लावल्याचे आढळून न आल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे, असेही यावेळी यशोमती ठाकूर यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमु���े शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणार्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन नवाल यांनी यावेळी केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/paryavaranakade-durlaksha", "date_download": "2020-09-27T06:10:43Z", "digest": "sha1:64GNZUBHUV7H7AY6CMAIL3WM2PXHOJXT", "length": 42369, "nlines": 114, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पर्यावरणाकडे दुर्लक्ष - द वायर मराठी", "raw_content": "\nगुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये शेल तेल आणि वायू शोधण्यासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली आहे. या संशोधनाकरिता फ्रॅकिंग (तेल शोधून बाहेर काढण्याकरिता उच्च दाबाचा द्रवपदार्थ वापरून खडकांमध्ये असलेल्या फटी मोठ्या करणे) ही पद्धत वापरली जाते. याकडे हायड्रोकार्बन शोधण्याच्या इतर पारंपरिक पद्धतींसारखेच पाहिले जाणे हा अविचार आहे.\nमार्च २०१९ आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) आणि वेदांता यांनी तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील कावेरी खोऱ्याच्या किनाऱ्याजवळच्या आणि किनाऱ्यापासून लांबच्या क्षेत्रात हायड्रोकार्बनकरिता सर्वेक्षण करणे, आणि ३१४ शोधक विहिरी खोदणे याकरिता पर्यावरणविषयक पूर्वपरवानगीकरिता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज केला.\nहे अर्ज, अशा प्रस्तावांकरिता पर्यावरणीय परिणाम मूल्यांकने (ईआयए) करण्यासाठीचे प्रमाणित निकष आणि मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरणीय मंजुरी यांमधून भारतामध्ये तेल आणि वायूसंदर्भातील आस्थापनांच्या कामकाजावर कोणतीही नियमने नाहीत हे उघड होते.\nहायड्रोकार्बन प्रकल्पांचे मूल्यमापन करण्याबाबत पर्यावरण मंत्रालयाचा इतिहास पाहिला असता अशी शक्यता दिसते की कावेरी खोऱ्यामध्ये हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग आणि सीसमिक एअरगन सर्वे यासारख्या वादग्रस्त पद्धतींना त्यांच्या परिणामांचा विचार न करता परवानगी दिली जाईल. या पद्धतींमुळे भूजल, मासे आणि जलचर सस्तन प्राणी यांच्यावर विपरित परिणाम होऊ शक��ो. तसेच या क्रियांचे धोकादायक स्वरूप पाहता, अशा पद्धतीच्या सैल नियमने असलेल्या कारवायांमुळे त्या प्रदेशातील पर्यावरण तसेच मासेमार आणि शेतकऱ्यांची उपजीविकेची साधने हेदेखिल धोक्यात येऊ शकतात.\nमंत्रालय नित्यनेमाने किनाऱ्यापासून दूरच्या भागात खोदकाम करण्याच्या प्रस्तावांना सार्वजनिक सुनावणीतून सूट देत असते. असे प्रकल्प लोकवस्तीपासून दूर असतात आणि त्यांचा लोकसमूहांवर काहीही परिणाम होणार नाही असे कारण दिले जाते. वेदांतानेही अशी सूट मिळावी यासाठी विनंती केली आहे. मात्र हे प्रकल्प केवळ वस्तीपासून दूरच्या भागातच आहेत असे नव्हे तर पुदुच्चेरी, विल्लुपुरम, कडलोर, कारैकल आणि नागापट्टिणमच्या भूभागावरही खोदकाम आणि हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग करण्याचा त्यांचा इरादा आहे.\nशिवाय दूरवरच्या कारवायांमुळेही माशांचा साठा कमी होत असल्यामुळे व माशांच्या काही विशिष्ट प्रजातींचेही नुकसान होत असल्यामुळे या भूभागावरील लोकसमूहांवर परिणाम होऊ शकतो. तसेच भूकंप व तेलगळतीचा धोका वाढल्यामुळे मत्स्यपालन केंद्रे आणि समुद्री तट यांच्यासाठीही ते जोखमीचे असते.\nहायड्रोकार्बन शोधण्यासाठी तसेच उत्पादनासाठी खोदकाम करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाची जी नियमावली आहे, त्यानुसार मासे आणि इतर जैवविविधतेकरिता आधाररेषीय डेटाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये मासेमारीचे प्रदेश आणि माशांच्या प्रजननाची क्षेत्रे यांचे तपशीलही असले पाहिजेत. त्यामध्ये असे सुचवण्यात आले आहे की सागरी पर्यावरणामध्ये भूगर्भातील तेलसाठे शोधण्यासाठी केले जाणारे अभ्यास (seismic survey) आणि खोदकाम यांच्या परिणामांचे मूल्यांकन केले गेले पाहिजे.\n२०११ च्या किनारपट्टीच्या प्रदेशांबाबतच्या नियमनांच्या सूचनांनुसार, किनारपट्टीच्या प्रदेशांच्या व्यवस्थापन योजनांमध्ये मासेमारीसाठीचे प्रदेश आणि मत्स्य प्रजननाची क्षेत्रे यांचा समावेश सक्तीचा आहे. मात्र, मंत्रालयाने तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील हे तपशील नसलेल्या अपूर्ण योजनांनाही मंजुरी दिली आहे.\nवेदांता किंवा ओएनजीसी यांनी सादर केलेले अर्ज किंवा पर्यावरण मंत्रालयाद्वारे नित्यनेमाने विहीत केल्या जाणाऱ्या व्याप्ती आणि मर्यादा यांच्याबाबतीतल्या प्रमाणित अटी या दोन्हींमध्येही भूगर्भातील अभ्यासांच्या परि��ामांचा कोणताही उल्लेख नाही. पर्यावरणीय मंजुरीमध्ये भूगर्भातील अभ्यासांच्या विपरित परिणामांपासून माशांना संरक्षण देण्यासाठीही कोणत्याही अटी नमूद केलेल्या नाहीत. मासेमारी, मत्स्यप्रजननाची क्षेत्रे आणि समुद्री जलचरांच्या स्थलांतराचे मार्ग यांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही हाच अंतिम निष्कर्ष निघतो.\nकिनाऱ्यापासून दूरवरचे भूगर्भातील अभ्यास हे जहाजांद्वारे केले जातात. ही जहाजे पुढे पुढे जाताना अनेक एअरगन मागे सोडत जातात ज्यांचा पाण्याखाली जाऊन स्फोट होतो. त्याचबरोबर ही जहाजे सेन्सरही मागे सोडत जातात जे परावर्तित होणाऱ्या ध्वनीलहरी पकडतात आणि त्यातून पाण्याखालच्या खडकाळ जमिनीचे स्वरूप समजते तसेच त्यातील हायड्रोकार्बन असलेले भाग ओळखता येतात.\nभूगर्भातील अभ्यासामध्ये, दर १० ते १५ सेकंदांना स्फोट होतात आणि हे अनेक आठवडे सतत चालू असू शकते. हे स्फोट सागरी पर्यावरणातील सर्वात मोठे आवाज करतात.\nएअरगनच्या स्फोटामुळे माशांना अपाय होऊ शकतो, आणि मासे घाबरून आणखी खोल पाण्यामध्ये पळून जात असल्यामुळे पूर्ण पट्टेच्या पट्टे रिकामे होतात. २०१७ मध्ये प्रकाशितझालेल्या एका अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले की या स्फोटांमुळे प्रौढ सूक्ष्म जीव आणि त्यांची डिंभके यांचे मृत्यूचे प्रमाण २-३ पटींनी वाढते, आणि हा परिणाम १.२ किमी पर्यंत दिसून येतो.\nया अभ्यासकांद्वारे प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ते म्हणतात, “सूक्ष्म जीव हे जागतिक सागरी पर्यावरणाचे आरोग्य आणिउत्पादनक्षमता सुदृढ करत असतात. आणि हा अभ्यास हे दाखवून देतो की व्यावसायिक पद्धतीने भूगर्भाचे जे अभ्यास केले जातात त्यामुळे समुद्रातील त्यांच्या प्रमाणावर मोठा विपरित परिणाम होऊ शकतो.” देवमासे, डॉल्फिन आणि ऑक्टोपस यासारखे समुद्री जीव संदेशवहनाकरिता आणि दिशा शोधण्याकरिता ध्वनीचा वापर करतात. तेसुद्धा यामुळे दिशाहीन होऊ शकतात, त्यांची ऐकण्याची क्षमता कमी होते, ते तणावग्रस्त होतात, तसेच त्यांच्या स्थलांतराच्या नित्यक्रमामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.\nओशन कॉन्झर्वेशन रीसर्च नावाची एक विनानफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर समुद्रातील आवाजांची एक लायब्ररी दिली आहे. एअरगन स्फोटामुळे महासागरातील आवाजां���्या संतुलनावर किती विध्वंसक परिणाम होतात ते त्यातून दिसून येते. आधी विविध समुद्री जीवांद्वारे केले जाणारे ध्वनी ऐका आणि मग पाण्याखालच्या एअरगनच्या स्फोटाच्या कान बधीर करणाऱ्या आवाजाशी त्यांची तुलना करा.\nविल्लुपुरम, पुद्दुचेरी आणि नागापट्टिनम येथील समुद्र हे डॉल्फिन आणि व्हेल यांच्या आवडत्या जागा आहेत.\nवेदांताने आपल्या अर्जामध्ये असा दावा केला आहे की प्रकल्प क्षेत्रांमध्ये कोणत्याही धोक्यात आलेल्या प्रजातींचा रहिवास नाही. हे खोटे आहे. यूएन फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या बंगालच्या उपसागरातील मोठ्या सागरी परिस्थितीप्रणाली (ecosystem) विषयक प्रकल्पाद्वारे प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसारया प्रदेशामध्ये व्हेल, डॉल्फिन, समुद्रपक्षी, कासवे आणि शार्क यांच्या धोक्यात असलेल्या किंवा संरक्षित घोषित केलेल्या कितीतरी प्रजाती आहेत आणि त्यामध्ये व्हेल शार्क आणि ऑलिव्ह रिडले समुद्री कासव यांच्या स्थलांतराच्या मार्गांचाही समावेश आहे.\nहायड्रॉलिक फॅक्चरिंग, किंवा फ्रॅकिंग हे हायड्रोकार्बन बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारे एक वादग्रस्त तंत्रज्ञान आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे जमिनीच्या आतल्या आणि वरच्याही पाण्याचे प्रदूषण होते तसेच भूकंपांची जोखीम वाढते. भारतीय नियामक संस्थांच्या नियमांनुसार या जोखमी सार्वजनिकरित्या घोषित कराव्यात अशी कोणतीही आवश्यकता नाही आणि कोणतेही संबंधित मूल्यमापन आणि व्यवस्थापनयांची सक्ती करत नाही.\nगुजरातच्या मेहसाणा, गांधीनगर, अहमदाबाद, खेडा आणि भरुच या जिल्ह्यांमध्ये शेल तेल आणि वायू शोधण्यासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमधून असे दिसून येते की हायड्रोकार्बन शोधण्याच्या व उत्पादनाच्या इतर पारंपरिक पद्धतींपेक्षा फ्रॅकिंगबाबत काहीही वेगळा विचार केला गेलेला नाही. फ्रॅकिंगमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याच्या हाताळणीकरिता, फ्रॅकिंगमुळे भूकंपप्रवणता निर्माण होत आहे का याच्या तपासणीसाठी, किंवा ताज्या पाण्याच्या कमतरतेमुळे पाणीपुरवठ्यावर ताण येऊ नये व काही संघर्ष निर्माण होऊ नयेत यासाठी कोणत्याही विशेष आवश्यकता नमूद केलेल्या नाहीत.\nहायड्रोकार्बन विहिरींमधून विषारी आणि किरणोत्सारी सांडपाणी तयार होते ज्याला उत्पादित पाणी म्हणतात व त्याची हाताळणी अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. फ्रॅकिंगमुळे, या उत्पादित पाण्यामध्ये फ्रॅकिंगसाठीच्या द्रवपदार्थांमधील रसायनेही मिसळली जातात. भारतीय नियमनांमध्ये ही रसायने हाताळण्यासाठी कोणत्याही विशेष आवश्यकता नाहीत.\nअनेक अंदाजांनुसार कावेरी खोऱ्यातील एकूण काढता येण्याजोगा शेल वायू साठा ४.५ ते ९ अब्ज घनफूट इतका आहे. कावेरी खोऱ्यातील नऊ ब्लॉकमध्ये अगोदरच शेल वायू आणि तेलासाठीचे शोधन चालू झालेले आहे. यामध्ये, कुठालम, ग्रेटर भुवनगिरी, ग्रेटर नरिमनम, कूठानल्लूर, एल-II, एल-I, ग्रेटर काली, रामनाथपुरम आणि कमलापुरम सेक्टरचा समावेश होतो.\nशेल खडकांमधील हायड्रोकार्बन साठ्यांचा अंदाज घेणे कठीण असते कारण तेल किंवा वायू हा अत्यंत घट्ट अशा खडकांच्या संरचनेमध्ये अडकलेला असतो, त्यामुळे द्रवपदार्थ विहिरींमध्ये प्रवाहित करण्यासाठी अगोदर या संरचना फोडाव्या लागतात. हे साठे बाहेर काढण्याआधी त्यांना प्रवाहित करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि पाणी यांची आवश्यकता असते.\nत्यापैकी एक पद्धत म्हणजे फ्रॅकिंग: अनेक रसायने तसेच प्रॉपंट नावाची एक खास वाळू असलेले पाणी मोठ्या प्रमाणात तेल विहिरींमध्ये पंपने टाकले जाते. खडक फोडून हायड्रोकार्बनला वाहण्यासाठी मार्ग तयार करून देणे असा यामागचा उद्देश असतो. प्रॉपंट हे ऍल्युमिनियम सिलिकेटपासून बनलेले असते आणि फटी पुन्हा बुजू नयेत यासाठी ते वापरले जाते.\nएका विहिरीच्या फ्रॅकिंगकरिता ५०००-१५००० घनमीटर पाणी खर्च होते. पारंपरिक हायड्रोकार्बन विहिरींकरिता ८००-१४०० घनमीटर पाणी खर्च होते. यामध्ये १५ घनमीटर फ्रॅकिंग द्रव आणि ५०,००० घनमीटर प्रॉपंट वाळूचीही भर पडते.\nफ्रॅकिंगसाठी वापरली जाणारी रसायने मनुष्य आणि सागरी जीवनाकरिता विषारी असतात. नोनिलफेनॉल इथोक्सायलेटमुळे पाण्यातील प्रजातींचा विकास, वाढ, वर्तणूक आणि जीवितता यावर विपरित परिणाम होऊ शकतो. मिथिलआयसोथियाझोलिनोन हे मज्जासंस्थेसाठी आणि जनुकांसाठी विषारी असते. इतर पदार्थांमध्ये बोरॉन, फिनॉल फॉर्माल्डेहाईड रेसिन्स, ग्लायोक्साल आणि आयसोट्रायडीकॅनॉल इथोक्सायलेट यांच्या संयुगांचा समावेश होतो.\nवेदांताच्या व्यवहार्यतापूर्व (pre-feasibility) अभ्यासाचा अहवाल म्हण��ो, “खडक फोडण्यामधून तयार होणारे सांडपाणी विहिरीच्या खोदकामाच्या जागांवरील एचडीपीईचे अस्तर लावलेल्या खड्ड्यांमध्ये सोडले जाईल. आवश्यक तेव्हा अतिरिक्त जमीन खरेदी केली जाईल. फ्रॅक द्रवाचे परिणामकारक पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्लँट बसवला जाईल, अशा रितीने खडक फोडण्यासाठी आवश्यक कच्च्या पाण्याची गरज कमी केली जाईल.”\nआजूबाजूला उत्पादक शेतजमिनी असलेल्या प्रदेशामध्ये अत्यंत दूषित अशा सांडपाण्याच्या हाताळणीच्या या विचारामध्ये कसलेही गांभीर्य नाही हे अत्यंत चिंताजनक आहे.\nप्रकल्प प्रस्तावांमध्ये किनाऱ्यापासून लांबवर समुद्रात फ्रॅकिंग करण्याच्या शक्यतेचाही समावेश आहे. मात्र त्याचा परिणाम काय होईल याचा आढावा घेण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा पर्यावरण मंत्रालयाद्वारे अशा प्रकल्पांसाठी विहीत केलेल्या व्याप्ती आणि मर्यादा यांच्याबाबतीतल्या प्रमाणित अटींमध्येही त्याचा समावेश नाही.\nयूएस सरकारने कॅलिफोर्नियातील किनाऱ्याजवळच्या पाण्यामध्ये फ्रॅकिंगला दिलेल्या मंजुरीमध्येअशाच प्रकारची त्रुटी होती. त्या मंजुरीला कॅलिफोर्निया राज्याने यशस्वीरित्या आव्हान दिले. शासनाने किनाऱ्यापासून दूरवर पाण्यामध्ये फ्रॅकिंगचा पाण्यातील धोक्यात आलेल्या प्रजातींवर काय परिणाम होईल याचा विचार केलेला नाही असा मुद्दा त्यांनी मांडला. नोव्हेंबर २०१८ मध्ये, यूएसच्या न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात फ्रॅकिंगला दिलेली परवानगी थांबवण्याचा आदेश दिला.\nफ्रॅकिंगमुळे लाखो लिटर विषारी उत्पादित पाणी तयार होते. ते साईटवरच खुल्या, अस्तर लावलेल्या खड्ड्यांमध्ये ‘सोडून देण्याचा’ वेदांताचा प्रस्ताव अव्यवहार्य आणि धोकादायक आहे. या पद्धतीला पर्याय म्हणजे जवळपासच्या खोल विहिरींमध्ये हे सांडपाणी सोडायचे. हा पर्यायही तितकाच धोकादायक आहे. अशा प्रकारे सांडपाणी भूगर्भामध्ये खोलवर सोडण्यामुळे भूकंप होऊ शकतात जे मालमत्तेची आणि जीविताची हानी करू शकतात.\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी येथील भूशास्त्रज्ञांनी २०१० मध्ये असा अहवाल दिला की “आधीच अस्तित्वात असलेल्या, किनाऱ्यापासून दूरवरच्या पाण्यात विस्तारलेल्या टेक्टॉनिक रेषा पुनर्सक्रिय झाल्यामुळे किनारपट्ट्यावरील भूकंपप्रवणता हा संभाव्य नैसर्गिक धोका आहे”, विशेषतः पुदुच्चेरी भागामध्ये.\nअगदी सर्वात चांगल्या पद्धती वापरल्या तरीही हायड्रोकार्बनचा उपसा या क्रियेतच समस्या आहे. हायड्रोकार्बन विहिरींच्या आणि जिथे उत्पादित सांडपाणी खोलवर सोडले जाते अशा विहिरींच्या आजूबाजूचे भूजल सोडियम, मॅग्नेशियम, बेरियम आणि स्ट्राँटियम यासारख्या धातूंनी तसेच टोलीन, इथिलबेन्झीन, झायलीन आणि बेन्झीन यासारख्या हायड्रोकार्बनमुळे दूषित होते.\nप्रत्येक विहिरीच्या आजूबाजूच्या पाण्याच्या दर्जाकरिता एक प्रातिनिधिक आधाररेषा तयार करणे आणि भूजलावर पद्धतशीरपणे देखरेख ठेवणे हे अनिवार्य आहे.यामुळे विहिरींमुळे होणारे दूषितीकरण लवकर लक्षात येईल. तसेच भविष्यात उत्तरदायित्वासाठी गुदरल्या जाणाऱ्या दाव्यांसाठी किंवा भूजलाच्या नवीनीकरणासाठीत्याचा उपयोग होईल.\nवेदांतासारख्या कंपन्या विशेषतः जबाबदारी झटकण्याबाबत कुप्रसिद्ध आहेत. थूथुकुडीमधील वेदांताच्या स्टरलाईट कॉपर स्मेल्टरवर विषारी धातूंमुळे भूजलाचे दूषितीकरण केल्याचाआरोप आहे. कंपनीने त्यावर असा दावा केला आहे की हे दूषितीकरण आधाररेषेच्या वर गेले आहे हे स्थापित करण्यासाठी डेटा अपुरा आहे.\nकावेरी खोऱ्यामध्ये वेदांताने आधाररेषा डेटा निर्मिती प्रक्रियेचा प्रस्ताव दिला आहे आणि बहुधा तो मान्यही होईल. परंतु तो अपुरा आणि सदोष आहे. त्यामध्ये नागापट्टिनम आणि करैकल मध्ये १५८ विहिरी खोदण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी किमान २० जमिनीवर असतील आणि १८१ चौरस किमी अंतरात पसरलेल्या असतील. आदर्शतः, आधाररेषा डेटा हा प्रत्येक प्रस्तावित हायड्रोकार्बन विहिरीच्या भोवतीच्या किमान ८-१० ठिकाणाहून निर्माण केला पाहिजे. मात्र, वेदांता संपूर्ण १८१ चौकिमी भागात पसरलेल्या केवळ आठ ठिकाणांहून नमुने गोळा करण्याचा प्रस्ताव देते. म्हणजे दर २३ चौकिमीसाठी एक भूजल नमुना. किनाऱ्यापासून दूर असलेल्या ठिकाणांवरून कोणतेही नमुने घेण्याचा प्रस्ताव नाही.\nकोणतेही नियम किती चांगले हे त्यांची अंमलबजावणी कशी होते त्यावरच अवलंबून असते. आणि हायड्रोकार्बनशी संबंधित कामांमध्ये विना-नियम सर्वांना मुक्त प्रवेश आहे.\nकावेरी डेल्टा वॉच या संस्थेच्या सदस्यांनी (या लेखाचा लेखकही त्यात सामील आहे) सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती आणि माहिती अधिकार अर्जांमधून मिळवलेली माहिती वापरून तयार केलेल्या एका अहवालानुसार, ओएनजीसीने कड्डलोर, अरियालुर, नागापट्टिनाम, थिरुवारुर, थंजावुर, पुदुकोट्टाई आणि रामनाथपुरम येथे ७०० विहिरी खोदल्याचा त्यांचाच दावा आहे. मात्र तमिळ नाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (टीएनपीसीबी) मात्र केवळ २१९ विहिरींच्याच नोंदी आहेत. तसेच, ओएनजीसी १८३ विहिरींमधून उत्पादन चालू असल्याचा दावा करते, टीएनपीसीबीकडे मात्र ७१ च नोंदी आहेत. आणि कोणत्याही विहिरींना हवा आणि पाणी कायद्यांच्या अंतर्गत ‘कामकाजासाठीची वैध संमती’ नाही.\nआणि वास्तव असे आहे की, जरी तमिळ नाडू आणि पुदुचेरीच्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनी या कामांवर लक्ष ठेवायचे किंवा कायद्याची अंमलबजावणी करायची असे ठरवले तरीही ते करू शकणार नाहीत कारण त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक यंत्रणा नाही.\nटीएनपीसीबी असा दावा करते की ते दर तीन किंवा चार महिन्यांनी ‘रेड कॅटेगरी’मधील उद्योगांची तपासणी करते, जसे की शोधन किंवा उत्पादनासाठीच्या विहिरी. तसेच ते या आस्थापनांमधून दर महिन्याला किंवा तीन महिन्यांनी नमुने घेते. परंतु किनाऱ्यापासून दूर असलेल्या ठिकाणांसाठी – जसे की बंगालच्या उपसागरामध्ये ज्या १३८ विहिरी खोदण्याची वेदांताची योजना आहे – टीएनपीसीबीला वेदांताच्या ‘चांगल्या उद्देशां’वरच अवलंबून राहावे लागेल. मंडळाकडे तपासणी करण्यासाठी किंवा नमुने गोळा करण्यासाठी समुद्रात प्रवास करण्यासाठी काही साधने नाहीत. आणि जरी मंडळाला नियमांचे उल्लंघन टाळायचे असेल तरीही ते बहुधा धोकादायक टाकाऊ पदार्थ किंवा प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात सोडले जाणे पकडू शकणार नाही.\nएकंदरित हायड्रोकार्बन क्षेत्रातील या घडामोडींमुळे भारतातील पर्यावरणीय प्रशासन हे एक ढोंग असल्याचे उघड झाले आहे.\nनित्यानंद जयरामन हे चेन्नई स्थित लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.\nपर्यावरण 80 Coastal Regulation Zone Notification 1 environmental impact assessments 4 featured 1855 ONGC 3 Union environment ministry 2 Vedanta 1 ओएनजीसी 2 तामिळनाडू 1 पर्यावरण 4 पर्यावरण मंत्रालय 2 पुदुच्चेरी 1 भूगर्भ 1 मत्स्यप्रजननाची क्षेत्रे 1 मासेमारी 3 वेदांता 1 हायड्रोकार्बन 1\nविस्थापनामुळे उदरनिर्वाहाची साधने गमावण्याची धास्ती\nभाजपसाठी स्त्रियांचे हक्क पुरूषधार्जिणेच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरे��्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/06/abhyasmala-diksha-success-stories-33html.html", "date_download": "2020-09-27T06:56:17Z", "digest": "sha1:5OMROFO5G5HO3K5F2QX4CP4FBRC5AM2H", "length": 10000, "nlines": 110, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला (दीक्षा ) यशोगाथा - ३३ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nअभ्यासमाला (दीक्षा ) यशोगाथा - ३३\nजि.प.प्रा.शा. लिखीत पिंपरी केंद्र आष्टी ता.परतूर, जि जालना\nझुम अँप शाळा सहभागी विद्यार्थी- 35\nसन्माननीय केंद्रप्रमुख मा. नामदेवराव धुमाळ यांच्या प्रेरणेतून झूम शाळा द्वारे मुलां सोबत हितगुज करावे या उद्देशाने हे आव्हान आम्हीं हाती घेतले माझे सहकारी दत्तात्रय मरनांगे ,बोरोड श्रीराम सुरुवातीला पालकांचा व्हॅट अँप ग्रुप तयार केला. ग्रामीण भाग असल्याने पालकात उदासीनता दिसुन येत होती आम्ही सातत्याने प्रत्यक्ष मोबाईल वर फ़ोन करून आपल्या देशात आलेले संकट या संकटात मुलाचे होणारे शैक्षणिक नुकसान यांची माहिती दिली यावर उपाय म्हणून झुम अँप मिटींग हा एक पर्याय आहे पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली.\nझुम अँप मध्ये पालकांची मिटींग घेतली त्यात मी मुख्याध्यापक नात्याने पालकांशी संवाद साधला दिक्षा अँप ,ऑनलाईन चाचणी सोडविण्याचे आव्हान केले. त्याचे शॉर्ट स्क्रीन शाळेच्या व्हॅट अँप ग्रुपवर share केले यातून नवीन चेतना मिळाली. मग शाळेत दररोज सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सातत्याने विद्यार्थ्यासोबत विद्यार्थ्यासोबत एखादा घटक घेऊन त्यावर चर्चा घडवून आणू लागलो पण कुठतरी याला दिशा मिळत नव्हती.मी आय टी CRG श्री. मुंडे सरांना फोन केला त्यांनी TESTMOJ चाचणी कशी करायची याचे मोलाचे मार्गदर्शन केले मी जवळपास 20 गृहपाठ चाचणी तयार केल्या आणि ग्रुप वर share करुन सोडवून घेणे सुरू झाले.\nSCERT कडून येणारी अभ्यास माला सर्व मुलं काही पाहत नव्हतें , एके दिवशी मी पुन्हा पालकांची झुम मिटींग आयोजित केली त्यात मा.डॉ.प्रकाश मांटे सरांनी पालकांना मार्गदर्शन केले यातून नवी उभारी मिळाली.ग्रुपवर गृहपाठ देने मुलं गृप वर वह���त लिहून त्याचे फोटो ग्रुपवर टाकतात त्याच कौतुक आम्ही सतत करतो एवढ करूनही आमचं समाधान होत नव्हत, त्यांत चेक पोस्ट ड्युटी.\nशेवटी डायटचे,मा.श्रीकृष्ण निहाळ सर यांना फोन केला सर्व स्पष्ठ अडचणी सांगितल्या त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या झूम अँप शाळेला भेट ध्या त्यांनी लगेच होकार दिला. मग मला काळजी वाटत होती की पालक सह विध्यर्थी सहभागी होतात की नाही. मिटींग ची वेळ झाली 17 पालकांसह विध्यर्थी सहभागी झाले यात श्रीकृष्ण निहाळ सरांनी मागदर्शन केलं,आणि नवसंजीवनी मिळाली.त्यांनी दिलेल्या दिशेने पुन्हा काम सुरू केले त्यात SCERT कडून येणारी अभ्यासमाला झूम अँप वर स्क्रीन शेअर करून मी स्वतः त्यात थोडी माहिती सांगणे त्यावर आधारित TESTMOJ मध्ये केलेल्या घटकावर आधारित आधारित गृहपाठ चाचणी तयार करून लिंक द्वारे आमच्या शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे सर्व विद्यार्थ्यांची शेअर करतो पुढे दुसऱ्या दिवशी त्यात गृहपाठ चाचणी मुलांनी कशी सोडवली त्यांचा निकाल सुद्धा ग्रुप वर शेअर करतो यातून विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धात्मक जिज्ञासा निर्माण झाली आणि विद्यार्थी स्वतः त्यांनी या झूम मिटिंग सहभागी होतात.अभ्यासमाला व दीक्षा चा या परिस्थिती मध्ये खूप उपयोग होत आहे धन्यवाद.\nसाधन व्यक्ती,मा.शिंदें मॅडम,यांची वेळी वेळी भेट देऊन मुलांना मार्गदर्शन करत आहेत, तसेच मोलाचे सहकार्य शालेय समिती अध्यक्ष दीपक मालघन व इतर सर्व सदस्य, लिखीत पिंपरी पालकाचे मिळाले आहे.\nजि प प्रा शा लिखीत पिंपरी\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/blog-post_86.html", "date_download": "2020-09-27T07:44:57Z", "digest": "sha1:FT7TA36ZRYAZ5EEEUCSOT2VGTIY65KHJ", "length": 8978, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "वादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची अखेर उचलबांगडी - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / वादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची अखेर उचलबांगडी\nवादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची अखेर उचलबांगडी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर उस्मानाबादचे वादग्रस्त आणि भ्रष्ट जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची अखेर रायगडला उचलबांगडी करण्यात आली आहे. बळीराजा चेतना अभियानमध्ये पुस्तकांचा जो घोटाळा झाला, त्यात सानप यांचा मुख्य हात होता, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास पाठीशी घातले होते.\nगेल्या तीन वर्षांपासून उस्मानाबादला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सानप कार्यरत होते,दोन वर्षापूर्वी एका सहकारी महिला कर्मचाऱ्यास त्रास दिल्यामुळे सदर महिलेने काही पत्रकारांच्या व्हाट्स अँपवर आत्महत्या करणार असल्याचे मेसेज पाठवले होते, त्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्याने आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर एका म्युझिक कंपनीच्या फायदासाठी तुळजाभवानी मंदिराची विना परवाना ड्रोन कॅमराने शूटिंग केली म्हणून त्यांच्यावर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. तसेच बळीराजा चेतना अभियानमध्ये जो पुस्तक घोटाळा झाला होता, त्यात सानप यांचा हात असल्याचे पुरावे समोर आले आहे.\nमागील सरकारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सानप यांना पाठीशी घातले होते. परवा बळीराजा चेतना अभियान मधील पुस्तक घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी सानप यांचा भांडाफोड उस्मानाबाद लाइव्हने पुन्हा एकदा केला होता. तसेच याच अभियानाचे दोन भाग दूरदर्शन वृत्तवाहिनीवर दाखवण्याचे जवळपास सात लाख रुपये बिल नगरच्या एका मीडिया कंपनीकडून घेऊन सानप यांनी मोठा घोटाळा केल्याचे बिंग उस्मानाबाद लाइव्हने फोडले होते. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेण्यात आली आणि सानप यांची रायगड म्हणजे अलिबागला बदली करण्यात आली आहे. सानप यांच्या मागील सर्व प्रकरणाची नव्याने चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.विशेष म्हणजे राज्यात फक्त माहिती अधिकारी सानप यांच्याच बदलीची ऑर्डर निघाली आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विज��रा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/11/27/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-27T07:30:37Z", "digest": "sha1:67WOLLB6T4F7Y7YQEBKKTO3TECPJ65BS", "length": 6191, "nlines": 56, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "अंशुमन विचारे देणार ‘अकस’ पुरस्कार… – Manoranjancafe", "raw_content": "\nअंशुमन विचारे देणार ‘अकस’ पुरस्कार…\nसर्वसामान्य व्यक्तींमध्ये दडलेल्या कर्तृत्वाची दखल घेण्याच्या हेतूने ‘अकस’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता अंशुमन विचारे यांच्या ऍक्टिंग अकॅडमीतर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. असामान्य कर्तृत्वाला सलाम (अकस) असे यामागचे सूत्र आहे. समाजात विविध प्रकारे कर्तृत्व बजावणाऱ्या सामान्य व्यक्तींचा या पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मान करण्यात येणार आहे.\nसमाजात माणूसकी, सद्भावना व चांगुलपणा यावरचा विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जावी, असा उद्देश या पुरस्कारांमागे आहे. रोख रक्कम ११ हजार, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे हे पहिले वर्ष असून, यंदा एकूण ६ पुरस्कार दिले जाणार आहेत. समाजातील सामान्य व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येणार असून, त्यासाठी आयोजकांनी समाजाच्या सर्व स्तरांतून निवेदने मागविली आहेत.\nआयोजकांना प्राप्त होणाऱ्या निवेदनांतून निवड समिती योग्य त्या व्यक्तींची निवड करणार आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्त्या व व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार या ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. स्वतः अंशुमन विचारे यांच्यासह राजेंद्र पवार, दीपक गोडबोले, संतोषी पवार अशा कार्यकर्त्यांचे बळ या पुरस्कार संकल्पनेमागे आहे. पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारी २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.\nया पुरस्कारांसाठी निवेदने स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी २०१९ आहे. निवेदने लेखी अर्जाद्वारे; तसेच ‘इमेल’द्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. निवेदनाच्या प्रवेशिका अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमीच्या कार्यालयातही उपलब्ध आहेत. निवेदने पत्राद्वारे पाठवायची असल्यास खालील पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nपत्ता : अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमी, पुष्पकधाम सोसायटी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, बेतुरकर पाडा, कल्याण (पश्चिम) – ४२१३०१.\nअधिक माहितीसाठी संपर्क : ८३६९५१००४६\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nतब्बल ५० वर्षांनंतर वाजणार ‘पाऊल’…\nअॅक्शनपॅक्ड “फाइट” २० डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cag-rafale-report", "date_download": "2020-09-27T06:17:28Z", "digest": "sha1:P25OXC2R2MDFU24P6KTQ42MOCDQMR7RU", "length": 26447, "nlines": 98, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘कॅग’चा राफेलवरील अहवाल - मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार? - द वायर मराठी", "raw_content": "\n‘कॅग’चा राफेलवरील अहवाल – मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार\nदेशाच्या महालेखापरीक्षकांनी नोंदवलेली निरीक्षणे केंद्र सरकार आणि विरोधक या दोन्हीही बाजूंना विजयाचा दावा करण्यासाठी आणि आपले राजकीय मुद्दे पुढे आणण्यासाठी पुरेसे इंधन पुरवणारी आहेत.\nनवी दिल्ली : दीर्घकाळ ज्याची वाट पाहिली जात होती असा, नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या ३६ राफेल जेट विमानांच्या कराराबाबतचा अहवाल देशाच्या महालेखापरीक्षकांनी अखेर बुधवारी सादर केला.\nया अहवालाचा मुख्य आकडा प्रथमदर्शनी तरी सरकारची सरशी दर्शवणाराच दिसतो आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने वाटाघाटी करून राफेल सौदा त्याआधी असणाऱ्या संपुआपेक्षा (संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारपेक्षा) एकंदरीत २.८६% कमी किंमतीत पक्का केलेला आहे असे हा अहवाल म्हणतो. मात्र असे असले तरी, यात असणारे इतर मुद्दे विरोधी पक्षांना अन्य प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा दारू���ोळा पुरवणारे आहेत हे निश्चित.\nहा एकंदर अहवाल दोन भागांमध्ये आहे : पहिल्या भागामध्ये सात प्रकरणे आहेत. यामध्ये विमान खरेदी प्रक्रियेची एकूण प्रक्रिया कशी होती याची तपासणी करण्यात आलेली आहे. सोबतच अनेक वेगवेगळ्या कंत्राटांबद्दलची माहितीही देण्यात आलेली आहे.\nदुसरा भाग राफेल सौद्याशी संबंधित आहे. त्यामध्ये फ्रान्स सरकार आणि भारत सरकार यांच्यामधील करारानुसार या मध्यम आकाराच्या बहुपयोगी लढाऊ विमानाच्या (म्हणजेच MMRCAच्या) खरेदीबाबतची विशिष्ट निरीक्षणे नमूद केलेली आहेत.\nयामध्ये विमानाच्या खरेदीच्या किंमतीच्या परीक्षणाचाही समावेश आहे. यात काही विशिष्ट तपशील जरी दिले असले, तरी ऑफसेट पॅकेजबद्दल किंवा अनिल अंबानी यांच्या रिलायन्स या कंपनीच्या भूमिकेबाबत मात्र काहीही म्हटलेले नाही. यापैकी नंतरच्या मुद्द्यावर एक स्वतंत्र अहवाल यावर्षी नंतर सादर केला जाईल. मात्र राष्ट्रीय महालेखापरीक्षकांनी हा अहवाल कदाचित मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांआधी येऊ शकणार नाही, असे निर्देशित केलेले आहे.\nकॅगच्या अहवालातले काही ठळक मुद्दे खाली दिलेले आहेत. सोबतच केंद्र सरकारला किंवा विरोधकांना आपापली भूमिका घेण्यासाठी त्यांची कशी मदत होईल याचेही विवेचन केलेले आहे.\n१) राफेल करारामध्ये सहा वेगवेगळे विभाग अंतर्भूत होते, असे महालेखापरीक्षक म्हणतात. यामध्ये एकंदर १४ गोष्टी होत्या. यांपैकी सात गोष्टींच्या किंमती “अलाईन्ड किंमती”पेक्षा अधिक म्हणजे २००७ आणि २०१५ मधल्या किंमतींमधील फरकांनुसार कमीजास्त केलेल्या किंमतींपेक्षा जास्त होत्या.\n२) राफेल सौद्यात विमानाच्या प्राथमिक मॉडेलसह एकंदर तीन गोष्टी मूळ किंमतीलाच खरेदी करण्यात आल्या, तर चार गोष्टी आधी ठरलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीला खरेदी करण्यात आल्या. यामुळे संपुआ सरकारने सौद्याची जी किंमत ठरवलेली होती, त्यापेक्षा रालोआ-२ ने २.८६% कमी किंमतीत हा सौदा केला.\nजीत कुणाची : कॅगच्या अहवालानुसार रालोआने केलेला व्यवहार स्वस्तातला आहे. हा आकडा कितीही छोटा असला, तरी मोदी सरकारचा हा विजयच झालेला दिसतो आहे.\nमात्र इथे काही गोष्टींची दखल घेणे जरूरीचे आहे. अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी हा बचतीचा आकडा कॅगने पुरवलेल्या २.८६% या आकडेवारीपेक्षा खूपच अधिक असल्याचे अधिकृतरित्या (म्हणजे ऑन रेकॉ���्ड) सांगितले आहे. उदाहरणार्थ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये मोदी सरकारने प्रत्येक विमानाच्या दराचा विचार करता याआधीच्या संपुआ सरकारने ठरवलेल्या किंमतीपेक्षा ही विमाने ९% स्वस्तात मिळवली, असे ठामपणे सांगितलेले होते.\nकॅग मात्र संरक्षण मंत्रालयाच्या या दाव्याशी सहमत नाही. प्राथमिक स्थितीतले, उड्डाणासाठी सज्ज असलेले विमान अंतिमत: २००७च्याच किंमतीला खरेदी करण्यात आले, असे कॅगला आढळले आहे. म्हणजेच काँग्रेस पक्षासाठी हा नक्कीच एक छोटा विजय आहे.\n३) राफेल विमाने भारताला मिळण्याच्या कार्यपत्रिकेमध्येही रालोआ-२च्या या व्यवहारात पाच महिन्यांची बचत झालेली आहे, असे निरीक्षण महालेखापरीक्षकांनी नोंदवलेले आहे. याआधीच्या संपुआ सरकारने केलेल्या ३६ विमानांच्या सौद्यात कंत्राट केल्यानंतर ती विमाने ७२ महिन्यामध्ये भारताला पुरवली जाणार होती. मात्र सध्याच्या करारानुसार ती ६७ महिन्यांतच पुरवली जातील.\nजीत कुणाची : मात्र कॅगने अंतिमत: मोदी सरकारला याचे फारसे श्रेय दिलेले नाही. लढाऊ विमाने त्वरित हवी असल्याने, नव्या प्रकारचा सौदा करावा लागला असे सरकारचे म्हणणे होते.\nमात्र महालेखापरीक्षकांनी या पाच महिन्यांच्या कमी झालेल्या कालावधीबाबत आपल्या अहवालात शंका उपस्थित केलेली आहे.\n“महालेखापरीक्षणात असे दिसून आले आहे की आयएनटीने (भारताच्या वाटाघाटी करणाऱ्या टीमने) विमाने मिळण्याबाबतच्या या वेळापत्रकाबद्दल शंका उपस्थित केलेल्या आहेत. कारण हा करार करते वेळी दसॉं एव्हिएशनकडे आधीच्या ८३ विमानांच्या मागण्या पुऱ्या करण्याच्या बाकी होत्या. दरवर्षी ही कंपनी ११ विमाने बनवू शकते हे लक्षात घेता, हा ‘बॅकलॉग’ भरून काढायलाच सात वर्षांहून अधिक काळ लागेल,” असे या अहवालात म्हटले आहे.\n४) या सौद्याबाबत कंपनीच्या वतीने त्या राष्ट्राने किंवा बँकेने हमी देण्याबाबतच्या मुद्द्याबद्दल सांगताना कॅगने नोंदवले आहे की, २००७च्या वेळी दसॉने कबूल केलेल्या अटींमध्ये “आर्थिक बाबतीत व विमानांच्या कामगिरीबाबतीत हमी दिलेली होती. यासाठीची किंमत या सौद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली होती. याचे कारण प्रस्तावाच्या मागणीमध्ये (आरएसपीमध्ये) पुरवठादाराने या किंमतीही आपल्या कोटेशनमध्ये भरायच्या होत्या.” मोदी सरकारने स्वाक्षरी केले��्या करारनाम्यामध्ये मात्र ही तरतूद करण्यात आलेली नाही, द वायरने पूर्वी म्हटल्याप्रमाणे, यासाठी फ्रेंचांनी बँकेची हमी द्यायला मान्यता दिली नाही व त्याऐवजी नुसतेच ‘लेटर ऑफ कम्फर्ट’ दिले.\nकॅगने आपल्या अहवालात अगदी स्पष्टपणे ’रालोआ-२च्या सौद्यामध्ये बँकेच्या हमी देण्यासाठीचा खर्च कंपनीला करावा लागला नाही आणि २००७च्या कंपनीच्या ऑफरशी तुलना करता ती किंमत दसॉं एव्हिएशनकरता कमी झाली, भारतासाठी नव्हे’ असे म्हटले आहे. महालेखापरीक्षकांनी ही एकंदर घटलेली रक्कम नमूद केलेली नाही, पण आयएनटीच्या एका नोंदीतल्या अंदाजानुसार (ही द हिंदूने मंगळवारी प्रसिद्ध केली आहे) ती रक्कम ५७.४ कोटी युरो इतकी आहे.\nजीत कुणाची: हा मुद्दा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष वापरण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे.\nबँकेची हमी रद्द केल्यामुळे झालेली बचत दसॉ एव्हिएशनची झालेली आहे आणि भारताची नव्हे असे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे खरे; मात्र महालेखापरीक्षकांनी आपल्या अंतिम तक्त्यात ही बाब विचारात न घेता त्यात रालोआ-२ नी हा सौदा २.८६% कमी किंमतीत पार पाडला, असेच म्हटले आहे.\nद वायरच्या एम. के. वेणु यांनी दर्शवल्यानुसार, जर या किंमतीचा विचार केला, तर मोदी सरकारने केलेला हा सौदा संपुआने ठरवलेल्या किंमतीपेक्षा अधिक महागडा ठरला असावा अशी शक्यता आहे.\n५) २०१६च्या करारात भारताच्या बाजूने फायद्याच्या असणाऱ्या सुधारणा केलेल्या आहेत असा केंद्राचा प्राथमिक दावा आहे. मात्र, कॅगच्या अहवालात यापैकी – भारताच्या बाजूने अनुकूल बदल करण्यात असणाऱ्या चार सुधारणा “आवश्यक नव्हत्या” असेच म्हटलेले आहे. २०१०च्या तांत्रिक मूल्यांकनाच्या वेळी भारतीय हवाई दलानेदेखील हीच बाब नोंदवलेली होती. तरीदेखील राफेल सौद्यामध्ये या चार गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.\n६) विमान पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या कंपनीच्या म्हणजे युरो फायटरच्या ऑफरबद्दल महालेखापरीक्षकांच्या अहवालात संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येते. प्रसारमाध्यमातील नोंदी पाहता, या युरोपियन कंपनीचा विक्रीप्रस्ताव संरक्षणखात्यातील खरेदी प्रक्रियेचा भंग होऊ नये म्हणून नाकारण्यात आलेला होता. शिवाय त्यामध्ये काही त्रुटी असल्याचाही उल्लेख केला गेलेला होता.\nमात्र इतरांच्या निरीक्षणानुसार, सरकारला युरोफायट���च्या या रद्दबातल करण्यात आलेल्या विक्रीप्रस्तावाचा वापर किंमतींची तुलना करण्यासाठी करून अंतिमत: अधिक लाभदायक किंमत पदरात पाडून घेता आली असती, असेही महालेखापरीक्षकांनी नोंदवलेले आहे.\nजीत कुणाची : इथे मात्र बरोबरी होते. केंद्र आणि विरोधी पक्ष या दोघांनाही समान गुण.\n७) विवादास्पद मुद्द्यांबाबतच्या लवादाच्या तरतुदींबाबत भाष्य करताना कॅगने याची दखल घेतली आहे की जर या कराराचा भंग झाला, तर भारताला प्रथम या वादाचा निपटारा लवादामार्फत थेट फ्रेंच पुरवठादारांबरोबरच करावा लागेल.\n“समजा लवादाने भारताच्या बाजूने निर्णय दिला आणि फ्रेंच पुरवठादाराने तो मान्य करण्यास नकार दिला (म्हणजेच नुकसान भरपाईची रक्कम देण्यास नकार दिला), तर भारताने प्रथम आपले सर्व कायदेशीर उपाय वापरले पाहिजेत. केवळ त्यानंतरच फ्रेंच सरकार या पुरवठादारांच्या वतीने ही रक्कम चुकती करेल,” असे निरीक्षण महालेखापरीक्षकांच्या अहवालात नोंदवलेले आहे.\nयावर मंत्रालयाने उत्तर दिले आहे की, IGAमध्ये, याबाबत फ्रेंच सरकार आणि दसॉ यांची संयुक्त जबाबदारी आहे आणि अशाप्रकारे फ्रान्स देशही आपले वचन पूर्ण करण्यास “कंपनीतकाच जबाबदार” आहे. महालेखापरीक्षकांनी मात्र हे उत्तर नोंदवलेले दिसत नाही.\nजीत कुणाची: इथेही दोन्ही बाजूंची छोटाशी बरोबरीच होते आहे; कारण कॅगने लवादाच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केलेली आहे, पण मंत्रालयाच्या उत्तरावर कोणतीही टिप्पणी मात्र केलेली नाही.\n८) महालेखापरीक्षकांनी भारताच्या संरक्षण मंत्रालयावर ताशेरे ओढणारा एक परिच्छेदही लिहिलेला आहे. हा सौदा करताना “अनिश्चित स्वरुपाची किंमत” ठरवल्याबद्दल त्यावर टीका करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे ठरवलेली किंमत ही भविष्यात दरवाढ झाल्यास बदलू शकते. कॅगच्या या मतावर टिप्पणी करताना अशाप्रकारे पक्की न ठरवलेली रक्कम “बोलीमधील पक्क्या किमतीपेक्षा” कमी होती आणि त्यामुळे बचतच झाली, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. असे असले तरी, महालेखापरीक्षकांनी मात्र सरकारचा हा दावा योग्य नसल्याचा निष्कर्ष काढलेला आहे, कारण २००७च्या व्यवहारातही अगदी हाच फायदा देशाला मिळालाच असता.\nजीत कुणाची: हा मुद्दा विरोधी पक्षांना अधिक फायद्याचा आहे, मात्र केंद्राच्या दृष्टीने तो फारसे नुकसान करणारा नाही, कारण राजकीय गदारोळ���त बहुदा त्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचीच शक्यता आहे.\nराफेलबाबत द वायरचे आणखी लेख आपण येथे पाहू शकता.\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद : सुश्रुत कुलकर्णी\nकुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/indians-are-at-risk-of-misdiagnosis-of-hypertension/articleshow/70758659.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-27T08:28:41Z", "digest": "sha1:HFXJG5BCQBSNVWBIJXX7LXJCWPKH3YZW", "length": 15269, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "health news News : भारतीयांना आहे उच्च रक्तदाबाचा धोका\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतीयांना आहे उच्च रक्तदाबाचा धोका\nसामान्यतः प्रति मिनिट हृदयाचे ७२ ठोके पडणे अपेक्षित असताना, भारतीय नागरिकांमध्ये दर मिनिटाला साधारणपणे ८० ठोके पडतात, असे 'इंडिया हार्ट स्टडी'च्या (आय.एच.एस.) एका अभ्यासातून समोर आले आहे. याशिवाय, भारतातील १५% रूग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, याची जाणीवच नाही, अशीही धक्कादायक माहिती या अभ्यासातून समोर आली आहे.\nमुंबई: सामान्यतः प्रति मिनिट हृदयाचे ७२ ठोके पडणे अपेक्षित असताना, भारतीय नागरिकांमध्ये दर मिनिटाला साधारणपणे ८० ठोके पडतात, असे 'इंडिया हार्ट स्टडी'च्या (आय.एच.एस.) एका अभ्यासातून समोर आले आहे. याशिवाय, भारतातील १५% रूग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, याची जाणीवच नाही, अशीही धक्कादायक माहिती या अभ्यासातून समोर आली आहे.\nनवी दिल्लीतील ‘बीएचएमआरसी’मधील अॅकेडमिक्स व संशोधन विभागाचे प्रमुख, बत्रा हार्ट सेंटरचे अध्यक्ष आणि प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. उपेंद्र कौल यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच 'आयएचएस'मध्ये एक प्रयोग करण्यात आला होता. रक्तदाबाच्या तपासण्या व औषधे यांची अजिबात सवय नसलेल्या व्यक्तींसोबत अत्यंत व्यापक पद्धतीने हा अभ्यास पूर्ण करण्यात आला. १५ राज्यांमध्ये, ९ महिन्यांच्या कालावधीत १२३३ डॉक्टरांनी १८,९१८ व्यक्तींची (पुरुष आणि महिला) रक्तदाबाची तपासणी केली. या तपासण्यांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या रक्तदाबाचे त्यांच्या घरीच दिवसातून चार वेळा असे सलग ७ दिवस निरीक्षण करण्यात आले.\nइतर देशांप्रमाणेच भारतीयांचाही सकाळच्या तुलनेत संध्याकाळी उच्च रक्तदाब जास्त असतो असा उल्लेखनीय निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे. त्यामुळे रक्तदाबावर औषध देताना, डोसचे प्रमाण कोणत्या वेळी किती असावे, याचे मार्गदर्शन डॉक्टरांना देण्याची गरज आहे. उच्च रक्तदाबावरील कोणत्याही उपचारात औषधाच्या निवडीचा देखील विचार केला पाहिजे, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.\nया अभ्यासात मुंबईतील १,६४३ नागरिकांच्या रक्दाबाच्या चाचण्या घेऊन त्याचा अभ्यास करण्यात आला होता. यातून १५.४ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याची जाणीवच नसते व २२.८ टक्के टक्के रुग्ण व्हाईट-कोट हायपरटेन्शनने ग्रस्त असतात असे समोर आले. विशेष म्हणजे, मुंबईतील या अभ्यासात सहभागी झालेल्या रुग्णांमध्ये ५० % स्रियांचा समावेश होता.\nभारतात उच्च रक्तदाबाच्या क्लिनिकल व्यवस्थापनाची मोठी आवश्यकता असल्याचे इंडिया हार्ट स्टडीचा अहवाल दर्शवितो. हा अभ्यास खास भारतीयांसाठी करण्यात आला असून भारतीयांमधील उच्च रक्तदाबाचे निदान करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती बनविण्यास तो मदत करेल. या अभ्यासामध्ये उच्च रक्तदाबाच्या विविध पैलूंची विस्तृत माहिती सादर करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. उपेंद्र कौल यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nHealth Care Tips इवल्याशा पारिजात फुलाचे मोठे फायदे माह...\nHealth Care Tips पेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आह...\nमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या डॉक्टरांनी सांगित...\nInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती ...\nSymptoms Of Corona करोनाची लक्षणं असणं आणि नसणं, सर्वसा...\nप्लास्टर करावे की शस्त्रक्रिया\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहर���ं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमुंबई'शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागलीये'\nमुंबईफडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान\nआयपीएलRR v KXIP: कोण मिळवणार दुसरा विजय आज राजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, असा असेल संघ\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nदेशमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/marathi-family/", "date_download": "2020-09-27T07:43:54Z", "digest": "sha1:YSZPKZWDT47D7OYZVUMFKKHJNZPAGMSO", "length": 8381, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Marathi family Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \n���ाजधानी दिल्लीमध्ये मराठी कुटुंबात डबल मर्डर \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था-राजधानी दिल्लीत राहणाऱ्या मराठी कुटुंबात दुहेरी हत्याकांडं घडलं आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातल्या आनंदवन सोसायटीत ही…\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी अमृतसारखे आहे दूध, ‘या’…\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nDATA STORY : भारताच्या उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत 51…\nआता विजेचं स्मार्ट मीटर बसवणं गरजेचं, येताहेत नवीन नियम,…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान, आरोग्याला होऊ शकतं मोठं…\nOrigin Of Maa Kali : अशाप्रकारे झाला होता कालीमातेचा जन्म, जाणून घ्या…\nरामदास महाराज कैकाडी यांचे निधन\nअनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता व्यवसायासाठी कर्ज योजना\nसंपत्तीच्या वादातून ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या\nठाण्यात निवृत्त आरटीओ अधिकार्याची गोळी झाडून आत्महत्या\n‘कोरोना’ला गंभीर होण्यापासून रोखतं व्हिटॅमिन-D, मृत्यूचा धोकाही होतो कमी, जाणून घ्या Vitamin-D मिळवण्याचे…\nDrugs Case : पावना फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीबाबत काय म्हणाली श्रद्धा कपूर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/index.php/store/product/21", "date_download": "2020-09-27T08:09:19Z", "digest": "sha1:LPBRYJ7ERGVPQINWLFCDK64DHJYR3ZZQ", "length": 12912, "nlines": 95, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Plantation", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 20 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nसि-गोल्डन सिताफळ ही चारुता अग्रो द्वारा शेतकरी बांधवानकरिता प्रदर्शित केलेली अत्यंत महत्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रमध्ये सि-गोल्डन-सीताफळाची लागवड जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात खूप मोठया प्रमाणात झाल�...\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nसि-गोल्डन सिताफळ ही चारुता अग्रो द्वारा शेतकरी बांधवानकरिता प्रदर्शित केलेली अत्यंत महत्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रमध्ये सि-गोल्डन-सीताफळाची लागवड जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात खूप मोठया प्रमाणात झाली असून थाई-सिताफळ हे आकाराने मोठे असतात सि-गोल्डन-सिताफळाचे वजन ७५० ते १००० ग्रॅम पर्यंत होत असून बियांचे प्रमाण खूपच कमी राहते सि-गोल्डन सीताफळामध्ये साखरेचे प्रमाण 20% ते २३% राहते व गराचे प्रमाण ७० ते ७५% राहते थाई-सीताफळाचे झाड ४ ते ६ मीटर उंचीपर्यंत वाढणारे असून सि-गोल्डन-सिताफळाचे फळे काढणी करिता आल्यावर चौदा ते सोळा दिवस झाडावर टिकून राहू राहतात व काढणी नंतर दहा ते बारा दिवस टणक राहतात आणी अजिबात तडकत नाही. थाई-सिताफळ हे चवीला गोड असल्याने या फळांना ग्रामीण शहरी भागांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nसि-गोल्डन सीताफळाचा गर मऊ, दुधाळ, रसाळ व मधूर आहे.\nसि-गोल्डन-सिताफळ हे गाळाच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणार्या जमिनीत किंवा लाल मुरमाड, हलक्या, खडकाळ, डोंगरकाठच्या जमिनीत व दगड गोटे असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते. भारीकाळी व पाण्याचा निचरा न होणार्या जमीनीत सिताफळाची लागवड करू नये. कोरडे व उष्ण हवामान सि-गोल्डन सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक असून महाराष्टातील प्रत्येक भागांमध्ये सि-गोल्डन सिताफळाची उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते प्रक्रिया उद्योगामध्ये सि-गोल्डन-सीताफळाला मोठया प्रमाणात मागणी आहे. सि-गोल्डन सिताफळ हे High Density Plant असल्यामुळे ८ बाय १४ अंतरावर लागवड करता येते एकरी ३९० रोपे लागतात. इतर सर्व सिताफळ प्रजातीची फळ धारणा ही सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये होते मात्र सि-गोल्डन-सीताफळाची फळ धारणा नोव्हेबर ते डिसेम्बर या महिन्यात होत असल्यामुळे शेतकर्यांना चांगल्या प्रकारे लाभ होतो. सि-गोल्डन सीताफळाच्या लागवडीसाठी जमिन पूर्व-पश्चिम निवडावी. १ x १ x १ फुट आकाराचे खड्डे घ्यावेत. व ८ x १४ अंतरावर लागवड करावी खड्डा भरताना ३ ते ४ किलो शेणखत आणि ५०० ग्रॅम बायो-एफ सेंद्रिय खत व १० मिली रुटेक यांचे मिश्रण करून मातीसह खड्डा भरावा. शक्यतो नैसर्गिक खतेच द्यावीत. खतांची जास्त मात्रा सिताफळाच्या झाडास लागत नसून झाडांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी ३ ते ४ घमेली शेणखत किंवा कंपोस्ट खत सिताफळाच्या प्रत्येक झाडास द्यावे. झाडाचे वय जस जसे वाढेल तसतसे खताचे प्रमाण वाढवावे. बायो-एफ सेंद्रिय खत २५० ग्रॅम प्रत्येक झाडास वापरणे उत्तम राहील. सि-गोल्डन सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते. परंतु सुरवातीला ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन वर्ष पाणी द्यावे व नंतर नोव्हेबर ते डिसेंबर फळे पक्क होण्याच्या सुमारास एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळाचा आकार व दर्जा वाढेल. सि-गोल्डन -सिताफळाची छाटणी ही जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात करावी. छाटणी करताना सुकलेल्या, फांद्या डोळ्याच्या वर छाटाव्यात, कारन झाडांस मार्च एप्रिलमध्ये फुलकळी लागते. फुलकळी ही चवीला गोड असल्याने तिला कीड लागण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्यातील उष्णतेमुळे कळीचा देठ सुकतो आणि दक्षिणेकडील वाऱ्याने तो गळून पडतो. परिणामी माल कमी लागून उत्पादनात घट येते. त्या साठी स्प्रिरीट ची फवारणी वेळा पत्रकाप्रमाणे घेतल्याने कळी गळ होत नाही. तसेच फळे काळी पडण्यापासून संरक्षण होते. शिवाय फळे भरपूर लागून, फळे मोठी, एकसारखी येऊन गरामध्ये गोडी वाढते. डोळ्यांचा आकार वाढून, डोळे ठळक, उठावदार दिसतात. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. थाई-सिताफळांस ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मार्केटचा व्यवस्थित अंदाज घेऊन मगच झाडावरून फळे पक्क होण्याच्या थोडे अगोदर काढणी करून बाजारपेठेत ताबडतोब पाठवावी.मुंबई मार्केटमध्ये मोठ्या सिताफळास ७० ते १०० रू. किलो असा भाव मिळतो. सि-गोल्डन सिताफळाच्या निर्यातीस मध्य पूर्व युरोपीय देशांमध्ये, आखाती देशांत चांगले मार्केट असून जर्मनी, इंग्लंड दे��ामध्ये सिताफळ निर्यात होते.\nटीप :- (१) बाजारामध्ये खूप कमी सि-गोल्डन- सीताफळाचे कलमी रोपे विक्रेते आहेत. सावध गिरीने व्यवहार करावा (२) लागवडी पासून २ वर्ष नेहमीत पाणी द्यावे ड्रीप व्यवस्था सर्वोत्तम (३) दोन वर्षा नंतर फेब्रुवारी ते जुन पाणी देऊ नये. नोव्हेबर ते डिसेंबर पाणी द्यावे.(४) पाण्याची व्यवस्था असल्यास लागवड केव्हाही करता येते.\nचारुता सीडलेस लेमन (लिंबू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T06:53:53Z", "digest": "sha1:FTGKQDSPACSANORHDRIG3VBJOSVXA675", "length": 11333, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पात्र शिधाधारकांना धान्य मिळावे : माजी आमदार हरीभाऊ जावळे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nपात्र शिधाधारकांना धान्य मिळावे : माजी आमदार हरीभाऊ जावळे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी\nफैजपूर : संकटकाळात समाजातील आर्थिकरीत्या दुर्बल असणार्या सर्व घटकांसाठी भारत सरकारतर्फे प्रधानमंत���री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून आपल्या सार्वजनिक वितरण विभागाद्वारे मोफत धान्य वाटप सुरू आहे परंतु ह्या योजनेची अंमलबजावणी होत असताना सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होत असून रेशन दुकानात धान्य देताना कार्डधारकाचे वा त्या कार्डवरील व्यक्तींचे नाव आधारशी लिंक आहे हे तपासले जाते परंतु काही कारणास्तव काही लोकांचे आधार कार्ड लिंक नाही व ऑनलाइन प्रणालीमध्ये त्यांचे नावे समाविष्ट नाहीत या कारणामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहत असल्याने अशा नागरीकांना धान्यापासून वंचित न ठेवता त्यांना धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. प्रसंगी आमदार राजुमामा भोळे, आमदार स्मिता वाघ, भाजपा सरचिटणीस हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\nकुणीही धान्यापासून राहू नये वंचित\nकुणीही लाभार्थी धान्यापासून वंचित ठेवू नये, असे सक्त निर्देश केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना दिले आहेत. याबाबत नागरी व अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत माहिती जाहीर केली. आधार नसल्याच्या कारणावरून कोण्याही व्यक्तीचे नाव रेशनकार्डवरून काढता येणार नाही हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरे कुठलेही ओळखपत्र ग्राह्य धरावे, पण एकही पात्र नागरीक ह्या नाजूक काळात वंचित राहू नये या संदर्भात योग्य सूचना संबंधिताना निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी हरीभाऊ जावळे यांनी केली आहे.\nजिल्हा प्रशासनाचे मानले आभार\nकोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या ह्या जागतिक महामारीत जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा अगदी सक्षमपणे अहोरात्र सामान्य जनतेच्या सेवेसाठी झुंजत आहे. त्यात सर्व शासकीय कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी इत्यादी कर्मचार्यांचे कार्य अगदी प्रशंसनीय आहे. ह्या सर्वांचे नेतृत्व अगदी भक्कमपणे जिल्हाधिकारी सांभाळत आहात यासाठी त्यांचेही हरीभाऊ जावळे यांनी आभार मानले आहे.\nभुसावळकरांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा\nजन्मदात्या पित्याने 50 फूट खोल विहिरीत फेकून दोघा मुलींचा घेतला जीव\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; ��ंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nजन्मदात्या पित्याने 50 फूट खोल विहिरीत फेकून दोघा मुलींचा घेतला जीव\nतांबापुरा परिसरातून 25 हजारांचे म्हशींचे दोन पारडू लांबविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T06:25:33Z", "digest": "sha1:KIYMOMGHZXPHDUMTGPJ2IIQXWQN7LG63", "length": 8923, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पूर्ण वेळ मुख्याधिकार्यांअभावी भुसावळच्या विकासाला ‘ब्रेक’ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nपूर्ण वेळ मुख्याधिकार्यांअभावी भुसावळच्या विकासाला ‘ब्रेक’\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nमुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे पूर्ववत भुसावळचा पदभार सोपवावा : नगरसेवक पिंटू कोठारी यांची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी\nभुसावळ : भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पूर्ववत कामावर रूजू करून विकासकामांना चालना द्यावा, अशी मागणी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली. ड���ाळे यांच्या काळात शहरात 25 कोटी रुपयांच्या विकासकामांना चालना मिळावा शिवाय त्यांच्या काळात दररोज 250 ते 300 स्वॅब घेतले जात होते शिवाय रुग्ण आढळल्यानंतर परीसर सील करणे, निर्जंतुकीकरण करणे आदी कामे केली जात होती मात्र आता प्रभारी मुख्याधिकारी नेमण्यात आल्याने व आठवड्यातून केवळ दोन दिवस ते शहराला देणार असल्याने मोठी गैरसोय होत आहे.\nशहराला पूर्णवेळ मिळावा मुख्याधिकारी\nशहरात कोरोना रुग्णांचे वाढलेले प्रमाण तसेच विकासकामांना चालना मिळण्यासाठी शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे कोठारी यांनी व्यक्त केली आहे. डहाळे यांच्याकडे पूर्ववत भुसावळचा पदभार सोपवावा शिवाय डहाळे यांच्या कामाची पद्धत चुकीची असल्यास अन्य पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, असेही निवेदनात नमूद आहे.\nअवैधरीत्या दारू विक्री : एकाला तालुका पोलिसांनी केली अटक\nकॉन्टेक्ट ट्रेसिंग वाढवा, मृत्यूदर नियंत्रणात आणा\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nफडणवीस-राऊतांच्या भेटीमागे हे होते कारण; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण\nकॉन्टेक्ट ट्रेसिंग वाढवा, मृत्यूदर नियंत्रणात आणा\nपडळकरांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल: जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/afridi-speaks-offensive-to-muslims/", "date_download": "2020-09-27T05:53:40Z", "digest": "sha1:YOD4MXT3OQ2PT3SBMNB6QYXOEC5YOTPS", "length": 9720, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आफ्रिदीकडून मुस्लिमांना चिथावणीखोर भाषण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होण��ऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nआफ्रिदीकडून मुस्लिमांना चिथावणीखोर भाषण\nमुजफ्फराबाद : जम्मू काश्मीर मधून केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला असून, पाकिस्तानचे अनेक नेते भारता विरोधात गरळ ओकत आहे. आता पर्यंत पाकिस्तान सरकार कडून या मुद्द्यावर सयुंक्त राष्ट्र परिषेदेच्या सभेमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. पण त्यांना तो तुमचा अंतर्गत मुद्दा असून त्यात हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आला आहे. तसेच अमेरिका, रशिया यांच्याकडूनही यात हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमधील रॅली आयोजित केली होती. या रॅलीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी मुस्लिमांना चिथावणी देणारे भाषण केले. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.\nया रॅलीत सहभागी व्हा, असे आवाहन आफ्रिदीने ट्विटद्वारे तेथील नागरिकांना केले होते. या रॅलीत आफ्रिदीनं चिथावणीखोर भाषण दिले आहे. काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत आहे. आपल्या सगळ्यांना अधिक सावध राहायला हवे. जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत, तोपर्यंत आपल्यावर अन्याय होत राहणार, असं तो म्हणाला. पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर जगभरात आवाज उठवला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असेही आफ्रिदी आपल्या भाषणात म्हणाला.\nजम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आफ्रिदी सातत्याने भारताविरोधात वक्तव्य करत आहे. यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही त्याच्यावर कडाडून टीका केली होती. आफ्रिदीला प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करण्याची हौस असेल तर त्याने राजकारणात उतरावे, असा टोला गंभीरने लावला होता.\nअमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश\nचोपडा मतदारसंघात शिवसेनेसमोर पेच\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे ��िधन\nफडणवीस-राऊतांच्या भेटीमागे हे होते कारण; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण\nचोपडा मतदारसंघात शिवसेनेसमोर पेच\nजिल्ह्यातील धरणे ‘फुल्ल’ गिरणा धरणात 90 टक्के पाणीसाठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/28/7-year-old-girl-suffers-chemical-burns-due-to-temporary-henna-tattoos-she-got-in-egypt/", "date_download": "2020-09-27T08:01:49Z", "digest": "sha1:K3BEA4ZLOOIMFGLW6ZHHKRKURTYCDHTL", "length": 10089, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मेहंदीमुळे लहाणगीच्या हातावर केमिकल अॅलर्जी - Majha Paper", "raw_content": "\nमेहंदीमुळे लहाणगीच्या हातावर केमिकल अॅलर्जी\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / अॅलर्जी, इजिप्त, मेहंदी / April 28, 2019 April 28, 2019\nहातांवर मेहंदी लावण्याची परंपरा केवळ भारतामध्येच नाही, तर जगातील बहुतेक इस्लामपंथीय देशांमध्येही रूढ आहे. भारतामध्येही स्त्रियांच्या हातांवर काढली गेलेली रेखीव, सुंदर रंगलेली मेहंदी ही स्त्रियांच्या सोळा शृंगारांपैकी एक समजली गेली आहे. पूर्वीच्या काळी मेहंदीच्या झाडांवरून मेहंदीच्या ताजी पाने तोडून आणून, ती वाटून मेहंदीची पेस्ट हातांवर लावली जात असे. त्याचप्रमाणे मेहंदीची पाने वाळवून, त्याची बारीक पूड करून मग ही मेहंदी पाण्यामध्ये कालवली जाऊन हातांना किंवा केसांना लावली जात असे. हातांवरील मेहंदी रंगण्यासाठी त्यामध्ये निलगिरीचे तेल, किंवा कोरा चहा घातला जात असे. तसेच मेहंदी रंगावी यासाठी तव्यावर लवंगा टाकून त्याच्या धुराने मेहंदी लावलेल्या हातांवर शेक घेतला जात असे. मेहंदी उत्तम रंगावी यासाठी त्यामध्ये केवळ घरगुती वस्तू घातल्या जात असत.\nअलीकडच्या काळामध्ये मात्र मेहंदीचे तयार कोन बाजारामध्ये उपलब्ध असतात. यामध्ये असणारी ओली मेहंदी लवकर आणि जास्त रंगावी याकरिता निरनिराळी रसायने यांमध्ये मिसळली जात असतात. बाजारामध्ये तयार मिळणाऱ्या मेहंदी पावडरमध्येही अश्या प्रकारची रसायने आढळून येत असतात. या रसायनांच्या मुळे मेहंदीचा रंग लवकर गडद होत असला, तरी त्यामुळे त्वचेला अपाय होण्याची शक्यता ही असते. अशीच घटना एका लहान ब्रिटीश मुलीच्या बाबतीत घडली आहे. मॅडीसन गलिव्हर ही सात वर्षीय लहानगी सुट्टीच्या काळादरम्यान पर्यटनाच्या निमित्ताने आपल्या आईवडिलांसोबत इजिप्तला गेलेली असताना तिथे अनेक सार्वजनिक ठिकाणाला भेट देताना अनेक स्त्रियांच्या हातांवर सुंदर मेहंदी असल्याचे मॅडीस��ने पाहिले होते. त्यामुळे ती रहात असलेल्या हॉटेलच्या स्पामध्ये मेहंदी काढणाऱ्या एका मनुष्याकडून मॅडीसनने मोठ्या हौशीने एका हातावर मेहंदी काढून घेतली.\nमॅडीसनच्या हातांवरील मेहंदी सुंदर रंगली खरी, पण त्यानंतर मात्र जे घडले, त्याची कल्पना कोणीच केली नव्हती. मॅडीसनच्या हातावर काढलेली मेहंदी रसायनमिश्रित असल्याने या मेहंदीची तीव्र अॅलर्जी तिच्या हातावर आली. जिथे जिथे मेहंदी काढली गेली होती, तिथे तिथे भाजल्या प्रमाणे मोठमोठे फोड आले आणि हाताच्या बोटांपासून कोपरापर्यंत मॅडीसनच्या हातामध्ये भयंकर वेदनाही सुरु झाली. मॅडीसनच्या आईवडिलांकडे या बाबत हॉटेलमधील स्पा व्यवस्थापानाला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर स्पा कर्मचाऱ्यांनी या संबंधी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार देऊन, आजवर मेहंदीमुळे कधीही कोणाला अशी अॅलर्जी आली नसून, मॅडीसनच्या त्वचेचा हा दोष असल्याची भूमिका त्यांनी घेतली.\nत्यानंतर मॅडीसनच्या पालकांनी तिला त्वरित वैद्यकीय उपचारांसाठी नेले. औषधोपचार केले गेल्यानंतर मॅडीसनच्या हातावरील फोड जरी निवळले असले, तरी या फोडांचे डाग मात्र तिच्या हातांवर कायमस्वरूपी राहणार आहेत. मॅडीसनच्या पालकांनी ही सर्व घटना सोशल मिडीयावर पोस्ट केली असून, त्यांना आला तसा अनुभव आणखी कोणाच्या वाट्याला येऊ नये आणि त्यांच्या लहान मुलीला ज्याप्रकारे वेदना सहन कराव्या लागल्या तशा वेदना इतर कोणाला सहन कराव्या लागू नयेत यासाठी सर्व पालकांना सूचित करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट त्यांनी सोशल मिडियाद्वारे शेअर केली असल्याचे समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/22/u-s-abruptly-orders-china-to-close-its-consulate-in-houston/", "date_download": "2020-09-27T07:01:48Z", "digest": "sha1:S3CGSUNYCAES3QBEZKNPHLZAMEH5OUFE", "length": 7336, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तुमचे दूतावास बंद करा आणि चालते व्हा; अमेरिकेचे चीनला फर्मान - Majha Paper", "raw_content": "\nतुमचे दूतावास बंद करा आणि चालते व्हा; अमेरिकेचे चीनला फर्मान\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / अमेरिका, चीन, दुतावास / July 22, 2020 July 22, 2020\nवॉशिंग्टन – अमेरिका आणि चीनमधील संबंध कोरोना व्हायरसच्या प्रसारापासून कमालीचे ताणले गेले असून त्यातच वांरवार जाहीर सभांमधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान दोन्ही देशातील बिघडत चाललेल्या संबंधांना आणखी एक धक्का लागला आहे. ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे फर्मान अमेरिकेने चीनला सोडले आहे. बुधवारी याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.\nदिवसेंदिवस अमेरिका व चीन यांच्यातील संबंधात तणाव वाढत चालला आहे. ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश चीनविरोधात टीका करणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने थेट चीनला दिले आहेत. याविषयी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन म्हणाले, चीनला मंगळवारी ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्यासंबंधी माहिती देण्यात आली. दरम्यान चीनकडून अमेरिकेने हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह करण्यात आला आहे. अन्यथा या निर्णयाविरोधात चीनही आवश्यक व योग्य पावले उचलेले,असा इशारा अमेरिकेला चीनने दिला आहे.\nएकतर्फी आणि चिथावणीखोर पाऊल अमेरिकेकडून टाकले जात आहे. जे की एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करणारे आहे. हे चुकीचे पाऊले असून, यामुळे दोन्ही देशातील संबंध खराब होतील. अमेरिकेच्या निर्णयावर चीनकडून टीका करण्यात आल्याचे वांग वेन्बिन म्हणाले.\nचीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे अमेरिकेने आदेश दिल्याच्या काही वेळानंतर दूतावासात कागदपत्रे जाळण्यात आली. केपीआरसी या स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भातील एक व्हिडीओ जारी केला होता. यात दूतावास परिसरात अंधारात कागदपत्रे जाळण्यात आल्याचे दिसत असल्यामुळे धूर झाला होता. त्यानंतर पाणी टाकून ते विझवण्यात आले. या वृत्ताला स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाने दूजोरा दिला आहे. दूतावासात पोलीस आणि अग्निशमन विभागाला प्रवेश देण्यात आला नसल्याचे अधिका���्यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://parichit-javalacha.blogspot.com/2016/07/blog-post.html", "date_download": "2020-09-27T06:21:51Z", "digest": "sha1:BUV4ACBUJLTMCCLDGZXCRU7CRPZENVDN", "length": 9216, "nlines": 73, "source_domain": "parichit-javalacha.blogspot.com", "title": "\" परिचित...\": पाऊस असा रुणझुणता...", "raw_content": "\nमाझी भ्रमंती / एक स्वप्न\n3-4 दिवसांपासून पावसाने बराच जोर धरला होता. अगदी शांतपणे त्याच बरसंन चालू होतं. आमच्या बाल्कनीच्या बाहेर एक मोठं अशोक च झाड आहे. ते अगदी शांत पणे उभं होतं पाऊस अंगावर घेत. वारा अजिबात वाहत नव्हता. सगळी कडे शांतता. दुपार असल्याने वाहने देखील कमी होती रस्त्यावर. फक्त पावसाचा स्स्स्स्स आवाज येत होता. ते झाड जोरात डोलत नव्हतं. कधीतरी झाडाच्या फांद्या हळुवार हलायच्या. असं वाटत होतं की त्या पावसाला हळूच इशारा करत होत्या, अनुमोदन देत होत्या की असाच बरसत रहा.\nपाण्याचे नाजूक थेम्ब पानांवर पडत होते, त्या क्षणा पुरतं ते पान जोरात हलायचं आणि मग हळूच तो थेम्ब घसरून पानाच्या टोकावर यायचा. काही क्षणापुरता तेथेच रेंगाळत रहायचा. त्याची खाली पडण्याची इच्छाच होईना. शेवटी आपले रूप खुलवून दाखवत तो थेम्ब काही क्षणापुरता तेजोमय व्हायचा आणि झोका घेत खाली कोसळायचा.\nते संपूर्ण झाड थोडं वाकून गेलं होतं, त्याच्या फांद्या आणि सगळी पाने देखील. पण रंग मात्र उजळला होता. असं वाटत होतं की त्या झाडाने स्वतःला अगदी समर्पित करून टाकलं होतं त्या पावसासमोर. जसं की एखादा प्रियकर आपल्या प्रियेसीचा अंगावर रंग उधळत होता आणि तिला देखील ते आवडत होतं. तिने लाजून मान खाली घातलेली होती आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. अंग अगदी ओलंचिंब झालं होतं पण मन अजून भरलेलं नव्हतं. ती हळूच चोरून त्याच्या कडे बघत होती आणि त्याने परत रंग टाकला तर लाजून मान फिरवत होती. मनात एकाच विचार की तू ���साच रंग उधळत रहा माझ्यावर. कधी हळुवार तर कधी खुपसारे एकसाथ. असच पावसाचं चालू होतं कधी हळू तर कधी तो वेगात बरसत होता. आणि ते झाड अगदी शांतपणे उभं, कारण त्याला पण ते हवंच होतं.\nआमचं घर म्हणजे एक रो हाउस आहे. एकूण 7 रो हाउस पैकी आमचं अगदी शेवटचं घर. शेवटचं असल्याने थोडी मोकळी जागा पण मिळाली आहे. घरा शेजारी म्हणजे ड...\n\" माझी भ्रमंती - तळेगाव ते रोहा \"\nकधी पासून ठरवलं होतं कि रोह्याला जाऊ जाऊ, पण पक्का असा प्लान्निंग होतंच नव्हता हो. पण त्या दिवशी ठरवलंच कि सकाळी निघायचंच म्हणून निघायचंच. ...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना... प्रत्येकाला पाण्यात भिजन्याची हौस नक्की असते. ह्या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असतील पण ह्य...\n'मिशन हरिश्चंद्र गड - 2'\nसुरुवात येथे वाचा भाग १ येथे वाचा बराच वेळ झाल्या नंतर विजयला फोन लागला आणि त्याने ज्याची आपण आनंदी वातावरणात कल्पना करत ...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... कधी पासून म्हणतोय काही तरी लिहू काही तरी लिहू , पण काय करू यार जमतच नव्हतं. नवीन वर्ष्याबद्दल तर लि...\nमी खाली जे काही किस्से लिहिले आहेत ते अगदी सत्य आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधले केदार यांच्या सोसायटीत नेहमी घडत असलेले हे किस्से. कधी कधी...\nकधी कधी तो शांत बसला असतांना त्याला अचानक तिची आठवण येते. कुठून येते, कशी येते त्यालाच कळत नाही. मग त्याचं मन जातं भूतकाळात निघून, लगेच त्या...\nह्या विषयाची सुरुवात कशी करावी काही कळत नाहीये. फार राग येतोय. नेहमीचंच झालंय त्यांचं म्हणून वाटलं जरा लिहूनच काढू आणि मन मोकळं करू. मी बो...\nमनुष्य प्राणी .. मनुष्य आणि प्राण्यात जास्त काही फरक नाही . जो काही फरक आहे तो म्हणजे मनुष्य जीवन विकासासाठी आपल्या बुद्धीच...\nसांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - 2\nपहिला भाग इथे वाचा पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त कर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/installation-of-mini-theater-at-st-bus-stations/", "date_download": "2020-09-27T06:25:49Z", "digest": "sha1:GRK2RPFYJ4B7RJ45QDUYNPQBQHCHYXB4", "length": 6549, "nlines": 65, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Installation of Mini Theater at ST Bus Stations", "raw_content": "\nसंजय राऊतांचा रोखठोक म्हणाले, गांधीजींच्याच वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे.\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nआम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार\nआमची विचारधारा एकच, राज्यात काहीही होऊ शकत ; प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य\n देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट\nएस टी बस स्थनकावर आता मिनी थिएटर्स \nटीम महाराष्ट्र देशा : एस टी महामंडळाच्या इतिहासात बस वेळेवर येणे हे फारच दुर्मिळ आहे. पण आता प्रवाश्यांनी बस उशीरा आली म्हणून काळजी करू नये कारण राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील तब्बल ६० बसस्थानकांवर प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी मिनी थिएटर्सची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या राज्यांत साडेसाहाशेच्या वर बस स्थानक आहेत तसेच त्यामधील बऱ्याच बस स्थानकांचे नुतीनिकरण सुरु आहे. यानुसारच बसस्थानकावर मिनी थिएटरची संकल्पना पुढे आली अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.\nचंद्रपूर येथे एमडीआर मॉल अॅन्ड मिराज सिनेमाचे उद्घाटन वेळी सुधीर मुनगंटीवार आले होते. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चा करून एसटी बस स्थानकांवर मिनी थिएटर्स बाबतचा निर्णय घेण्यात आला.राज्यातील ६० बसस्थानकांवर मिनी थियेटर्स बनविण्यात येणार आहेत. या माध्यमातून त्या बसस्थानकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातून या थिएटरमध्ये मार्गदर्शन घेता येईल.\nयावेळी कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आदी मंडळी उपस्थित होते\nसंजय राऊतांचा रोखठोक म्हणाले, गांधीजींच्याच वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे.\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\nसंजय राऊतांचा रोखठोक म्हणाले, गांधीजींच्याच वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे.\nदेवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, खुद्द संजय राऊतांनी स्पष्ट केले ‘त्या’ भेटीचे कारण\nवाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा व���टा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/125-more-covid19-cases-reported-in-aurangabad/", "date_download": "2020-09-27T06:53:57Z", "digest": "sha1:LXLJRDRL4NONIOIIP4757ATF4MY3YI33", "length": 10192, "nlines": 186, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "औरंगाबादमध्ये चाललंय काय?; ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव – Lokshahi", "raw_content": "\n; ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव\n; ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 125 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3961 झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी 87 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 38 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2136 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 206 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1619 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.\nजिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. या कुतुबपुरा (1), नागसेन नगर (1), बंजारा कॉलनी (1), सराफा रोड (2), व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क (1), पडेगाव (1), संभाजी कॉलनी, एन सहा (1), विद्या रेसिडेन्सी (1), जुना बाजार, नारायण नगर (1), पुंडलिक नगर (2), पद्मपुरा (1), इटखेडा (1), विष्णू नगर (1), सादात नगर (1), उल्का नगरी (1), संत तुकोबा नगर, एन दोन, सिडको (1), न्यू हनुमान नगर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), जयभीम नगर, टाऊन हॉल (1), हर्ष नगर (7), संजय नगर, बायजीपुरा (4), राज नगर (1), हर्सुल जेल (4), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (2), वसंत नगर, जाधववाडी (3), नागेश्वरवाडी (1), एकता नगर, चेतना नगर (1), जाधववाडी (1), क्रांती नगर (1), म्हसोबा नगर (1), पोलिस कॉलनी (1), एन नऊ हडको (1), एन अकरा (1), एन तेरा (1), राज हाईट (1), विनायक नगर, देवळाई (2), विशाल नगर (1), गरम पाणी (3), बुढीलेन (3), गारखेडा (3), हरिचरण नगर, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रोजा बाग (2), दिल्ली गेट (6), बेगमपुरा (1), नेहरू नगर (1), जामा मस्जिद परिसर (10), मयूर पार्क (1) भागातील कोरोनाबाधित आहेत.\nसाई नगर, बजाज नगर (1), बजाज नगर, वाळूज (1), हिवरा (2), पळशी (1), मांडकी (4), कन्नड (1), पांढरी पिंपळगाव (1), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (6), पडेगाव, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (5), गंगापूर (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (2), हाफिज नगर, सिल्लोड(2), बिलाल नगर, सिल्लोड (5), इंदिरा नगर, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये 50 स्त्री व 75 पुरुष आहेत.\nPrevious article इंधन दरवाढ सुरूच; पाहा आजचे दर\nNext article शहीद सुनिल काळे अनंतात विलीन…\nऔरंगाबादमध्ये कोरोनाच्या 102 नव्या रुग्णांची भर, संख्या 3632 वर\nCoronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 3,80,532 वर\nदेशात 24 लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त\nपेट्रोल, डिझेलची हॅटट्रीक दरवाढ\nदेशाच्या चिंतेत भर; 24 तासांत ‘एवढे’ मृत्यू\nमिरा-भाईंदर शहरात दिवसभरात ९ रुग्ण वाढले; कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२९ वर\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nCorona Virus | कोरोनामुळे जग 25 वर्षं मागे गेलं ; बिल गेट्स फाउंडेशनचा अहवाल\n मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू\nCoronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू\nचिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा\nतीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा\nविरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक\nदिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू\nपुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन\nसातबाऱ्यात होणार 12 मोठे बदल, जाणून घ्या कसा असेल नवा सातबारा…\nइंधन दरवाढ सुरूच; पाहा आजचे दर\nशहीद सुनिल काळे अनंतात विलीन…\nमहाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी सजगता महत्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_94.html", "date_download": "2020-09-27T06:25:01Z", "digest": "sha1:A4B6J4TI6TOAHLTOB563ACP6IC7AOQOZ", "length": 33139, "nlines": 189, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nएक ही धुन है के इस रात को ढलता देखूं, अपनी आँखों से सूरज को निकलता देखूं\nजमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशी संघटना आहे की, जिचा सरळ संपर्क देशबांधवांशी आहे. कोणत्याही कार्यक्रमात सर्व समाजाला सोबत घेण्याकडे जमाअतचा कल असतो. मुस्लिम्मेतरांकडे उदार दृष्टीने पाहण्याची जमाअतची शिकवण आहे. यासंदर्भात जमाअतचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचे विचार नक्कीच उद्बोधक ठरतील. ते म्हणतात, ”मुस्लिमांमधून साधारणतः जी आंदोलने उदयास येतात ती दोनपैकी एका कारणासाठी केली जातात. 1. इस्लामच्या एखाद्या विषयाला घेऊन. किंवा 2. मुस्लिमांच्या जीवनाशी निगडित एखाद्या विषयाला घेऊन. परंतु, आम्ही जमाअतच्या माध्यमाने समग्र इस्लामला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. जमाअते इस्लामी आणि इतर मुस्लिम संघटनांमध्ये दूसरा फरक असा आहे की, दुसर्या कुठल्याही मुस्लिम संघटनांची आंदोलने इतर समाजाच्या संघटनांच्या आंदोलनासारखीच असतात. मात्र आम्ही ठीक त्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे, जी पद्धत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ठरवून दिलेली आहे.\nइतर मुस्लिम संघटनांमध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला सामील करून घेतले जाते जो जन्माने मुस्लिम असेल. त्यांची अशी धारणा असते की, जो मुस्लिम वंशात जन्मला तो चारित्र्यानेही मुस्लिम असणार. परिणामतः अशा संघटनांमध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांचा शिरकाव होतो. असे लोक जे विश्वासू नसतात, कोणतीही जबाबदारी पेलण्यास लायक नसतात. मात्र आम्ही जमाअतमध्ये अशा कोणत्याही व्यक्तीला या गृहितकावर घेत नाही की, आमुक एक जण मुस्लिम घरात जन्माला आहे म्हणून त्याचे वर्तनही इस्लामीच असेल. इस्लामचा कलमा, त्याचा अर्थ यांचा समजून उमजून स्विकार केल्यानंतर त्याच्यावर येणार्या जबाबदार्यांची चांगल्या प्रकारे जाण निर्माण झाल्यावरच आम्ही कोणत्याही व्यक्तीला जमाअतमध्ये घेतो. संघटनेत आल्यानंतरही ईमान (श्रद्धा) मध्ये टिकून राहण्यासाठी ज्या आवश्यक शर्ती आहेत त्याचे पालन त्याच्याकडून केले जाते किंवा नाही याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. येणेप्रमाणे मुस्लिम समाजातील चांगल्या चारित्र्यातील लोकांनाच वेचून-वेचून जमाअतमध्ये घेतले जाते. म्हणजे चांगल्या चारित्र्याचे लोकच जमाअतमध्ये येतील याकडे लक्ष दिले जाते.\nअन्य मुस्लिम संघटनांची दृष्टी भारत आणि भारतात राहणार्या मुस्लिम समाजापर्यंतच सीमित असते. कोणाची नजर गेलीच तरी जास्तीत जास्त -(उर्वरित लेख पान 2 वर)\nजागतिक मुस्लिम समाजांच्या प्रश्नापर्यंत जाते. या संघटनांन�� मुस्लिम समाजातील प्रश्नांमध्येच रस असतो. त्यांच्या उपक्रमांमध्ये असे काहीच नसते जे देशबांधवांना आकर्षित करेल. उलट कधी-कधी त्यांचे उपक्रम असे असतात की, बिगर मुस्लिमांना इस्लामकडे आकर्षित होण्यामध्ये बाधाच निर्माण होते. मात्र जमाअतमध्ये समग्र इस्लाम हाच उपक्रमांचा केंद्रबिंदू असल्याने याकडे कोणीही आकर्षित होऊ शकतो. इस्लाम समग्र मानवजातीसाठी आहे. म्हणून आमची दृष्टी कुठल्याही विशिष्ट अशा समाज, देश किंवा त्यांच्या तात्कालीक प्रश्नांमध्ये गुरफटलेली नाही. उलट आमची दृष्टी समग्र मानवजाती व जगावर पसरलेली आहे. आमची अशी धारणा आहे की, मानवजातीचे प्रश्न हे आमचे प्रश्न आहेत. कुरआन आणि हदीसमध्ये त्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान आहे व तेच समाधान आम्ही सर्वांसमक्ष ठेवतो. त्यातच सर्वांचे यश व कल्याण नीहित आहे. आमच्या या अजेंड्यामुळे मला विश्वास आहे की, फक्त मुस्लिमांमधीलच नव्हे तर मुस्लिम्मेतरांमधील सद्प्रवृत्तीचे लोक सुद्धा जमाअते इस्लामीकडे आकर्षित होतील.” (संदर्भ ः रूदाद भाग 1, पान क्र. 8-9).\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मानवतावादी दृष्टीकोण कुरआनच्या शिकवणीवर आधारित आहे. ती शिकवण म्हणजे,\n आम्ही तुम्हाला एक पुरूष व एक स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले. जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकपणे अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त चारित्र्यवान (ईशपरायण) आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (सुरे अलहुजरात ः आयत नं.13).\n2. ”ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानवजातीला मोठेपण दिले आणि त्यांना खुश्की व जलमार्गावर वाहने दिली आणि त्यांना निर्मळ पदार्थाचे अन्न दिले व आपल्या बर्याचशा निर्मितींवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केले.” (सुरह बनी इसराईल आयत नं. 70)\nकुरआनच्या वरील दोन्ही संदेशांमध्ये जात आणि धर्मावरून कुठलाही फरक केलेला नाही. समतेची एवढी मोठी शिकवण दुसरी असू शकत नाही. हीच शिकवण जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. हीच शिकवण परिणामकारकरित्या जगासमोर मांडण्याचे कार्य जमाअत गेल्या 77 वर्षांपासून करत आहे.\nजगण्याचा हा स्वच्छ, सरळ आणि तणावरहित मार्ग त्या लोकांना मुळीच आवडत नाही ज्यांचे व्यवसाय हरामचे आहेत. दारू, व्याज, जुगार, अश्लिलता ��्हणजेच समाजाला नुकसान पोहोचविणार्या वस्तूंच्या निर्मितीत जो वर्ग गुंतलेला आहे त्याला जमाअतचे हे कार्य आवडत नाही, हे ओघानेच आले. दुर्दैवाने सत्तेत आणि मीडियात याच वर्गाचे प्राबल्य आहे. म्हणूनच जमाअतचा संदेश खरा असूनही बहुसंख्य लोकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचत नाही. उलट माध्यमांमधून इस्लाम विरूद्धचा प्रचार सातत्याने व आक्रमक पद्धतीने होत असल्यामुळे देशबांधवांमध्ये मुख्यत्वाने इस्लाम व पर्यायाने मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज खोलवर रूजलेले आहेत.\nया दुष्प्रचाराच्या वाईट परिणामापासून देशबांधवांना वाचवून त्यांच्या समोर सत्य परिस्थिती मांडण्याचे मोठे आवाहन जमाअत समोर आहे. त्यासाठी जमाअतच्या सदस्यांना अहोरात्र कष्ट करावे लागणार आहेत.\nवहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान म्हणजे काय\nएक सफ मे खडे हो गए महेमूद व अयाज\nन कोई बंदा रहा न कोई बंदानवाज\nजमाअते इस्लामी हिंद वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान या संकल्पनेवर ठामपणे विश्वास ठेवते. अरबी भाषेमध्ये ’वहदत’ या शब्दाचा अर्थ ’एक’ असा आहे आणि ’इलाह’ म्हणजे पूजनीय. येणेप्रमाणे वहदत-ए-इलाह म्हणजे अल्लाह एक होय व तोच पूजनीय आहे, या विश्वाचा निर्माता आहे, शासक व मालक आहे. म्हणून त्याचे आदेश सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव मुकाट्याने मानतात. सूर्य, चंद्र, तारे लाखों वर्षांपासून अल्लाहने ठरवून दिलेल्या कक्षेमध्ये ठरवून दिलेले काम करत आहेत. निसर्गाची दिनचर्या ठरवून दिल्याप्रमाणे चालू आहे. कोणी अल्लाहला मानो किंवा न मानो, अल्लाहची कृपा सर्वांवर सारखीच आहे. ही संकल्पना म्हणजे वहदत-ए-इलाह.\nआता पाहूया, वहदत-ए-इन्सान म्हणजे काय आपण आताच पाहिले आहे की, सुरह हुजरात आयत नं. 13 मध्ये अल्लाहने म्हटलेले आहे की, समस्त मानव समाज हा एकाच आई-वडिलांचा विस्तार आहे. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणार्या जवळ-जवळ आठ अब्ज मानवांचे आई-वडिल एकच आहेत. म्हणजे समस्त मानवसमाज हा एकच आहे. या सत्याचा ठाम विश्वास मनाशी बाळगणे म्हणजेच वहदत-ए-इन्सान.\nसर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. सर्वांचे अवयव सारखेच आहेत. सर्वांचे रक्त सर्वांना अर्थात रक्त गटाप्रमाणे चालते. फक्त वर्ण व चेहरेपट्टी वेगवेगळी आहे व तीही या कारणाने आहे की त्यांना ओळखता यावे. थोडक्यात जगातील प्रत्येक व्यक्ती दुसर्या कुठल्याही व्यक्तीचा रक्ताचा नातेवाईक आहे. समस्त मानवजात रक्ताच्या नात्याने बांधलेली आहे. वहदत-ए-इन्सान या संकल्पनेबद्दल बोलताना जमाअतचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”माणसांचे विविध गट व वंश यांची आपसातील ओढाताण, त्यांच्यातील भेदाभेद, एकमेकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची भावना, स्पृश्य-अस्पृश्यतेची भावना या आधारहीन आणि कृत्रिम आहेत. या मानवनिर्मित कल्पना आहेत. यांना कुठलाही ठोस आधार नाही. आपल्या मूळ प्रवृत्तीच्या विरूद्ध जावून माणसांनी कृत्रिमरित्या आपसात हे मतभेद उभे केले आहेत.\nमतभेद कोणामध्ये होत नाहीत एकाच वंशातील लोकांमध्ये सुद्धा होतात. एवढेच कशाला दोन सख्या भावांमध्ये सुद्धा होतात. खरे पाहता मानवा-मानवामध्ये मतभेद फक्त एकाच आधारावर होऊ शकतात ते म्हणजे श्रद्धा, नितीनियम आणि वर्तणूक. याच आधारावर एकाच आई-वडिलांची दोन मुले वेगवेगळी ठरू शकतात व याच आधारावर जगाच्या पुर्वेला राहणारा एक माणूस पश्चिमेला राहणारा दूसरा माणूस एक असू शकतो. राहता राहिला वर्ण, वंश, भाषा या वेगळेपणावर मैत्री किंवा शत्रुत्व ठरवणे निरर्थक आहे. असे म्हणणे कितपत तर्कपूर्ण आणि योग्य आहे की, अमूक डोंगर, नदी किंवा रेषेअलिकडे जी मूलं जन्माला येतात, अमूक एक भाषा बोलतात, त्यांच्या त्वचेचा रंग अमूक आहे तो आपला आहे आणि त्याला आमच्यावर संपूर्ण अधिकार प्राप्त आहेत. मात्र या पलिकडे जे मूल जन्माला येते, तमूक भाषा बोलते, त्याच्या त्वचेचा रंग तमूक आहे तो परका आहे. त्याच्यात आणि आमच्यात कोणताच संबंध नाही.\nआपल्याला आश्चर्य वाटायला हवे की, असे विचार आणि दृष्टीकोण माणसांमध्ये कसे काय उपजले अशा विचारांना माणसाने आपल्या मनामध्ये कसा काय थारा दिला अशा विचारांना माणसाने आपल्या मनामध्ये कसा काय थारा दिला माणसाच्या बुद्धी आणि आत्म्याने हे भेद कसे काय स्विकारले माणसाच्या बुद्धी आणि आत्म्याने हे भेद कसे काय स्विकारले नव्हे त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याला कशी काय मुभा दिली नव्हे त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याला कशी काय मुभा दिली साधारण बुद्धी असलेला माणूस सुद्धा समजू शकतो की, काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीयांमध्ये तशी भिन्नता तर आढळून येत नाही जशी बैल आणि घोड्यामध्ये, बकरी आणि उंटामध्ये आढळून येते व ज्या कारणांने त्यांना वेगवेगळे समजता येईल. हे काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीय हे सर्व एकाच हाडामांसाचे बनले आहेत. शरीर, बुद्धी, मन, अवयव व त्यांच्या क्षमता सर्व सारख्याच आहेत. या सर्वांची मानसिकता, भावना एक सारख्याच आहेत. यांची बलस्थाने व यांच्यातील त्रुटी यासुद्धा एकसारख्याच आहेत. यांच्यात अशी कोणतीही गोष्ट वेगळी नाही की ज्या आधारे आपण यांना ’वेगळे’ घोषित करू शकू. यांच्यातील सर्व गोष्टी समान आहेत. म्हणूनच ते सर्व एक आहेत. येथे कुरआनचा तो आदेश लागू होतो की, पृथ्वीवरील सर्व लोक एका आई-वडिलांची लेकरे आहेत. मग ते काळे असो का गोरे, अरबी असो का अरबेत्तर त्यांच्यातील वंश, कबिले आणि राष्ट्रीयत्वात्वर आधारित विभाजन फक्त त्यांना ओळखण्यापुरते आहे त्यापेक्षा अधिक नाही.\nया दोन मुलभूत शिकवणी वहदत-ए-इलाह आणि वहदत-ए-इन्सानचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जगात अनेक प्रेषित आले. इस्लाम कुठलाही नवीन धर्म नाही. कुरआन हा नवीन ग्रंथ नाही की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही अशी नवीन शिकवण जगाला दिलेली नाही, जी की, त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांपेक्षा वेगळी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची शिकवण ही ईतर प्रेषितांची शिकवणच आहे. फक्त त्याचे आधुनिक नाव इस्लाम आहे. आणि या शिकवणीच्या शेवटच्या ग्रंथाचे नाव कुरआन आहे. जगातील प्रत्येक बुद्धीवादी ज्याने हा ग्रंथ समजून वाचला तो या सत्यावर ठाम आहे की, हा ग्रंथ माणसां-माणसांमध्ये भेद करत नाही. समस्त मानवजात एक आहे. हाच दृष्टीकोण जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांसंबंधी आहे. (संदर्भ ः रूदाद भाग क्र. 5 पान क्र. 21 - 22 वर आधारित).\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑ���्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/locusts-seen-in-mumbai-mumbai-is-not-at-risk-of-locusts-fake-photos-and-videos-are-going-viral-explained-bmc-136247.html", "date_download": "2020-09-27T08:09:59Z", "digest": "sha1:LPJ7A2ZDZ2BCZQRNFRY4XIXWPMBFIWK7", "length": 33020, "nlines": 241, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Locusts Seen in Mumbai?: मुंबईला टोळधाडीचा धोका नाही; व्हायरल होत आहेत फेक फोटो व व्हिडिओ, BMC ने दिले स्पष्टीकरण | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप��टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी स��बोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\n: मुंबईला टोळधाडीचा धोका नाही; व्हायरल होत आहेत फेक फोटो व व्हिडिओ, BMC ने दिले स्पष्टीकरण\nसध्या कोरोना व्हायरससोबत देशावर टोळधाडीचे संकट आले आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या टोळधाडीने जवळजवळ उत्तर भारत काबीज करून आता महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अमरावती, गोंदिया येथील पिकांचे नुकसान करून ही टोळधड मुंबईच्या दिशेने सरकत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात आज मुंबईमध्ये टोळधाडीचा प्रवेश झाला आहे असे म्हणत इंक फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले गेले होते. त्यानंतर यावर स्पष्टीकरण देत बीएमसीने (BMC) हे फोटो आणि व्हिडिओ मुंबईमधील नसल्याचे सांगितले आहे.\nमुंबई महापालिकेच्या आपातकालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (LWO) गुरुवारी स्पष्टीकरण दिले की, टोळांची झुंड ही पूर्व महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असणार आहे, मुंबईकडे ते येऊ शकत नाहीत. टोळधाडीचे हे आक्रमण पूर्व महाराष्ट्राच्या काही भागात मर्यादित राहणार आहे व त्यामध्ये विदर्भातील जिल्हे बाधित होतील. मध्य प्रदेशातील वाऱ्याची दिशा ही टोळांची हालचाल फक्त त्याच भागात मर्यादित ठेवण्यास अनुकूल आहे. तसेच हा झोन त्यांच्या अन्न उपलब्धतेसाठी अनुकूल आहे. (हेही वाचा: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल)\nमुंबईसह कोकण भागासाठी टोळधाडीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही, असे एलडब्ल्यूओचे उपसंचालक केएल गुर्जर यांनी सांगितले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी, राजन नारिन्ग्रेकर यांनी शहरातील कोणत्याही भागात टोळधाडीच्या प्रवेशाबाबत, राज्य किंवा केंद्रीय संस्थांकडून सतर्कतेची सूचना न मिळाल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे मुलमध्ये टोळधाड आल्याच्या बातम्या या खोट्या असल्याचे सिद्ध होत आहे.\nदरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भात टोळांचे आक्रमण पाहता राज्यातील पालघर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी, शेतकरी व अधिकाऱ्यांना पिकांवर होणार्या कोणत्याही हल्ल्याला सामोरे जाण्यास तयार होण्यास सांगितले. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी अधिकृत संदेशात, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोळांच्या अतिक्रमापासून आपले उभे पीक वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nLadies Special Train: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आता धावणार लेडीज स्पेशल ट्रेन\nअयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्यात राम लीलाची परवानगी नाकारली; 26 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या प���ईंट्स टेबलची स्थिती\nSara Ali Khan Leaves From NCB Office: तब्बल 4 तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्री सारा अली खान एनसीबीच्या कार्यालयातून पडली बाहेर; पाहा फोटो\nIPL 2020: MI विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी RCB कर्णधार विराट कोहलीने शेअर केली मोटिवेशनल पोस्ट, पाहून तुम्हीही सहमत व्हाल (View Post)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली ���ाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/ugc-ready-for-university-exam", "date_download": "2020-09-27T06:35:12Z", "digest": "sha1:D5HU66NEXLGTPS64NNAAYZKWZP3CAFYV", "length": 8510, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "UGC Breaking | यूजीसीकडून विद्यापीठ परीक्षांची तयारी, परीक्षेसाठी विद्यापीठांशी संपर्क", "raw_content": "\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nUGC Breaking | यूजीसीकडून विद्यापीठ परीक्षांची तयारी, परीक्षेसाठी विद्यापीठांशी संपर्क\nUGC Breaking | यूजीसीकडून विद्यापीठ परीक्षांची तयारी, परीक्षेसाठी विद्यापीठांशी संपर्क\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल स��वा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2020-09-27T08:27:18Z", "digest": "sha1:EDWPDXZ2A3CXCCECMIWISSQP4V7EHNDY", "length": 6411, "nlines": 224, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ga:336 RC\nसांगकाम्याने वाढविले: nds:336 v. Chr.\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: simple:336 BC\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ja:紀元前336年\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: az:E.ə. 336\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: war:336 UC\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:ई.पू. ३३६\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tr:MÖ 336\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:336 SK\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: az:E.ə.336\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: war:336 BC\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: hy:Մ.թ.ա. 336\nसांगकाम्याने वाढविले: be-x-old:336 да н. э.\nसांगकाम्याने वाढविले: tl:336 BC\nसांगकाम्याने वाढविले: sw:336 KK\nसांगकाम्याने वाढविले: hy:Մ. թ. ա. 336\nसांगकाम्याने वाढविले: is:336 f.Kr.\nसांगकाम्याने वाढविले: sh:336. pne.\nसांगकाम्याने बदलले: uk:336 до н. е.\nसांगकाम्याने बदलले: hr:336. pr. Kr.\nसांगकाम्याने वाढविले: ia:336 aEC\nसांगकाम्याने वाढविले: lt:336 m. pr. m. e.\nसांगकाम्याने वाढविले: mk:336 п.н.е\nसांगकाम्याने वाढविले: cy:336 CC\nसांगकाम्याने बदलले: es:336 a. C.\nसांगकाम्या वाढविले: es:336 adC\nवर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T07:38:26Z", "digest": "sha1:6IIR3ASNB57YEXKS6U5JLXO5XNTFOBJ7", "length": 4027, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महा सिन्नतंबी - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान अनाथ आहे.\nजानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या ��णि मग हा साचा काढून टाका.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7", "date_download": "2020-09-27T07:59:41Z", "digest": "sha1:CL6NUNPXE6RJR7WGZTOJV4DRYYQAY5K5", "length": 3330, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमिताव घोषला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअमिताव घोषला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अमिताव घोष या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमनमोहन सिंग (← दुवे | संपादन)\nज्ञानपीठ पुरस्कार (← दुवे | संपादन)\nपद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/increase-corona-mortality-nagpur-compared-state-a313/", "date_download": "2020-09-27T06:11:35Z", "digest": "sha1:3OD7SWFAVC5WOLTDHPBZTHWT6OVJHHCK", "length": 29607, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "राज्याच्या तुलनेत नागपुरात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ - Marathi News | Increase in corona mortality in Nagpur as compared to the state | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हास��गरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौ��शी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\nराज्याच्या तुलनेत नागपुरात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ\nराज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे.\nराज्याच्या तुलनेत नागपुरात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ\nठळक मुद्देराज्यात ३.४५ टक्के, नागपुरात ३.४७ टक्के ४१ ते ५० वयोगटात सर्वाधिक मृत्यू एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ तर आठ दिवसात १६८ रुग्णांचा गेला जीव\nनागपूर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येची भयावह आकडेवारी समोर येत आहे. राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. मृतांचे प्रमाण ३.४७ टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या तुलनेत ही किंचित वाढ असली तरी आरोग्य यंत्रणेने सामोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धक्कादायक म्हणजे, एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ मृत्यू झाले, तर मागील आठ दिवसात तब्बल १६८ रुग्णांचा जीव गेला आहे.\nऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या जुने विक्रम मोडित काढत आहे. परिणामी, आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात संख्या केवळ १६ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९४१ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. तर ऑगस्ट महिन्याच्या ८ तारखेपर्यंत ३,०१४ रुग्णांची भर पडल्याने, रुग्णांची संख्या ८,४०६ वर पोहचली आहे. नागपुरात एप्रिल महिन्यात मृत्यूचा दर १.४४ टक्के होता, मे महिन्यात तो २.०३ टक्क्यावर गेला, जून महिन्यात तो पुन्हा खाली येऊन ०.९९ टक्क्यावर आला. जुलै महिन्यात यात वाढ होऊन १.७८ टक्के तर आता मृत्यूचा दर हा ३.४७ टक्क्यावर पोहचला आहे.\nतरुण वयात मृत्यूचे प्रमाण अधिक\n२८ जुलैपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार १ ते १० या वयोगटात १, २१ ते ३० वयोगटात ३, ३१ ते ४० वयोगटात ७, ४१ ते ५० वयोगटात २५, ५१ ते ६० वयोगटात २२, ६१ ते ७० वयोगटात २३, ७१ ते ८० वयोगटात १५ तर ८१ ते ९० वयोगटात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ४१ ते ५० वयोगटात झाले आहेत.\nCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nCoronaVirus News : राज्यात दिवसभरात 13,348 कोरोनामुक्त त��� 12,248 नवीन रुग्णांची नोंद\nअभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nCoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२०७ नवे रुग्ण, २९ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा - शरद पवार\nराज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती\nLockdown : आज मध्यरात्रीपासून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत परभणीत संचारबंदी\nआता मोबाइलवरून देता येईल परीक्षा\nराजकीय पक्षाने आपले स्वत:च हॉस्पिटल उभे करावे : डॉ. बोधनकर यांचे मत\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ घेण्यास आशांचा नकार\nकळमन्यात संत्रा आणि मोसंबीची आवक वाढली\nसीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनतर्फे हॉकर्सविरोधात एक दिवसाचा बंद\nवातावरण बदलले की वीज पुरवठा खंडित\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\n‘हिटमॅन’ फॉर्ममध्ये आला रे...\nआता मोबाइलवरून देता येईल परीक्षा\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा सं���र्ग, मृत्यू दर कमी होईल - ठाकरे\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\nथकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_393.html", "date_download": "2020-09-27T07:23:07Z", "digest": "sha1:JQKMZTJPLC74U5IR3MEI4GRRDF4UIIP5", "length": 17877, "nlines": 135, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "गेवराई येथील बॅंक व्यवस्थापक विरुद्ध गुन्हा दाखल : गर्दी भोवली - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : गेवराई येथील बॅंक व्यवस्थापक विरुद्ध गुन्हा दाखल : गर्दी भोवली", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nगेवराई येथील बॅंक व्यवस्थापक विरुद्ध गुन्हा दाखल : गर्दी भोवली\nगेवराई, दि. १६ _ कोरोना साथ रोग पसरण्याचा संभव असताना व लोकांच्या जिवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असताना बँकेत जमणाऱ्या गर्दीत सामाजिक अंतर राहावे या करिता उपाययोजना केल्या नाही व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गेवराई शहरातील जुन्या बसस्टँण्ड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक जगन्नाथ मदनराव सोनमाळी यांच्या विरुद्ध गेवराई पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक नारायण खटाणे यांच्या तक्रारीवरुन बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकोरोना पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत लाँकडाऊन सुरु असून जिल्हाधिकारी आणि शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे सर्व बँकेना कळविण्यात आले आहे. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत शेतकरी किंवा इतर खातेदार गेवराई येथील जुन्या बसस्टँण्ड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जवळपास ५० पेक्षा जास्त खातेदारांनी बँकेत आणि बँकेच्या समोर गर्दी केली होती. क��णत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळले नाही. दरम्यान बँकेच्या समोर पांढरे पट्टे किंवा खुनाही केलेल्या आढळून आल्या नाहीत. सध्या कोरोना रोग पसरवण्याचा संभव असताना व लोकांच्या जिवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असताना सदरील बँकेचे व्यवस्थापक जगन्नाथ सोनमाळी यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले होते.\nदरम्यान ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, एस. आय सुनील ऐटवार, पोलीस नाईक नारायण खटाणे, संतोष गाडे यांनी केली. गेवराई शहरात अनेक बॅकेच्या समोर दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असुन अशा ठिकाणी देखील पोलिसांनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणी गेवराई शहरातील नागरिकांनी केली असून सदरील गर्दीमुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गेवराई पोलिसांनी सर्व बॅंकांना तंबी द्यावी अशी देखील मागणी पुढे येत आहे.\n🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\n��ा. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/don-bradman-record/", "date_download": "2020-09-27T07:23:43Z", "digest": "sha1:WFSNHZI3DTLPVPYTROGO72KWRPN3PFWS", "length": 11074, "nlines": 136, "source_domain": "kheliyad.com", "title": "Don Bradman record | ब्रॅडमन यांचा हा विक्रम फलंदाजांसाठी स्वप्नच - kheliyad", "raw_content": "\nDon Bradman record | ब्रॅडमन यांचा हा विक्रम फलंदाजांसाठी स्वप्नच\nDon Bradman record | ब्रॅडमन यांच्या 112 व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या विक्रमांविषयी...\nसर डॉन ब्रॅडमन Don Bradman record | यांच्या क्रिकेट कौशल्याची सर कुणालाही नाही. महान खेळाडूंच्या यादीत त्यांचं स्थान अढळ आहे यात कुणाचंही दुमत नाही.\nत्यांची कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीची ९९.९४ ची सरासरी जशी डोळे विस्फारणारी आहे, तसेच त्यांचे असेही काही विक्रम आहेत, जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही.\nब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी न्यू साउथ वेल्सच्या कुटामुंद्रा येथे झाला. त्याला आता ११२ वर्षे उलटली आहेत.\nब्रॅडमन Don Bradman | यांनी क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलं आणि अनेक विक्रमांच्या record | राशी रचल्या. त्यांनी ५२ कसोटी सामन्यांत ६,९९६ धावा केल्या.\nत्यांनी आपल्या कारकिर्दीतल्या अखेरच्या सामन्यात शून्यावर बाद होण्याऐवजी किमान चार धावा जरी काढल्या असत्या तरी त्यांची सरासरी १०० झ��ली असती.\nअर्थात, ९९.९४ ची सरासरी अनेक फलंदाजांसाठी एक स्वप्नच झालं आहे. जर आकड्याचाच विचार केला तर कमीत कमी २० डाव खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरीच्या बाबतीत ब्रॅडमननंतर मार्कस लबुशेनचा क्रमांक लागतो. त्याने ६३.४३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.\nलबुशेन अद्याप खेळत आहे आणि या सरासरीत आणखी बदल होऊ शकतो.\nएखाद्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही ब्रॅडमन Don Bradman record | यांच्याच नावावर आहे. त्यांनी १९३० मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच देशात पाच सामन्यांत ९७४ धावा केल्या. त्या वेळी त्यांनी वॉली हॅमंड (ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९२८-२९ मध्ये ९०५) यांचा विक्रम मोडीत काढला होता.\nकर्णधारपदावर असताना एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रमही ब्रॅडमन Don Bradman record | यांच्या नावावर आहे. त्यांनी १९३६-३७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८१० धावा केल्या.\nइंग्लंडचा ग्रॅहम गूच हाच एकमेव या विक्रमाच्या किमान जवळ जाऊ शकला. त्याने १९९० मध्ये भारताविरुद्ध तीन सामन्यांत ७५२ धावा केल्या. ही मालिका जर पाच सामन्यांची असती तर कदाचित गूच याने हा विक्रम मोडीत काढलाही असता.\nएखाद्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रमही ब्रॅडमन Don Bradman record | यांच्याच नावावर आहे.\nत्यांनी इंग्लंडविरुद्ध ३७ कसोटी सामन्यांत ५,०२८ धावा केल्या. यात १९ शतकांचा समावेश आहे.\nधावांच्या बाबतीत त्यांच्यानंतर जॅक हॉब्स (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३,६३६) आणि सचिन तेंडुलकर (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३,६३०), तर शतकांच्या बाबती सुनील गावस्कर (वेस्ट इंडीजविरुद्ध १३ शतके) यांचा क्रमांक लागतो.\nकसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही ब्रॅडमन यांच्याच नावावर आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १९३० मध्ये लीड्स कसोटीत एका दिवसात ३०९ धावा केल्या होत्या.\nहॅमंड (न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडमध्ये १९३३ मध्ये २९५) आणि वीरेंद्र सेहवाग (श्रीलंकेविरुद्ध २००९ मध्ये मुंबईत २८४) हे दोनच फलंदाज त्यांच्या विक्रमाजवळ जाऊ शकले.\nब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम तर अनेक वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांनीच मोडीत काढला होता. मात्र, सर्वाधिक द्विशतकांचा (१२) विक्रम अद्याप कोणीही मोडीत काढू शकलेलं नाही.\nDon Bradman record | ब्रॅडमन यांच्यानंतर कुमार संगकाराचा (११) क्रमांक लागतो. सध्याच्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (७) ब्रॅडमन यांच्या विक्रमाजवळ जाऊ शकेल.\nब्रॅडमन यांच्या नावावर दोन त्रिशतकांचाही विक्रम आहे. तसं पाहिलं, तर त्यांच्या नावावर तीन त्रिशतकांचा विक्रम असता. मात्र एका सामन्यात ते २९९ वर नाबाद राहिले.\nया विक्रमांच्या राशी इथंच संपत नाही, तर सर्वांत कमी डावांत २,००० (२२ डाव), ३,००० (३३), ४,००० (४८),५,००० (५६) आणि ६,००० (६८) कसोटी धावांचा विक्रमही ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.\nsascoc csa meeting | दक्षिण आफ्रिका क्रिकेटला आशा पुन्हा परतण्याची…\nSadashiv Patil passes away | माजी क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचं निधन\nमेरी कोमविषयी हे वाचलंय का\nअंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी\nजगातील सर्वोच्च सात शिखरं सर करणारी एकमेव दिव्यांग महिला.\nन ऐकलेल्या कॅप्टन कूलची कहाणी…\nHockey India sports code | हॉकी इंडियात तहहयात पदाधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2015/01/online-test-9-jan.html", "date_download": "2020-09-27T07:33:52Z", "digest": "sha1:CCKFZWAPAAXORI6RRN65VDYZGLV27FMH", "length": 20005, "nlines": 328, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: Online Test 9 Jan", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n1. वेगळा शब्द ओळखा \n2. आधार देणारा भेटणे या अर्थचा वाकप्रचार कोणता \n3.केलेला उपदेश वाया जाणे या अर्थाची म्हण कोणती \nगाढवाला गुळाची चव काय\nनळी फुंकली सोनारे .........\n4. 'हय' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा \n5. वंदे मातरम कोणाचे गीत आहे \n8. रुंदीच्या दुप्पट लांबी असणा-या मैदाणाची लांबी ८० मी. असल्यास त्या मैदानाची परीमती किती . \n9. २ रु ची दोन नाणी देवून ५० पैशाची किती नाणी येतील \n10. नऊ चा वर्ग वजा तीनचा वर्ग = \n11. दोन पेनांच्या किंमतीत १२ पेन्सिल येतात .एक पेन ६ रुपयास असल्यास एक पेन्सिल किती रुपयास असेल . \n12. संभाजीराजे यांच्या मातोश्री कोण होत्या \n13. मुहम्मद कुलीखान हे कोणाचे नाव होते \n14.तिसरा गुरुवार २० तारखेला येत असल्यास त्या महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल . \n15. तव्याला टोपली म्���णले, टोपल्याला वाटी, वाटीला ताट , ताटाला पेला म्हणाले तर आपण कशात जेवतो \n : : माणूस : अन्न \n18. एका रांगेत २३ मुले असल्यास समोरून एक क्रमांक असलेल्याचा मागून कितवा क्रमांक असेल \n19.अरबी समुद्र महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे \n20. नदीचे पाणी अडवण्यासाठी --------------------- \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/11/news-1110201922/", "date_download": "2020-09-27T06:57:07Z", "digest": "sha1:OVIZWIM2SVSMADRGZ5JLLMSSMLIDDUPA", "length": 7715, "nlines": 141, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\nHome/Maharashtra/एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार \nएसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार \nमुंबई: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना विविध सणांना ३१ ऑक्टोबर २०१५ च्या परिपत्रकानुसार अग्रीम देण्यात येतो. या वर्षीही या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. दिवाळी अग्रीमसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व ���िश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/18/avoid-going-out-without-work/", "date_download": "2020-09-27T06:36:49Z", "digest": "sha1:NONX5RW3UA2HIS7MINCA654XBDAXEVB4", "length": 9511, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nराऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा\nHome/Ahmednagar News/कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा\nकामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा\nअहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- प्रवरा परिसरात वाढता कोरोनाचा प्रसार पाहताना नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करणे, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.\nप्रवरा परिसरातील लोणी, कोल्हार, चंद्रापूर, दाढ येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर, तसेच परिसरातील एका बँकेतील एक व एका खासगी क्लासचालकाला कोरोना झाल्याचे\nआढळून आल्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे. यामुळे डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रक काढून परिसरातील नागरिकांना पुढील काही दिवस काळजी घेणे व शासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.\nयामुळे प्रवरा परिसरातील नागरिकांनी नियमित मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे,\nगर्दीच्या ठिकाणी न जाणे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधे घेणे अशा उपाययोजना कराव्यात,\nतसेच जर ताप किंवा खोकला असेल, तर जवळच्या आरोग्य सेवा केंद्रात डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. विखे यांनी केले.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nकोपरगाव शहरात वृद्धाचा कोराेनाने मृत्यू\nअहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/03/why-action-has-not-been-taken-against-the-hospital-which-has-deposited-lakhs-of-rupees/", "date_download": "2020-09-27T07:33:12Z", "digest": "sha1:S7M5KVKPT4Q72HO2JB3SB4HGMPUCUGVA", "length": 13521, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लाखो रुपये डिपॉझिट जमा करणाऱ्या हॉस्पिटल वर अजुन कारवाई का केली नाही मनसेचा आयुक्तांना सवाल? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\nआ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…\nकोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू\nअवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार\nHome/Ahmednagar City/लाखो रुपये डिपॉझिट जमा करणाऱ्या हॉस्पिटल वर अजुन कारवाई का केली नाही मनसेचा आयुक्तांना सवाल\nलाखो रुपये डिपॉझिट जमा करणाऱ्या हॉस्पिटल वर अजुन कारवाई का केली नाही मनसेचा आयुक्तांना सवाल\nहॉस्पिटल वर धडक देऊन आता चौकशी मनसेच्या पध्दतीने होणार - नितीन भुतारे\nअहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील कोरणाची परिस्थिती खूप भयंकर झाली असून कोरोना आजारावरील गंभीर रुग्णांवर आश्वासनांचे त्रास असणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन उपलब्ध होत नसून खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकरिता पन्नास हजार ते एक लाख रुपयांची रक्कम डिपॉझिट घेतल्यानंतरच रुग्णांना दाखल करत असल्यामुळे गरीब सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसून\nफक्त श्रीमंतांनाच हे खाजगी रुग्णालयात उपचारा करीत न्याय कोन देणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना उपस्थित केला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व बेड ची माहिती प्रसिद्ध करावी\nतसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत हॉस्पिटल विचार करत असतील त्यांच्यावर कारवाई करावी तसेच हजारो लाखो रुपये डिपॉझिट मागण्याच्या हॉस्पिटल वर कारवाई करावी तसेच वेंटीलेटर ऑक्सिजन बेडची शहरात संख्या वाढवावी, ए��� लाखांपेक्षा जास्त बिल आकारणीत केलेल्या हॉस्पिटलवर कारवाई करावी,\nसरकारी दर पत्रकाप्रमाणे हॉस्पिटलने रुग्णांवर उपचार करावे, शहरात वाढिव बिलांच्या अनेक तक्रार येऊन देखील आजून पर्यंत एकही हॉस्पिटल वर कारवाई झाली नसून याबाबत मनसे आणि जनतेची शंका असून महानगरपालिकेवर संशय निर्माण होत आहे.\nत्यामुळे आपण ताबडतोब व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजन बेड उपलब्ध करावे तसेच डिपॉझिट घेणाऱ्या व महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारास टाळाटाळ करणाऱ्या व डिपॉझिट घेणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करावी महत्त्वाचं म्हणजे बेड वाचुन कोणत्याही मृत्यू जाऊ नये या गोष्टीने काळजी घ्या ही कळकळीची विनंती….\nअन्यथा जर लाखो रुपये डिपॉझिट घेणारे हॉस्पिटल, महात्मा फुले जण आरोग्यसेवा सेवेत उपचारास टाळाटाळ करणारे हॉस्पिटल वर आपण कारवाई करनार नसाल तर मनसे रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आल्यास संबधित हॉस्पिटल वर धडक देऊन मनसेच्या स्टाईलने चोकशी करू व कारवाई करू\nअसा ईशार मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिला वरील प्रमाणे सर्व आरोग्य व्यवस्थेबाबत दाखल यावा ही आशा बाळगतो व ताबडतोब लक्ष पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती करतो यावेळी जिल्हा सचिव मनसे अहमदनगर नितीन भुतारेजिल्हा अध्यक्ष मनसे अहमदनगर,सचिन डफळ शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर, अमोल बोरुडे ,तुषार हिरवे, विनोद काकडे, अंबादास गोटीपामुल,अॅड.अनिता दिगे, गणेश शिंदे, उपस्थित होते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप \nअहमदनगर कोरो��ा ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन\nकोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…\n दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/27/dexamethasone-low-cost-drug-received-permission-from-the-india-government-to-treat-coronavirus-patients/", "date_download": "2020-09-27T07:45:52Z", "digest": "sha1:HWQKLFORQTVG65A5CZESKCE2DCIV6ZAB", "length": 5956, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनावर प्रभावी ठरलेल्या 'या' स्वस्त स्टेरॉयड औषधाच्या वापरास केंद्राची परवानगी - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनावर प्रभावी ठरलेल्या ‘या’ स्वस्त स्टेरॉयड औषधाच्या वापरास केंद्राची परवानगी\nकोरोना, देश, मुख्य / By आकाश उभे / केंद्र सरकार, कोरोना व्हायरस, कोरोनाशी लढा, डेक्सामेथासोन / June 27, 2020 June 27, 2020\nदेशात दररोज कोरोनाग्रस्तांची आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे. आता सरकारने कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी कमी किंमतीचे स्टेरॉयड औषध डेक्सामेथासोनचा प्रयोग करण्यास मंजूरी दिली आहे. याचा मेथिलप्रेडनिसोलोनचा पर्याय म्हणून उपयोग होईल. डेक्सामेथासोनचा उपयोग मध्यम आणि गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांवर केला जाईल. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये डेक्सामेथासोन प्रभावी औषध ठरले होते. ज्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने याचे उत्पादन वाढविण्यास सांगितले होते.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल कोव्हिड-19 चे संशोधित आवृत्ती जारी केली आहे. मंत्रालयाने यात कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांचा समावेश केला आहे. ही लक्षणे वास आणि चव घेण्याची क्षमता गमावणे ही आहेत. डेक्सामेथासोनचा उपयोग ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या रुग्णांवर करता येईल. डेक्सामेथासोनचा उपयोग सर्वसाधारणपणे संधिवाता सारख्या आजारात केला जातो.\nडेक्सामेथासोन मागील 60 वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे व सर्वसाधारणपणे सूज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2000 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांवर याचा प्रयोग केल��� होता. यामुळे मृत्यूचा धोका 35 टक्के कमी झाला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/19/schools-in-the-state-including-gadchiroli-will-start-from-3rd-august-vijay-vadettiwar/", "date_download": "2020-09-27T06:05:28Z", "digest": "sha1:6QKODDMNJVBHL24WJHJ62FOXRJ5ODCAV", "length": 5674, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "३ ऑगस्टपासून सुरू होणार गडचिरोलीसह राज्यातील शाळा – विजय वडेट्टीवार - Majha Paper", "raw_content": "\n३ ऑगस्टपासून सुरू होणार गडचिरोलीसह राज्यातील शाळा – विजय वडेट्टीवार\nमहाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर / कॅबिनेट मंत्री, कोरोनाशी लढा, महाराष्ट्र सरकार, विजय वडेट्टीवार / July 19, 2020 July 19, 2020\nगडचिरोली – राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा ३ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.\nसध्याची स्थिती बघता ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा असून त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.\nत्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क दाव्यांचा एक महिन्यात निपटारा करावा. वनहक्क दाव्यांच्या मंजुरीबाबत प्रादेशिक स्तरावर मंजुरीचे आदेश असावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच ५ हेक्टपर्यंतचे अधिकार उपवनसंरक्षकांकडे ठेवण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nजिल्ह्यातील कोरोनास्थिती प्रशासनाचे परिश्रम व जनतेच्या सहकार्यामुळे नियंत्रणात आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्याला आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी पुन्हा ५ कोटी निधी प्राप्त ��ोणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/15/CitiScan-rates-for-Corona-will-also-be-fixed.html", "date_download": "2020-09-27T07:44:31Z", "digest": "sha1:4ATHS4YNK55HA56C5T4OF5EVZLUA22IW", "length": 4807, "nlines": 10, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " कोरोनासाठी ‘सिटीस्कॅन’चे दरही निश्चित होणार - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "कोरोनासाठी ‘सिटीस्कॅन’चे दरही निश्चित होणार\nकोरोना चाचणीच्या दरासोबत आता सिटीस्कॅनच्या दराबाबतही शासन धोरण ठरविणार आहे. कारण खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांकडून सिटीस्कॅनसाठी अवाच्या सवा दर आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.\nसध्या बहुतेक खासगी रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना कोरोना चाचणीसोबतच आधी सिटीस्कॅन करायला सांगतात. मात्र खासगी रुग्णालयात, तपासणी केंद्रात सिटीस्कॅनचे दर हे वेगळे असून सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. हे दर 3500 रुपयांपासून 12,000 पर्यंत असे आहेत.\nयासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की, कोरोनाच्या निदानासाठी सिटीस्कॅन चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणार्या दरात सिटीस्कॅन चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी, यासाठी सिटीस्कॅनचे कमाल दर निश्चित करण्यासंदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nयापूर्वी शासनाने अशीच समिती स्थापन करून कोरोनाच्या (आरटी-पीसीआर) या कोरोना चाचणीचे खासगी प्रयोगशाळेतील दर निश्चित केले होते. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता.\nअलिकडे डॉक्टर कोरोनाच्या चाचणीबरोबर (एचआरसिटी) फुफ्फुसांच�� सिटीस्कॅन संशयित कोरोना रुग्णांना करायला सांगतात. सिटीस्कॅनवरून वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णाला कोरोना आहे की नाही किंवा फुफ्फुसावर किती परिणाम झाला आहे हे निदान करून उपचार देणे सोपे होते. कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या निदानात सिटीस्कॅनचे खूप मोठे महत्त्व आहे. सध्याच्या काळात बहुतेक श्वसनविकारतज्ज्ञ या सिटीस्कॅनच्या अहवालाच्या आधारावर रुग्णांची उपचारपद्धतीबाबत निर्णय घेत आहे. या अहवालामध्ये फुफ्फुसाच्या किती भागाला इजा झाली आहे, त्यावरून त्याचे गुणांकन ठरत आहे. त्या गुणकांच्या आधारवर डॉक्टर उपचार सुरू करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A-4/", "date_download": "2020-09-27T08:13:23Z", "digest": "sha1:4LY3ACWZ3SGW5JA2C3ZLNVUBSGYWFHHX", "length": 11659, "nlines": 150, "source_domain": "raigad.gov.in", "title": "जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी” | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ���पद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nजिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”\nजिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”\nजिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”\nजिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”\nजिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट–क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/camps-corner-instructions-open-road-immediately-other-repairs-will-take-longer-a661/", "date_download": "2020-09-27T07:40:53Z", "digest": "sha1:3JPJFFPJLVN3DEJ5G5GSEWB6WUSOFPTU", "length": 33407, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी - Marathi News | Camps Corner: Instructions to open the road immediately; Other repairs will take longer | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\nएमएमआरडीएची ५४ कोटींची ‘सल्ला’मसलत\nसीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत\nमला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल 'कोविड क्रुसेडर्स २०२०” पुरस्काराने सन्मानित\n 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या\nअर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत\nश्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा\nएसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nकोरोनापश्चात जगाशी जुळवून घेताना...\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर रविवारी २७/९/२०२०ला सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत मेगाब्लॉक\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीनं केली सुरेश रैनाशी बरोबरी; दोघांच्याच नावावर आहे हा विक्रम\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमक��वलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर रविवारी २७/९/२०२०ला सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत मेगाब्लॉक\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीनं केली सुरेश रैनाशी बरोबरी; दोघांच्याच नावावर आहे हा विक्रम\nAll post in लाइव न्यूज़\nकेम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी\nकेम्प्स कॉर्नर येथील खचलेल्या भागाची इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली.\nकेम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी\nमुंबई : दक्षिण मुंबई परिसराने बुधवारी ४ तासांत तब्बल ३०० मिमी पाऊस आणि प्रतितास १०१ किमी वेगवान वा-याचा सामना केला. ही चक्रीवादळसदृश्य स्थिती होती. सुदैवाने संपूर्ण मुंबईत अशी स्थिती नव्हती. मात्र दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंट, कुलाबासह डी विभाग क्षेत्रामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. २६ जुलै २००५ च्या प्रलयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईने अनुभवली नव्हती, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले.\nकेम्प्स कॉर्नर येथील खचलेल्या भागाची इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. चहल म्हणाले, वाहतुकीसाठी रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षक भिंत आणि इतर डागडुजी, दुरुस्ती करण्यासाठी जास्त अवधी लागेल, असे ते म्हणाले. पावसाचा परिणाम म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली. त्यावेळी रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आदींशी समन्वय साधून लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी यशस्वी प्रयत्न केले. पालिका प्रशासनाच्या यंत्रणेने अथक प्रयत्न करुन साचलेल्या पाण्याचा निचरा केला. बहुतांश भागांमध्ये पाणी पूर्णपणे ओसरले आहे. पावसानेही विश्रांती घेतल्याने विविध उपाययोजनांना वेग आला. गुरुवारी सकाळी उपनगरीय रेल्वे सेवा सुरु झाली आहे. जे. जे. रुग्णालयात साचलेल्या पाण्याचा त्वरेने निचरा करण्याची कार्यवाहीदेखील पालिका प्रशासनाने केली. जोरदार पावसाच्या भाकिताच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्वच कोरोना आरोग्य रुग्णालये व समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सर्व ठिकाणी रुग्णांना योग्यरित्या उपचार मिळत आहेत.\n४० ते ५० झाडे कोसळली\nसंरक्षक भिंत खचल्याने पाटकर मार्गावर निर्माण झालेला ढिगारा तसेच उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम महापालिका यंत्रणा, अग्निशमन दल आदींच्या समन्वयाने तातडीने सुरु करण्यात आले. केम्प्स कॉर्नर ठिकाणी भिंत खचून झालेला ढिगारा काढण्याचे काम वेगाने सुरु असून जवळपास ४० ते ५० झाडे कोसळली आहेत. संरक्षक भिंत आणि इतर डागडुजी, दुरुस्ती करण्यासाठी जास्त वेळ लागेल.\nसंरक्षक भिंत खचल्याने त्याठिकाणाहून जाणा-या ४ जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे. यामुळे एन. एस. पाटकर मार्ग, ए. के. मार्ग, पेडर रोड, सोफिया लेन, कार्माईकेल मार्ग, राघोजी मार्ग, फॉर्जेट हिल व रोड, अल्टामाऊंट रोड आदी भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता सदर बाधित भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात येत आहे. सदर जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पर्यायी जलवाहिनी जोडून संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMumbai Rain UpdateMumbaiRainMumbai Municipal Corporationमुंबई मान्सून अपडेटमुंबईपाऊसमुंबई महानगरपालिका\nशहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यात दम ‘धार’\nमीरारोडमध्ये पावसाचा पहिला बळी; वाहने गेली वाहून\nएवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा\n औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले\nMumbai Rain Live Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढताच समुद्राला येणार उधाण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nएमएमआरडीएची ५४ कोटींची ‘सल्ला’मसलत\nसीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत\nपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल 'कोविड क्रुसेडर्स २०२०” पुरस्काराने सन्मानित\nस्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहून साहित्याची निर्मिती हे महिला साहित्याचे वैशिष्ट्य- ना.डॉ.नीलम गोऱ्हे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी एप्रिल २०२३ ची मुदत\n IAS अधिकाऱ्याकडून लोकल गर्दीचा व्हिडिओ शेअर\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nअस्थमा रूग्णांना कोरोना झाल्यास 'ही' घ्या काळजी | Asthma and COVID-19 | Lokmat Oxygen\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nदसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू\nमौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nNCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....\nअतिवजनदार जुआन फ्रँकोने केली कोरोनावर मात\nपरस्परविरोधी दाव्यांमुळे संभ्रम; शेतीसाठी क्रांतिकारी की खाजगीकरणाचा डाव\nकृषी विधेयकावरून शेतकरी रस्त्यावर\nसीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत\nचिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले तर गोळी चालवायला मागे-पुढे पाहणार नाही, भारताचा इशारा\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nSushant Singh Rajput Case: \"सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू\"\nशेतकरी विधेयकांवरुन 'बादल' गरजले, आमच्या एका अणुबॉम्बने मोदी हादरले\nअसंच, आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/job-opportunity-boi-recruitment-2020-no-exam-just-interview-sportsman-a607/", "date_download": "2020-09-27T07:29:35Z", "digest": "sha1:V7T6JPBPLHULQEJUOC2TICNFWL4BSZRU", "length": 31290, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत - Marathi News | Job Opportunity in BOI Recruitment 2020; No exam just an interview for sportsman | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ सप्टेंबर २०२०\n येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा\nमास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा\n' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश\nहायकोर्टानं भारतीय जनता पार्टीला फटकारलं; मुंबई महापालिकेत बसला मोठा फटका\nमुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते, रामदास आठवलेंचा पायलला पाठिंबा\n'खाली पीली'मध्ये अनन्या पांडेने शूट केला जीवघेणा अॅक्शन सीन, सेटवरील सर्व झाले हैराण\nसिद्ध करा, मी ट्विटर सोडेन... कंगना राणौतचे खुले आव्हान\nजॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते २' येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, त्यानेच दिली ही खुशखबरी\nस्विमसूट घालून पूलमध्ये प्रेग्रेंसी एन्जॉय करतेय अनुष्का शर्मा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल\n श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'रोझी' सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, See Pics\nपुणे जिल्ह्यातील कोंढणपुर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | Neglects Kondanpur road Pune district |\nहे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा | Put these restrictions, but start local first\nहे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा | Put these restrictions, but start local first\n झाडूच्या माध्यमातूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या डॉक्टरांचा इशारा\nघसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य\nडायबिटीस टाईप २ चं टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं समजून घ्या हा आजार\nRCB vs SRH Latest News : युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले\nRCB vs SRH Latest News : दुर्दैवी; कॅच सुटला जॉनी बेअरस्टोचा पण OUT झाला डेव्हिड वॉर्नर, Video\nलोकल प्रवासासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंसह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज\nराज्यसभेत शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर झाल्याच्या निषेधार्थ संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन\nमुंबईत आज १ हजार ८३७ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार १५० वर; सध्या २६ हजार ७३५ जणांवर उपचार सुरू\nRCB vs SRH Latest News : देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम\nराज्यात आज १५ हजार ७३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; बाधितांचा एकूण आकडा १२ लाख २४ हजार ३८० वर\n' उघड झाले नवे ड्रॅग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश\nमीरारोड- ५ झाडांची बेकायदा कत्तल प्रकरणी दफनभूमी संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांवर गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : RCBसाठी देवदत्त धावून आला, पॉवर प्लेमध्ये SRHला दाखवली 'Power'\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं जया शहा आणि श्रृती मोदीला समन्स; उद्या चौकशी होणार\nRCB vs SRH Latest News : RCBच्या आरोन फिंचनं केला पराक्रम, IPLमध्ये हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त\nउल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे ४४ रुग्ण आढळले तर २ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २७२ झाली असून आज १८ जणांनी कोरोनावर मात केली.\nRCB vs SRH Latest News : युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले\nRCB vs SRH Latest News : दुर्दैवी; कॅच सुटला जॉनी बेअरस्टोचा पण OUT झाला डेव्हिड वॉर्नर, Video\nलोकल प्रवासासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंसह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज\nराज्यसभेत शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर झाल्याच्या निषेधार्थ संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन\nमुंबईत आज १ हजार ८३७ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार १५० वर; सध्या २६ हजार ७३५ जणांवर उपचार सुरू\nRCB vs SRH Latest News : देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम\nराज्यात आज १५ हजार ७३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; बाधितांचा एकूण आकडा १२ लाख २४ हजार ३८० वर\n' उघड झाले नवे ड्रॅग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश\nमीरारोड- ५ झाडांची बेकायदा कत्तल प्रकरणी दफनभूमी संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांवर गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : RCBसाठी देवदत्त धावून आला, पॉवर प्लेमध्ये SRHला दाखवली 'Power'\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं जया शहा आणि श्रृती मोदीला समन्स; उद्या चौकशी होणार\nRCB vs SRH Latest News : RCBच्या आरोन फिंचनं केला पराक्रम, IPLमध्ये हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त\nउल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे ४४ रुग्ण आढळले तर २ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २७२ झाली असून आज १८ जणांनी कोरोनावर मात केली.\nAll post in लाइव न्यूज़\nBOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत\nबँक ऑफ इंडियातील या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.\nBOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत\nकोरोना आणि पावसाळी वातावरणात सध्या सरकारी नोकऱ्यांचा पाऊसच सुरु आहे. एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात (BOI Recruitment 2020) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. यामध्ये 42020 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.\nबँक ऑफ इंडियाने या भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामधील अटींनुसार अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.\nअधिकारी दर्जाच्या 14 जागा असून पगार 23700 ते 42020 रुपये दिला जाणार आहे.\nक्लार्क दर्जाच्या 14 जागा असून पगार 11765 ते 31540 रुपये एवढा दिला जाणार आहे.\nअर्ज कोण करू शकणार...\nअधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विभागाची पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय A, B आणि C कॅटेगरीमध्ये स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.\nक्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 10 वी पास असणे बंधनकारक आहे. तसेच D श्रेणीतील स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.\nया भरतीसाठी इच्छुक उमे��वाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. वयाची मोजणी 01.07.2020 च्या आधारे केली जाणार आहे.\nया जागांसाठी SC/ST/PWD मधील उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/ वर जाऊन 16 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखही 16 ऑगस्ट आहे.\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\n‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र\nMarathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप\n एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले\nआजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nबड्या आयटी कंपन्या स्थानिक पातळीवर भरणार १ लाख लोक\nGood News; महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहाय्यकांच्या ७ हजार जागांची होणार भरती\nसरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी; पीओ, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू\nRBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी\nसोलापुरातील कोविड ब्लॉकमध्ये काम करण्यास डॉक्टर अनुत्सुक\nनागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक\nमार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद\nसुशांतच्या विसरा रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर; तपासाला मिळणार वेगळं वळण\n मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला MSP बाबत महत्त्वाचा निर्णय\nCoronaVirus : अमेरिकन जर्नलनंही मानलं, कोरोनाला पळवून लावण्यासाठी गंगाजल 'रामबाण'\nउत्तर प्रदेशमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटचा जागीच मृत्यू\ncoronavirus: तबलिगी जमातमुळे देशातील अनेक भागात पसरला कोरोना, केंद्र सरकारचं राज्यसभेत उत्तर\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nपुणे जिल्ह्यातील कोंढणपुर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | Neglects Kondanpur road Pune district |\nहे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा | Put these restrictions, but start local first\nआशालता वाबगांवकर व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक\nफिजिओथेरपी 'अशी' करते कोरोनावर मात | Physiotherapy 'Ashi' overcomes corona\nशरीरातील उष्णता वाढल्यास काय करावं | What to do if body heat rises\nआता कंगनाने शेतक-यांना म्हटले दहशतवादी | Kangana calls farmers terrorists\nप्लाझ्मा थेरपी किती जीव वाचवतेय l How many lives does Plasma Therapy save | डॉ संग्राम पाटील\nमोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन\nखजिन्यासाठी लावलेली पैज जीवावर बेतली, दोन जणांचा मृत्यू\nहायकोर्टानं भारतीय जनता पार्टीला फटकारलं; मुंबई महापालिकेत बसला मोठा फटका\n उत्तर कोरियाच्या मदतीने अण्वस्त्र तयार करतोय इराण\nCoronaVirus News: पाकिस्ताननं कसा रोखला कोरोना; अखेर सत्य समोर आले; इम्रान खान तोंडावर पडले\nघरमालकांना चाप बसणार; भाडेकरुंची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार\n श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'रोझी' सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, See Pics\nRCB vs SRH Latest News : मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक\n'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरनने शेअर केला नवऱ्यासोबत लिप लॉक करतानाचा फोटो, दोघे दिसले रोमँटिक अंदाजात\n नागिणीसाठी आपसात भिडले दोन नाग, पण दोघांच्या भांडणात नागीण पसार...\nपोलीस आयुक्तालयाचा प्रारंभ १ ऑक्टोबरला\nअभियंत्यांच्या प्रश्नांबाबत महावितरण प्रशासन उदासीन\nRCB vs SRH Latest News : युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले\nवाहतूककोंडीने वाढवला वसई-विरारकरांचा मानसिक ताण\nमहिला शिवसैनिकांकडून नायजेरियन महिलेची प्रसूती\nRCB vs SRH Latest News : युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार\nमोदींच्या 'त्या' दोन मंत्र्यांबद्दल सुप्रिया सुळे कौतुकानं बोलल्या; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या\nमोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन\nमार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद\n' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/category/anghan/page/47/", "date_download": "2020-09-27T07:49:13Z", "digest": "sha1:WG34APRN2UHPUHSAFD3MRB46SNCTPX47", "length": 11483, "nlines": 146, "source_domain": "navprabha.com", "title": "अंगण | Navprabha | Page 47", "raw_content": "\nप्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...\nगद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण\n(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...\nदिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल\nशशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nअलीकडे लक्ष्मण वर्गात वरचेवर गैरहजर राहतो. विचारले तर काहीसुद्धा बोलत नाही. ओठ घट्ट मिटून असतो. त्या दिवशीसुद्धा असेच झाले. हनुवटीवर छोटीशी दाढी ठेवून, कानाजवळचे...\nनऊ रात्री आणि विजयोत्सव\nही बीजं धान्याची आणि सृजनोत्सव धरणीचा; तशीच आपल्या जगण्यात ती असावीत सद्भावनांची, सत्प्रवृत्तींची; आणि अनुभव यावा ‘शुद्ध बीजापोटी, तरु कोटी कोटी...’ असाच. आणि उत्सव...\n- शशांक गुळगुळे दुसर्या कर्जासाठी चांगला पर्याय म्हणजे ‘टॉप-अप लोन’ हे कर्ज वैयक्तिक, व्यवसायासाठी, घर तसेच वाहन खरेदीसाठी, तसेच योग्य ‘सिक्युरिटी’ असेल तर अन्य कारणांसाठीही...\nहासरा नाचरा… सुंदर साजिरा…\n- गिरिजा मुरगोडी निसर्गातल्या, समाजातल्या, साहित्यातल्या अशा कितीतरी श्रावणवेळा आपल्याला लोभावतात, मोहवतात, भुरळ घालतात. तशाच, प्रत्येकानं आपापल्या आयुष्यातही काही श्रावणवेळा अनुभवलेल्या असतात नाही का\nदि. भा. घुमरे अटलजी पंचतत्त्वात विलीन झाले असले तरी भूतकाळात डोकावल्यासही त्यांचे विचार दिसतील ��णि भविष्याच्या गर्भीदेखील त्यांच्याच खुणा सापडतील. त्यांच्या शब्दशलाकेनं भारावलेले असंख्य...\nकलाईग्नार एम. के. करुणानिधी\n- दत्ता भि. नाईक घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर त्याच्या वारसांची महत्त्वाकांक्षा ज्या गतीने वाढते त्यावर लगाम घालणे कुणालाच शक्य होत नाही. ‘कलाईग्नार’ म्हणजे कलानिपुण असलेल्या...\nतमिळनाडूतील राजकारणाची नवी दिशा\nव्ही. त्यागराजन तमिळनाडूतलं आजवरचं राजकारण व्यक्तिकेंद्रित राहिलं. अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन्, जयललिता आणि करुणानिधी यांचा जनमानसांवर मोठा प्रभाव होता. करुणानिधींच्या रूपाने यातील अखेरचा मोहराही...\nआसाम आणि परकीय नागरिक\nदत्ता भि. नाईक आपल्या देशातील लोकशाही व मानवता यांचा उपयोग करून कोणी देश लुटू पाहत असेल तर त्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे. सर्व घुसखोर देशाच्या...\nभारतीय लोकशाहीचे स्वरूप आणि ब्रिटिश राजसत्तेचा प्रभाव\n- विष्णू सुर्या वाघ (भाग- २) लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...\nउत्कृष्ट शिक्षक : एक चिंतन\n- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...\nडॉ. अनुजा जोशी पुरुषाच्या आत लपलेल्या प्रेम, माया, वात्सल्य, समंजसपणा, हळवेपणा, जिद्द, चिकाटी, सहनशक्ती या ‘स्त्री असण्याच्या’ अर्थाने त्याच्या दंभ, अहंकार वर्चस्वी वृत्तीवर मात...\nआनंदयात्री बा. भ. बोरकर : काही संस्मरणे\n- डॉ. सोमनाथ कोमरपंत बा.भ. बोरकरांची कविता जशी अम्लान; तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आठवणे हे आनंददायी. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचे नाव घेतल्याबरोबर मूर्तिमंत चैतन्य डोळ्यांसमोर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://omg-solutions.com/mr/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T08:06:50Z", "digest": "sha1:MDFUDNPGDQV4KMGHCSZHUVMU4C43JWOM", "length": 65042, "nlines": 260, "source_domain": "omg-solutions.com", "title": "ओडीएम सोल्युशन्स - बॉडी-वर्न कॅमेर्याच्या सहाय्यासह सरकारचे नेटवर्क संरक्षण", "raw_content": "\nसिंगापूर / जकार्ता मधील शीर्ष पोलिस बॉडी वर्न कॅमेरा सप्लायर (डीव्हीआर / वाईफाई / 3G जी / G जी) / डिजिटल पुरावा व्यवस्थापन\nव्हाट्सएप: सिंगापूर + एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स, जकार्ता + एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स\nबोर-स्कोप / एन्डोस्कोप तपासणी कॅमेरा\nआपत्कालीन पॅनीक बटण अलार्म\nसुरक्षा लपलेला पाहणे कॅमेरा\nमॅन डाउन सिस्टीम - एकमेव कर्मचारी सुरक्षा सोल्यूशन\nBWC004 - ड्रायव्हर आणि सिंगल डॉकिंग सॉफ्टवेअर v2020-0824\nमाहितीपत्रक: बीडब्ल्यूसी ०043 - - परवडणारे पोलिस बॉडी वर्न कॅमेरे\nमाहितीपत्रक: BWC055 - मिनी बॉडी वर्न कॅमेरा, बाह्य एसडी कार्डला समर्थन द्या\nBWC011 आणि BWC058 - ड्रायव्हर आणि सिंगल डॉकिंग सॉफ्टवेअर v2020-0623\nओएमजी थेट प्रवाह क्लायंट अनुप्रयोग 7.13.0.1 (विंडो आवृत्ती)\nBWC090 फर्मवेअर आवृत्ती 20200917\nआपत्कालीन पॅनीक बटण अलार्म\nलोन कामगार सुरक्षा समाधान\nबॉडी-वर्न कॅमेर्याच्या सहाय्यासह सरकारचे नेटवर्क संरक्षण\nबॉडी-वर्न कॅमेर्याच्या सहाय्यासह सरकारचे नेटवर्क संरक्षण\nबॉडी-वर्न कॅमेर्याच्या सहाय्यासह सरकारचे नेटवर्क संरक्षण\nसुरक्षेच्या वाढत्या चिंतांमुळे सरकारवर शहर पाळत ठेवणे आवश्यक झाले आहे. “ओएमजी कायदा अंमलबजावणी - बॉडी-वार्न कॅमेरा (डीव्हीआर / वायफाय / एक्सएनयूएमएक्सजी / एक्सएनयूएमएक्सजी) / डिजिटल पुरावा व्यवस्थापन - सिंगापूर” शहरांचे अधिक प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिस, कस्टम प्रशासन, सैन्य आणि सरकारी सुरक्षा रक्षकांना मदत देते. नाविन्यपूर्ण बायोमेट्रिक तंत्रज्ञानासह.\nसीमा सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीम विशिष्ट ठिकाणी स्थापित केल्या जाऊ शकतात आणि सीमा ओलांडून लोकांचा प्रवाह मागोवा घेता येतो. यात कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तंत्रज्ञान, निर्गमन आणि प्रवेशद्वार प्रवेश नियंत्रण प्रणाली आणि राष्ट्रीय डेटाबेस उपयोजन समाविष्ट आहेत. सरकारांना त्यांच्या विभागांमधील गंभीर संवाद देण्यासाठी सुरक्षित साधनांची देखील आवश्यकता असते. त्यांच्या मुत्सद्दी विभागांना सूचना देणे किंवा सरकारी नियोक्तांची उत्तरदायित्व असो. मुख्य कार्यालयातील सुरक्षित आणि विश्वासार्ह दुवे सुनिश्च���त करण्यासाठी ते उच्च कार्यक्षमतेच्या पाळत ठेवण्यावर अवलंबून आहेत. जेव्हा पोलिस एखाद्या वादग्रस्त घटनेत सामील असतात तेव्हा समाजातील सदस्य आणि वृत्त माध्यमांना घटनेचे बीडब्ल्यूसी फुटेज आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे आणि जर विभागाने बीडब्ल्यूसी तैनात केले नाही तर समाजातील सदस्यांनी हे का जाणून घेऊ इच्छित आहे.\nशरीर-थकलेला व्हिडिओ कॅमेरा मौल्यवान साधने आहेत ज्यांचा वापर कायदा अंमलबजावणीद्वारे रहदारी थांबे, अटक, आत्मसंयम चाचण्या आणि मुलाखती नोंदविण्यासाठी केला जाऊ शकतो. शारीरिक-विरहित व्हिडिओ कॅमेरा सिस्टममध्ये सामान्यतः कॅमेरा, मायक्रोफोन, बॅटरी आणि ऑनबोर्ड डेटा स्टोरेज असतो. ते मॉडेलवर अवलंबून, डोके-आरोहित किंवा शरीरावर विविध ठिकाणी थकलेले डिझाइन केलेले आहेत.\nअत्याधुनिक गॅझेट्सच्या नाविन्यपूर्ण काळात जगणारे, सर्वात अलीकडील प्रकारचे गियर समाजाच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची हमी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यकतेमध्ये बदलले आहेत. शरीरात थकलेला कॅमेरा एक लहान गॅझेट आहे जो एखादी व्यक्ती नेकलाइन किंवा खिशात कापू शकते तर काहींना आकर्षक फास्टन असते. एखादी व्यक्ती त्याच प्रकारे ते संरक्षक कॅपवर किंवा चष्मामध्ये बनवू शकते. या प्रगत गॅझेटची बॅटरी सुसंगत उत्कृष्ट खात्यांसह 6 ते 8 तासांहून अधिक चालते. हे तसेच संध्याकाळी सुमारे किंवा अंधुक ठिकाणी रेकॉर्डिंग नोंदवू शकते. हे सुरक्षा कर्मचार्यांसाठी अपवादात्मकच शिफारसीय आहे.\nअगदी अलीकडील काही वर्षांचा, वेबचा विस्तारित वापर पाहणे हे अगदी स्पष्ट आहे. अशाच प्रकारे सध्याच्या युगात कोणीही निःसंशयपणे असंख्य टप्प्यांवर व्हिडिओ फिल्म हस्तांतरित करू शकतो आणि थेट प्रसारण सुरू करू शकतो. त्या अर्थातच, बॉडी-वेनड कॅमेरा त्याच्या सर्व फायदे आणि तोटे यांच्या बरोबरच सरकारसाठी संरक्षित सिस्टममध्ये रूपांतरित झाला आहे. जेव्हा आम्ही सुरक्षितता आणि भल्याबद्दल चर्चा करतो तेव्हा सुरक्षा अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी बेल वाजवतात. सध्या बर्याच राज्य सरकारांनी पोलिस अधिकारी आणि सुरक्षा कर्मचार्यांना शरीरात थकलेला कॅमेरा घालणे बंधनकारक केले आहे. हे सर्वात अलीकडील नावीन्यपूर्णपणा त्यांना सुरक्षा सतर्कतेनंतरच्या विशिष्ट चर्चेदरम्यान, चुकीच्या मार्गावर किंवा कोणत्य���ही घटनेत घडणार्या कोणत्याही घटनेची नोंद ठेवण्यास सक्षम करते. चुकीचे कार्य आणि सुरक्षितता खबरदारी म्हणून व्यवस्थापनात अगदी सरळपणा वाढविण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.\nजमेल तसे व्हा, शरीर-थकलेल्या कॅमेर्याची काळजी घेण्याचे काम सध्या सुरू असलेल्या टप्प्यावर आहे परंतु हळूहळू हे पोलिस विभागात एक मानक गियर आणि संपूर्ण देशभरातील पोलिस अधिका for्यांसाठी एक कपड्यांचा तुकडा ठरत आहे. काही प्रमुख प्रकरणांमध्ये ही नावीन्यपूर्ण स्थिती समोर आली आहे आणि तिचा प्रसार वाढविला आहे. कायदा आवश्यक असलेल्या नेटवर्कमध्ये सध्या शरीरात थकलेले कॅमेरे आणखी एका पॅटर्नमध्ये बदलले आहेत. कायदा प्राधिकरण कार्यालये चाचणी प्रकरणातील प्रकल्पांकडे उपयोगिता तपासण्यासाठी येतात.\nउपयोग शरीरविज्ञानाच्या कॅमे .्यांमधील पोलिस विभागातील सरळपणा आणि जबाबदारीचे वर्णन केले आहे. अभ्यासांनी असे सिद्ध केले आहे की पॉलिश पद्धतीत आणि शरीरात थिरकलेले कॅमेरे वापरुन पोलिसांच्या आचरणात सुधारणा झाली आहे. यामुळे पोलिसांमध्ये तत्परतेचा विस्तार होतो. ते त्यांच्या क्रियाकलापांबद्दल आणि एकूण लोकसंख्यांशी संबंधित असणा .्या गोष्टींबद्दल अधिकच जागरूक राहतात आणि संशयास्पद आणि शक्तीचा स्पष्टपणे गैरवापर करण्यासाठी शक्तीचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनातून बरेच दूर जातात.\nएकाग्रता निरनिराळ्या स्त्रोतांकडून असे सिद्ध झाले आहे की जेव्हा लोक निरीक्षणाखाली स्वत: ला जाणवतात तेव्हा त्यांचे आचरण बदलेल. जेव्हा ते स्वत: ला शरीर-थकलेल्या कॅमेर्याच्या देखरेखीखाली आणि रेकॉर्डिंगच्या वेळी पाहतात तेव्हा ते अधिकाधिक आज्ञाधारक बनतात आणि जे त्यांचे रेकॉर्डिंग करतात त्यांच्याबरोबर त्यांचे सहयोग सुधारित करतात. एकत्र केलेला पुरावा दर्शवितो की ज्या लोकांना, कॅमेरा डोळा ज्या प्रकारे पहात आहे त्या मार्गाविषयी माहित असलेले लोक सामान्यपणे कबूल केले जातात किंवा त्यानुसार वागण्याची सोय करतात खासकरुन जेव्हा पाहणारा एक मानक आधारभूत घटक असतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्राथमिक शिक्षणासाठी न्यायालयात भेट घेते तेव्हा अधिका capture्यांच्या व्यवसायात काही वेळा जेव्हा त्यांनी कब्जा केली ती व्यक्ती आणि त्यांनी देखावा वर उपस्थित केलेली आघाडी ही एक आश्चर्यजनक भिन्नता असते. कुशलतेने परिधान केलेला प्रतिसाद देणारा लढाईशी संबंधित असलेल्या आणि बॅटरीसाठी ठेवलेल्या मादक उपाहकापेक्षा अगदी वेगळा आहे. तज्ञांनी ठामपणे पाहिले की जेव्हा जेव्हा व्हिडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहतो तेव्हा ते खूप विलक्षण होते. स्वर्गीय लीड असलेल्या गणवेशात कुशलतेने पोशाख केलेला एखादा माणूस शोधून काढला तर तो पकडण्यात आलेल्या व्यक्तीसारखाच नसतो हे शोधण्यासाठी न्यायालयात उतरायला आश्चर्य वाटतं. कॅमेर्याच्या उपयोगाने त्या व्यक्तीचे अस्सल चरित्र आणि मनाची चौकट पकडण्यासाठी प्राथमिक असलेल्या गोष्टी उपयुक्त ठरतील.\nबाजूने संस्थांसाठी आचरणात बदल घडवून आणणे, कॅमेरा करण्याच्या इतर आकलनानुसार होणारे नुकसान आणि मूळ घटनेचा अधिकृत उपयोग कमी होत आहे. एक्सएनयूएमएक्समध्ये, सिटी ऑफ रियाल्टो पोलिस विभागाने, युनायटेड किंगडमच्या केंब्रिज विद्यापीठाशी संबंध ठेवून, बॉडी कॅमेरा परिधान केलेल्या पोलिसांच्या परिणाम आणि त्याच्या परिणामांवर वर्षभर अहवाल दिला. एका वर्षात, भिन्न पहाण्याच्या हालचालींना कॅमेरे देण्यात आले होते, तर इतर नक्कीच नव्हते. तपासणी परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या हालचालींचे सहज उदाहरण होते. वर्षभरानंतर, परिणाम धक्कादायक होते. बॉडी कॅमे .्यांची विभागणी करणार्या मेळाव्यात मागील वर्षाच्या तुलनेत एक्सएनयूएमएक्स% ची शक्ती-वापर कमी होते. परीक्षेने त्याचप्रमाणे घोषित केले की त्या तुलनेत मेळाव्याबद्दलच्या मूळ तक्रारी मागील वर्षाच्या निर्णयांच्या तुलनेत एक्सएनयूएमएक्स% ने कमी केल्या आहेत. रियाल्टोचे पोलिस प्रमुख म्हणाले की तक्रारींची संख्या कमी होण्याचे कारण अधिका better्यांनी चांगले काम केले आहे किंवा तेथील रहिवाशांनी चांगले काम केले आहे, बहुधा हे दोघांचेही पालक होते.\nदुसर्या मध्ये शरीरात थकलेल्या कॅमे .्यांची तपासणी ही एक सुरक्षित यंत्रणा आणि ती मूळ बडबड्यांना कशी कमी करते, मेसा पोलिस विभागाने वर्षभराचा अहवाल विशेषतः तक्रारी कमी करण्यावर केंद्रित केला. चाचणी प्रकरणात दोन संमेलनांचा समावेश होता; एक्सएनयूएमएक्स अधिकारी बॉडी कॅमेर्याविना असाइन बॉडी कॅमेरे आणि एक्सएनयूएमएक्स असलेले अधिकारी पाहतात. दोन्ही मेळावे डोल्ड आउट वॉच कर्तव्ये आणि सामाजिक-आर्थिक दृष्टीने तुलनात्मक होते. अॅरिझोना युन���व्हर्सिटीबरोबर एक पथक म्हणून निर्देशित परीक्षेचा सारांश दिला गेला की बॉडी कॅमेरा नसलेल्या वॉच अधिका officials्यांचा अनेकदा रहिवासी निषेध होता. शिवाय, तपासणीने अशाच प्रकारे हा निष्कर्ष काढला की शरीर-थकलेले कॅमेरे परिधान केलेल्या घड्याळ अधिका-यांनी वीज तक्रारींचा वापर करण्यात 50% कमी केला होता आणि आधीच्या वर्षापासून बॉडी कॅमेरे नसताना मूळ आक्षेपात 50% घट झाली होती. वापरलेले.\nदोन परीक्षा शरीर-थकलेले कॅमेरे शरीर-थकलेल्या कॅमेर्याने रहिवासींचा आक्षेप कमी केल्याचे आश्चर्यकारक परिणाम दर्शवितात या वस्तुस्थितीच्या प्रकाशात सरकारसाठी शरीररहित कॅमेरे सुरक्षित व्यवस्था असल्याचे दर्शविले. एपिसोड रेकॉर्ड करण्याच्या विचार करण्यापासून दोन्ही बाजूंना निर्देशित करण्यासाठी मर्यादित प्रमाणात हे अपेक्षित आहे. ग्रीन्सबरोचे पोलिस प्रमुख केन मिलर म्हणतात की आम्ही आमच्या अधिका ur्यांना असे सांगतो की ते कॅमेराच्या दोन्ही बाजूंनी उंचावतात अशी आमची कल्पना आहे म्हणून ते रेकॉर्डिंग करत आहेत.\nव्हिडिओ रेकॉर्डिंग कार्यालयाच्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शरीर-थकलेले कॅमेरे वापरणा officials्या अधिका from्यांकडूनही वापरले जाऊ शकते. इतकेच काय, हे एक मौल्यवान तयारीचे साधन आहे. बॉडी कॅमेरा व्हिडीओच्या वापराबद्दल देशभरातील पोलिस प्रमुखांकडून सुरू असलेल्या अभ्यासानुसार, एक्सएनयूएमएक्स% लोकांनी असे म्हटले आहे की ते याचा उपयोग अध्यक्षांद्वारे केलेल्या आचार-विचारांना किंवा पूर्वतयारी यंत्रणेसाठी सर्वेक्षण करण्यासाठी करतात. बॉडी कॅमेरा व्हिडिओमध्ये मॉडेल तयार करण्याचा प्रचंड उपाय असतो. चित्रपटाची तपासणी करताना, अधिकारी सध्याच्या रणनीतींचे मूल्यांकन करू शकतात आणि अस्सल अधिकृत अनुभवांवर अवलंबून बदल केले पाहिजे की नाही ते निवडू शकतात. तयारी कार्यालयाने आपल्या अधिका-यांना शेतात आणलेल्या अस्सल गोष्टींवर अवलंबून राहण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती निर्माण करू शकतात. याउप्पर, अधिकृत तयारी आता स्वतंत्र कार्यालयात किंवा विभागातील अचूकपणे सक्षम असेल.\nशक्यतो कायदा अंमलबजावणीसाठी सर्वात जास्त प्राधान्य दिले गेलेली स्थिती गुन्हेगारी परीक्षांच्या तपासणीची नोंद घेईल आणि अहवाल देईल. पुन्हा एकदा, हे फक्त एक आणखी साधन आहे जे लॉब्रेकर���सच्या अग्रगामी प्राथमिकतेमध्ये मदत करू शकते. जेव्हा अधिकारी या चुकीच्या कृत्याच्या तत्त्वाला उत्तर देतात तेव्हा त्यांची एकाग्रता आणि प्राथमिक मूलभूत चिंता त्या घटकाचे रक्षण करणे आणि वैद्यकीय मदत उपायांनी दुर्दैवी जखमींना मदत करणे होय. जेव्हा त्यांनी आपली बैठक सुरू केली आणि जे घडले ते एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत असताना, प्रत्येक सूक्ष्मताबद्दल विचार करणे कठीण आहे. शरीर-विरहित कॅमेरा वापरुन, अधिकारी तो देखावा आणि गमावलेला नसलेल्या असंख्य क्षण बारीकपणा नोंदवू शकतो. ते चुकण्याच्या ठिकाणी फिरत असताना, त्यांनी लवकर उत्तर येताच ते नोंदविले आहे. हे डिव्हाइस अधिकार्यांना भरपूर प्रमाणात डेटा देऊ शकेल जे शांततेत आणि घाईघाईने न थांबल्यास साधारणपणे नंतर चांगले दिसून येते. डाल्टनचे पोलिस प्रमुख पार्कर म्हणतात की वाहन-कॅमे .्यांप्रमाणेच, शरीरात घातलेले कॅमेरे चुकीच्या गोष्टींच्या सभोवतालच्या अधिका officials्यांच्या हालचाली आणि विविध व्यक्तींना भेटल्यामुळे घडणार्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत नाहीत. अचूक स्पेअरिंग डेटामध्ये शरीर-थकलेले कॅमेरे अविश्वसनीयपणे मौल्यवान आहेत.\nशेजार हे नवकल्पना पुढे आणण्यासाठी परीक्षक अतिरिक्त सामर्थ्यवान आणि जागरूकपणे मोहित करणार्या संस्था आहेत. कोर्टात दर्शविण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड असणे सामान्यतः सुरक्षित करणे कठीण आहे. केंटकीमध्ये, शेजारच्या संरक्षक वकिलाने शरीरात थकलेला कॅमेरा व्हिडिओ देण्याच्या वापराबद्दल मत व्यक्त केले. आपल्यासाठी न्यायाधीशांच्या मंडळाची आवश्यकता नसल्यामुळे त्यांच्यावर शुल्क आकारण्याची कारणीभूत ठरवणे त्यांच्या सर्वासाठी सर्वात सोपा आहे. जेव्हा न्यायालयात व्हिडिओ पुष्टीकरण दिले जाते तेव्हा हे बहुतेक कौटुंबिक क्रौर्य प्रसंगांसाठी वैध असते. सर्वसाधारणपणे, विशेषत: जर विनयभंगाचे चित्र असेल आणि शोषित लोक घाबरले असतील तर ते शुल्क आकारण्यास प्राधान्य देतील. सामाजिक प्रकरणांची पुष्टीकरण एक त्रासदायक, उत्तम परिस्थिती आहे. अप्रिय दुर्दैवी दुर्घटनांसह एकत्रित आणि प्राथमिक सर्व हेतू आणि हेतूंसाठी अकल्पनीय आहे.\nबॉडी-वर्न कॅमेर्याच्या सहाय्यासह सरकारचे नेटवर्क संरक्षण अंतिम सुधारित होता: डिसेंबर 3, 2019 by प्रशासन\nचौकशी फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला ���रत 2 तासांच्या आत मिळेल\nओएमजी सोल्यूशन्स बाटम ऑफिस @ हार्बरबे फेरी टर्मिनल\nओएमजी सोल्यूशन्सने बाटममध्ये ऑफिस युनिट खरेदी केली आहे. आमच्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी वाढीव नवीन उपक्रम प्रदान करण्यासाठी बाटममध्ये आमच्या आर अँड डी टीमची स्थापना आहे.\nबातम @ हार्बरबे फेरी टर्मिनल मध्ये आमच्या कार्यालयाला भेट द्या.\nसिंगापूर टॉप एक्सएनयूएमएक्स एंटरप्राइजेस एक्सएनयूएमएक्स आणि एक्सएनयूएमएक्स\n4 जी थेट प्रवाह कॅमेरा\n↳ BWC095-WF4G - OMG WIFI / 4G / GPS काढण्यायोग्य बॅटरी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ मिलिटरी कॉम्बॅटसाठी BWC099-WF4G OMG 4G डबल लेन्स कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्सजीएफआर - ओएमजी पोलिस बॉडी वर्न कॅमेरा - एअरपोर्ट सिक्युरिटी स्टाफसाठी फेशियल रिकग्निशन डिझाइनसह एक्सएनयूएमएक्सजी लाइव्ह स्ट्रीम\n↳ बीडब्ल्यूसी 065 - ओएमजी हेल्मेट कॅमेरा 4 जी वायफाय कॅमेरा हेड सेफ्टी कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी ०058 -4-G जी - चेहर्यावरील ओळख असलेले ओएमजी मिनी बॉडी वर्न कॅमेरा (डब्ल्यूआयएफआय / जीपीएस / G जी)\n↳ बीडब्ल्यूसी ०१ - ओएमजी वायफाय / जीपीएस / G जी बॉडी वर्न कॅमेरा (हॉट स्वॅप बॅटरी)\n↳ BWC009 - ओएमजी वायफाय / 4 जी / जीपीएस हेडलाइट हेलमेट कॅमेरा\n↳ ओएमजी एक्सएनयूएमएक्सजी वायरलेस बॉडी कॅमेरा (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्सजी)\nलेख - बॉडी वर्न कॅमेरा\n↳ आशिया मध्ये कायदा अंमलबजावणीचे पाळत ठेवणे आणि गोपनीयता\n↳ बॉडी-वेर्न कॅमेर्याची गरज आणि त्यांचे प्रभाव पोलिस आणि लोकांवर पडतात\n↳ संपूर्ण वर्षभर शरीर-परिष्कृत कॅमेरा तांत्रिक इनोव्हेशन\n↳ बॉडी-विर्न कॅमेरे कायदा प्रशासनास मदत करतात\n↳ बॉडी-वेर्न कॅमेरे वापरुन सिक्युरिटी गार्डवर परिणाम\n↳ पोलिस बॉडी-विर्न कॅमेरा वापरण्याचे विशेषाधिकार\n↳ शरीर-परिधान केलेला कॅमेरा: रुग्णालयात मदत करेल अशा युक्त्या\n↳ शरीर-परिधान केलेल्या कॅमेर्यावरील चेहर्यावरील ओळख ओळख\n↳ बॉडी-वेर्न कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी पॉइंट्स\n↳ बॉडी-वर्न कॅमेर्याच्या सहाय्यासह सरकारचे नेटवर्क संरक्षण\n↳ उद्योगांद्वारे कर्मचार्यांच्या सेफ्टीची खात्री करण्यासाठी बेव्हरेज बॉडी कॅमेरे\n↳ स्कीम्स सादर करीत आहोत आणि बॉडी-वॉर्न कॅमेर्याबद्दल शिकत आहे\n↳ शरीर-परिपूर्ण कॅमेरे वापरण्या��ाठी प्रक्रिया\n↳ शरीर-परिपूर्ण कॅमेरे: रूग्णालयात रूग्ण-आरोग्यसेवा कामगार संबंध सुधारणे\n↳ पोलिस बॉडी वर्न कॅमेरे चेहर्याची ओळख दर्शविण्याची अपेक्षा करतात\n↳ योग्य शरीर-परिपूर्ण कॅमेरा निवडणे\n↳ बॉडी-वेर्न कॅमेरा प्लॅटफॉर्मच्या संरक्षणासाठी सरकारने वापरलेली सुरक्षित तंत्रे\n↳ इंडस्ट्रीजद्वारे बॉडी कॅमेर्याचे फायदे\n↳ बॉडी-विर्न कॅमेरा प्रोग्राम आणि क्लासेस चालविणे\n↳ शरीर-परिधान कॅमेरा वापरण्याच्या पद्धती\n↳ रुग्णालयांमध्ये बॉडी-वेर्न कॅमेर्याचे फायदे\n↳ कायदा अंमलबजावणी अधिका Body्यांसाठी बॉडी-वॉन कॅमेरा चेहर्यावरील मान्यता देणे\n↳ शरीर-परिधान केलेला कॅमेरा बरोबर निर्णय घेणे\n↳ बॉडी-वर्न कॅमेर्यासाठी नेटवर्क संरक्षित करण्यासाठी सरकार वापरू शकतात\n↳ इंडस्ट्रीजद्वारे बॉडी वर्न कॅमेराची उपयुक्तता\n↳ बॉडी वर्न कॅमेरा आणि धडा शिकलो यासाठी लादण्याची योजना\n↳ बॉडी-वेर्न कॅमेर्याच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे\n↳ चेहर्याळ ओळख ही पोलिस-बॉर्न-कॅमेरे असलेल्या पोलिसांकडे येत आहे\n↳ उजवा शरीर-परिधान केलेला कॅमेरा निवडत आहे\n↳ सरकारसाठी बॉडी-वर्न कॅमेरा सुरक्षित नेटवर्क\n↳ इंडस्ट्रीजद्वारे बॉडी-वर्न कॅमेर्याचा वापर\n↳ बॉडी-विर्न कॅमेरा प्रोग्राम शिफारसी आणि शिकवलेले धडे लागू करणे\n↳ शरीर-परिधान केलेल्या कॅमेर्याची निवासी अंतर्दृष्टी\n↳ उदय शरीर-परिधान कॅमेरा तंत्रज्ञानाचा\n↳ कायदा अंमलबजावणीसाठी बॉडी वर्न कॅमेराचे संभाव्य फायदे\n↳ सिक्युरिटी कंपनी - पोलिस बॉडी वेन केलेले कॅमेरे किती परिणामकारक आहेत\n↳ पोलिस बॉडी कॅमे .्यांविषयी एक्सएनयूएमएक्स गोष्टी\n↳ पोलिस बॉडी वॉर्न कॅमेरा वापरण्याचे फायदे\n↳ पोलिस बॉडी कॅमेरे आणि गोपनीयता\n↳ कायदे अंमलबजावणीसाठी शरीर-थकलेले कॅमेरे मदत कशी करतात\n↳ सुरक्षा रक्षकांवर बॉडी वेर्न कॅमे .्यांचा प्रभाव\n↳ पोलिस बॉडी थकलेल्या कॅमेर्याचे फायदे\n↳ शरीर-थकलेल्या कॅमेर्याबाबत नागरिकांची समजूत\n↳ बीडब्ल्यूसी 101 - डब्ल्यूएफ 4 जी - टू वे रेडिओ कॅमेरासह ओएमजी Android वायफाय 3 जी / 4 जी ब्लूटूथ वॉकी टॉकी\n↳ बीडब्ल्यूसी ०. - - ओएमजी काढण्यायोग्य बॅटरी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी ० 094 - - ओएमजी परवडणारे मिनी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी ० - - - ओएमजी १ Long लाँग आवरस लाइटवेट पोलिस बॉडी वर्न कॅमेर�� (वाइड एंगल १ 089०-डिग्री)\n↳ बीडब्ल्यूसी ० - - - सुरक्षा रक्षकांसाठी ओएमजी लाइट वेट पोलिस बॉडी वर्न कॅमेरा (वाइड एंगल १ -०-डिग्री १२ वर्किंग आवर)\n↳ बीडब्ल्यूसी ०081१ - ओएमजी अल्ट्रा मिनी वायफाय पोलिस बॉडी वर्न कॅमेरा (१ De० डिग्री + नाइट व्हिजन)\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - ओएमजी वर्ल्डचा सर्वात छोटा मिनी पोलिस बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी ०074 - - सुपर व्हिडिओ कॉम्प्रेशनसह ओएमजी मिनी लाइट वेट बॉडी वर्न कॅमेरा - 20 जीबीसाठी 25-32 तास [एलसीडी स्क्रीन नाही]\n↳ बीडब्ल्यूसी ०058 - ओएमजी मिनी बॉडी वर्न कॅमेरा - सुपर व्हिडिओ कॉम्प्रेशन - 20 जीबीसाठी 25-32 तास\n↳ बीडब्ल्यूसी ०061१ - ओएमजी लाँग आवर [१ H तास] बॉडी वर्न कॅमेरा रेकॉर्डिंग\n↳ बीडब्ल्यूसी ०055. - ओएमजी काढण्यायोग्य एसडी कार्ड मिनी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ ओएमजी लाइट वेट वाईफाई कायदा अंमलबजावणी बॉडी वर्न कॅमेरा, व्हिडिओ 1728 * 1296 30 एफपीएस, एच.264, 940 एनएम नाइटव्हीजन (बीडब्ल्यूसी ०052२)\n↳ BWC041 - ओएमजी बॅज बॉडी वर्न कॅमेरा\n↳ ओएमजी मिनी बॉडी वर्न कॅमेरा, एक्सएनयूएमएक्सएक्स व्हिडिओ (एसपीवायएक्सएनयूएमएक्स)\n↳ बीडब्ल्यूसी ०० - ओएमजी मिनी पोलिस बॉडी वर्न कॅमेरा, १२ 010 p पी, १D० डिग्री, १२ तास, नाईट व्हिजन\n↳ बीडब्ल्यूसी 004 - ओएमजी रग्गेडाईझ्ड केसिंग पोलिस बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी 003 - ओएमजी मिनी पोलिस बॉडी वर्न कॅमेरा\n↳ ओएमजी वेअरेबल बटण कॅमेरा, मोशन अॅक्टिवेटेड व्हिडिओ रेकॉर्डर (एसपीवायएक्सएनयूएमएक्सबी)\n↳ ओएमजी वायफाय पोर्टेबल वेअरेबल सिक्युरिटी 12 एमपी कॅमेरा, 1296 पी, एच.264, अॅप नियंत्रण (एसपीवाय ०084))\nबॉडी वर्न कॅमेरा अॅक्सेसरीज\n↳ BWA015 - ओएमजी हेल्मेट बॉडी वर्न कॅमेरा धारक\n↳ बीडब्ल्यूए 008 / टीएस - ओएमजी बॉडी कॅम ट्रायपॉड स्टँड\n↳ BWA005-MP - ओएमजी बॉडी कॅम मॅग्नेट पिन\n↳ बीडब्ल्यूए 004 / एलबी - ओएमजी बॉडी कॅम लॅनियार्ड बॅग / पाउच\n↳ बीडब्ल्यूए 007-डीएसएच - ओएमजी शोल्डर डबल स्ट्रॅप हार्नेस\n↳ बीडब्ल्यूए 006-आरएसएच - ओएमजी बॉडी कॅम रिफ्लेक्टीव्ह शोल्डर पट्टा हार्नेस\n↳ बीडब्ल्यूए 012 - ओएमजी बॉडी कॅमेरा व्हेस्ट\n↳ बीडब्ल्यूसी010-एलसी - ओएमजी बॉडी कॅमेरा लॉक क्लिप\n↳ बीडब्ल्यूए 000-एसएच - ओएमजी बॉडी कॅम शोल्डर हार्नेस\n↳ बीडब्ल्यूए 003 - ओएमजी लेदर शोल्डर क्लिप माउंट स्ट्रॅप\n↳ बॉडी-वेर्न कॅमेर्याची गरज आणि त्यांचे प्रभाव पोलिस आणि लोकांवर पडतात\n↳ BWA015 - ओएमजी पोलिस बॉडी व��्न कॅमेरा शोल्डर बेल्ट स्ट्रॅप\nबॉडी वर्न कॅमेरा डॉकिंग स्टेशन\n↳ बीडब्ल्यूसीडीएस ०१-014-१-16 पीडी - ओएमजी कॉम्पॅक्ट 16 पोर्ट्स बॉडी वर्न कॅमेरा डॉकिंग स्टेशन\n↳ बीडब्ल्यूसीडीएस ०१२ - २० पीडी - ओएमजी १ inch इंच स्क्रीन पोर्टेबल २० पोर्ट डेटा बॉडींग कॅमेरासाठी डेटा पोर्टिंग स्टेशन\n↳ बीडब्ल्यूसीडीएस 010-16 पीडी - ओएमजी 16 पोर्ट्ससह बॉडी वर्न कॅमेरा डॉकिंग स्टेशन\n↳ बीडब्ल्यूसीडीएस 011-10 पीडी - ओएमजी 10 पोर्ट्ससह बॉडी वर्न कॅमेरा डॉकिंग स्टेशन\n↳ BWA011-DS01 - 10 पोर्ट डॉकिंग स्टेशन\n↳ ओएमजी डिजिटल साक्षरता व्यवस्थापन सॉफ्टवेअर [ओडीईएमएस] (बीडब्ल्यूसीएक्सएनएक्स)\n↳ डिस्प्लेसह ओएमजी 8 पोर्ट स्टेशन\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - ओएमजी एक्सएनयूएमएक्स पोर्ट्स डॉकिंग स्टेशन\n↳ मिलिटरी कॉम्बॅटसाठी BWC099-WF4G OMG 4G डबल लेन्स कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - ओएमजी ओटीजी यूएसबी अँड्रॉइड आणि वायफाय स्मार्टफोन मिनी बुलेट बॉडी हेलमेट कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी 062 - ओएमजी हेडलाइट बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - पॅरामेडिक्ससाठी बुलेट हेड-सेटसह ओएमजी पोलिस बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी 065 - ओएमजी हेल्मेट कॅमेरा 4 जी वायफाय कॅमेरा हेड सेफ्टी कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - बाह्य क्रियाकलाप वॉटरप्रूफ बॉडी वर्न हेलमेट हेडसेट कॅमेरा - वायफाय वॉटरप्रूफ\n↳ ओएमजी वेअरेबल हेडसेट बॉडी वर्न कॅमेरा (BWC056)\n↳ BWC009 - ओएमजी वायफाय / 4 जी / जीपीएस हेडलाइट हेलमेट कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी ०. - - ओएमजी काढण्यायोग्य बॅटरी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ मिलिटरी कॉम्बॅटसाठी BWC099-WF4G OMG 4G डबल लेन्स कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी ० 094 - - ओएमजी परवडणारे मिनी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसी ० - - - ओएमजी १ Long लाँग आवरस लाइटवेट पोलिस बॉडी वर्न कॅमेरा (वाइड एंगल १ 089०-डिग्री)\n↳ बीडब्ल्यूसी ० - - - सुरक्षा रक्षकांसाठी ओएमजी लाइट वेट पोलिस बॉडी वर्न कॅमेरा (वाइड एंगल १ -०-डिग्री १२ वर्किंग आवर)\nअवर्गीकृत - बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - अतिरिक्त मिनी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - हेल्मेटसाठी पोलिस बॉडी कॅमेरा हेड बुलेट कॅम\n↳ एनक्रिप्शनसह सिक्योर मिनी बॉडी वॉर्न कॅमेरा [एलसीडी स्क्रीनसह] (बीडब्ल्यूसीएक्सएनएक्स)\n↳ बीडब्ल्यूएक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स पोर्ट्स डॉकिंग स्टेशन - पुरावा व्य���स्थापन प्रणाली\n↳ लॉक क्लिप (बीडब्ल्यूएक्सएक्सएक्सएक्स)\n↳ मिनी एचडी बॉडी वॉर्न पोलिस कॅमेरा, 12MP ओवीएक्सएनएक्स 2710 डिग्री कॅमेरा, एच. एक्सएनएक्सएक्स एमओव्ही, एक्सएमएक्सपीपी, टीएफ मॅक्स 140G, दीर्घ वेळ काम (बीडब्ल्यूसीएक्सएनएक्स)\n↳ ओएमजी वायफाय मिनी वेअरेबल स्पोर्ट्स Actionक्शन हेलमेट कॅमेरा (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ मिनी स्पाय कॅमेरा - छुपी पॉकेट पेन कॅमेरा 170 डिग्री वाइड कोन लेन्स (स्पायक्सएक्सएक्सएक्स)\n↳ ओएमजी परवडण्यायोग्य एक्सएनयूएमएक्सजी बॉडी वर्न कॅमेरा (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ स्मार्ट ग्लासेस बॉडी वर्न कॅमेरा (BWC042)\n↳ बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स - परवडणारी एचडी बॉडी वर्न कॅमेरा\n↳ काढण्यायोग्य बॅटरी - बॉडी वर्न कॅमेरा (BWC037)\n↳ बॉडी वॉर्न कॅमेरा - एक्सएमएक्स पोर्ट्स डॉकिंग स्टेशन (बीडब्ल्यूसीएक्सएनएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - एक्सएनयूएमएक्सजी, एक्सएनयूएमएक्सजी, वाय-फाय, लाइव्ह स्ट्रीमिंग, रिमोट कंट्रोल लाइव्ह, ब्लूटूथ, मोबाइल अॅप (आयओएस + अँड्रॉइड), एक्सएनयूएमएक्स एक्स लगातार रेकॉर्डिंग, टच स्लाइड कंट्रोल. (BWC3)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - वायफाय बॉडी कॅमेरा (BWC034)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - नोवाटेक एक्सएनयूएमएक्स चिपसेट, बिल्ट-इन स्टोरेज कार्ड (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - अम्बेरेला एएक्सएनयूएमएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्स चिपसेट, एक्सएनयूएमएक्सएक्सग्री वाइड एंगल, एक्सएनयूएमएक्सबीजी मॅक्स स्टोरेज, जीपीएस बिल्ट-इन (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - अम्बेरेला एएक्सएनयूएमएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्स चिपसेट, एक्सएनयूएमएक्सएक्सग्री वाइड एंगल, एक्सएनयूएमएक्सबीजी मॅक्स स्टोरेज, जीपीएस बिल्ट-इन (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - अंबरेल्ला एएक्सएनयूएमएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्स चिपसेट, एक्सएनयूएमएक्सएक्सग्री वाइड एंगल, एक्सएनयूएमएक्सबीजी मॅक्स स्टोरेज, रिमूवेबल बॅटरी प्रकार (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - अंबरेल्ला एएक्सएनयूएमएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्स चिपसेट, एक्सएनयूएमएक्स डिग्री वाइड एंगल, एक्सएनयूएमएक्सबीजी मॅक्स स्टोरेज (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - नोवाटेक एक्सएनयूएमएक्स चिपसेट (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा - दोन बदलण्यायोग्य 2500mAh बॅटरी (BWC024)\n↳ बॉडी वॉर्न कॅमेरा बाह्य एसडी कार्ड (बीडब्ल्यूसीएक्सएनएक्स)\n↳ ओएमजी एक्सएनयूएमएक्सजी बॉडी वर्न कॅमेरा (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ काढता येण्याजोगा बॅटरी जीपीएस बॉडी वेशर पोलीस कॅमेरा [140deg] (बीडब्ल्यूसीएक्सएक्सएक्स)\n↳ बीडब्ल्यूसी 007 ओएमजी - अंबरेला ए 12 बॉडी वर्न कॅमेरा / डब्ल्यूआयएफआय व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीम / दीर्घ कामकाजाचे तास\n↳ ओएमजी एक्सएनयूएमएक्स पोर्ट्स बॉडी वर्न कॅमेरा डॉकिंग स्टेशन (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ लपलेली मिनी स्पाय व्हीडिओ कॅमेरा (स्पायक्सयुंगएक्सएक्स)\n↳ लपविलेले गुप्तचर पॉकेट पेन व्हिडियो कॅमेरा (स्पिवक्सएक्सएक्स)\n↳ बटण कॅमेरा (SPY031)\n↳ WIFI पेन कॅमेरा DVR, P2P, आयपी, 1080P व्हिडिओ रेकॉर्डर, अॅप कंट्रोल (SPY086)\n↳ WiFi संमेलन रेकॉर्डिंग पेन, एचएक्स XXXP, मोशन डिटेक्शन, एसडी कार्ड कमाल 264,1080G (SPY128)\n↳ डिजिटल व्हॉईस आणि व्हिडिओ रेकॉर्डर, व्हिडिओ एक्सएनयूएमएक्सपी, व्हॉईस एक्सएनयूएमएक्सपीपीएस, एक्सएनयूएमएक्स डिग्री फिरविणे (एसपीवायएक्सएनएमएक्स)\n↳ बॉडी वर्न कॅमेरा / डिजिटल एव्हिडेंस मॅनेजमेन्ट (बीडब्ल्यूसीएक्सएनयूएमएक्स)\n↳ सिंगापूरचे टॉप पोलिस बॉडी वर्न कॅमेरा वितरक\nबॉडी थकलेला कॅमेरा हार्नेस\n↳ बीडब्ल्यूए 000-एसएच - ओएमजी बॉडी कॅम शोल्डर हार्नेस\n↳ सिंगापूरचे टॉप पोलिस बॉडी वर्न कॅमेरा वितरक\n↳ सिंगापूरचे टॉप पोलिस बॉडी वर्न कॅमेरा वितरक\nवाइड एंगल व्ह्यू एईएस 256 एन्क्रिप्शन\n↳ सिंगापूरचे टॉप पोलिस बॉडी वर्न कॅमेरा वितरक\nWIFI / 4G थेट प्रवाह\n↳ सिंगापूरचे टॉप पोलिस बॉडी वर्न कॅमेरा वितरक\n↳ सिंगापूरचे टॉप पोलिस बॉडी वर्न कॅमेरा वितरक\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nओएमजी सोल्यूशन्स ट्रॅकिंग, रेकॉर्डिंग आणि अलार्म तंत्रज्ञानाच्या विविध प्रकारांमध्ये माहिर आहेत. आम्ही वृद्धांसाठी पडणे-प्रतिबंधक प्रणाली, रिमोट रेकॉर्डिंग, सुरक्षितता गजर आणि बरेच काही यासह समस्यांचे आधुनिक निराकरण ऑफर करतो. ओएमजी सोल्यूशन्सला सिंगापूर 500 एंटरप्राइझ 2018 आणि 2019 मध्ये सन्मानित करण्यात आले होते, परंतु आमचा प्रभाव शहराच्या पलीकडे इंडोनेशियासारख्या इतर देशांमध्ये विस्तारला आहे. अधिक माहितीसाठी, आमच्यावर आमच्यास भेट द्या आमच्या विषयी पृष्ठ\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी कन्सल्टिंग प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/05/abhyasmala-diksha-success-stories-31.html", "date_download": "2020-09-27T06:25:06Z", "digest": "sha1:4NJ2U4PPBPYIVIXZS4VL3O33O3AQ55G7", "length": 7835, "nlines": 107, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला (दीक्षा ) यशोगाथा - ३१ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nअभ्यासमाला (दीक्षा ) यशोगाथा - ३१\nजिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळा पारध बु. ता.भोकरदन\nकोविड 19 च्या प्रभावाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून शालेय विद्यार्थ्यावरही त्याचा परिणाम होऊन शैक्षणिक सत्र पूर्ण होण्याआधीच लॉक डाउन मूळे शाळा बंद कराव्या लागल्या परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ लागले .त्यावर उपाय म्हणून SCERT महाराष्ट्र शासनाने शाळा बंद शिक्षण सुरू या सदरात दैनंदिन अभ्यासमाला सुरू केली तसेच DIET जालना ने सुद्धा शिक्षण विषयक उपक्रम सुरू केले हे सर्व माझी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळा पारध बु ने पालकांशी संपर्क साधून ज्यांच्याकडे व्हाट्स अँप सुविधा असलेल्या पालकांचा वर्गवार ग्रुप बनवून त्यांना नियमितपणे व्हाट्स अँप वर SCERT व DIET च्या अभ्यासमाला देऊन त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या तसेच नियमितपणे दिक्षा अँप चा वापर करून अध्ययन सुरू ठेवण्यास विद्यार्थी व पालक यांना प्रेरित केले तसेच आमचे केंद्रप्रमुख श्री शिवाजी लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षकांनी एक गुगल लिंक तयार करून त्यावर वर्ग विषयवार प्रश्न संच देऊन ते विद्यार्थ्यांकडून नियमितपणे सोडवून घेत आहोत जे विद्यार्थी 10 पैकी किमान 7 प्रश्नांची बरोबर उत्तरे देतील त्यांना तेथेच उत्तरे सबमिट केल्याबरोबर एक प्रमाणपत्र डाउनलोड होऊन मिळते त्याचा उत्तम असा प्रभाव पडून बहुतेक मुले आनंदाने प्रतिसाद देत आहेत\nया उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदी व उत्साही असून आणखी जास्त अभ्यास द्यावा अशी मागणी करत आहे तसेच यामुळे learning from home हे साध्य होत आहे. या कामासाठी मी जाकीर खान शब्बीर खान मुख्याध्यापक आणि माझे सहकारी मोहमद सदकात खालिक व सोहेल अहेमद अब्दुल कलाम नियमित परिश्रम घेत आहोत.\nआम्हाला ���मचे केंद्रप्रमुख श्री. शिवाजी लोखंडे हे सतत प्रोत्साहन देत आहेत तसेच श्री संदीप देशमुख व चंद्रशेखर देशमुख विषय साधनव्यक्ती भोकरदन हे सुद्धा मार्गदर्शन व मदत करीत आहेत.या सर्व उपक्रमास आमचे गट शिक्षणाधिकारी श्री शहागडकर साहेब हे सुद्धा उत्तेजन देत आहेत.\nकेंद्रप्रमुख: श्री.एस एस लोखंडे सर\nसाधन व्यक्ती: श्री.चंद्रशेखर देशमुख, श्री.संदीप देशमुख\nमुख्याध्यापक: श्री.जाकीर खान शब्बीर खान\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/Dont-extend-the-lockdown-that-puts-a-foot-on-everyones-stomach-Phaltan-Municipal-Council-Oppositions-demand.html", "date_download": "2020-09-27T06:33:32Z", "digest": "sha1:XNRSZC3KBXTRTVRQT5ZKTMYZF7BJ3E2K", "length": 9269, "nlines": 69, "source_domain": "www.sthairya.com", "title": "सर्वसामान्यांच्या पोटावर पाय देणारा लॉकडाऊन वाढवू नका; फलटण नगर परिषद विरोधी पक्षाची मागणी", "raw_content": "\nसर्वसामान्यांच्या पोटावर पाय देणारा लॉकडाऊन वाढवू नका; फलटण नगर परिषद विरोधी पक्षाची मागणी\nस्थैर्य, फलटण : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना अशोकराव जाधव, सचिन सुर्यवंशी बेडके, जयकुमार शिंदे, अनुप शहा, डॉ. प्रवीण आगवणे, सचिन अहिवळे वगैरे.\nस्थैर्य, फलटण : करोना विषाणूच्या आपत्तीमुळे गेले सुमारे चार महिने शहरात लॉक डाऊन सुरु आहे, प्रशासनाच्या नियमांना व्यापारी व नागरिकांनी सहकार्य केलेले आहे परंतू आता सर्वसामान्य जनतेला नियमीत रोजगाराशिवाय पर्याय नाही त्यामुळे दि.३१ जुलै नंतर सर्वसामान्यांच्या पोटावर पाय देणारा लॉक डाऊन सातारा जिल्ह्यात वाढवू नये अशा आशयाचे निवेदन फलटण नगर परिषदेतील विरोधी नगरसेवकांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिले आहे.\nफलटण नगर परिषदेतील विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनाद्वारे, प्रशासनाने आजपर्यंत घातलेल्या निर्बंधांना व्यापारी व जनतेने सहकार्य केलेले आहे परंतू आता सततच्या बंदमुळे रोजगारा अभावी अनेकांची उपासमार होऊ लागली असून करोनापेक्षा भूकबळी व आत्महत्या होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे लॉक डाऊन वाढवू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nया निवेदनावर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेव���का श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, अमरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन सुर्यवंशी बेडके डॉ. प्रविण आगवणे, सचिन अहिवळे, अनुप शहा, मीना नेवसे, सौ. मदलसा कुंभार, सौ. ज्योती खरात, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कुंभार आदींच्या सह्या आहेत.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tgmark.net/mr/category/angola-driver-licence-template-2", "date_download": "2020-09-27T06:14:47Z", "digest": "sha1:EBV5UG3GNF2J2T5JVKI7QDQ45BS7YNK2", "length": 10058, "nlines": 123, "source_domain": "www.tgmark.net", "title": "अंगोला ड्राइव्हर परवाना टेम्पलेट", "raw_content": "\nसाइन अप / लॉग-इन\nअंगोला ड्राइव्हर परवाना टेम्पलेट\nअंगोला ड्राइव्हर परवाना टेम्पलेट\nअंगोला चालक परवाना टेम्पलेट पीएसडी फोटोशॉप\nअंगोला चालक परवाना टेम्पलेट पीएसडी फोटोशॉप\nवाचन सुरू ठेवा अंगोला चालक परवाना टेम्पलेट पीएसडी फोटोशॉप\nपोस्ट प्रकाशित केले:मार्च 19, 2020\nपोस्ट श्रेणी:अंगोला ड्राइव्हर परवाना टेम्पलेट / पूर्णपणे संपादन Photoshop साचा / उच्च गुणवत्ता टेम्पलेट / बातमी\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:एप्रिल 16, 2020\nएक श्रेणी निवडाडिजिटलफोटोशॉप टेम्पलेट ड्राइव्हर्स् लायसन्स टेम्पलेट संपादन करण्यायोग्य पासपोर्ट टेम्पलेट उपयुक्तता बिल टेम्पलेट बँक स्टेटमेंट टेम्पलेट आयडी कार्ड टेम्पलेट सेल्फी फोटोशॉप PSD मल्टी व्हर्जन टेम्प्लेटफुकटEGift CodeReal Documents\n2 सोम चाचणी व्हीपीएस 8 जीबी\n© 2020 टीजीमार्क, सर्व हक्क राखीव.\nकृपया हा फॉर्म पूर्ण करण्यासाठी आपल्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट सक्षम करा.\nटिप्पणी किंवा संदेश *\nनवीन टेम्पलेटची विनंती करा\nआपल्याला नवीन टेम्पलेटची आवश्यकता आहे का\nआपण नवीन टेम्पलेटसाठी आपली विनंती सबमिट करू शकता.\nपासपोर्ट, चालकाचा परवाना, जन्म प्रमाणपत्र, व्यवसाय परवाना, कर चलन, बँक स्टेटमेंट, ओळखपत्र, निवास परवाना, क्रेडिट कार्ड, व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड, इ.\nआपली विनंती सबमिट करा जेणेकरुन आम्ही ती आमच्या संग्रहात काही दिवसांपेक्षा कमी वेळात ठेवू.\nआपली विनंती पूर्ण तपशीलासह सबमिट करा.\nआपल्याकडे नमुना प्रतिमा किंवा पीडीएफ फाइल असल्यास, ते आम्हाला पाठवा.\nकृपया हा फॉर्म पूर्ण करण्यासाठी आपल्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट सक्षम करा.\nटिप्पणी किंवा संदेश *\nअपलोड करण्यासाठी या भागात फायली क्लिक करा किंवा ड्रॅग करा. आपण पर्यंत अपलोड करू शकता 5 फायली.\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता*\nसह सुरू ठेवा फेसबुक\nसह सुरू ठेवा गूगल\nसह सुरू ठेवा ट्विटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://vattelte.blogspot.com/", "date_download": "2020-09-27T06:16:22Z", "digest": "sha1:SGONAXWMRLXTFUKIF2WM5WBHHHDTXECU", "length": 76157, "nlines": 255, "source_domain": "vattelte.blogspot.com", "title": "वाट्टेल ते...", "raw_content": "\nथोडं महत्त्वाचं... आणि बरचसं बिनमहत्त्वाचं...\nमला मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. पण मावसबोलीतल्या कवितेचा अनुवाद करायला मंदारकडून खो मिळाल्यावर, हिंदी किंवा इंग्रजी कवितेचा अनुवाद करावासा वाटेना. सर्वच मराठी ब्लॉग वाचक मंडळींना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही येत असताना, त्यांना आपला बिचारा अनुवाद कशाला वाचायला लावावा या तिन्ही सोडून सगळ्यात जवळची वाटणारी, आणि या तिन्हीहून किंचीत जास्तच आवडणारी भाषा म्हणजे बंगाली. गैरसमज नसावा -- मला बंगाली येत नाही. बंगाली सिनेमे सबटायटल्सशिवाय पाहूनही बऱ्यापैकी कळतात एवढंच काय ते बंगालीमधलं क्वालिफिकेशन. पण या रोशोगोल्ल्या इतक्याच गोड भाषेतील गोड गोड शब्द कानावर येताच त्यांची मोहिनी पडते. \"आमी इकटु इकटु बांगला जानी\" असं म्हणताना सुद्धा जिभेला गुदगुल्या झाल्यासारखं होतं :)\nदोन वर्षांपूर्वी आंतरजालावर प्रचंड गाजलेला, 'Where the hell is Matt' हा व्हिडीओ बघताना त्यातल्या पार्श्वसंगीतातील बंगाली शब्दांनी लक्ष वेधून घेतलं होत. त्या ओळी रवींद्रनाथ ठाकुरांच्या 'गीतांजली'तील 'प्राण' नावाच्या कवितेतून घेतल्या आहेत असं वाचण्यात आलं. ती मूळ कविता शोधताना, ठाकुरांच्याच दुसऱ्या एका काव्यसंग्रहातील दुसरीच एक 'प्राण' नावाची कविता सापडली. तीही खूप आवडली म्हणून लिहून ठेवली होती. बंगालीतील मूळ कविता (देवनागरीत) आणि त्याखाली मी केलेला (अर्थातच स्वैर) अनुवाद देत आहे. भाषाही धड येत नसताना आणि छंद-वृत्त वगैरेच्या बाबतीत एकंदरीतच अंधार असताना, थेट 'गुरूदेवां'च्या काव्याला हात लावण्याची खोडी केल्याबद्दल माफी असावी. किंवा मला भाग पाडणाऱ्या ब्लॉगर मित्र-मैत्रीणींना दोष द्यावा :D\nमॉरिते चाही ना आमी शुंदॉर भुबॉने\nमानाबेर माझे आमी बांचीबारे चाई \nएइ शूर्जोकारे एइ पुष्पितो कानॉने\nजिबोंतो हृदय माझे जदि स्थान पाई \nधॉराय प्राणेर खॅला चिरोतोरोंगितो,\nबिरोहो मिलॉन कॉतो हाशी-अस्रुमॉय-\nमानाबेर सुखे दुःखे गांथियाँ शोंगीत\nजदि गो रॉचिते पॉरी ऑमोर ऑलोय\nता जदि ना पॉरी, तॉबे बांची जॉतो काल\nतोमादेरी माझखाने लॉभी जॉनो ठाईं,\nतोमरा तुलिबे बोले शॉकाल बिकाल\nनाबो नाबो शोंगितेर कुशुम फुटाई \nहाशिमुखे नियो फूल तॉर पॉरे हाय\nफेले दियो फूल, जदि शे फूल शुकाय ॥\n- कोडी ओ कॉमोल: संचयिता\nमरून जायचे नाही या सुंदर विश्वातुनी\nरवीकिरणी, पुष्पवनी, हृदयातुनी -\nएखाद्या, स्थान मिळेल का ते पहायचे \nभूतलावर चैतन्याचा चिरंतन हा खेळ,\nहास्य कध��, कधी अश्रु; विरह आणि मीलन -\nतान गुंफुनी मनुजाच्या सुख-दुःखाची\nबांधीन त्या संगीताचे मी चिरायु सदन\nहे नाही जमले तरी जगू द्या\nतुमच्यातच, जोवर जगतो आहे,\nही गीत सुमने खुडुनी घ्या\nनिशीदिनी जोवर फुलतो आहे\nबहरेन मी अनावर अन जाईन जेव्हा सुकुनी \nहासत स्वीकारा मज, अन द्या मग उधळुनी ॥\nयाच खेळामध्ये रवींद्रनाथांच्या अजून एका प्रसिद्ध कवितेचा नंदन नी केलेला अनुवाद इथे वाचा.\nकेवळ खेळ पुढे चालू रहावा आणि अजून वेगवेगळ्या कविता वाचायला मिळाव्यात, म्हणून मी यात सहभागी झाले. आपण अनुवाद न लिहीता नुसताच पुढच्याला ’खो’ देण्याचा पर्याय असता, तर मी केव्हाच हात वर कळून मोकळी झाले असते\nप्रसादच्या ब्लॉगवर रवींद्रनाथांच्या कवितेविषयी वरचेवर वाचले आहे.\nगेल्या शनिवारची संध्याकाळ. Alabama 'Crimson Tide' ह्या आमच्या फुटबॉल टीमचा कट्टर rival 'Tennessee Volunteers' विरूद्ध गेम जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियम्सपैकी एक असणाऱ्या 'Bryant Denny Stadium' या आमच्या होम स्टेडियममध्ये. गेम संपायला clock वर केवळ चार सेकंद उरले आहेत. Alabama 12, Tennessee 10 असा स्कोअर. पण बॉल टेनेसीकडे... आणि ते किक करून फील्ड गोल करायच्या तयारीत. फील्ड गोल झाला तर त्यांना ३ पॉईंट्स मिळून ते १२-१३ असा गेम जिंकणार. त्यांना थोपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो फील्ड गोल अडवणे\nस्टेडियम नेहमीप्रमाणे खचाखच भरले आहे. इतका वेळ 'Go Defense', 'Go Bama', 'Get 'im defense', 'Roll Tide' अशा आरोळ्या देऊन आरडाओरडा करून स्टेडियम डोक्यावर घेणारे ९६,००० फॅन्स आता श्वास रोखून बघत आहेत. बॅंडही वाजायचा थांबला आहे. गेल्या वर्षी क्रिम्जन टाईडचा १२-० असा undefeated season फ्लॉरिडाविरूद्ध SEC championship game मध्ये संपुष्टात आला होता. आजवर १२ वेळा National Championship पटकावणाऱ्या क्रिम्जन टाईडच्या पदरी १९९२ नंतर मात्र हा चषक कधीच आला नाही. गेल्यावर्षी याच्या अगदी जवळ जाऊन पराभव पत्करावा लागला होता. १९९२ पासून उराशी बाळगलेलं हे स्वप्न या वर्षी तरी पूर्ण होईल का क्रिम्जन रंग परिधान केलेला प्रत्येक फॅन याच काळजीत क्रिम्जन रंग परिधान केलेला प्रत्येक फॅन याच काळजीत या वर्षी आतापर्यंत ७-० अशी विजयी मोहीम चालू आहे, तिला आता टेनेसीने धोक्यात आणलंय का या वर्षी आतापर्यंत ७-० अशी विजयी मोहीम चालू आहे, तिला आता टेनेसीने धोक्यात आणलंय का \"देवा, championship वगैरे पुढचं पुढे बघू, पण हा गेम आम्हाला जिंकू दे \"देवा, championship वगैरे पुढचं पुढे बघू, पण हा गेम आम्हाला जिंकू दे पराभव आणि तोही Vols कडून पराभव आणि तोही Vols कडून नाही, शक्यच नाही\" टेनेसी-अलाबॅमा rivalry किती कट्टर याची तिऱ्हाईताला कल्पना येणार नाही.\nटेनेसी Vols किक करण्याच्या तयारीत...सगळे श्वास रोखून बघतायत... चार सेकंद, फक्त चार सेकंदात निर्णय होणार हे टेन्शन सहन न होऊन मी कानावर हात ठेवेते आणि डोळे घट्ट मिटून घेते. काही क्षणांनी मोठ्या आरोळया आणि बॅंडचा आवाज ऐकू येऊन मी डोळे उघडते तर समोर फील्डवर अलाबॅमाचा मोठ्ठा झेंडा फडकत असतो, आणि सगळीकडे एकच जल्लोष असतो :) अंगावर सर्रकन काटा येतो हे टेन्शन सहन न होऊन मी कानावर हात ठेवेते आणि डोळे घट्ट मिटून घेते. काही क्षणांनी मोठ्या आरोळया आणि बॅंडचा आवाज ऐकू येऊन मी डोळे उघडते तर समोर फील्डवर अलाबॅमाचा मोठ्ठा झेंडा फडकत असतो, आणि सगळीकडे एकच जल्लोष असतो :) अंगावर सर्रकन काटा येतो We made it आम्ही फील्ड गोल अडवला... त्यांना हरवलं, आम्ही जिंकलो मोठ्याने आरोळी मारताना डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. आईशप्पथ, एका वेळी इतक्या अनोळखी लोकांना मी याआधी कधी इतक्या टाळ्या दिल्या नसतील, मिठया मारल्या नसतील मोठ्याने आरोळी मारताना डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. आईशप्पथ, एका वेळी इतक्या अनोळखी लोकांना मी याआधी कधी इतक्या टाळ्या दिल्या नसतील, मिठया मारल्या नसतील मग \"Hey Vols... we just beat the hell outta you\" असं त्यांना ओरडून सांगणं होतं. आता घरी जाऊन साडेतीनशे पौंड वजनाच्या आणि साडेसहा फूट उंचीच्या आडदांड defensive tackle टेरेन्स कोडीने शेवटच्या चार सेकंदात अडवलेल्या त्या विजयी फील्ड गोलचे रीप्ले पुन्हा पुन्हा बघणं आलं चार तास सलग उभं राहून दुखणारे पाय आणि स्टेडियममध्ये आरडाओरडा करून बसलेला घसा यांची पर्वा न करता\nटेरेन्स कोडी (नं ६२) ने अडवलेला विजयी फील्ड गोल\nछायाचित्र: जॉन चार्ल्स ऍकर, अलाबॅमा\nतीन वर्षांपूर्वी University of Alabama मध्ये admission घेऊन मी या गावात आले, तेव्हा कॅम्पसवरील सर्वांत पहिल्यांदा नजरेत भरलेली वास्तू म्हणजे इथलं भलं मोठं फुटबॉल स्टेडीयम. फुटबॉल या खेळाबद्दल इथले लोक अगदी 'क्रेझी' आहेत हे त्यांच्या बोलण्यातून कळत होतं, पण केवळ विद्यापीठाच्या स्तरावर खेळल्या जाणाऱ्या या खेळाकरता आपल्या इडन गार्डनपेक्षाही मोठं, अवाढव्य स्टेडीयम कशाला, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. या देशात सगळं जरा 'अति'च असतं असं म्हणून मी सोडून दिलं, पण ���ोवर 'कॉलेज फुटबॉल' हे काय प्रकरण असतं याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. मी इथे नवीन. कंटाळले, घरची आठवण आली की, \"एकदा फुटबॉल सीझन सुरू होऊ दे गं, मग इथे खरी मजा असते. You will enjoy like never before\" असं इतर 'सिनीयर' मित्रमैत्रीणी म्हणायचे. मी ते मनावर घ्यायचे नाही, पण इतकी हाईप ऐकून या 'हाताने खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल' बद्दल मला उत्सुकता नक्कीच निर्माण झाली.\nएकदा एका मित्राच्या घरी टीव्हीवर मागच्या वर्षीचा कुठलातरी गेम बघण्यात आला, आणि काहीसा धक्काच बसला. इतका रानटी, आघोरी प्रकार मी यापूर्वी पाहिला नव्हता. मोठाले आडदांड खेळाडू हिसकाहिसकी करतात... मग बदाबदा एकमेकांच्या अंगावर पडतात, मध्येच उठून धावायला लागतात.... या सगळ्यात तो लांबुळका चेंडू कुठे गेला ते तर दिसतच नाही मध्येच केव्हातरी तो चेंडू समोर ठेवून त्याला लाथ मारतात आणि ते पाहून बघणारे लोक एकतर प्रचंड आनंदाने चित्कारतात किंवा शिवीगाळ करतात... प्रथमदर्शनी काही कळलं तर नाहीच, पण हा आघोरी खेळ पाहून माझा काहीसा भ्रमनिरास झाला. मला क्रिकेटसारखा 'जंटलमॅन्स गेम' बघण्याची सवय. सॉकर म्हणजे अमेरिका सोडून इतरत्र ज्याला ’फुटबॉल’ म्हणतात तोही कधी फारसा बघितला नाही. त्यामानाने बेसबॉल आपल्याला आवडेल कदाचित, पण हे अमेरिकन फुटबॉल प्रकरण आपल्याला झेपेल असं वाटलं नाही\nमग जसा जसा फुटबॉल सीझन जवळ येऊ लागला, तशी आमच्या या पिटुकल्या शहराने बघता बघता कात टाकली. 'क्रिम्जन टाईड' या इथल्या टीमच्या 'क्रिम्जन' अर्थात लालचुटूक रंगात आख्खं शहर रंगून गेलं. 'क्रिमज्न टाईड' चे झेंडे, फलक, कपडे, दागदागिने, टॉवेल्स, कप्स अशा विविध वस्तू, इतकंच काय केक्स, कुकीज अशा मिठायाही सर्वत्र दिसू लागल्या. सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळा उत्साह, वेगळा आनंद दिसू लागला. बीयर, बार्बेक्यू वगैरेसहित टेलगेट पार्ट्यांना उधाण येऊ लागलं. खेळ कसाही असू दे, पण आमच्या एरवी अगदी थंड, academic वातावरण असलेल्या slow paced शहराला असं जीवदान दिल्याबद्दल तरी मला हा खेळ आवडू लागला. तुम्ही 'बॅमा' मध्ये असाल तर क्रिम्जन टाईडचे गेम न बघणे हा ऑप्शन तुम्हाला नसतो, हे माझ्या लवकरच लक्षात आलं. शनिवारी संध्याकाळी सगळे उद्योग सोडून मीही इतरांबरोबर टीव्हीसमोर बसून गेम बघू लागले. \"Fumble म्हणजे काय\", \"आता बॉल त्यांच्याकडे कसा गेला\", \"आता बॉल त्यांच्याकडे कसा गेला\", \"आता त्यांनी किक का केलं\", \"आ���ा त्यांनी किक का केलं\" वगैरे माझ्या बाळबोध प्रश्नांना मित्रमंडळींनी शक्य तितक्या पेशन्टली उत्तरं दिली आणि माझं 'Football 101' ट्रेनिंग पार पाडलं. मलाही या खेळातलं थोडं थोडं कळू लागलं. त्यातून माझे मास्तरही कट्टर टाईड फॅन. मी इथे नवीन आहे म्हणून त्यांनी मला तीन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या: 1. You hate Tennessee 2. You hate Auburn 3. Say \"Roll Tide\" वगैरे माझ्या बाळबोध प्रश्नांना मित्रमंडळींनी शक्य तितक्या पेशन्टली उत्तरं दिली आणि माझं 'Football 101' ट्रेनिंग पार पाडलं. मलाही या खेळातलं थोडं थोडं कळू लागलं. त्यातून माझे मास्तरही कट्टर टाईड फॅन. मी इथे नवीन आहे म्हणून त्यांनी मला तीन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या: 1. You hate Tennessee 2. You hate Auburn 3. Say \"Roll Tide\nमास्तर, इतर मित्रमैत्रीणी, थोडंफार वाचन यातून मला बॅमाच्या football legacy ची कल्पना आली. आतापर्यंत मिळवलेल्या SEC championships, National championships, Paul 'Bear' Bryant हे legendary coach आणि या सगळ्या बद्दल Bama Nation ला असणारा प्रचंड अभिमान आणि आपुलकी यातून माझं 'Bama fan 101' पण झालं आणि मीही बघता बघता क्रिम्जन टाईडची फॅन होऊन गेले आपल्या प्रत्येक गेमची सुरूवात \"This is Alabama Football\" अशा introduction नी करणारी Crimson Tide माझीही होम टीम झाली\nब्रायंट-डेनी स्टेडियम आतून: विकीमिडीया कॉमन्स\nकोण कुठला हा आघोरी खेळ फुटबॉल, आणि कुठली क्रिम्जन टाईड या 'परकीय' खेळाबद्दल माझ्यात एवढं passion कुठून आलं या 'परकीय' खेळाबद्दल माझ्यात एवढं passion कुठून आलं या क्रिम्जन टाईडबद्दल एवढी आपुलकी, एवढी ओढ कुठून आली या क्रिम्जन टाईडबद्दल एवढी आपुलकी, एवढी ओढ कुठून आली कशी आली कदाचित या परक्या देशात, परक्या माणसांत मला एक feeling of belongingness, त्यातून येणारी भावनिक सुरक्षितता त्यांनी दिली म्हणून. इथल्या माणसांशी, त्यांच्या भावनांशी, त्यांच्या मानबिंदुशी स्वतःला जोडण्याकरता एक दुवा दिला म्हणून. अलाबॅमा फुटबॉल नसता तर इथल्या थंडीत गारठलेले कित्येक वीकेन्ड्स मी घरच्या आठवणीने रडण्यात घालवले असते. बारा-बारा तास काम करूनही प्रॉजेक्ट यशस्वी न झाल्याने आलेल्या नैराश्याने, एकटेपणाने खचून गेले असते. इथे इतके मित्र मैत्रीणी जोडण्याची, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी मला मिळाली नसती.\nटाईडने टेनेसीवर विजय मिळवला आणि आणि ८-० अशी विजयी मालिका कायम ठेवली. अजून या सीझनचे काही टफ गेम्स बाकी आहेत. पण सात आठ वर्षांच्या low spell नंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा उसळून आलेल्या टाईडसाठी सगळ्या फॅन्सचं एकच स्वप्न आहे -- National Championship ते यंदा पूर्ण होईल किंवा होणार नाही, but the Tide is certainly on a Roll Nick Saban या कर्तृत्ववान कोचच्या कुशल नेतृत्वाखाली क्रिम्जन टाईड आपल्या लाखो फॅन्सचं हे स्वप्न लवकरंच पूर्ण करेल अशी मला आशा नाही, खात्री आहे\nछायाचित्र: जॉन चार्ल्स ऍकर, अलाबॅमा\n*क्रिम्जन टाईडचा लोगो विकीपीडीयाच्या सहाय्याने चिकटवला आहे.\n*ज्या फोटोखाली कुणाला श्रेय दिलेले नाही तो (वाकडा) फोटो मी स्वत: काढलेला आहे.\nसंवेदनी सुरु केलेला कवितांचा खो-खो सुमेधामार्फत माझ्यापर्यंत आलाय. नेहमीप्रमाणे वरातीमगून घोडं नको म्हणून म्हटलं या वेळेला खो मिळाल्या मिळाल्या लगेच राज्य घेऊयात\nया खेळाचे संवेदने ठरवलेले नियम इथे परत देते आहे:\n१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा\n२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)\n३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा\n४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही\n५. अजून नियम नाहीत :)\nइथे खरंतर ’दो से मेरा क्या होगा’ झालंय माझं. पण सध्या गडबड इतकी आहे की टायपायला वेळ नाही म्हणून त्यातल्या त्यात छोट्या कविता निवडायचा मोह झाला होता. असो.\nदिले एकदा पीस पांढरे;\nदेता घेता त्यात थरारे\nम्हणुन दिला नाजुक शिंपला;\nदेता घेता उमटे काही,\nमिना तयाचा त्यावर जडला\nअसेच काही द्यावे... घ्यावे...\nदिला एकदा ताजा मरवा\nदेता घेता त्यात मिसळला\nगंध मनातील त्याहुन हिरवा.\n- इंदिरा संत (’मेन्दी’)\nनाद नच कानी पडे\nध्येय, प्रेम, आशा यांची\nहोतसे का कधी पूर्ती\nनाद कानी येऊ लागे\nहोते म्हणू स्वप्न एक\nहोते म्हणू वेड एक\nमाझा खो गिरीराज आणि परागला.\nगायत्रीची वसंत ऋतूची वाट बघणारी ही पोस्ट आली, तेव्हा माझ्या इथे वसंत नुकताच येऊन 'रंग दाखवायला' लागलेला पाच-सहा महिने कडाक्याची थंडी आणि उजाड निसर्ग पाहून आमच्या पिटुकल्या शहराचा 'थंडावलेला' उत्साह पुन्हा उसळू लागला होता. आख्ख्या गावाचा कायापालट की काय म्हणतात तसा होऊ घातला होता पाच-सहा महिने कडाक्याची थंडी आणि उजाड निसर्ग पाहून आमच्या पिटुकल्या शहराचा 'थंडावलेला' उत्साह पुन्हा उसळू लागला होता. आख्ख्या गावाचा कायापालट की काय म्हणतात तसा होऊ घातला होता गायत्रीसारखा 'माय सरस्वती' चा वरदहस्त आमच्या मस्तकावर नाही, :) म्हणून कविता नाही तरी गेला बाजार दोन-चार फोटो तरी नक्की टाकूयात या वर्षी, असं मनाशी ठरवलं. गेल्या वर्षीदेखिल स्प्रिंगमध्ये हौसेने काढलेले फुलांचे फोटो केवळ आळस आणि टाळाटाळ याच कारणांमुळे इथे टाकयचे राहून गेले होते. यंदाही वसंत ऋतूचा उल्लेख करायला उन्हाळा उजाडलाय\nऊन हळुहळू तापायला लागलं असलं तरी वसंतात बहरलेली झाडं-झुडपं मात्र अजूनही बहर टिकवून आहेत सात-आठ महिने फुलांशिवाय काढतात ही झाडं, आणि चार-पाच महिने तर एकही पान असल्याशिवाय सात-आठ महिने फुलांशिवाय काढतात ही झाडं, आणि चार-पाच महिने तर एकही पान असल्याशिवाय आणि मग मार्चच्या अखेरीस वसंताच्या आगमनाची वर्दी देत जीवाच्या कराराने बहरतात. सगळ्या निसर्गाचा रंग-गंध पालटून टाकतात आणि मग मार्चच्या अखेरीस वसंताच्या आगमनाची वर्दी देत जीवाच्या कराराने बहरतात. सगळ्या निसर्गाचा रंग-गंध पालटून टाकतात डॅफोडिल, चेरी, मॅग्नोलिया, ब्रॅडफर्ड पेअर, फॉर्सिथिया, रोडोडेंड्रॉन, डॉगवूड, ट्युलिप्स, गुलाब... आणि त्यांच्या अवतीभवती करणारे असंख्य विविधरंगी पक्षी आणि फुलपाखरं डॅफोडिल, चेरी, मॅग्नोलिया, ब्रॅडफर्ड पेअर, फॉर्सिथिया, रोडोडेंड्रॉन, डॉगवूड, ट्युलिप्स, गुलाब... आणि त्यांच्या अवतीभवती करणारे असंख्य विविधरंगी पक्षी आणि फुलपाखरं सगळा कॅम्पस कसा नटून जातो सगळा कॅम्पस कसा नटून जातो हिवाळ्यात उदासवाणं दिसणारं Quad गजबजून जातं... Frisbee खेळायला, सायकल चालवायला आलेली मुलं, बाळांना stroller मधून फिरवणाऱ्या आया, ऊन खात पुस्तक वाचत बसलेले विद्यार्थी -- निसर्गाच्या फुलायच्या उर्मीमुळे जणू सगळ्यांमध्ये नवा उत्साह संचारतो.\nउन्हाळयात इथे आठ-साडेआठ पर्यंत लख्ख उजेड असतो. अशी मोठ्ठी संध्याकाळ मिळाली की ठरवलेल्या (आणि न ठरवलेल्याही) किती गोष्टी करायला मिळतात, नाही संध्याकाळी साडेपाच-सहा पर्यंत सगळी कामं उरकून घरी यावं, पोटापाण्याची सोय करून मग पब्लिक लायब्ररीतून आणलेले वुडहाऊस किंवा सॉमरसेट मॉम, ���िंवा घरून येताना आणलेला 'लंपन' वाचत संध्याकाळची हवा खात पॅटियोमध्ये पाय पसरून निवांत बसावं; किंवा संध्याकाळी पडणाऱ्या रिपरिप पावसात वळणावळणाच्या रस्त्यांवरून लांब ड्राईव्हला जावं, ऊन पावसाचा खेळ बघून 'श्रावणमासी, हर्ष मानसी' (शाळेत म्हणायचो त्याच चालीत) मोठ्यांदा म्हणावी आणि ती अजून तोंडपाठ आहे म्हणून सुखावून जावं, येताना वाटेत थांबून वाफाळती कॉफी घ्यावी, घरी येऊन 'रोमन हॉलिडे' किंवा 'साऊंड ऑफ म्युझिक' किंवा असाच कुठला तरी गोंडस सिनेमा अकराव्यांदा बघावा आणि तृप्त मनाने झोपी जावं...\nउन्हाळातल्या अशा सुरेख संध्याकाळचा रंग मनावर हलकेच उमटावा....\nDisclaimer: विषय तसा cliched आहे. या विषयावर मीही बरंच वाचलंय खूप ठिकाणी. पण मी पहिल्यांदा अनुभवलं, तेव्हा कळलं हा impact किती hard-hitting असतो ते अनुभव घेतल्यानंतर शब्दांत उतरायलादेखिल मध्ये बराच काळ जावा लागला. पण लिहील्याशिवाय स्वस्थ बसवलंही नाही. थोडक्यात, वाचताना कंटाळा येण्याची शक्यता आहे, तेव्हा... स्वतःच्या जबाबदारीवर वाचावं अनुभव घेतल्यानंतर शब्दांत उतरायलादेखिल मध्ये बराच काळ जावा लागला. पण लिहील्याशिवाय स्वस्थ बसवलंही नाही. थोडक्यात, वाचताना कंटाळा येण्याची शक्यता आहे, तेव्हा... स्वतःच्या जबाबदारीवर वाचावं\nसकाळी... हो, सकाळ झालीच असावी... कारण अर्धवट झोपेतही मला माझ्या पलंगाशेजारच्या किलकिल्या खिडकीतून सकाळच्या fresh, crisp हवेचा ओळखीचा वास आला आणि त्याहूनही ओळखीचा, आवडीचा पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू आला. तर सकाळी अर्धवट जाग येऊनही मी तशीच डोळे न उघडता पडून राहिले. तो वास श्वासांत भरभरून घेत, पक्ष्यांचा आवाज कानभरून ऐकत. पांघरूण आणिक थोडं घट्ट ओढून घेतलं. थोड्यावेळाने स्वयंपाकघरातून ('किचन'मधून नव्हे) येणारा मेथीच्या भाजीचा खमंग दरवळ त्यात मिसळला आणि जरा कानोसा घेतला तर स्वयंपाकघरात आईची लगबगही अस्प्ष्ट ऐकू आली. रेडिओही चालू होता. नेहमीप्रमाणेच.\n\"आकाशवाणी, पुणे. भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत.\"\nसात पाच झाले - माझ्या चटकन लक्षात आलं आठवतं तेव्हापासून सकाळी रेडिओवरून वेळ सांगायची जुनी सवय आमच्या घरात सगळ्यांची आठवतं तेव्हापासून सकाळी रेडिओवरून वेळ सांगायची जुनी सवय आमच्या घरात सगळ्यांची रेडिओतून मंगला कवठेकरांचं किंवा बलदेवान्दसागरांचं 'इति वार्ता: ' ऐकू आलं की, \"पियूऽऽऽ संस्कृत ब��तम्यासुद्धा संपल्या. अजून अंघोळीला गेली नाहीस का रेडिओतून मंगला कवठेकरांचं किंवा बलदेवान्दसागरांचं 'इति वार्ता: ' ऐकू आलं की, \"पियूऽऽऽ संस्कृत बातम्यासुद्धा संपल्या. अजून अंघोळीला गेली नाहीस का काय शाळा बुडवायचा विचार आहे का आज काय शाळा बुडवायचा विचार आहे का आज\" - हे पपांचं परिचयाचं वाक्य पाठोपाठ यायचंच. हे सगळं आठवून गालातल्या गालात हसू आलं आणि शेवटी उठून अंथरूणातच बसून राहिले. खिडकी उघडून बाहेर पाहिलं तर मागच्या कंपाऊंडच्या भिंतीवर तोच ओळखीचा भारद्वाज होता. लहानपणी सकाळी दात घासता घासता खिडकीतून या \"तपकिरी कोट घातलेल्या कावळ्या\" कडे बघताना कितीदातरी आवरायला उशीर झाला होता\" - हे पपांचं परिचयाचं वाक्य पाठोपाठ यायचंच. हे सगळं आठवून गालातल्या गालात हसू आलं आणि शेवटी उठून अंथरूणातच बसून राहिले. खिडकी उघडून बाहेर पाहिलं तर मागच्या कंपाऊंडच्या भिंतीवर तोच ओळखीचा भारद्वाज होता. लहानपणी सकाळी दात घासता घासता खिडकीतून या \"तपकिरी कोट घातलेल्या कावळ्या\" कडे बघताना कितीदातरी आवरायला उशीर झाला होता \"सगळं तस्संच आहे की... \" मला वाटून गेलं. मग लगेच लक्षात आलं... दीडच तर वर्षं झालंय. आपण काय असे वर्षानुवर्षांनी घरी परत आल्यासारखं करतोय\nदिवसभराच्या 'अजेंडा' ची मनातल्या मनात उजळणी केली. आईला आज दुपारी वालपापडीची भाजी करायला सांगूयात - आपल्याला तिकडे खायला मिळत नाही. का आपणच करावी तेवढाच तिला आराम. एरवी कोण करून घालणार तिला तरी तेवढाच तिला आराम. एरवी कोण करून घालणार तिला तरी आणि संध्याकाळी वरणफळं... ती मात्र तिच्याच हातची. आपण कितीही केली तरी चिंचगुळाची आमटी काही तिच्यासारखी होत नाही आणि संध्याकाळी वरणफळं... ती मात्र तिच्याच हातची. आपण कितीही केली तरी चिंचगुळाची आमटी काही तिच्यासारखी होत नाही दुपारी गावातल्या गणपतीला जायचंय. वाड्यातल्या सुद्धा. आमचं चिंचवड म्हणजे मोरया गोसावींचं देवस्थान. पवनेच्या काठी. काळ्या कातळातलं पेशवेकालीन मंदीर आहे. पण आता रंगीबेरंगी ऑईल पेंट फासल्याने पार रया गेलीये त्याची. नदीच्या घाटावरही संध्याकाळी बसून राहयला फार रम्य वगैरे वाटायचं. आता पाणी खूप खराब झालंय. वाडा मात्र अजून तसाच असावा. शांत, प्रसन्न. पण या वेळी गेले तर वाड्यापाठीमागची जुनी वेदपाठशाळा पाडून तिथं काँक्रीटचं बांधकाम चालू होतं. बकुळीचं झाड अजून तसंच होतं, पण पूर्वीसारखा बकुळीच्या फुलांचा सडा नव्हता झाडाखाली. थोडं चुकल्याचुकल्यासारखं झालं. रविवारी संध्याकाळी इथे गाणं असतं. आता दोन-चार दिवसात वार्षिक उत्सवही चालू होणार होता. तेव्हा तर बहारच असते गायन-वादनाची. पण नकोच तेव्हा रात्रीचं गर्दीत. इथे असं सगळं शांत असतानाच बरं वाटतं. मग एक दिवस घरी गौरीताईचं गाणं ठेवलं... आणि शिंदे सरांचं. गौरीताई 'शामकल्याण' गायली. तिचं 'सोऽहमहर डमरू बाजे' मला खूप आवडतं. सरांचं 'धीर धरी, धीर धरी, जागृत गिरीधारी'. घरी खूप लोक आले गाणं ऐकायला. आमचा हॉल गच्चं भरून गेला. खूप छान झालं दोघांचंही गाणं. रात्री सगळे गेल्यावर काका-काकू, आत्या वगैरे घरातल्या मंडळींसाठी आईने पिठलं-भाकरी, मुगाची खिचडी असा पटकन स्वयंपाक केला. खूप दिवसांनी खूप गप्पा मारल्या सगळ्यांशी. भावंडांबरोबर दम लागेस्तोवर दंगा केला. छोट्या भाचीला पाठीवर 'साखरेचं पोतं' करून घरभर हिंडवलं. तिला थोडा आगाऊपणा शिकवला. माझी भाची शोभायला नको दुपारी गावातल्या गणपतीला जायचंय. वाड्यातल्या सुद्धा. आमचं चिंचवड म्हणजे मोरया गोसावींचं देवस्थान. पवनेच्या काठी. काळ्या कातळातलं पेशवेकालीन मंदीर आहे. पण आता रंगीबेरंगी ऑईल पेंट फासल्याने पार रया गेलीये त्याची. नदीच्या घाटावरही संध्याकाळी बसून राहयला फार रम्य वगैरे वाटायचं. आता पाणी खूप खराब झालंय. वाडा मात्र अजून तसाच असावा. शांत, प्रसन्न. पण या वेळी गेले तर वाड्यापाठीमागची जुनी वेदपाठशाळा पाडून तिथं काँक्रीटचं बांधकाम चालू होतं. बकुळीचं झाड अजून तसंच होतं, पण पूर्वीसारखा बकुळीच्या फुलांचा सडा नव्हता झाडाखाली. थोडं चुकल्याचुकल्यासारखं झालं. रविवारी संध्याकाळी इथे गाणं असतं. आता दोन-चार दिवसात वार्षिक उत्सवही चालू होणार होता. तेव्हा तर बहारच असते गायन-वादनाची. पण नकोच तेव्हा रात्रीचं गर्दीत. इथे असं सगळं शांत असतानाच बरं वाटतं. मग एक दिवस घरी गौरीताईचं गाणं ठेवलं... आणि शिंदे सरांचं. गौरीताई 'शामकल्याण' गायली. तिचं 'सोऽहमहर डमरू बाजे' मला खूप आवडतं. सरांचं 'धीर धरी, धीर धरी, जागृत गिरीधारी'. घरी खूप लोक आले गाणं ऐकायला. आमचा हॉल गच्चं भरून गेला. खूप छान झालं दोघांचंही गाणं. रात्री सगळे गेल्यावर काका-काकू, आत्या वगैरे घरातल्या मंडळींसाठी आईने पिठलं-भाकरी, मुगाची खिचडी असा पटकन स्वयंपाक केला. खूप दिवसांनी खूप गप्पा मारल्या सगळ्यांशी. भावंडांबरोबर दम लागेस्तोवर दंगा केला. छोट्या भाचीला पाठीवर 'साखरेचं पोतं' करून घरभर हिंडवलं. तिला थोडा आगाऊपणा शिकवला. माझी भाची शोभायला नको\nआईने केलेली भाजी खाल्ल्यावर आईला 'थम्स अप' करून म्हणायचं, \"गुज्जॉब\" (Good Job\nछोटी आत्या घरात शॉर्ट्स घालून बसली असेल तर तिला चिडवायचं, \"हाप तद्दी...\" (हाफ चड्डी) आणि वर खि खि करून हसायचं\nनवीन गाणं पण शिकवलं...\n\"या वऱ्याच्या बसुनी विमनी सहल करूया गगनाची,\nचला मुलांने आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची...\" :-)\nपटकन शिकली पोरगी. अगदी माझी भाची शोभते\nएक दिवस सकाळी बहिणीबरोबर दुर्गा टेकडीवर फिरायला गेले. त्या टेकडीची तर पार सारसबाग करून टाकलीये उंच उंच झाडं तोडून छोटी छोटी झुडुपं काय, कारंजी काय, काँक्रीटच्या पेव्हमेंट्स काय... असो. बदल होतच राहणार. कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. नेहमीच्या ठिकाणी भेळ, पावभाजी, वडापाव, दाबेली वगैरे खाण्याचे कार्यक्रम कधी बहिण, तर कधी मित्रमैत्रीणींबरोबर पार पडले. रस्त्याच्या कडेला विकत मिळणारा तिखट-मीठ लावलेला, अर्धवट पिकलेला पेरूही खाल्ला. उसाच्या रसाची खूऽऽप आठवण आली, पण डिसेंबरात कुठून आणणार उसाचा रस उंच उंच झाडं तोडून छोटी छोटी झुडुपं काय, कारंजी काय, काँक्रीटच्या पेव्हमेंट्स काय... असो. बदल होतच राहणार. कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. नेहमीच्या ठिकाणी भेळ, पावभाजी, वडापाव, दाबेली वगैरे खाण्याचे कार्यक्रम कधी बहिण, तर कधी मित्रमैत्रीणींबरोबर पार पडले. रस्त्याच्या कडेला विकत मिळणारा तिखट-मीठ लावलेला, अर्धवट पिकलेला पेरूही खाल्ला. उसाच्या रसाची खूऽऽप आठवण आली, पण डिसेंबरात कुठून आणणार उसाचा रस :-( मित्रमैत्रीणी कधी सुट्टी/रजा/हाफ डे घेऊन भेटायला यायचे. दोघेजण तर मुंबईहून आले. ज्यांना जमलं नाही त्यांनी आठवणीने पुन्हा पुन्हा फोन केले. खूप बरं वाटलं. मोबाईल फोनची पण काय चंगळ असते ना इथे. एखादा जुना handset बघा, दीडशे रुपयांत सिम विकत घ्या (\"तो आपला कोपऱ्यावरचा दुकानदार तुला हवा तो नंबर पण देईल\" - हमारे 'खास आदमी' :-( मित्रमैत्रीणी कधी सुट्टी/रजा/हाफ डे घेऊन भेटायला यायचे. दोघेजण तर मुंबईहून आले. ज्यांना जमलं नाही त्यांनी आठवणीने पुन्हा पुन्हा फोन केले. खूप बरं वाटलं. मोबाईल फोनची पण काय चंगळ असते ना इथे. एखादा जुना handset बघा, दीडशे रुपयांत सिम विकत घ्या (\"तो आपला कोपऱ्यावरचा दुकानदार तुला हवा तो नंबर पण देईल\" - हमारे 'खास आदमी' ), जेवढा वापराल तेवढ्याचे पैसे भरा आणि वापरून झाला की बंद करून टाका. US मध्ये नवीन फोन घेऊन बघा ), जेवढा वापराल तेवढ्याचे पैसे भरा आणि वापरून झाला की बंद करून टाका. US मध्ये नवीन फोन घेऊन बघा ऍक्टीवेशनचे $36, कमीतकमी एका वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट, महिन्याला $50 चं बिल... शिवाय तुम्ही इतर कुठला फोन वापरू शकणार नाही याची खबरदारी फोन कंपनीनी घेतलेली असते. हे सारं तुमच्या सोशल सिक्युरिटी, क्रेडिट हिस्टरी वरून पन्नास वेळा कटकट केल्यानंतर. पण ते असो. रंजन-मेघनाशी फोन झाल्यावर भारतातून काय आणू विचारलं तर म्हणे, \"लिमलेट्च्या गोळ्या आण ऍक्टीवेशनचे $36, कमीतकमी एका वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट, महिन्याला $50 चं बिल... शिवाय तुम्ही इतर कुठला फोन वापरू शकणार नाही याची खबरदारी फोन कंपनीनी घेतलेली असते. हे सारं तुमच्या सोशल सिक्युरिटी, क्रेडिट हिस्टरी वरून पन्नास वेळा कटकट केल्यानंतर. पण ते असो. रंजन-मेघनाशी फोन झाल्यावर भारतातून काय आणू विचारलं तर म्हणे, \"लिमलेट्च्या गोळ्या आण\" कपाळ माझं तिकडे बसून लहानपणीच्या आठवणीने नॉस्टॅल्जीक व्हायचं आणि असलं काय काय आठवायचं यांना वाटतं भारतात अजून पोरं सोरं लिमलेट्च्या गोळ्याच खातात. इथे दुकानांमधून लिमलेट्च्या गोळ्या शोधता शोधाता माझ्या काय नाके नऊ आलं, आणि प्रत्येक दुकानात दुकानदाराने आणि इतर गिऱ्हाईकांनी माझ्याकडे \"काय ध्यान आहे\" अशा नजरेनं कितीदा पाहिलं, ते मलाच माहित यांना वाटतं भारतात अजून पोरं सोरं लिमलेट्च्या गोळ्याच खातात. इथे दुकानांमधून लिमलेट्च्या गोळ्या शोधता शोधाता माझ्या काय नाके नऊ आलं, आणि प्रत्येक दुकानात दुकानदाराने आणि इतर गिऱ्हाईकांनी माझ्याकडे \"काय ध्यान आहे\" अशा नजरेनं कितीदा पाहिलं, ते मलाच माहित\nमग अधून मधून 'पुण्यात जायचा' कार्यक्रम व्हायचा. चिंचवडला राहणाऱ्यांना '३६' किंवा '१२२' ने पुण्यात जाणं, हा किती मोठा कार्यक्रम असतो ते विचारा ...तीच गर्दी... पण मला अजूनही धावत जाऊन खिडकीची जागा पकडता येते. १२ वर्षं धक्के खाऊन कमावलेलं कौशल्य असं अमेरिकेला येऊन दीड वर्षात नाहीसं होईल ...तीच गर्दी... पण मला अजूनही धावत जाऊन खिडकीची जागा पकडता येते. १२ वर्षं धक्के खाऊन कमावलेलं कौशल्य असं अमेरिकेला येऊन दीड वर्षात नाहीसं होईल लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड वरची नेहमीची खरेदी, 'सुजाता मस्तानी', 'जनसेवा' मधला अस्सल खरवस, एका दुपारी 'निसर्ग'मध्ये खाल्लेला सुरमई मासा (शिवाय सोलकढी लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड वरची नेहमीची खरेदी, 'सुजाता मस्तानी', 'जनसेवा' मधला अस्सल खरवस, एका दुपारी 'निसर्ग'मध्ये खाल्लेला सुरमई मासा (शिवाय सोलकढी), 'Marz-O-Rin' चं सँडविच, 'रसिक साहित्य', 'पाथफाईंडर', तांबड्या जोगेश्वरीच्या बोळातला सीडीवाला, 'मंगला'त आईबरोबर पाहिलेला मराठी सिनेमा. (नाही आवडला), 'Marz-O-Rin' चं सँडविच, 'रसिक साहित्य', 'पाथफाईंडर', तांबड्या जोगेश्वरीच्या बोळातला सीडीवाला, 'मंगला'त आईबरोबर पाहिलेला मराठी सिनेमा. (नाही आवडला सोनाली कुलकर्णी पण हल्ली (अमृता सुभाषसारखी) प्रचंड ओव्हरऍक्टींग करायला लागलीये सोनाली कुलकर्णी पण हल्ली (अमृता सुभाषसारखी) प्रचंड ओव्हरऍक्टींग करायला लागलीये). दिवसभर भटकून दमून घरी यायचं, आईच्या हातचं गरम गरम जेवायचं - ज्वारीची भाकरी, एखादी भाजी, मुगाची खिचडी आणि दाण्याची चटणी). दिवसभर भटकून दमून घरी यायचं, आईच्या हातचं गरम गरम जेवायचं - ज्वारीची भाकरी, एखादी भाजी, मुगाची खिचडी आणि दाण्याची चटणी मग पुन्हा 'विविध भारती' ऐकत बिछान्यावर पडायचं. 'छायागीत', 'आप की फर्माईश', 'बेला के फूल' (हल्ली बहुधा 'स्वामिनी - बेला के फूल' असतं मग पुन्हा 'विविध भारती' ऐकत बिछान्यावर पडायचं. 'छायागीत', 'आप की फर्माईश', 'बेला के फूल' (हल्ली बहुधा 'स्वामिनी - बेला के फूल' असतं स्वामिनी, साड्यांची महाराणी\n\"तारों की जुबाँ पर है मोहब्बत की कहानी\nऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी..\"\n- अशी कित्येक वर्षांत न ऐकलेली गाणी ऐकून उगाच हळवं व्हायचं\nजायचा दिवस जवळ यायला लागला तसं बॅग भरायचं जीवावर येऊ लागलं. I did not feel ready to go back. जायचं होतंच... तिकडे काम वाट बघतंय... रीसर्च राहिलाय, थिसीस लिहायचंय Anxiety होतीच. पण मला अजून थोडं राहयचं होतं. आताच तर आले होते मी... तीनच तर आठवडे झालेत. सगळ्या जिवाभावाच्या लोकांना भेटले, पण त्यांच्या सोबतीत अजून थोडे दिवस घालवायचे होते. मी मागे ठेवलेलं, दीड वर्षं miss केलेलं आयुष्य महिन्याभरात आधाशासारखं जगून घ्यायचं होतं Anxiety होतीच. पण मला अजून थोडं राहयचं होतं. आताच तर आले होते मी... तीनच तर आठवडे झालेत. सगळ्या जिवाभावाच्या लोकांना भेटले, पण त्यांच्या सोबतीत अजून थोडे दिवस घालवायचे होते. मी मागे ठेवलेलं, दीड वर्षं miss केलेलं आयुष���य महिन्याभरात आधाशासारखं जगून घ्यायचं होतं खूप हिंडले, फिरले... पण समोरच्या काकूंचा नवीन नातवाला बघायचं राहिलं. आत्याच्या हातची बिर्याणी खायची राहिली. तीनदा पुण्यात जाऊन आले, पण तुळशीबागेत हुज्जत घालून खरेदी करायची राहूनच गेली. काकांबरोबरचं 'Mainland China' मधलं डिनरही राहिलं. रानडेमावशींनी फिकट गुलाबी रंगाचं सुरेख ड्रेस मटेरियल दिलंय. त्याचा एखादा लेटेस्ट फॅशनचा ड्रेस शिवून घ्यायचा होता मस्त खूप हिंडले, फिरले... पण समोरच्या काकूंचा नवीन नातवाला बघायचं राहिलं. आत्याच्या हातची बिर्याणी खायची राहिली. तीनदा पुण्यात जाऊन आले, पण तुळशीबागेत हुज्जत घालून खरेदी करायची राहूनच गेली. काकांबरोबरचं 'Mainland China' मधलं डिनरही राहिलं. रानडेमावशींनी फिकट गुलाबी रंगाचं सुरेख ड्रेस मटेरियल दिलंय. त्याचा एखादा लेटेस्ट फॅशनचा ड्रेस शिवून घ्यायचा होता मस्त बसस्टॉपवर रुपयाचा गजरा विकत घेऊन माळायचा राहिला. आणि वैशालीतली SPDP सुद्धा खायची राहिली. ती फक्त संध्याकाळीच मिळते. लोकलने लोणावळ्याला - गेला बाजार तळेगावला तरी जाऊन यायचं होतं. बालगंधर्वला नाटक बघायचं होतं एक तरी. पर्वती, सिंहगड दोन्ही राहिलं. सिंहगडावर तर जायचंच होतं. शक्यतो मुक्कामालाच. कल्याण दरवाजातून खाली उतरून तानाजी कड्याच्या पायथ्याशी, त्याच्याच सावलीत बसायचं होतं दुपारचं. देवटाक्याचं पाणी प्यायचं होतं. घोरवडेश्वरचा डोंगरही राहिला. तो तर किती जवळ. सकाळी ६:३० च्या लोकलने गेलं तर १० पर्यंत परत येता येतं. तिथलं गुहेतलं शिवालय. पांढरा चाफा. वरून दूरपर्यंत दिसणारे रेल्वेचे रूळ... श्रेयाला घेऊन बागेत खेळायला जायचं होतं एकदातरी. तीन आठवड्यात मी तिची लाडकी आत्या झाले होते. पण मी पुढच्या वेळी येईन तेव्हा तिच्या लक्षात राहीन का बसस्टॉपवर रुपयाचा गजरा विकत घेऊन माळायचा राहिला. आणि वैशालीतली SPDP सुद्धा खायची राहिली. ती फक्त संध्याकाळीच मिळते. लोकलने लोणावळ्याला - गेला बाजार तळेगावला तरी जाऊन यायचं होतं. बालगंधर्वला नाटक बघायचं होतं एक तरी. पर्वती, सिंहगड दोन्ही राहिलं. सिंहगडावर तर जायचंच होतं. शक्यतो मुक्कामालाच. कल्याण दरवाजातून खाली उतरून तानाजी कड्याच्या पायथ्याशी, त्याच्याच सावलीत बसायचं होतं दुपारचं. देवटाक्याचं पाणी प्यायचं होतं. घोरवडेश्वरचा डोंगरही राहिला. तो तर किती जवळ. सकाळी ६:३० च्या लोकलने गेलं तर १० पर्यंत परत येता येतं. तिथलं गुहेतलं शिवालय. पांढरा चाफा. वरून दूरपर्यंत दिसणारे रेल्वेचे रूळ... श्रेयाला घेऊन बागेत खेळायला जायचं होतं एकदातरी. तीन आठवड्यात मी तिची लाडकी आत्या झाले होते. पण मी पुढच्या वेळी येईन तेव्हा तिच्या लक्षात राहीन का अजून थोडे दिवस राहिले तर राहीन कदाचित. इथे खूप गर्दी आहे, धूळ आहे, धूर आहे. ट्रॅफिकमध्ये नाही म्हटलं तरी थोडी भितीच वाटते. आधीसारखीच टेचात ’ऍक्टीव्हा’ चालवायचा प्रयत्न करताना कुणी शेजारून जोरात हॉर्न वाजवत गेलं तर जाम दचकायला होतं, तसं दाखवलं नाही तरी अजून थोडे दिवस राहिले तर राहीन कदाचित. इथे खूप गर्दी आहे, धूळ आहे, धूर आहे. ट्रॅफिकमध्ये नाही म्हटलं तरी थोडी भितीच वाटते. आधीसारखीच टेचात ’ऍक्टीव्हा’ चालवायचा प्रयत्न करताना कुणी शेजारून जोरात हॉर्न वाजवत गेलं तर जाम दचकायला होतं, तसं दाखवलं नाही तरी बिलंसुद्धा 'ऑनलाइन' भरता येत नाहीत अजून. पण तरी मला अजून थोडं राहयचंय इथे. थोडंसंच\nहळूहळू बॅगही भरत आली... ढीगभर मराठी पुस्तकं, तीळगूळ, चितळ्यांची बाकरवडी, मिश्राकडचा धारवाडी पेढा, काकूचे बेसनाचे लाडू, घरचा मसाला, थालीपीठाची भाजणी, श्रीखंडाच्या गोळ्या. लिमलेटच्यासुद्धा. मावसभावाने कुठून कुठून शोधून आणलेल्या. \"फार नको गं आई, थोडंच दे. तिकडे मिळतं सगळं\" .... सगळं मिळतं सगळं... पुढचं फारसं आठवत नाही. सगळंच अंधुक... कागदपत्र, डॉलर्स, रूपये, फोन, भेटी, मिठ्या, ओघळलेला एखादा चुकार अश्रू... मग भानावर आले ती 'डेल्टा0१७' JFK ला लॅंड झाल्यावरच. खिशातून सेलफोन काढून चालू केला. उद्यापासून परत sandwich lunches आणि tall coffee with skim milk. अर्थात त्याचं वावडं आहे असं नाही. एक आयुष्य मागे ठेवून मी माझ्या या दुसऱ्या आयुष्यात परत आले. बर्मिंगहॅमच्या विमानतळावर \"Sweet Home Alabama... \" ऐकून परत हास्याची एक लकेर उमटली... मी 'घरी' जायला निघाले\nमावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले\nजसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले\nजखम जीवाची हलके हलके भरून यावी\nतसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले....\nछायाचित्र: 'ऑरेंज बीच' , अलाबामा\nनंदन ने चालू केलेला हा जे जे उत्तम चा टॅग बऱ्याच महिन्यांपूर्वी माझ्यापर्यंत पोहोचला होता, पण तेव्हा जवळ एकही मराठी पुस्तक नव्हतं. सुट्टीला भारतात गेले तेव्हा बरोबर इतकी पुस्तकं घेऊन आले की बहीण म्हणाली, \"तुला customs ला अडवणार नक्की तिकडे नेऊन विकायची आह���त की काय म्हणून.. \" :-) नेहमीची कामाची गडबड चालूच असल्याने वाचन अगदी जोरात नाही, पण जमेल तसं, हळूहळू चालुए. आज कित्येक आठवड्यांनी वीकेंडला निवांतपणा मिळाला म्हणून दुपारी लोळून पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम ठरवला होता. हा उतारा वाचला, आणि इतका आवडला की एकदम या ’जे जे उत्तम’ च्या साखळीची आठवण झाली. लगेच टायपायला घेतला. पुस्तक अजून पूर्ण व्हायचंय.\nया उपक्रमाबद्दल नंदनचीच प्रस्तावना:\nपुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम.\nव्हिडीओ कॅमेरा काढून अरूण रानकुत्र्यांच्या हालचाली टिपत होता. त्याच्या कामाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा भाग. मी दुर्बीण डोळ्यांना लावून ठेवली होती. मागे सिद्धाला काहीच काम नसल्याने तो गवताची काडी चावत झोप आवरत बसला होता. दुपारची वेळ. जंगलातला सुखावणारा गारवा. बुडाखाली हिरवं, ओलसर, गार गवत. कानाला सुखावणारा आणि फक्त तेवढाच पक्ष्यांचा आवाज. जोडीला मधूनच ’झिल्ली’ किड्याचा वाढत जाऊन मग पटकन थांबणारा आवाज. तोही आर. डी. बर्मननं चाल लावल्यासारखा पकड घेणारा. या साऱ्या वातावरणात आम्ही आरामात बसलो होतो. सगळे स्नायू शिथील झालेले.\nमेंदूला धक्का बसायला ही अत्यंत उत्तम वेळ होती. एक मोठा आवाज आला. रानडुकराचं गुरकावणं खूप मोठं आणि कान कापणाऱ्या आवाजात केलं तर येईल तसा. मी ताडकन गुढघ्यावर उभाच राहिलो सिद्धा मागे झाडाच्या फाट्यात बसला होता, तो फाट्यातच उभा राहिला. सगळी रानकुत्री ताठ उभी राहिली. काही चार-दोन पावलं पुढे गेले. दोन मोठे नर मात्र बरेच पुढे गेले. तो आवाज येतच राहिला. आधी फक्त एकाच घशातून येत होता, मग दोन, तीन... जंगलात घुमून ते आवाज येतच राहिले. कुत्री अस्वस्थ झाली होती. मला कळेचना हा आवाज कुणाचा. अरूणला विचारलं तर तो म्हणाला, रानकुत्र्यांचाच आहे.\nहे अविश्वसनीय होतं. रानकुत्री भुंकू शकत नाहीत. एकमेकांशी संपर्क साधायचा असेल तेव्हा शीळ घालतात. ह्या शीळा खूप लांबवर ऐकू जातात. टोपणातून शीळ घातली तर याची नक्कल सहज करता येते. पण बंदुकीच्या वापरलेल्या पोकळ गोळीतून याचा हुबेहूब आवाज येतो. तो आवाज मला परिचित होता. हा आवाज मात्र खुप वेगळा होता. य�� आवाजात जिवाचा आकांत होता. धोक्याची सूचना होती, भीती होती. मला अरूणवर विश्वास ठेवावा लागला कारण त्यानं हा आवाज पूर्वी दोनदा ऐकला होता. वाईट गोष्ट म्हणजे त्या गोंधळात तो आवाज कुठली कुत्री काढतायत हे बघण्याचंही मला सुचलं नाही. खरं तर सुचलं नाही हे आता म्हणवतंय, त्या वेळी वेळच नव्हता ते बघायला.\nमी मागे वळून सिद्धाला खुणेनेच 'काय होतंय हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे' असं विचारलं. तो उत्साहात काहीतरी खुणा करत होता. मात्र त्या खुणा कही मला कळेनात. शेवटी मी परत कुत्र्यांकडे नजर वळवली. जी दोन कुत्री खूप पुढे गेली होती, ती पुढचे दोन पाय उचलून फक्त मागच्या पायांवर उभं राहून काहीतरी बघत होती. उड्या मारल्यासारखं करत होती. मधूनच दोन-चार पावलं डावीकडे-उजवीकडे पळाली. परत मागच्या पायांवर उभी राहिली. रानकुत्री बुटकी असल्यामुळे कधीकधी त्यांना गवतामुळे लांबचं दिसत नाही. अशा वेळी ती मागच्या पायांवर उभी राहतात आणि त्यांची उंची वाढवतात. ही कुत्री 'उभं' राहून एक उंचवटा होता त्यामागे बघत होती. त्या उंचवट्यामागे उतार सुरू होत होता आणि मग एक ओढा होता. ओढ्याभोवती झाडं दाट होती. तिकडेच ही कुत्री तोंड वर करून उभी होती. त्यांचा कोलाहल चालू होता.\nमग अचानक हा आरडाओरडा थांबला. पुढे गेलेली कुत्री झटक्यात वळली आणि जीव खाऊन पळाली. त्यांच्या मागोमाग एक खूप मोठं पिवळं जनावर धावत आलं. त्याचा चेहरा गोलसर, अंगावर काळे पट्टे. अंगावरच्या छोट्या छोट्या स्नायूंत मोठी ताकद होती. अंगात बळ आणि नजरेत जरब होती. रानकुत्री बघत होती, त्या उंचवट्याजवळ आल्यावर वाघ एकदम थांबला. त्याची नजर आमच्याकडे गेली. अर्धा-एक क्षणच काय तो थांबला असेल.\nवाघ दिसता क्षणी मी अरूणचा खांदा गच्च पकडला. तो व्हिडिओ कॅमेऱ्यातून कुत्र्यांकडे बघत होता. \"अरूण, वाघ\" मी अस्फुटसा ओरडलोच. काही तरी वेगळं घडतंय याची कल्पना अर्थातच त्याला होती पण वाघ कल्पनेपलिकडे होता. अरूण्नं कॅमेरा वाघावर रोखला. दरम्यान मी घाईत एक फोटो काढला. वाघ क्षणभर थांबला, पण मग लगेच तसाच, आमच्याच दिशेनं पुढे धावत आला\" मी अस्फुटसा ओरडलोच. काही तरी वेगळं घडतंय याची कल्पना अर्थातच त्याला होती पण वाघ कल्पनेपलिकडे होता. अरूण्नं कॅमेरा वाघावर रोखला. दरम्यान मी घाईत एक फोटो काढला. वाघ क्षणभर थांबला, पण मग लगेच तसाच, आमच्याच दिशेनं पुढे धावत आला ��ात्र वाघाचा आमच्या अंगवर येण्याचा बेत नव्हता. वाटेत जो कुत्रा होता त्याच्य अंगावर वाघ धावला. आम्ही नसतो तर वाघानं पुढच्या काही ढांगांमध्ये कुत्र्याला गाठून कदाचित लोळवलं असतं. आमच्यामुळे तो बुजला असावा, कारण पाठलाग सोडून तो वळला आणि एक मोठी डरकाळी फोडून परत उंचवट्यामागे गायब झाला. कुत्री जी पळत सुटली ती थांबलीच नाहीत.\nआमच्यात श्वास घेण्याचं भान आलं. शीर न शीर ताडताड उडत असल्याचं लक्षात आलं. अंगात काही वेगळंच चैतन्य पसरलं. असं का झालं हे अजूनही मला सांगता येत नाही; पण हातात काही तरी घेऊन जोरदारपणे आपटावंसं वाटलं. जंगल गिळून टाकणारी मोठी विजयी आरोळी ठोकावीशी वाटली. सर्वांग शिवशिवू लागलं. अंगातून रक्त वाहत असल्याचं ठळकपणे जाणवलं. आता हे लिहितानाही तीच जाणीव, तीच अवस्था परत अनुभवास येत आहे. गाडीच्या खिडकीतून जंगल बघणाऱ्या व्यक्तींना ही गोष्ट कधी कळणार नाही. पडद्यावर जंगलातले प्राणी बघितलेल्यांना याची कल्पना करता येणार नाही. असे प्रसंग अक्षरशः अर्ध्या-पाऊण मिनिटात घडतात. पूर्वसूचना न देता घडतात, पण आयुष्यातल्या असंख्य क्षणांपैकी हे मोजके क्षण अजरामर असतात. त्यांचा मोठा खोल ठसा मनावर उठतो. शेवटी हे निसटते क्षण काय ते आपले असतात. बाकी सगळं आयुष्य म्हणजे लादलेला भार असतो. माझ्या मनातली आरोळी ही ते क्षण पकडल्याची विजयी आरोळी असावी.\nपुस्तक: एका रानवेड्याची शोधयात्रा\nहा ’टॅग’ असल्याने मी इतरांना ’खो’ देणं अपेक्षित आहे. खरंतर मी हे इतक्या उशीरा लिहीलंय की बऱ्याच जणांनी या उपक्रमात भाग घेऊन झालाय. शिवाय मध्यंतरी बरेच दिवस मी नियमीत ब्लॉग वाचत नसल्याने, कुणी लिहीलंय - कुणी नाही याचाही नेमका ट्रॅक ठेवेलेला नाही. त्यातल्या त्यात आठवलेल्या लोकांची नावं खाली देत आहे.\nशिवाय इतर कुणाला आपल्याला आवडलेला एखदा परिच्छेद लिहायचा असेल तर हा टॅग लागू आहे असं समजून जरूर लिहावा :-) वाचायला आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/845720", "date_download": "2020-09-27T07:36:17Z", "digest": "sha1:MDKUHB4HCO4FE23GIQDMH4SGZJ7HMDW2", "length": 2251, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ७ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ७ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ७ वे शतक (संपादन)\n०२:१०, ८ नोव्हेंबर ���०११ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: lmo:Sécul VII\n१९:००, २८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०२:१०, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: lmo:Sécul VII)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/29-november-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-27T06:55:44Z", "digest": "sha1:R3G6BCKJS4WNT32O62PQCLFKJXEFNGX6", "length": 17063, "nlines": 228, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "29 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (29 नोव्हेंबर 2018)\n‘एसबीआय’ने एफडीवरील व्याजदर वाढवले:\nस्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ठेवीदारांना दिलासा दिला आहे. एसबीआयने फिक्स्ड डिपॉझिटवर (एफडी) मिळणाऱ्या व्याजदरात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ केली आहे. आता एफडीवर 6.8 टक्के व्याज मिळणार आहे.\nबँकेचे हे नवे व्याजदर तात्काळ लागू झाले आहेत. एकाच वर्षात दोनदा व्याजदर वाढवल्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय वरिष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दरवाढ देण्यात आली आहे.\nतर यापूर्वी एफडीवर 6.75 टक्के इतका व्याजदर मिळत होता, त्यात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) बैठक होणार आहे. त्या बैठकीआधीच एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.\nचालू घडामोडी (28 नोव्हेंबर 2018)\nयुक्रेनच्या ‘डॉनबास’ला सुवर्णमयूर पुरस्कार:\nहायब्रिड युद्धाची कहाणी सांगणाऱ्या युक्रेनच्या डॉनबास या चित्रपटाने भारताच्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकावला. ‘वॉकिंग वुईथ द विंड’ या प्रवीण मोर्चाले यांच्या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी मेमोरियल पारितोषिक प्राप्त झाले.\nए.मा. याव या केरळमध्ये चित्रीकरण केलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जुजे पेलिसरी यांना उत्कृष्ट दिग्दर्शन तर त्याच चित्रपटातील अभिनेते चेम्बान विनोद यांना उत्कृष्ट अभिनेत्याची बक्षिसे मिळाली.\nयुक्रेनच्या ‘व्हेन द ट्रिस फॉल’ या चित्रपटातील अनास्तासिया पुस्तोवित यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे बक्षीस प्राप्त झाले. मिल्को लाझारोवस यांच्या आगा या सिनेमाला विशेष ज्युरी पारितोषिकाने गौरविण्यात आले.\nरिस्पेक्टो या आल्बर्टो मॉंट्रियास यांच्या पदार्पणातील फिच��� फिल्मला दिग्दर्शनाचे इनाम मिळाले. लॉस सायलेन्सियॉस या पोर्तुगीज, स्पॅनिश चित्रपटाच्या दिग्दर्शक बिट्रिज सिनर यांना आयसीएफटी युनेस्को गांधी मेमोरियल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.\nलायसन्स, आरसी बूक सोबत नसतानाही करू शकणार ड्रायव्हिंग:\nकोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो.\nवाहतुकीचा नियम मोडला किंवा इतर तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी कोणतेही वाहन बाजूला घेतले की पहिल्यांदा त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीची इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. यामुळे प्रत्येक वाहनचालकाला ही कागदपत्रे जवळ बाळगूनच वाहन चालवावे लागते.\nपण आता वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक न बाळगताही वाहन चालवता येणार आहे. डिजिटल स्वरुपात (मोबाईलमध्ये) ही कागदपत्रे वाहनचालकाजवळ असतील, तर त्याला पोलिसांना दाखवता येऊ शकतील.\nवाहतूक आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांनी मोटार वाहन कायदा 1989 नुसार डिजीटल स्वरूपात कागदपत्रे दाखवता येतील असा अध्यादेश काढला आहे. यासाठी ‘डिजिलॉकर‘ सुविधेची सुरुवात करण्यात येत आहे.\nप्लेस्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. या अॅपमध्ये सर्व मुळ कागदपत्राची स्कॅन कॉपी सेव्ह करून ठेवावी लागेल. त्याव्यतिरीक्त इतर कोणतीही कागदपत्रे चालणार नाहीत.\nतसेच रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मूळ प्रतीऐवजी मोबाइल अॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी हे डिजिलॉकर वाहनचालकाच्या मोबाईललाही जोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे जतन केलेली आपली सर्व प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमधून जगभरात कोठेही उपलब्ध होण्याबरोबरच आयुष्यभर सुरक्षित राहणार आहेत.\nभारतात पालीच्या नव्या प्रजातींचा शोध:\nपूर्वेत्तर भारतात वाकलेल्या व सच्छिद्र पालींच्या (बेन-टोंड गेको) सहा नव्या प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. घरात आढळणाऱ्या पालींपेक्षा या अतिशय वेगळ्या असून जमिनीवर तसेच दगडांवर देखील राहतात. ही प्रजाती फक्त पूर्वेत्तर भारतातच आढळत असून ‘टॅक्सोनॉमिक जर्नल झुटा’मध्ये या संशोधनावरील पेपर प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nजागतिक पातळीवर सुमारे 250 पेक्षा अधिक पालींच्या प्रजाती आहेत. या वर्��ांच्या सुरुवातीला हिमालय आणि पूवरेत्तर भारतातून या सहा नव्या प्रजातींचा शोध लागला.\nहिमालयातील चार आणि पूर्वेत्तर भारतातील 11 प्रजातींपैकी या संपूर्ण वर्षांत एकूण नऊ प्रजातींचा शोध लागला आहे. शेजारील म्यानमार मध्येही 2017 पासून 20 नव्या प्रजातींचा शोध घेण्यात आला आहे.\nइंडो-बर्मादरम्यान असलेल्या समृद्ध जैवविविधतेतून या नव्या प्रजाती मिळत आहेत. यापूर्वी कधीही या पद्धतीने संशोधन झाले नव्हते. गुवाहाटी येथून मिळालेल्या प्रजातीला ‘सायट्रोडॅक्टिलस गुवाहाटीनेस’ किंवा ‘गुवाहाटी बेंट-टोंड गेको’ असे नाव देण्यात आले आहे.\nसमाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1869 मध्ये झाला होता.\nप्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.\n29 नोव्हेंबर 1993 हा दिवस जे.आर.डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा स्मृतीदिन आहे. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.\nसन 1996 या वर्षी नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका ‘मदर तेरेसा‘ यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर झाला होता.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (30 नोव्हेंबर 2018)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-22-august-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T05:53:51Z", "digest": "sha1:CHQIQ56FLK3QQL5RSL3NZLML3NIQE3QF", "length": 17584, "nlines": 243, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 22 August 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (22 ऑगस्ट 2016)\nरिओ ऑलिंपिक 2016 चा समारोप :\nरिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला समारोप समारंभात ध्वजधारकाचा मान देण्यात आला. साक्षीने मारकाना स्टेडियमवर भारताचा ध्वज फडकावला.\n(दि.21) झालेल्या समारोप सोहळ्यात सर्वच देशांचे खेळाडू आपला ध्वज घेऊन सहभागी झाले होते.\nउद्घाटन सोहळ्यात नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजधारक होता. साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात भारताला ब्राँझपदक मिळवून दिले होते.\nतसेच या ऑलिंपिकमध्ये भारताला फक्त दोन पदक मिळविण्यात यश आले.\nभारताला साक्षीने ब्राँझ आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू रौप्य पदक मिळवून दिले. यामुळे दोन पदकांसह भारत पदकतालिकेत 67 व्या स्थानावर राहिला.\nरिओमध्ये अमेरिकेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अमेरिकेने 121 पदके जिंकून अव्वल स्थान मिळविले.\nअमेरिकेच्या खेळाडूंनी 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 ब्राँझपदके मिळविली. तर, पदकतालिकेत ग्रेट ब्रिटनने आश्चर्यकारकरित्या दुसऱा क्रमांक मिळविला. ब्रिटनने 27 सुवर्ण, 23 रौप्य आणि 17 ब्राँझ अशी 67 पदके मिळविली.\nचीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनने 26 सुवर्ण, 18 रौप्य आणि 26 बाँझ अशी 70 पदके मिळविली.\nरिओला निरोप देत वेलकम टोकियो असे म्हणत पुढील 2020 टोकियो ऑलिंपिकचा ध्वज टोकियाच्या गव्हर्नरांकडे देण्यात आला.\nचालू घडामोडी (20 ऑगस्ट 2016)\nऑलिम्पिकमध्ये आदिती अशोक 41 व्या क्रमांकावर :\nऑलिम्पिकमध्ये तब्बल 112 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर समावेश झालेल्या गोल्फ खेळात भारताची 18 वर्षीय अदिती अशोकला 41 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीने फाईव्ह ओव्हार 76 गुणांची खेळी केली.\nतसेच यंदा गोल्फसाठी विविध देशांमधून एकूण 64 तर जगातील सर्वोत्कृष्ट 10 गोल्फपटू सहभागी झाले होते.\nरिओमार येथिल ऑलिंम्पिक गोल्फ कोर्सवर झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अदिती पहिल्या 8 क्रमांकात होती, त्यावेळी तीचे गुण 68-68 असे होते.\nतिसऱ्या दिवशी मात्र, आपल्या खेळात सातत्य राखता न आल्यामुळे तीला 79 गुणांवर समाधान मानावे लागले.\nविशेष म्हणजे आदितीला यावेळी एकही बर्डी केलता आली नाही.\nफक्त तीन बोगीज् आणि एक डबल बोगीची खेळी केल्यामुळे तीला सेव्हन ओव्हर 291 गुणांवर समाधान मानावे लागले.\nपुढील तीन महिन्यांत ‘इस्रो’कडून चार उपग्रहाचे प्रक्षेपण :\nउपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा (इस्रो) धडा कायम असून, पुढील तीन महिन्यांमध्ये आणखी चार उपग्रह अवकाशात झेपावणार आहेत.\n‘इस्रो’च्या उपग्रह केंद्राचे संचालक मिलस्वामी अण्णादुराई यांनी ही माहिती दिली.\nअण्णादुराई म्हणाले, ‘ऑगस्ट 2015 पासून ऑगस्ट 2016’ पर्यंत भारताने दहा उपग्रह अवकाशात सोडले आहेत.\nआता सप्टेंबरमध्ये इन्सॅट 3 डी आर आणि स्कॅटसॅट-1 हे उपग्रह, तर ऑक्टोबरमध्ये जीसॅट-18 आणि नोव्हें��रमध्ये रिसोर्ससॅट-2 ए हे उपग्रह सोडले जातील.\nतसेच पुढील तीन वर्षांत 70 उपग्रह अवकाशात सोडण्याचे ‘इस्रो’चे नियोजन असून, त्यानुसार काम सुरू आहे.\nकेंद्र सरकारकडून एक नवा कायदा मंजूर होणार :\nकेंद्र सरकारच्या विचाराधीन असलेला एक नवा कायदा मंजूर झाल्यास सिने कलावंत आणि खेळाडू ज्या वस्तूंची जाहिरात करतात त्या चाचणीमध्ये निकृष्ट दर्जाच्या आढळल्यास या ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना तुरुंगात जावे लागेल.\n1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण विधेयक’ नावाचे एक नवे विधेयक केंद्र सरकार तयार करीत असून त्यात निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ना पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांच्या व नंतरच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षेच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे.\nअन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या दुरुस्ती विधेयकाचा मूळ मसुदा तयार केला होता.\nतसेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे विधेयक लोकसभेत मांडले गेल्यावर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठविले गेले होते.\nसमितीने इतर बाबींसोबत निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याची शिफारस केली होती.\nकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाकडे हे विधेयक मतासाठी पाठविले गेले.\nतसेच या मंत्रीगटानेही ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याच्या तरतुदीस अनुकुलता दर्शविली आहे.\nब्रिटनचा मो फराहाची ऑलिंपिकमध्ये एतिहासिक कामगिरी :\nब्रिटनचा धावपटू मो फराहने रिओ ऑलिंपिकमध्ये 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीतही सुवर्णपदक जिंकल्याने त्याचे या ऑलिंपिकमधील दुसरे सुवर्णपदक ठरले आहे.\nतसेच यापूर्वी त्याने लंडन ऑलिंपिकमध्येही दोन 5000 आणि 10000 हजार मीटर शर्यतीत सुवर्ण मिळविली होती.\nसलग दोन ऑलिंपिकमध्ये या दोन्ही शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा मान यापूर्वी फिनलँडच्या लॅसी विरेन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1972 आणि 1976 च्या ऑलिंपिकमध्ये या दोन्ही शर्यतीत सुवर्णपदके मिळविली होती.\nआता फराहने या विक्रमाची बरोबरी केली आहे. फराहने 5000 मीटरची ही शर्यत 13 मिनिटे 03.30 सेकंदांत पूर्ण करत आपले वर्चस्व राखले.\nतर अमेरिकेच्या चेलिमो पॉल याने 13.03.90 सेकंदांसह रौप्य आणि इथिओपियाच्या गेब्रीहेवेट हॅगोस याने 13.04.35 सेकंदांसह ब्राँझपदक मिळविले.\n1647 : डेनिस पॅपिन, प्रेशर कुकरचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.\n1864 : जीन हेन्री यांनी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना केली.\n1907 : भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना तयार करुन मॅडम भिकाजी कामा यांनी तो प्रदर्शित केला.\n1982 : विवेकानंद केंद्राचे आद्य प्रवर्तक एकनाथजी रानडे स्मृतीदिन.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (23 ऑगस्ट 2016)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-5-august-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T07:05:23Z", "digest": "sha1:YLJNHFSHM6VXWI6UVPXPSIJ42E2SNZS6", "length": 15234, "nlines": 227, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 5 August 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (5 ऑगस्ट 2017)\nतीन भारतीयांची ट्रम्प प्रशासनात नियुक्ती :\nअमेरिकन सरकारच्या तीन महत्वाच्या जागांवर तीन भारतीय-अमेरिकनांना नियुक्त करण्याचा सिनेटने एकमुखाने निर्णय घेतला. यातील एक नियुक्ती ही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील बौद्धीक संपदेवर आहे.\nट्रम्प प्रशासनात नील चॅटर्जी हे फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमीशनचे सदस्य बनले असून विशाल अमीन हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एन्फोरसमेंट कोऑर्डिनेटर झाले आहेत.\nअमेरिका आणि भारत यांच्यात बौद्धीक संपदेवरून तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. कृष्णा अर्स यांना पेरुच्या राजदुताची जबाबदारी दिली गेली आहे.\nतसेच अर्स हे 1986 पासून विदेश सेवेत अधिकारी असून निक्की हॅलेनंतर ते राजदूतपदाची संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत.\nहॅले या साऊथ कॅरोलिनामध्ये दोन वेळा गव्हर्नर होत्या व सध्या त्या संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेच्या राजदूत आहेत.\nचालू घडामोडी (4 ऑगस्ट 2017)\n‘मिशन वन मिलियन’ मोहिमेची सुरुवात :\nऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारत सज्ज असून, या स्पर्धेनिमित्त 8 सप्टेंबरला महाराष्ट्रात सुमारे 10 लाख शालेय विद्यार्थी फुटबॉल खेळतील. या वेळी ऐतिहासिक मोहीम साकारण्यात येईल, असा विश्वास राज्य क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.\nफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत तावडे यांनी माहिती दिली. या वेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष विश्वजीत कदम, विफाचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे भोसले यांचीही उपस्थिती होती.\n‘मोहीम ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अंतर्गत राज्यातील 30 हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे, तसेच शालेय-महाविद्यालयीन स्तरीय, विद्यापीठस्तरीय विशेष फुटबॉल स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.\nगंगागिरी महाराजांचा सप्ताहाची गिनीज बुकात नोंद :\nशतकीय वर्षे परंपरा असलेला गंगागिरी महाराज यांचा अखंडपणे सुरू असलेला हा सप्ताह जगातील आणखी एक आश्चर्यच आहे.\nउपस्थित जनसागर बघितल्यावर योगिराज श्री गंगागिरी महाराज यांच्या कार्याचे मूर्त स्वरूप दिसून येते, यामुळेच या सप्ताहाची गिनीज बुकामध्ये नोंद झाली.\nजलसागर अनेकदा मी पाहिला, पण असा जनसागर प्रथमच बघतो आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो भाविकांकडे पाहून काढले.\nया सप्ताहाचा मुख्य उद्देश अन्नदान आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची उपासमार होऊ नये व व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, ही दूरदृष्टी ठेवून 1847 मध्ये योगिराज श्री गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाची सुरुवात केली होती, अशी माहिती महंत रामगिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून उपस्थितांना दिली.\nप्रसादाच्या स्वरूपात 10 लाख भक्तांना बुंदीचे महाप्रसादाचे लाडू 8 मिनिटांमध्ये वाटणे आणि एकाच वेळी 10 लाख भाविकांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होणे, असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले.\nविक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना लाखो भाविकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आले.\nअभिनेता अक्षय कुमार उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत :\nअभिनेता अक्षय कुमारची ‘टॉयलेट एक प्रेम कहाणी’ या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वीच सुरू झाली आहे. हा चित्रपटाची कथा स्वच्छतेवर विशेषतः घरात शौचालय असण्यावर आधारित आहे.\nतसेच याची दखल घेत अक्षय कुमारला उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले.\nउघड्यावर शौचाला जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. यासाठी त्यांनी अक्षय कुमारची ‘ब्रॅंड ऍबेसिडर’ म्हणून नियुक्ती केली आहे.\nलखनौ येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली. यावेळी ‘टॉयलेट’ची नायिका भूमी पेडणेकरही त्यांच्यासोबत होती.\nलखनौमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यासह योगी आदित्यनाथ तो पाहणार असल्याचेही सांगण्यात आले.\nमराठी इतिहाससंशोधक व लेखक ‘दत्तो वामन पोतदार’ यांचा जन्म 5 ऑगस्ट 1890 मध्ये झाला.\nसन 1914 मध्ये 5 ऑगस्ट रोजी जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (8 ऑगस्ट 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/05/Corp-Fund.html", "date_download": "2020-09-27T07:59:16Z", "digest": "sha1:FNFFVWFO4J3VWNQZLM3ENHITNJPMFE3T", "length": 11258, "nlines": 84, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "आमदार खासदारांची मुलं नगरसेवक निधी खर्च करण्यात पिछाडीवर - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI आमदार खासदारांची मुलं नगरसेवक निधी खर्च करण्यात पिछाडीवर\nआमदार खासदारांची मुलं नगरसेवक निधी खर्च करण्यात पिछाडीवर\n जेपीएन न्यूज टीम -\nराजकारणातील पदे आपल्याच घरात राहावी म्हणून मुलं, मुली, पत्नी, सुन इत्यादी नातेवाईकांना पुढे करून नगरसेवक, आमदार, खासदार बनवले जाते. मात्र असे धरून बांधून बनवलेले लोकप्रतिनिधी राजकरणात यशस्वी होतातच असे नाही. मुंबई महापालिकेत असेच अनेक नगरसेवक आहेत ज्यांना आपल्या घरातील कोणाच्या तरी आशिर्वादाने किंवा वशिल्याने पद मिळाले आहे. मात्र कामाचा अनुभव नसल्याने त्यांना नागरिकांना सोयी सुविधा मिळवून देण्यास अपयश येते. असाच प्रकार घडला आहे मुंबई महापालिकेत असलेल्या आमदार खासदारांची मुलं असलेल्या नगरसेवकांबाबत. आमदार खासदारांची मुलं नगरसेवक झाली मात्र आपल्या विभागात त्यांना नगरसेवक निधी खर्चच करता आलेला न\nमुंबई महापालिकेकडून प्रत्येक नगरसेवकाला विकासकामासांठी ६० लाख रुपयांचा नगरसेवक निधी मिळतो. त्याशिवाय विकास निधी, महापौरांच्या माध्यमातून सर्व पक्षांना वाटप केल्या नेणाऱ्या निधी मधील काही भाग प्रत्येक नगरसेवकाला मिळतो. स्थायी समिती म्हणून नेमणूक झालेल्या सदस्यांना वेगळा निधी मिळतो. हा सर्व निधी मिळवून एका नगरसेवकाला दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीमधून नगरसेवकांना आपल्या विभागात कामे करायची असतात. गेल्यावर्षी २२७ निवडून आणलेल्या व ५ नामनिर्देशित अशा एकूण २३२ नगरसेवकांना नगरसेवक निधी म्हणून १३९ कोटीं रुपयांची तरतूद केली होती. परंतु, यामधील ११४ कोटी रुपये नगरसेवक निधी खर्च करण्यात आला असून २५ कोटी रुपयांचा निधी खर्च न केल्याने वाया गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्याने अर्थसंकल्प उशीरा मंजूर झाला. महिनाभराहून अधिक काळ पालिकेची सॅप प्रणाली बंद होती. यामुळे नगरसेवकांची कामे होत नसल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी केली होती. आपला निधी खर्च करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी नगसरेवकांनी केली होती मात्र ही मागणी पालिका आयुक्तांनी धुडकावून लावली होती.\nपालिकेकडून मिळालेल्या नगरसेवक निधीचा वापर करण्यात पहिल्या १० मध्ये भाजपाच्या ६ नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसनेच्या दोन. काँग्रेसच्या एक तर समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. तर नगरसेवक निधी कमी वापरणाऱ्यांमध्ये महापालिका कर्मचारी म्हणून प्रशासनाचा अनुभव असलेल्या आणि महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षपद भूषवलेल्या सिंधु मसुरकर यांचा क्रमांक लागतो. त्यांच्यानंतर शिवसनेच्या ऋतुजा तारी, भाजपाचे आमदार राज पुरोहित याचे पुत्र आकाश पुरोहित, खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या इत्यादींचा समावेश आहे. नगरसेवक निधी म्हणून मिळालेल्या ६० लाखाच्या निधी पैकी सिंधू मसुरकर यांना २७ लाखाचा निधी खर्च करता आला आहे. राज पुरोहित यांना ३० लाख तर निल सोमय्या यांना ३६ लाखाचा निधी खर्च करता आला आहे. एकीकडे निधी खर्च करण्यात आमदार खासदारांची मुलं पिछाडीवर पडली असली तरी त्याला माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी ६० ���ाखांपैकी ५६ लाख रुपयांचा नगरसेवक निधी खर्च केला आहे.\nनिधी जास्त वापर करणारे नगरसेवक -\nराजेंद्र नरवणकर (काँग्रेस) - ६० लाख\nप्रिती सातम (भाजपा) - ५९ लाख रुपये\nप्रियंका मोरे (भाजपा) - ५८ लाख रुपये\nश्रीकला पिल्ले (भाजपा) - ५८ लाख रुपये\nअनिता पांचाळ (भाजपा) - ५८ लाख रुपये\nनिधी शिंदे (शिवसेना) - ५७ लाख रुपये\nतेजस्वी घोसाळकर (शिवसेना) - ५६ लाख रुपये\nहेतल गाला (भाजपा) - ५६ लाख रुपये\nआयेशा शेख (सपा) - ५६ लाख रुपये\nमुरजी पटेल (भाजपा) - ५५ लाख रुपये\nनिधी कमी वापर करणारे नगरसेवक -\nसिंधुताई मसुरकर (शिवसेना) - २७ लाख रुपये\nऋतुजा तारी (शिवसेना) - २९ लाख रुपये\nआकाश पुरोहित (भाजपा) - ३० लाख रुपये\nआयेशा बानो (सपा) - ३० लाख रुपये\nअंजली खेडकर (भाजपा) - ३५ लाख रुपये\nनिल सोमय्या (भाजपा) - ३६ लाख रुपये\nरिटा मकवाना (भाजपा) - ३६ लाख रुपये\nसुनिता मेहता (भाजपा) - ३७ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/co-operative-societies-election-2020-postponed-due-to-coronavirus-crisis-in-sangli-district-159721.html", "date_download": "2020-09-27T08:08:22Z", "digest": "sha1:2KHOUYSIDX2Q5LZWIAWVN3OF3VGQURHI", "length": 34636, "nlines": 296, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Co-operative Societies Election 2020: सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कोरोना व्हायरस संकटाचा खोडा | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, सप्टेंबर 27, 2020\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\n नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बेडेकर याची निघृण हत्या\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nAmazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nInstagram & Facebook Language Settings: इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तुमच्या आवडीची भाषा कशी निवडाल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nHarley Davidson to Exit India: भारत���मध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nHarley-Davidson To Shut Down In India: लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी हार्ले डेव्हिडसनचा भारतामधून काढता पाय; जाणून घ्या काय आहे कारण\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती\nKKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nBollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nKamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी\nHappy Daughters Day 2020 HD Images: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून आपल्या गोंडस कन्येला द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा\nराशीभविष्य 27 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSherlyn Chopra XXX Video: हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचा 'हा' बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, सेक्सी फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खळबळ\nHero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण\nCrocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला\nHungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCo-operative Societies Election 2020: सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कोरोना व्हायरस संकटाचा खोडा\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Aug 04, 2020 04:26 PM IST\nकोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाच्या भीतीमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्वच निवडणुका, निवडणूक कार्यक्रम स्थगित केला आहे किंवा पुढे ढकलला आहे. राज्य लोकसेवा आयोगानेही हेच केले आहे. दरम्यान, या सर्वाचा फटका सांगली जिल्ह्यातील (Sangli District) सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाही (Co-operative Societies Election 2020) बसला आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे 1277 सहकारी संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत प्रलंबित आहेत. कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची भीती नसती तर आतापर्यंत या निवडणुकांचा धुरळा केव्हाच उडला असता.\nसांगली जिल्ह्यात यंदाचे वर्ष हे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वर्ष होते. कारण जिल्ह्यातील सुमारे दीड हजार संस्थांची मुदत या वर्षी संपत होती. यात जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विकास सोसायट्या, पतसंस्था, नागरी बॅंका अशा विविध सहकारी संस्थांचा समावेश होता. यातील काही संस्थांच्या निवडणुका जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या. मात्र, मार्चपासून राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा शिरकाव झाला आणि गणित बिघडले. 22 मार्ज जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लगेच 24 मार्चपासून लॉकडाऊन यामुळे सर्व थांबले. जवळपास सर्वच निवडणुका ठप्प झाल्या. अशा स्थितीत मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालकांना अधिकचा कालावधी मिळाला आहे. दरम्यान, या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.\nमुदत संपून निवडणुका प्रलंबित असलेल्या संस्था (सांगली)\nजिल्हा बॅंक, नागरी बॅंका\nप्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था\nकोटीपेक्षा जास्त भांडवल असलेल्या कर्मचारी पतसंस्था\nऔद्योगिक संस्था व वसाहत\nकोटीपेक्षा कमी भांडवल असलेल्या कर्मचारी पतसंस्था\nअनुदान अप्राप्त औद्योगिक व इतर उद्योग संस्था\nमजूर व वन सहकारी संस्था\nस्वयं व्यवसाय सहकारी संस्था\n· या आकडेवारीतून सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या व दूधसंस्था वगळण्यात आले आहेत\n(हेही वाचा, Gram Panchayat Election 2020: राज्यभरातील शंभर, दोनशे नव्हे 1775 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक पाहणार;भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेचीही तशीच अवस्था)\nमुदत संपणाऱ्या सहकारी संस्था\nसंघीय सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती बॅंक\n‘ब’ वर्गातील संस्था- 568\nकृषी सह. पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, नागरी बॅंका आदी\nसहकारी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, ग्राहक भांडार आदी\nस्वयं व्यवसाय सहकारी संस्था, औद्योगिक, मजूर संस्था आदी\nदरम्यान, ज्या संस्थांची मुदत संपली आहे त्या संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ मिळणार की, त्या ठिकाणी प्रशासक काम पाहणार याबाबत उत्सुकता आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, अशा ग्रामपंचायतींना मुदतवाढ न देता त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या संस्थांच्या बाबततीत काय निर्णय होणार याकडे संबंधितांचे लक्ष लागून राहिले आहे.\nCo-operative Societies Co-operative Societies Election 2020 Coronavirus Election 2020 sangli Sangli district कोरोना व्हायरस सहकारी संस्था सहकारी संस्था निवडणूक सांगली सांगली जिल्हा सांगली जिल्हा सहकारी संस्था\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nअयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्यात राम लीलाची परवानगी नाकारली; 26 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCOVID-19 Vaccine Update: पुढच्या एका वर्षात कोरोना लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का अदर पूनावाला यांचा सवाल\nChild’s Immunity: पालकांनो सावधान तुमच्या मुलांच्या 'या' सवयींचा थेट त्यांच्या रोगप्रतिकारक ���क्तीवर होऊ शकतो मोठा परिणाम\nकोरोना व्हायरस चा तुमच्या हृदयावर परिणाम होतो का जाणून घ्या काय आहे रिपोर्ट\nAtul Bhatkhalkar Criticizes Sanjay Raut: सतत शरद पवार यांच्यासोबत राहून संजय राऊत यांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली- अतुल भातखळकर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nHow to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nसंजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस; 27 सप्टेंबर 2020 च्��ा ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/krutadnyata/", "date_download": "2020-09-27T07:13:19Z", "digest": "sha1:FWF5IE3VXVA2Z7VEWA6QK4LPWAWHOIND", "length": 9879, "nlines": 169, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कृतज्ञता – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nOctober 8, 2019 `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुपमधून कविता - गझल, विशेष लेख\nत्या सगळ्याला व्यापून उरलेलं,\nतुझं अस्तित्व, मला परीपूर्ण करणारं …..\nएका छोटूश्या ग्रहावर मी.\nतरी माझी दखलं घेणं तुझं.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nदाखवतोस तुझं असणं मला नेहमीच.\nही अथांग निळाई, खेचुन काढते माझ्यातलं काहीतरी…\nगुंतुन जातं भान, निळाईच्या नवलात…..\nअसशील का तु या निळाईत की त्याच्याही पार विहरणारा\nशोधत रहाते नजर, आरपार निळाईच्या ….\nतूही बघतच असशील ना,\nक्षणभर चमकुन जा ना….\nडोळे भरुन येतात, पण मन कसं भरत नाही …\nतुझ्या महाप्रचंड उर्जेचा, एक अंश ओततोस माझ्यात.\nआणि धावत यावं वाटत मग तुझ्याकडे.\nफक्त तुझं असणं अनुभवायच असतं\nगुढ संहितेचा अर्थ उकलायचा असतो.\nओतप्रोत भरलेला तु सर्वत्र..\nफक्त एका हाकेची अपेक्षा तुला,\nकी ती देखिल नसतेच …..\nAbout `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुपमधून\t62 Articles\nआम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6.html?page=1", "date_download": "2020-09-27T06:30:24Z", "digest": "sha1:4JASKHHEW2JE6XUAZHW36L7BLNX6QXNE", "length": 8617, "nlines": 129, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बंद News in Marathi, Latest बंद news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nCorona : नोटा छपाई ३१ मार्चपर्यंत बंद\nकोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nCorona : मुंबई लोकललाही ब्रेक; आज मध्यरात्रीपासून 'लाईफलाईन' बंद\n'या' दिवसापर्यंत नाही धावणार लोकल\nकोरोना : पुढील ५ दिवसात रत्नागिरीत सार्वजनिक वाहतूक बंद करणार\nकोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ\nकोरोना इफेक्ट : पुण्यातील हॉटेल ३ दिवसांसाठी बंद राहणार\nकोरोना इफेक्ट : पुण्यातील हॉटेल ३ दिवसांसाठी बंद राहणार\nकोरोना इफेक्ट : पुण्यातील हॉटेल ३ दिवसांसाठी बंद राहणार\nकोरोनाचा वाढचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यातील सगळी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद\nCoronaमुळं शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी बंद\nबहुतांश मंदिरांमध्ये भाविकांसाठीचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.\nविद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ग्रामीण भागातील शाळा बंद\nग्रामीण भागातील शाळा-कॉलेजही बंद राहणार\nकोरोना : पुण्यातील २०२ गार्डन्स अनिश्चित काळासाठी बंद\nपुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण\nकोरोनामुळे राज्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद\nराज्यामध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २२ वर गेली\nपुणे | पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद राहणार\nपुणे | पिंपरी-चि���चवडमधील शाळा बंद राहणार\nसांगली | सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंद, रिक्षांच्या काचा फोडल्या\nसांगली | सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंद, रिक्षांच्या काचा फोडल्या\nसांगली | खोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध\nसांगली | खोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध\nखोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंदचा खोडसाळपणा केल्याचा सेनेचा भाजपवर आरोप\nसांगली जिल्हा बंद ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभे करणार - संभाजी भिडे\nश्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलंय.\n...म्हणून लडाखमधील प्रसिद्ध चादर ट्रेक काही दिवसांसाठी बंद\nअनेकांच्या बकेट लिस्टचा आढावा घेतल्यास एक नाव हमखास दिसतं. ते म्हणजे Chadar Trekचं.\nअनिल अंबानींची दैना; घरातले सर्व दागिने विकले, मुलाकडूनच कर्ज घेण्याची वेळ\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/10/Tadi-seezeed.html", "date_download": "2020-09-27T07:51:22Z", "digest": "sha1:LFQJRZCSERIEFQ52YRWUBISVKUO2LVA7", "length": 7849, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त - JPN NEWS", "raw_content": "\nHome MAHARASHTRA MUMBAI सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त\nसव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त\nमुंबई, दि. 9 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला 3 हजार 300 लिटर ताडीसाठा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.\nराज्य उत्पादन शुल्���, ठाणे कार्यालयाचे अधीक्षक नितीन घुले, पालघर कार्यालयाचे अधीक्षक डॉ.व्ही. टी. भुकन आणि त्यांच्या पथकाने वसई तालुक्यातील भुईगाव, कळंब, नवापूर या ठिकाणी अवैध ताडीसाठ्यावर छापे घातले. यामध्ये राजू म्हात्रे या व्यक्तीच्या घराजवळ विनापरवाना सुमारे 2275 लिटर ताडीसाठ्याचे कॅन आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन राजू म्हात्रे फरार झाला. त्यास दारुबंदी गुन्ह्यामध्ये फरार घोषित करण्यात आले. नाळा गावातील ताडीमालक विरेंद्र रवींद्र म्हात्रे हा छापा पडू नये म्हणून आपल्या घराजवळील ताडी टेम्पोमध्ये (क्र.एमएच-48-टी-4648) 35 लिटरचे 20 कॅन भरत असताना त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.\nजप्त करण्यात आलेली ताडी ही फार दिवसांची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. दोन्ही आरोपी हे बऱ्याच दिवसांचा शिळा ताडीसाठा करुन मुंबई-ठाणे परिसरात बेकायदेशीर ताडीची विक्री करतात. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याने व विरेंद्र म्हात्रेला अटक झाल्यामुळे वसई परिसरात दसऱ्याच्या दिवशी सर्व बेकायदेशीर ताडीवाल्यांना कठोर कारवाईचा संदेश दिला गेला आहे.\nनवापूर येथे प्रदीप डोंगरीकर याच्या घरीदेखील दारुबंदी गुन्ह्यांतर्गत छापा घातला असता 24 तासांपेक्षा जास्त कालावधीची 325 लि. ताडी आढळून आली. हा शिळी ताडी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुहू, विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रुझ व कांदिवली पोयसर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील चौपाटी वाळकेश्वर येथील दुकानात पाठविण्यात येत असल्याबाबतची कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे या पाच दुकानांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.\nगतवर्षीही ताडी दुकानदारांवर केलेल्या कारवाईत 24 तासांपेक्षा अधिक शिळ्या ताडीचा साठा केलेल्या मुंबई आणि ठाणे येथील 13 दुकानदारांवर विभागीय गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये मुंबई उपनगरमधील ताडी दुकाने 15 दिवसांसाठी बंद केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/tag/ipl-2020/", "date_download": "2020-09-27T07:10:17Z", "digest": "sha1:3DUYEXNZKC2EL2ZBFQ47TZ33QQGTAM3S", "length": 2548, "nlines": 61, "source_domain": "kheliyad.com", "title": "IPL 2020 Archives - kheliyad", "raw_content": "\nIPL RR vs CSK | राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान\nराजस्थानला स्टोक्स, स्मिथविना खेळण्याचं आव्हान शारजाह | बेन स्टोक्स पहिल्या सामन्यापासून संघाबाहेर आहे. आता स्टीव स्मिथही दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता ...\nदिल्लीचं पारडं जड रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेलसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांमुळे दिल्ली कॅपिटल्सचं पारडं किंग्ज ...\nIPL 2020 TIME TABLE | आयपीएल 2020 वेळापत्रक इंडियन प्रीमियर लीग 2020 चे (IPL) वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. ...\nWomens IPL 2020 : आता महिला आयपीएलही आयोजित करणार\nआता महिला आयपीएलही आयोजित करणार महिला इंडियन प्रीमियर लीगची Womens-IPL-2020 | योजना तयार असून, आम्ही आता महिला आयपीएलही आयोजित करू, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T07:47:53Z", "digest": "sha1:ISFQLM6MNVKSJU7CUTMGPWJPQQRXGCBR", "length": 23037, "nlines": 120, "source_domain": "navprabha.com", "title": "वाढती लोकसंख्या देशाच्या विकासाला घातक | Navprabha", "raw_content": "\nवाढती लोकसंख्या देशाच्या विकासाला घातक\nवाढत्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांवर प्रचंड भार पडतो. एका मोठ्या वर्गाला अनेक गरजा भागविण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जगात ज्या राष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो तिथेच विकासाला गती देणे शक्य आहे. जिथे लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो तिथे विकासाची गती संथ होत असते.\nस्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात देशाला स्वावलंबी आणि विकसनशील बनविण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित झाल्या. त्यासाठी आर्थिक स्थिती सुधारण्याचाही प्रयत्न झाला, परंतु सर्व स्तरांतील मुरलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात आर्थिक विषमतेने परिसीमा गाठली. त्यातच वाढत्या लोकसंख्येच्या समस्येने विकासाची प्रक्रिया किचकट बनवली. देशातील मोठा वर्ग गरीबीच्या चक्रव्यूहात अडकू लागल्याने देशासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या. गरीबी, अज्ञान, शिक्षणाच्या अभावाने देशातील बहुसंख्य जनतेला लोकसंख्या नियंत्रणाचे गांभीर्य लक्षात आलेच नाही. जरी आज आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरीही वाढत्या लोकसंख्येच्या समस्येचे आपण गुलाम बनलो आहोत. पंतप्रधान मोदींनी देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण राखण्यासाठी उपाययोजनांचे महत्त्व विशद केले आहे. मानवाचे जीवनमान आणि लोकसंख्यावाढ याचा घनिष्ट संबंध आहे.\nवाढत्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांवर प्रचंड भार पडतो. एका मोठ्या वर्गाला अनेक गरजा भागविण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जगात ज्या राष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो तिथेच विकासाला गती देणे शक्य आहे. जिथे लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो तिथे विकासाची गती संथ होत असते. भारत हे त्याचे उदाहरण आहे. वास्तविक या लोकसंख्येच्या भीषण वास्तवाची कुणकुण आपल्या देशात १९४७ सालापासून अनेकांना लागली होती. त्यांनी धोक्याची घंटा वाजवूनही नेत्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाचे सर्वप्रथम प्रचार आणि कार्य करणार्या र. धो. कर्वेंना तर समाजाने वाळीतच टाकले होते. वाढत्या लोकसंख्येचा असाही अर्थ लावला जातो की, मनुष्याने मृत्यूला मागे ढकलले आहे. मात्र दुसर्या बाजूने विचार केला तर जगातील २०० कोटी लोकांना पर्याप्त भोजन मिळत नाही. २४० कोटी लोकांना शौचालयाची सुविधा नाही. जगातील एकूण लोकसंख्येच्या १८% लोक भारतात राहतात. मात्र आपल्या देशातील पाण्याचा साठा केवळ ४% आहे. लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर भविष्यात आपल्याला पिण्याचे शुद्ध पाणी नसेल तर चालण्यासाठी रस्ते नसतील. आपल्या देशात असल्या गोष्टीबद्दल कधी गांभीर्याने चर्चा होत नाही. लोकसंख्या भरमसाट वाढवणारा देश सदैव विकसनशील देशांच्या यादीत राहतात. भारतात ६५% लोकसंख्या युवा आहेत. त्या युवा शक्तीचा सदुपयोग करण्यासाठी आपल्याकडे परिपूर्ण सुविधांचा अभाव आहे. युवा पिढी ही देशाचे भवितव्य आहे असे म्हटले जाते, मात्र हीच वाढती लोकसंख्या भविष्यात देशावर ओझे ठरू शकते.\nभारत हा विविध धर्म, परंपरा अस्तित्वात असलेला देश आहे. या देशावर अज्ञान, अंधश्रद्धा, रुढी यांचा इतका पगडा आहे की, त्या कधी कधी समाज आणि राष्ट्राला जाचक ठरतात. काही धर्मातील लोक लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कुटुंब नियोजन या आपल्या राष्ट्रीय कर्तव्याला हरताळ फासतात. म्हणूनच आपला देश नैसर्गिक साधन समृद्धीने संपन्न असूनही लोकसंख्येच्या वाढत्या स्वरुपामुळे त्याची टंचाई जाणवू लागली आहे. भारतात लोकसंख्या वाढण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यातील जन्मदरात वाढ आणि मृत्युदरात घट हे प्रमुख कारण आहे. लोकसंख्या वाढ आणि सोबत उपभोग साधनांची संख्या वाढ��� लागली. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या स्वरुपाने नोकर्यांची गरज वाढू लागली. ती पुरी होऊ शकत नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या भरमसाट वाढून या चंगळवादी समाजात पैसा कमाविण्यासाठी मुले गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळतात. देशात तणाव आणि संघर्ष वाढून सर्वत्र असंतोष माजतो. एक अस्वस्थ आणि असंतुष्ट समाज निर्माण करण्याच्या मार्गावर आपण उभे आहोत. अशाने देशाच्या विकासाच्या मार्गावर सदैव पिछेहाट होते. आपल्या देशाचे चित्र हे भारतीय रेल्वेसारखे आहे. रेल्वेत सदैव जागेची कमतरता असते. प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. प्रवासी दरवाजावर लटकत असतात. रेल्वेतून पडून मृत्यू होणार्यांची संख्याही आता वाढू लागली आहे.\nभारतात लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही कडक कायद्याची तरतूद नाही. चीन देशाने ‘एक कुटुंब एक मूल’ या कडक कायद्याने लोकसंख्येच्या वाढत्या उग्र स्वरुपाला आळा घालण्यात यश मिळविले आहे. सरकार आपल्या देशात जनतेला विविध योजनांखालील अनेक मुलभूत सुविधा देते. ज्यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये आहेत, त्यांना अशा सुविधांपासून वंचित केले पाहिजे. बहुपत्नित्वाला बंदी घातली पाहिजे. बालविवाह करणार्या मातापित्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. जन्म ही ईश्वराची देणगी आहे, अशीच भावना भारतीयांमध्ये पूर्वांपार आहे आणि मुलांना तर आपण देवाचा आशीर्वाद समजतो, मात्र या मुलांचे योग्य तर्हेने संगोपन झाले नाही तर हा अभिशाप ठरू शकतो. काही कुटुंबांत एक तरी मुलगा हवा किंवा मुलगी हवी अशी प्रबळ विचारधारा असते. तसेच मुलगा हा वंशाचा दिवा असतो, म्हातारपणाची काठी असते असाही दृढ समज असतो. तेव्हा सुरुवातीला तीन चार मुली झाल्या तरी पुत्रप्राप्तीसाठी पुढे अनेकदा संधी घेतली जाते. महानगरातील कुटुंबातील महिलांना दुसरे मूल नको असते. मात्र अनेकदा त्यांच्यावर कुटुंब वाढविण्याचा सतत दबाव असतो आणि त्याचा परिणाम महिलांनाच भोगावा लागलो. आपल्याकडे कुटुंबनियोजनांच्या साधनांबद्दल अनेक गैरसमज आणि अज्ञान आहे. अनेक अंधश्रद्धा जोपासणार्या आपल्या देशात लोकसंख्या शिक्षणाच्या प्रोत्साहनाची आणि प्रचाराची नित्यंत आवश्यकता आहे. लोकसंख्या वाढीमुळे मुलांच्या शिक्षणाची बाजू दुबळी होते. जर एखाद्या कुटुंबात जास्त मुले असतील तर एकाच मुलाच्या उच्च शिक्षणावर जास्त भर दिला जातो. अशा कुटुंबातील बहुसंख्य मुली मात्र शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांच्यावर एक तर लहान भावंडांना सांभाळण्याचे दायित्व सोपवले जाते, नाही तर कुटुंबाच्या मिळकतीसाठी त्यांना रोजगारासाठी भटकावे लागते. आज जगात दरवर्षी ६ कोटी २० लाख मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. जास्त लोकसंख्या वाढल्याने बेकारी वाढून दारिद्य्र येते आणि दारिद्य्रामुळे परत लोकसंख्या वाढ अशा दुष्टचक्रात आपण अडकत राहतो. अशाने श्रीमंत अधिक श्रीमंत होतात तर गरीब लोक अधिक गरीब होतात. एकीकडे टोलेजंग इमारती आणि दुसरीकडे वाढत्या झोपडपट्ट्या हे चित्र अधिक भयानक आहे. लोकसंख्या वाढल्याने खेड्यांचे रुपांतर शहरात आणि शहरांचे रुपांतर महानगरात होते. त्यामुळे घरबांधणी, उद्योगधंदे, रस्ते, महामार्ग, लोहमार्ग, विमानतळ यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये जमिनींची आवश्यकता भासते. त्यासाठी झाडे, वनस्पती, डोंगर नष्ट करावे लागतात. त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोचते. नुसती भराभर लोकसंख्या वाढून देशाचे हित साधत नाही. लोकसंख्या ही निरोगी, शिक्षित नसेल तर देश कधीही सामर्थ्यवान नसतो. असा देश कधीही विकासाच्या मार्गावर येऊ शकत नाही, कारण विकास हा व्यक्तीचा झाला तर मग कुटुंबाचा नंतर देशाचा विकास होतो. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे भारताने विकासाच्या जपलेल्या अनेक स्वप्नांची भविष्यात राखरांगोळी होईल.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nकोरोना संकटाचा पुढील ट���्पा घातक\nकर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...\nकोविड-१९ ला अटकाव करायचा कसा\nअमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....\nचीन संकटात, भारताला संधी\nशैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...\nकोरोना आजाराविषयी जाणून घ्या सर्व काही\nकोरोना विषाणूच्या आजाराने सध्या जगभरामध्ये दहशत व घबराट निर्माण केली आहे. या आजारावर लस निर्माण करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू असल्या, तरी औषध उपलब्ध नाही....\nकार्यकर्त्यांच्या नजरेतून मनोहर पर्रीकर…\nस्व. मनोहर पर्रीकर यांची आज प्रथम पुण्यतिथी. त्यांच्याविषयी नेहमीच त्यांचे कुटुंबीय, बालमित्र, स्नेही आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून वेळोवेळी भरभरून लिहिले गेले आहे. आम्ही यावेळी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/school-education-department-needs-to-be-restructured-bachhu-kadu/", "date_download": "2020-09-27T06:54:46Z", "digest": "sha1:WGDFNKOMQLVZE77XRRK7YU3K5ZF5YLBJ", "length": 6735, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक - बच्चू कडू", "raw_content": "\nशालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक – बच्चू कडू\nशालेय शिक्षण विभागाचा आढावा\nमुंबई: शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आणि देशपातळीवर स्वत:च्या क्षमतांना न्याय देता आला पाहिजे. शिक्षण विभागामध्ये सुसूत्रता आणत त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.\nशालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक विधानभवन येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.\nया बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे ���योजन करुन इतर उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. तसेच शिक्षकांची अ-ब-क अशी वर्गवारी करुन त्याचे परीक्षण वेळोवेळी झाले पाहिजे. शालेय स्तरावर जातिनिहाय होणारे गणवेश वाटप बंद करुन जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशांचे मोफत वाटप करण्यात यावे. यासाठी केंद्र शासनाचा निधी कमी पडत असेल तर राज्याचा निधी वापरण्याच्या सूचना राज्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\nतसेच विद्यार्थ्यांचा विकास महत्त्वाचा असून ज्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर त्या संबंधित शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, असेही कडू यांनी सांगितले.\nशालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती, निविदा प्रक्रिया, शाळेसाठी क्रीडांगणे, शाळेच्या इमारती, खासगी शाळांचे प्रवेश शुल्क, दिव्यांग शाळांची निर्मिती या विषयांवरही बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला.\nड्रग्ज प्रकरण : चौकशीवेळी दीपिका झाली इमोशनल\nआमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत\nआज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान\nदीपिकासह या चार अभिनेत्रींचे एनसीबीकडून मोबाइल फोन्स जप्त\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nशेतकरी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनचा कणा – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/dr-ashish-tendulkar-article-347081", "date_download": "2020-09-27T06:50:28Z", "digest": "sha1:DJVS3CYPWZ72VM3UPFNIA4XY3K7ONXVF", "length": 16663, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "उतार-प्रवणता | eSakal", "raw_content": "\nप्रारूपांची उकल म्हणजेच आपण दिलेला प्रश्न सोडविण्याचे सूत्र शोधून काढणे होय. उदा. घराच्या नानाविध वैशिष्ट्यांचा वापर करून त्याची किंमत काढण्याचे सूत्र या पद्धतीने शोधून काढता येते.\nआपण मागील दोन लेखांमध्ये एकपदीय आणि बहुपदीय प्रारूपांच्या उकलीची चर्चा केली. ही उकल आपण तालीम संच, पदांकित खोट आणि उतारप्रवणता या तीन गोष्टींच्या साहाय्याने केली. प्रारूपांची उकल म्हणजेच आपण दिलेला प्रश्न सोडविण्याचे सूत्र शोधून काढणे होय. उदा. घराच्या नानाविध वैशिष्ट्यांचा वापर करून त्याची किंमत काढण्याचे सूत्र या पद्धतीने शोधून काढता येते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nखरेतर प्रारूपाचे स्वरूप आपण मांडणीच्या वेळी सुनिश्चित केलेले असते. त्यातील पदांची ���कल वर दिलेल्या तीन गोष्टीच्या माध्यमातून केली जाते. आपणापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल, प्रारूपांचे स्वरूप आपणच द्यायचे तर संगणक शिकतो त्याला ‘एआय’ कसे म्हणायचे वास्तविक हे प्रारूपांचे स्वरूपही संगणकानेच शोधावे. असे करता येणे शक्य नाही, कारण अशी अनंत प्रारूपे आपण गणितीय भाषेत मांडू शकतो, ती सर्व तपासून सुयोग्य प्रारूप शोधणे हा संगणकीय दृष्ट्या अतिशय अवघड प्रकार आहे. त्यासाठी प्रारूपाचे स्वरूप आपण व्यवसाय कार्यक्षेत्र तज्ज्ञांच्या मदतीने आपण पक्के करून घेतो.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआपण पुन्हा एकदा उतारप्रवणतेकडे वळूया. मागील लेखात आपण यातील पायऱ्या लिहून काढल्या होत्या. त्या पुनःश्च लिहूया ः\nखालील कृती वारंवार करूया किंवा ठरावीक आवर्तने पूर्ण होईपर्यंत करूया ः\nप्रत्येक पदासाठी आपण पदाला क्ष म्हणूया.\nक्ष (नवीन) = क्ष (जुना) - अल्फा * (पदांकित खोटेचा ‘क्ष’ पदसापेक्ष आंशिक उतार)\nसर्व पदांना नवीन किंमत द्या.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nयातील चौथी पायरी सर्वाधिक संगणकीय वेळ खाणारी आहे. यामध्ये आपण पदांकित खोटेचा ‘क्ष’च्या पदसापेक्षने आंशिक उतार सोडवून घेतो. आणि मग त्याच्या प्रमाणात आपण ‘क्ष’च्या किंमतीत बदल करत जातो. आंशिक उताराचे सूत्र हे प्रारूपानुसार बदलते. ते मुख्यत्वाने पदांकित खोटेवर अवलंबून असते. एकरेषीय प्रारूपामध्ये पदसापेक्ष उतार खालील पद्धतीने काढला जातो\nयातील चौथी पायरी सर्वाधिक संगणकीय वेळ खाणारी आहे. यामध्ये आपण पदांकित खोटेचा ‘क्ष’च्या पदसापेक्षने आंशिक उतार सोडवून घेतो. आणि मग त्याच्या प्रमाणात आपण ‘क्ष’च्या किंमतीत बदल करत जातो. आंशिक उताराचे सूत्र हे प्रारूपानुसार बदलते. ते मुख्यत्वाने पदांकित खोटेवर अवलंबून असते. एकरेषीय प्रारूपामध्ये पदसापेक्ष उतार खालील पद्धतीने काढला जातो\nप्रारूपाद्वारे मिळणारे उत्तर हे त्यापूर्वीच्या आवर्तनातील पदांच्या किमतीवरून काढण्यात येते. महत तालीमसंचामध्ये चौथ्या पायरीवरील गणित सोडविण्यासाठी खूप वेळ लागतो कारण ‘क्ष’ सापेक्ष आंशिक उताराची आपल्याला तालीम संचातील प्रत्येक उदाहरणावर ही आकडेमोड करावी लागते. ही आकडेमोड कमीत कमी वेळेत आणि अचूकपणे कशी करता येईल हे पुढील भागात पाहूया.\nस्पष्ट, नेमक्य��� आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह दोघांवर गुन्हा दाखल; कोव्हिडसंदर्भातील महत्वाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी मोठी कारवाई\nठाणे : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयातून संगणक आणि कोव्हिडसंबंधित महत्त्वाच्या फाईल गायब प्रकरणात अखेर तत्कालीन सहाय्यक...\nजीर्ण दस्तावेजात शोधावा लागतो भवितव्याचा आधार\nनांदुरा (जि.बुलडाणा) : जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने दस्तावेज जीर्ण झाली आहेत. कुठे-कुठे या जुन्या दस्तावेजाना वाळवी लागली आहे. ही...\nमागील काही लेखांमध्ये आपण ‘एआय’चे अंतरंग अभ्यासले. यातील बहुतांशी बाबी तांत्रिक स्वरूपाच्या होत्या. उर्वरित बाबी आपण भविष्यातील लेखांसाठी राखून ठेऊया...\nकोरोनासोबत जगण्याच्या तंत्राला जागतिक उपविजेतेपद\nपुणे, ता. 21 : कोरोनासोबत जगण्यासाठी विकसित केलेल्या व्यवस्थापन प्रणालीचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. इंटरनॅशनल बेटर हेल्थ हॅकेथॉन स्पर्धेच्या...\nजिल्हा परिषदेच्या १२ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण; सोशल मीडियाचाही फायदा\nनाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी...\nपुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच\nपुणे - लर्निंग लायसन्ससाठीची चाचणी आता सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा दरम्यान घेण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतला आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65582", "date_download": "2020-09-27T06:47:52Z", "digest": "sha1:ZCD3DTUU4EC5SAQSVYLXKEMEDJ2GII3X", "length": 38017, "nlines": 301, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अचाट गाणी आणि मेंदूला किल्ली - !! पिंगा - १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अचाट गा��ी आणि मेंदूला किल्ली - \nअचाट गाणी आणि मेंदूला किल्ली - \n(तिला आपण सहचा म्हणूया.)\nकाय झालं असं हा तुमचा प्रश्न असेल, मी कसं बरोबर ओळखलं जात्याच हुशार ना काय करणार. काही जण तर मला मनकवडी म्हणतात. असो . स्वस्तुती फार होतेय.\nतर थोडक्यात प्रसंग असा घडला की , सहचाला लग्नाला जायचे होते. सीमांतपूजन गाठण्यासाठी ह्या बाईसाहेब हिंजवडी पट्टा ३ वरून नगर रोड ला (आणि तेही ऑफिस नंतर म्हणजे ट्रॅफिकची पीक () वेळ ) वाघोलीस्थित असणाऱ्या एका कार्यालयात (मंगल कार्यालय हो .. ऑफिस नाही काही .. ) जाणार होत्या.\nपण ह्या प्रवासापेक्षाही साहसी काम म्हणजे त्या मंगल प्रसंगी नातेवाईक आणि मित्रमंडळी ह्यांनी मिळून एक नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला होता (संगीत म्हणतात म्हणे त्याला, ते कार्यक्रम पाहून खरे \"संगीत \" चक्कर येऊन कोसळेल खरे तर चित्रपटात दाखवतात म्हणून हल्ली लोक खऱ्या आयुष्यात काय\nकरतील ते सांगता येत नाही. ) ह्या संगीत मध्ये सहचा निवेदन करणार होती.खरी गोम तर पुढेच आहे. तिने मला गाणी कुठली बसवली ह्याची एक यादी वाचून दाखवली. त्यात अग्रक्रमी असणाऱ्या गाण्याचे बोल (की नाव ) पाहून माझ्या मनात अष्टसात्विक भाव दाटून आले आणि मी मनोमन तिला नमस्कार केला. (खरा नमस्कार केला असता तर थँक यू म्हणाली असती ती) पाहून माझ्या मनात अष्टसात्विक भाव दाटून आले आणि मी मनोमन तिला नमस्कार केला. (खरा नमस्कार केला असता तर थँक यू म्हणाली असती ती. Lack of understanding of sarcasm तुम्ही तिला भोळी म्हणाल काहीही म्हणा. ज्याचा त्याचा प्रश्न आहे.)\nतर ते अत्यंत लोकप्रिय गीत जे ही मंडळी लग्नात नृत्याविष्काराद्वारे सादर करणार होती त्याचे नाव (कि बोल\nहो हो तेच ते. बाम मधलं (कु\nलौकिकार्थाने चित्रपटात त्या दोन सुंदर अभिनेत्री सवती असतात, एक राजाची official राणी असते आणि दुसरी पण official असते पण agreement format वेगळा असल्यामुळे थोडे issues असतात. तर मला सांगा आताच्या काळात स्वतःच्या किंवा कोणाच्याही लग्नात हे गाणं योग्य ठरेल का, सादरीकरणासाठी \nकेवळ चाल चांगली आहे आणि गायिकेने उत्तम गायलंय , स्टेप्स पण जमतील म्हणून नशीब, \"माझ्या मंगळागौरीच्या वेळी मी हेच गाणं बसवणार आणि नाच करणार \" अस कोणाकडून ऐकायला लागला नाहीये अजून आयुष्यात \nह्या गाण्याचं नाव (कि बोल जाऊ दे. काय फरक पडतो.जे काही असेल त्याचा ) उल्लेख आला आणि माझ्या मनात गाण्याबद्दल स्वतःचं मत अस���ेले विचार थैमान घालू लागले.\nह्या विचारचक्रात एकटीच पिळवटून निघण्यापेक्षा तुमचं डोकं खाणं बरं म्हणून ते विचार जसेच्या तसे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.\n(विचार मांडले की त्रास कमी होतो असा अस्मादिकांचा अनुभव आहे. ते इतर कोठे व्यक्त करण्याने लोक दूर पळू शकतात असाही अनुभव आहे म्हणून हा लेखन प्रपंच आणखी एक,कुणी ह्या गाण्याचा चाहता असेल तर त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा लोकांनी मनाला लावून घेऊ नये आणखी एक,कुणी ह्या गाण्याचा चाहता असेल तर त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा लोकांनी मनाला लावून घेऊ नये चील मारावं. इंग्लिश मधला चील , हिंदी मधला नाही , काय म्हणालात आवरा चील मारावं. इंग्लिश मधला चील , हिंदी मधला नाही , काय म्हणालात आवरा ही ही \nतर विषय आहे पिंगा गाणं. ह्या संदर्भात काही प्रश्न पडलेत ते असे:\nपीसी डीपीला साडी नेऊन देते आहेर म्हणून अस गाण्याच्या आधी दाखवलय आणि ही डीपी बया लगेच ती नऊवारी साडी नेसून मंगळागौरी च्या कार्यक्रमासाठी हजर\nप्रश्न १. दागिन्यांचं काय आम्हा बायकांना मुळी दागिन्यांची फार हौस आम्हा बायकांना मुळी दागिन्यांची फार हौस एखाद्या साडीवर योग्य आणि मनाला पटणारे दागिने किंवा accesories मिळेपर्यंत किमान महिना जातो. पण हिच्याकडे लगेच होते, तेही मराठमोळ्या पद्धतीचे. तिच्या collection मध्ये तिच्या एरवीच्या फॅशन मधले दागिने असतील ना. हे वेगळ्या पद्धतीचे असूनसुद्धा तिच्याकडे ५ मिनिटात उपलब्ध झाले एखाद्या साडीवर योग्य आणि मनाला पटणारे दागिने किंवा accesories मिळेपर्यंत किमान महिना जातो. पण हिच्याकडे लगेच होते, तेही मराठमोळ्या पद्धतीचे. तिच्या collection मध्ये तिच्या एरवीच्या फॅशन मधले दागिने असतील ना. हे वेगळ्या पद्धतीचे असूनसुद्धा तिच्याकडे ५ मिनिटात उपलब्ध झाले \nप्रश्न २: नऊवारी साडी डीपी ला आधीपासून नेसता येत होती का इथे शिकायची अशी घोषणा करून ६ महिने झाले पण अजून मुहूर्त लागला नाही. खरंच hats off\nप्रश्न ३: साधारण सारख्या रंगाची आणि पॅटर्न ची साडी एका ललनेने ने दुसरीला (तेही almost सवतीला) द्यावी म्हणजे महा आश्चर्य\n(आठवा ती जाहिरात, \"उसकी साडी मेरी साडी से सफेद क्यो आखिर क्यो \nप्रश्न ४: नऊवारी साडी डीपी च्या उंचीला पुरली नाही असं दिसत आहे, इथे दावा साधला आहे पीसी बाईंनी \nप्रश्न ५: हळदी कुंकू लावल्यानंतरचा प्रसंग झाल्यानंतर मल��� फक्त हळदीचा रंग दिसला \n(कुणाचं काही वेगळ म्हणणं आहे का कृपया सांगा \nप्रश्न ६: गाणं सुरु होण्यापूर्वी पीसी थोडीशी रडते आणि लगेच तिची मैत्रीण येऊन तिला बोलवते, (त्या दोन मुली कोण आहेत ) मग अगदी आनंद झाल्याप्रमाणे (अरे वा, आता माझा डान्स आहे , चला चला ह्या पोझ मध्ये )डाँसिन्ग एरिया मध्ये येते. इकडे कोरस मध्ये पिंगा ह्या शब्दाचा गजर आणि इतर मैत्रिणीनचा नाच सुरु झालेला असतोच. मग पीसी त्यांना जॉईन होते.\nप्रश्न ७ : हा गंभीर प्रश्न आहे.\nपूर्ण चित्रपटात पीसी च्या साड्या पारंपरिक पद्धतीने नेसवल्या होत्या. त्याचबरोबर मागे नाच करणाऱ्या सख्यांच्या साड्या सुद्धा व्यवस्थित पारंपारिक वाटतात.\nमग ह्याच गाण्यात दोघीना लो वेस्ट - शिवल्यासारखी दिसणारी नऊवारी का \nखरे पाहता , हे गाणं सुरु होतं मुळात \"लटपट लटपट\" ह्या शब्दांनी. हे दोन शब्द म्हणजे लताबाईंच्या मधुर आवाजातील एका जुन्या नितांतसुंदर मराठी लावणीची सुरुवात आहे हे सुजाण मराठी रसिकांना माहिती असेलच\nहोतं काय की हे बाम मधलं गाणं लटपट लटपट असा सुरु झालं की डोक्यात पुढचे शब्द \"तुझं चालणं गं मोठ्या नखऱ्याचं \" हे एकदम तालासुरात सुरु होतात आणि इकडे ह्या बाम मधलया पिंगा गाण्यात वेगळच काहीतरी वाजायला लागतं आणि पहिला निरस शॉट तिथेच बसतो डोक्याला एकदा निरस शॉट बसला कि आपला डोकं बुवा भन्नाट चालायला लागतं\n१. कंसातील वाक्ये म्हणजे माझी मते आहेत. प्रसंग कंसाच्या बाहेर. दुष्ट कंस मामाचा असा बदला घेतला गेला आहे\n२. लेखाचा उद्देश केवळ मनोरंजन हा आणि हाच आहे\n३. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कथेचा लेखिकेला पूर्ण आदर, अभिमान आणि माजसुद्धा आहे , चित्रपटाचा गरजेपुरता उल्लेख आहे. हे लेखन फक्त सलीभ ह्यांच्या बाम मधील पिंगा गाण्याच्या सादरीकरणासंबंधी आहे. गाणे ,अभिनय , नृत्य हे चांगले की वाईट ह्याबद्दल हा लेख भाष्य करत नाही.\nज्याचे त्याचे स्वतंत्र मत आहे\n४. बाम = बाजीराव मस्तानी\nसलीभ = संजय लीला भन्साळी\nपीसी = प्रियांका चोप्रा\nडीपी = पदुकोणांची दिपीका\n५. लेखातील प्रश्न हे सहज उत्सुकतेपोटी उत्पन्न झालेले असून एका निष्पाप महिलेच्या मनाचे प्रतिबिंब दर्शवतात. उगाचच अगदी टिपीकल आहेत म्हणून अवहेलना करू नये\nगुलमोहर - विनोदी लेखन\nचील मारावं. इंग्लिश मधला चील\nचील मारावं. इंग्लिश मधला चील , हिंदी मधला नाही , काय म्हणालात आवरा\n>>> खरच आवरा ☺️\nछान लिहीलय.. सुरूवातीला चूकून\nछान लिहीलय.. सुरूवातीला चूकून सहधर्मचारिणी वाचलं अन भलत्याच अॅंगलने वाचला. दुसर्यांदा वाचतांना लक्षात आलं. थोडं नेटाने वाचल्यावर मजा आली मग\nजरा पाल्हाळिक झालंय पण ठीक\nजरा पाल्हाळिक झालंय पण ठीक आहे.\nखरंतर पिंगा गाण्यावर ऑब्जेक्शन काय ते घ्यायचं. जाउदे झालं.\nजरा पाल्हाळिक झालंय पण ठीक\nजरा पाल्हाळिक झालंय पण ठीक आहे.\nखरंतर पिंगा गाण्यावर ऑब्जेक्शन काय ते घ्यायचं. जाउदे झालं. >>>>>> स ह म त ...... शब्द सुचत न्हवते.\nकंसातली वाक्ये सोडून वाचा,\nकंसातली वाक्ये सोडून वाचा, मस्त झालाय लेख ☺️\nपिंगावरून माझ्याही (अचाट) मेंदूला (तुम्ही दिलेल्या अप्रत्यक्ष किल्लीमुळे) पडलेला भाबडा प्रश्न -\n1) पिंगा गाण्यात मस्तानी नि काशीबाई यांनी आधी रंगीत तालिम न करताही त्यांची पावलं, ठेके एकसाथ कसे पडले भगवान का चमत्कार की आणखी काय\nबाकी लेख खुमासदार झालाय .\nअगदी सुरूवातीला पिक्चर बघताना मलाही हाच प्रश्न पडलेला.आणि सवतीं एवढ कोआॅरडीनेशन त्यांच्या आधीच्या सीननंतर मला एक्सपेक्टेड नव्हत.पण नंतर मी विसरूनही गेले.तुझ्यामुळे आठवलं बघ....\nआणि त्या प्रेमाने एकमेकींकडे बघतात वगैरे त्या गाण्यात \n:हहपुवा: अस्सा कस्सा तो\n:हहपुवा: अस्सा कस्सा तो भन्सालीकाका\nअधिकाधिक विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी गोडी लावणं हे भन्साळीकाकांच aim आहे....पुस्तकं न वाचता इतिहासात मुलांना रस निर्माण होऊन त्यांना पेपरात काहीतरी लिहीता याव इतका भाबडा हेतू आहे त्यांचा...फक्त त्यासाठी आपण थोडा खिसा खाली करावा ईतकी माफक अपेक्षा आहे त्यांची...\nभन्साळींचा एक फॉर्मुला आहे\nभन्साळींचा एक फॉर्मुला आहे चित्रपट बनवण्याचा:\nदोन हिरोईनी + एक संस्कृती + एक हिरो + मोठे सेट्स + एक इतिहासावर आधारित तोडमोडीत कथा + दुःखद शेवट\nहा ढोबळ फॉर्मुला आहे. थोडाफार इकडे तिकडे केलं की नवा सिनेमा तयार \nगणिती रुपात हा फॉर्मुला असा येईल :\nC = साड्या, घागरे , दागिने , फुलं , महाल सदृश पिवळ्या प्रकाशात चमचमणार्या भिंती , सुई धागा , एखादा सण , त्या सणाचं so called विचित्रीकरण केलेलं गाणं\n५. हम दिल दे चुके सनम\n@ द्वादशांगुल: तुझ्या शंकेचे\n@ द्वादशांगुल: तुझ्या शंकेचे समाधान झाले का \nत्या सणाचं so called\nत्या सणाचं so called *विचित्रीकरण* केलेलं गाणं >>> मन की बात.... खरंच.... मानलं बुवा..\nसेट पण तोच असतो आलटून पालटून...आत्ताच शेणाने सारवलेल्या जुन्या घराला नवीन म्हणण्यासारखं..\nभन्सालीकाकांचे चित्रपट गणिती सूत्रात मांडणार्या तुम्हाला दंडवत..... आतापासून पुढे त्यांचे चित्रपट बघायला खिसा (अर्थात बाबांचा) हलका करायला नको मला.... पात्रं, संस्कृती नि मला माहीत असलेला इतिहास (अर्थात तोडकामोडका... ) यांचा ताळमेळ घातला नि शेवटला गम का पानी प्यायलं, की झालाच की त्यांचा चित्रपट.. धन्यवाद बरं का...\nमी ऐकलंय 10चा अभ्यासक्रम यंदा बदलतोय. याचंच विस्तृतिकरण करून धडाही छापू शकता.... नाव- भन्सालीकाकांचं रहस्य ...... तेवढेच 10वीकर खूश होतील.....\nता.क.- मी हल्लीच ऐकलंय की तुम्हाला गणिताचं नोबल नि भन्सालीकाकांवर phd केल्याने डाॅक्टरेट मिळालीय....... खरं आहे का हो\nअधिकाधिक विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी गोडी लावणं हे भन्साळीकाकांच aim आहे....पुस्तकं न वाचता इतिहासात मुलांना रस निर्माण होऊन त्यांना पेपरात काहीतरी लिहीता याव इतका भाबडा हेतू आहे त्यांचा...फक्त त्यासाठी आपण थोडा खिसा खाली करावा ईतकी माफक अपेक्षा आहे त्यांची...>>>>>>>>>>> खरंच, खरे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते..... मला वाटतं त्यांनी चित्रपट क्षेत्रातून आपला गाशा गुंडाळल्यावर ते 'अखिल भारतीय पुस्तकविना पास विद्यार्थी संघटना ' काढतील.....\nमराठीतला आकर्षक धडा होऊ शकतो\nमराठीतला आकर्षक धडा होऊ शकतो त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर.इतिहास तर त्यांनी केव्हाच काबीज केलाय.त्यांचा धडा पुस्तकात समाविष्ट केल्यास ते बिचार एकमेव पुस्तक असेल ज्याचा सखोल अभ्यास दहावीचे विद्यार्थी करतील.\nखरंच असा धडा काढायलाच हवा..... नाहीतरी आत्तापर्यंत भन्सालीकाकांच्या तावडीत सापडलेल्या कित्येक इतिहासकालीन पुरूष-स्त्रियांनी स्वर्गात डोकं आपटून घेतलंय..... असा विचार करत \" ये कब हुवा भई\nशेवटच्या दोन चित्रपटांनंतर तर\nशेवटच्या दोन चित्रपटांनंतर तर बिचार्या आत्म्यांना एवढच वाटलं असेल: आयला हे जिवंत असताना का नाही सुचलं आपल्याला.\nजुई आपली दहावी थोडी बोअर होती.पण आता चमचमीत विषयावर इंट्रेस्टींग सिलॅबस येईल बहुतेक.\nज्या स्पीडने ते इतिहास\nज्या स्पीडने ते इतिहास हाताळतायत; अजून दोनचार वर्षांनी त्यांचे बोर्डाच्या इतिहास विभागात संचालक पद प्राप्त करायचे चान्सेस वाढताना दिसतायत.\nशेवटच्या दोन चित्रपटांनंतर तर\nशेवटच्या दोन चित्रपटांनंतर तर बिचार्या आत्म्यांना एवढच वाटलं असेल: आयला हे जिवंत असताना का नाही सुचलं आपल्याला.>>>>>>>>>>>> हहपुवा बिचारे आत्मे\nजुई आपली दहावी थोडी बोअर होती.>>>>> +111111111111 दिल की बात बोल डाली... खरंच\nपण आता चमचमीत विषयावर इंट्रेस्टींग सिलॅबस येईल बहुतेक>>>>>>> शक्यता आहे..... असूया वाटतेय त्या 10वीकरांची...\nज्या स्पीडने ते इतिहास हाताळतायत; अजून दोनचार वर्षांनी त्यांचे बोर्डाच्या इतिहास विभागात संचालक पद प्राप्त करायचे चान्सेस वाढताना दिसतायत.>>>>>>> तेव्हा विद्यार्थी जोमात नि इतिहास कोमात होणार..... भन्सालीकाका इयत्तावाईज चित्रपट काढतील मग प्रत्येक जूनमध्ये...\nअचाट गाणी आणि मेंदूला किल्ली\nअचाट गाणी आणि मेंदूला किल्ली चे आणखी भाग वाचायला आवडतील... पुलेशु\nधन्यवाद जुई (हे नाव खूप गोड\nधन्यवाद जुई (हे नाव खूप गोड आहे, सुगंधी भारावलेलं \nता.क.- मी हल्लीच ऐकलंय की तुम्हाला गणिताचं नोबल नि भन्सालीकाकांवर phd केल्याने डाॅक्टरेट मिळालीय....... खरं आहे का हो\nअभियंत्याला गणिताचे गोडी असते जुई आणि IT based कार्यालयात role \"data scientist\" असल्यामुळे जरा विश्लेषणात्मक स्वभाव झाला आहे.. काय करणार ..जिथे तिथे analytics दिसतं \n स्वस्तुतीचा कलंक लागला कि काय\nपुढील भागांसाठी विचार करत आहे..\nविषय तुही सुचवू शकतेस \nजुई (हे नाव खूप गोड आहे,\nजुई (हे नाव खूप गोड आहे, सुगंधी भारावलेलं ) >>>>>>> माझ्या आजीची (आईच्या आईची) कृपा नाहीतर काकी जिद्दी ठेवणार होती... आणि माझ्या मातोश्री तर आणखी अचाट ठेवणार होत्या जनाई \nअभियंत्याला गणिताचे गोडी असते जुई >>>>> तुम्हीही अभियंता का >>>>> तुम्हीही अभियंता का माझी दीदीही आय.टी. इंजिनियर आहे... तिचंही जिथे तिथे कडमडतं ते गणितच... अगदी मग ते खाल्लेल्या कॅलरीजपासून एखाद्या गोष्टीला लागणार्या वेळेपर्यंत.. माझी दीदीही आय.टी. इंजिनियर आहे... तिचंही जिथे तिथे कडमडतं ते गणितच... अगदी मग ते खाल्लेल्या कॅलरीजपासून एखाद्या गोष्टीला लागणार्या वेळेपर्यंत.. प्रचंड काटेकोर नि डाएट काॅन्शियस आहे ती...\nतरीच तुमची गणिती मांडणी बघून माझ्या मनाला तुम्ही इंजिनियर असल्याची शंका चाटून गेली होती... तुस्सी ग्रेट हो\n(माझ्यामते प्रत्येक आयटी इंजिनियर ग्रेटच असतो. ती किचकट संगणकीय भाषेत करावी लागणारी चिन्हमोड पाहिलीय मी.... )\nआणि IT based कार्यालयात role \"data scientist\" असल्यामुळे जरा विश्लेषणात्मक स्वभाव झाला आहे.. काय करणार ..जिथे तिथे analytics दिसतं >>>>>> भारीच. चांगली सवय आहे ही ...\nपुढील भागांसाठी विचार करत आहे..\nविषय तुही सुचवू शकतेस >>>>> मीही सुचल्यावर नक्की सांगेन..\nमला तर IT सोपं वाटतं..\nइलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स , मेकॅनिकल (थोडक्यात IT सोडून सगळं ) हे कठीण आहे.. सगळं ३ फूट वरून जायचं डोक्याच्या फर्स्ट इयर ला..\nचुकून माकून इंजिनीरिंग कडे पावलं वळवलीस तर तुझ्या interest नुसार सोपं , अवघड कळेल \nकिचकट संगणकीय भाषेत करावी लागणारी चिन्हमोड>>> काहीही हा सुई (जुई \nकाहीही हा सुई (जुई \nकाहीही हा सुई (जुई \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6.html?page=3", "date_download": "2020-09-27T08:02:06Z", "digest": "sha1:IKOEADP3VG37ROBCRHGRLQ64IL7KZYDU", "length": 8227, "nlines": 132, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बंद News in Marathi, Latest बंद news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nनाशिक : मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम बंद\nनाशिक : मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम बंद\nमुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी-हिंदी अभ्यासक्रम बंद\nया निर्णयामुळे शिक्षणविभागाच्या व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय\n इम्रान खान यांच्या कार्यालयाची बत्ती गूल\nआता याला काय म्हणावं....\nनाशिक : पंचवटी स्मशानभूमी रविवारपासून बंद\nनाशिक : पंचवटी स्मशानभूमी रविवारपासून बंद\n#MumbaiRains : मध्य रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर\nबारा तासांनतर धावली पहिली लोकल\nमुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर\nसरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nवाहतूक आज दुपारी १२ ते २ या काळात जुन्या मुंबई पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहे.\nसीएसएमटी आणि कुर्ला मधील पूल बंद, गर्दीवेळी प्रवाशांची कोंडी\nसीएसएमटी आणि कुर्ला मधील पूल रेल्वेने आता बंद केले आहेत.\nNo More Gypsy : ...म्हणून मारुती सुझुकीकडून 'जिप्सी'चं उत्पादन बंद\nमारुती सुझुकीच्या मारूती ८०० आणि ओमनी या गाड्यांच्या नंतर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.\nविनाअनुदानित खासगी इग्रंजी शाळांचा आज बंद\nविनाअनुदानित खासगी इग्रंजी शाळांचा आज बंद\nलग्नानंतर दीपिकानं रणवीरच्या तीन सवयी केल्या बंद\nलग्नानंतर दीपिकानं आपल्या तीन सवयींना आळा घातल्याचं रणवीरनं म्हटलंय\n'ट्राय'विरोधी बंदमधून विदर्भातील केबल चालकांची माघार\n'ट्राय'च्या नव्या नियमानुसार वाहिनी पाहण्याचा अधिकार ग्राहकांच्या हाती\n'ट्राय'चा निषेध; उद्या तीन तास केबलसेवा बंद\n'ट्राय हे परदेशी वाहिन्यांच्या हातातील बाहुले झाले आहे'\nमुंबई | मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड बंद होणार\nमुंबई | मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड बंद होणार\nरायगड | मुंबई - गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद\nरायगड | मुंबई - गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/shoot-in-ladakh/articleshowprint/70792646.cms", "date_download": "2020-09-27T08:24:12Z", "digest": "sha1:2AXRTRN7HYGAX7QPYHQB3LKCOOMXCIIO", "length": 2373, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "लडाखमध्ये शूट", "raw_content": "\nकाश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानंतर तिथे सिनेमांचं चित्रीकरण कधी सुरू होणार याची उत्सुकता होती. लवकरच 'शमशेरा' या हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण तिथे सुरू होणार आहे. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर लडाखमध्ये चित्रीत होणारा तो पहिला सिनेमा ठरणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रणबीर कपूर आणि वाणी कपूर हे कलाकार लडाखला नुकतेच रवाना झाले. याचं दिग्दर्शन करण मल्होत्रा करतोय\nलडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर, लडाखमध्ये सिनेसृष्टीनं चित्रीकरणासाठी यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. त्यानंतर 'शमशेरा'चं चित्रीकरण तिथे लवकरच सुरू होतंय. संजय दत्त या चित���रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं समजतंय. सिनेमाची कथा ही स्वतंत्र्यपूर्व काळातली आहे. आपल्या हक्कांसाठी ब्रिटीशांविरुद्ध लढणाऱ्या डाकूची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार असल्याचं म्हटलं जातंय. हा सिनेमा २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/allegations-against-eknath-khadse-need-to-be-proved-first-kiren-rijiju-1243937/", "date_download": "2020-09-27T06:47:53Z", "digest": "sha1:AGKFR7XZZ25SFBSAEXCDPUPV6K7QVU7M", "length": 11854, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दाऊदशी संबंधाचे आरोप सिद्ध झाल्यास खडसेंवर कारवाई ! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nदाऊदशी संबंधाचे आरोप सिद्ध झाल्यास खडसेंवर कारवाई \nदाऊदशी संबंधाचे आरोप सिद्ध झाल्यास खडसेंवर कारवाई \nमहसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाई\nकेंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू यांचे स्पष्टीकरण\nमहसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाई करण्यापूर्वी त्यांच्यावरील आरोप आधी सिद्ध होणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी येथे सांगितले. खडसेंवर जर आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट\nआम आदमी पक्षाच्या प्रवक्तया प्रीती शर्मा मेनन यांनी गेल्या आठवडय़ात असा आरोप केला आहे की, खडसे यांना दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिने ४ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळात अनेकदा दूरध्वनी केले होते.\nया सगळ्या प्रकरणात कारवाईच्या शक्यतेबाबत विचारले असता रिजिजू यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यातील माहितीची सत्यासत्यता तपासून पाहावी लागेल.\nखडसे यांच्यावर आम्ही कारवाई करणार नाही असे मुळीच नाही, पण त्याआधी त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्याबाबतच्या माहितीची सत्यासत्यता तपासली पाहिजे. खडसे यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हट���े आहे.\nज्या क्रमांकावर हे फोन आल्याचा दावा केला आहे तो क्रमांकच वापरात नाही असे खडसे यांनी सांगितले.\nमुंबई पोलिसांनी २२ मे रोजी असे स्पष्ट केले होते,की खडसे यांच्या सेलफोन नंबरची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यात दाऊदला फोन केल्याचे किंवा दाऊदने त्यांना फोन केल्याचे दिसून आलेले नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअंजली दमानियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा\nफक्त मलाच का टार्गेट केले जाते\nFIH Series Finals : भारतीय महिलांची जपानवर ३-१ ने मात, पंतप्रधान मोदींनीही केलं अभिनंदन\nकिरेन रिजिजू भारताचे नवीन क्रीडामंत्री\nगांधी कुटुंबानंच काश्मीरचं वाटोळं केलं, रिजिजू यांचा राहुल गांधींवर पलटवार\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ महिला सक्षमीकरणाचा मार्ग\n2 तृणमूलच्या विजयी मेळाव्यात स्फोटामध्ये नऊ जण जखमी\n3 पुद्दुच्चेरीत नारायण सामी यांच्या निवडीनंतर गदारोळ\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/america-president-donald-trump-speaks-about-north-korea-leader-kim-jong-un-never-underestimate-him-twitter-jud-87-2272780/", "date_download": "2020-09-27T08:11:12Z", "digest": "sha1:WBDYSSKEGJQLMSDFZIK2MJPYWAYJZNTX", "length": 12430, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "america president donald trump speaks about north korea leader kim jong un never underestimate him twitter | “नेव्हर अंडरएस्टिमेट हिम…” | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : म��ंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nट्रम्प यांनी किम जोंग यांच्याबद्दल केला दावा\nगेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत अनेक वृत्त समोर आली होती. किम जोंग उन हे कोमाममध्ये असल्याताचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला होता. तसंच देशाची सूत्रं त्यांच्या बहिण्याच्या हाती सोपवली जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. परंतु त्यानंतर किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगत एका बैठकीचं छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल एक दावा केला आहे. किम जोंग यांची प्रकृती ठिक असल्याचं ते म्हणाले आहेत.\n“किम जोंग उन यांना कधीही कमी लेखू नका, त्यांची प्रकृती ठिक आहे,” असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकात त्यांचं वक्तव्य छापण्यात आलं होतं. त्या वक्तव्याची चर्चा असतानाच ट्रम्प यांचं हे ट्विट समोर आलं आहे. “किम यांनी मला सर्वकाही सांगितलं होतं आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांची हत्या कशाप्रकारे केली होती हेदेखील सांगितलं होतं,” असं ट्रम्प यांच्या हवाल्यानं पत्रकार बॉब वुडलक्ड यांनी आपलं पुस्तक ‘रेंज’मध्ये नमूद केलं आहे.\nवुडवर्ड यांनी बुधवारी आपल्या पुस्तकातील काही भाग प्रकाशित केला होता. वुडवर्ड यांना ट्रम्प यांनी दिलेल्या १८ मुलाखतींच्या आधारावर हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. या पुस्तकातील काही भाग ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. वुडवर्ड हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे संपादक आहेत. त्यांचं ‘रेंज’ हे पुस्तक १५ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात करोना विषाणूचा प्रादुर्भाव, उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन आणि एका रहस्यमय हत्याराचा उल्लेख करण्यात आला आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा सिंगापुरमध्ये किम जोंग उन यांची ट्रम्प यांनी भेट घेतली तेव्हा ट्रम्प यांच्यावर किम जोंग यांचा प्रभाव पडल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 उत्तर प्रदेश : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक प्रकरणं गोहत्येसंदर्भातील\n2 कंगनाची आई भाजपात, मोदी-अमित शाह यांचे मानले आभार\n3 करोनाचा प्रादुर्भाव संपला; रॅलीदरम्यान भाजपा नेत्याचा दावा\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/jantranta-yatra-from-today-by-anna-hazare-90392/", "date_download": "2020-09-27T07:50:20Z", "digest": "sha1:M2SI6VJWGIOIKWR62544BLWBBAQCVBAC", "length": 10232, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अण्णा हजारे यांची आजपासून ‘जनतंत्र यात्रा’ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअण्णा हजारे यांची आजपासून ‘जनतंत्र यात्रा’\nअण्णा हजारे यांची आजपासून ‘जनतंत्र यात्रा’\nभ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे जनक, समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘जनतंत्र यात्रा’ उद्या, रविवार ३१ मार्चपासून येथे सुरू होत आहे. अण्णा हजारे हे राज्याच्या ��पल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात\nभ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे जनक, समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘जनतंत्र यात्रा’ उद्या, रविवार ३१ मार्चपासून येथे सुरू होत आहे. अण्णा हजारे हे राज्याच्या आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात एकूण आठ सार्वजनिक सभा घेणार आहेत. त्यांची पहिली सभा रविवारी येथे होणार आहे.\nजनतंत्र मोर्चाचे सदस्य आय. एस. भल्ला या संदर्भात बोलताना म्हणाले की, अण्णा आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात राज्यात एकूण आठ सार्वजनिक सभा घेतील. उद्या, रविवारी अण्णा आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात अमृतसर येथील दुर्गियाना मंदिर, हरमंदिर साहेब आणि रामतीर्थ मंदिराला भेट देतील व त्यानंतर जालियानवाला बाग येथे त्यांची सभा होईल. यानंतर कपूरथाळा आणि जालंधर येथे रविवारी त्यांच्या अन्य दोन सभा होणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘लोकपाल कमकुवत करण्याचा मोदींचा प्रयत्न’\nअस्वच्छता, दारिद्र्य, दहशतवाद, जातीयवाद, भारत छोडो: मोदींचा संकल्प\nमहामार्गाच्या कामात भ्रष्टाचार केलात, तर बुलडोझरखाली टाकू – नितीन गडकरी\nVIDEO – दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरु असताना फेकला बूट\nमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमला जामीन मंजूर\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘जेलो’ला आयपीएलमध्ये नो नो\n2 मुलायमसिंग यांच्याकडून अल्पसंख्याकांची फसवणूक\n3 अमेरिक���च्या शिष्टमंडळाची मोदीभेट वादाच्या भोवऱ्यात\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/healthit-news/why-suicide-130886/", "date_download": "2020-09-27T08:24:19Z", "digest": "sha1:AF3H5WQGF4QG2IWTK3FRFMDQIZ5F7OOF", "length": 27252, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आत्महत्या कशासाठी? | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nतिच्या प्रेमामध्ये ‘तो’ झपाटून गेला होता. तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. ज्या दिवशी त्यानं पहिल्यांदा तिला बघितले त्या दिवसापासून तो तिच्या प्रेमात पडला\nतिच्या प्रेमामध्ये ‘तो’ झपाटून गेला होता. तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. ज्या दिवशी त्यानं पहिल्यांदा तिला बघितले त्या दिवसापासून तो तिच्या प्रेमात पडला होता हिंदी चित्रपटात जसं घडतं तसंच त्याच्या आयुष्यात घडेल असं त्याला वाटलं होतं हिंदी चित्रपटात जसं घडतं तसंच त्याच्या आयुष्यात घडेल असं त्याला वाटलं होतं आपलं आयुष्य आता आनंदानं बहरुन जाणार अशा स्वप्नांत तो हरवून गेला होता. याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष आयुष्य आणि चित्रपट यातील फरक तो विसरला होता. जे व्हायचं तेच झालं, त्याच्या प्रेमाला नकार मिळाला. आपल्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेल्या ‘त्या’ला ‘डर’ चित्रपटातला ‘राहुल’ होणं शक्य नव्हतं आपलं आयुष्य आता आनंदानं बहरुन जाणार अशा स्वप्नांत तो हरवून गेला होता. याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष आयुष्य आणि चित्रपट यातील फरक तो विसरला होता. जे व्हायचं तेच झालं, त्याच्या प्रेमाला नकार मिळाला. आपल्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेल्या ‘त्या’ला ‘डर’ चित्रपटातला ‘राहुल’ होणं शक्य नव्हतं ‘ती’ला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची ताकद त्याच्यात नव्हती. त्याच्या प्रश्नाला त्याला एकच उत्तर दिसत होतं- ‘आत्महत्या’ ‘ती’ला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची ताकद त्याच्यात नव्हती. त्याच्या प्रश्नाला त्याला एकच उत्तर दिसत होतं- ‘आत्महत्या’ पण यावर ठाम होणंदेखील त्याला अवघड जात होतं, त्यातच त्याला ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेचा टो��� फ्री नंबर मिळाला. कोणाशी तरी बोलावं आणि आपलं दु:ख हलकं व्हावं आणि यापेक्षाही आपण आत्महत्या करतो आहोत हे कोणाला तरी कळावे म्हणून त्यानं ‘कनेक्टिंग’च्या नंबरवर फोन करुन आपलं दु:ख आणि आपला निर्णय ऐकवला.\nआत्महत्या रोखण्यासाठी कार्य करणाऱ्या ‘कनेक्टिंग’च्या कार्यकर्त्यांनं त्याचं काम चोख बजावत त्याचे सगळं म्हणणं शांतपणे ऐकून तर घेतलंच, पण त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पुढील वेळेला ‘त्या’चा फोन आल्यानंतर त्यानं त्याचा विचार काहीसा बदलल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर दोन-तीन वेळा त्याचा फोन आला. ‘कनेक्टिंग’ ने त्याची आत्महत्येची प्रबळ इच्छा, प्रवृती लक्षात घेऊन त्याचा क्रमांक पण घेऊन ठेवला होता. अधून-मधून दूरध्वनी करुन तेदेखील त्याच्याशी संवाद साधत होते.\nपुढचे काही महिने गेल्यानंतरही ‘तो’ ‘ती’च्या दु:खातून बाहेर पडला नव्हता. एक दिवशी त्याने पुन्हा फोन केला तो ‘मी विष घेतलं आहे’, हे सांगणाराच तेवढे सांगून त्याने फोन कट केला. कार्यकर्त्यांनी त्याला पुन्हा फोन केला, पण तो उचलत नव्हता. ही आत्महत्या कशी थांबवावी, या विचारांनी कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यांनी परत- परत त्याला फोन केला, पण ‘तो’ काही फोन उचलत नव्हता. मधे काही तास गेले आणि एकदाचा फोन उचलला गेला. त्याचा मित्र फोनवर होता. त्यावेळी मित्राकडून समजलेली हकीकत अशी..त्याने दारुमधून विष घेतले होते, त्यानंतर काहीच वेळात त्याचे काही मित्र त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याला त्यांच्याबरोबर बाहेर येण्याचा आग्रह केला. शेवटी तो त्यांच्याबरोबर बाहेर गेला आणि अचानक त्याला उलटय़ा होऊ लागल्या. त्याला काय होतंय, हे मित्रांना काही केल्या समजेना. अखेर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्याने विष प्राशन केल्याचे लक्षात आले. वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने तो वाचला. स्वत:च मृत्यूला कवटाळू पाहणाऱ्या त्याने दुसऱ्या दिवशी ‘कनेक्टिंग’ला फोन केला आणि आपण खूप मोठी चूक करीत होतो, आता आपण बरे आहोत, असे सांगितले. या सगळ्या घटनेला आता वर्षांहून अधिक काळ लोटला. तो आता त्याच्या त्या दु:खातून पूर्णपणे बाहेर आला आहे. अधून-मधून तो ‘कनेक्टिंग’ला फोन करुन तेथील कार्यकर्त्यांशी काही काळ बोलतो, पुन्हा-पुन्हा थॅक्स म्हणतो आणि हे सुंदर आयुष्य आपण आ���ंदाने जगत असल्याचे सांगतो. त्याला आपलं मन मोकळं करायला ‘कनेक्टिंग’चे कान मिळाले आहेत.\nअर्नवाझ दमानिया यांच्या पुढाकाराने २००५ मध्ये स्थापन झालेली ‘कनेक्टिंग’ही स्वयंसेवी संस्था. ‘एशियन अमेरिकन सुसाईड प्रिव्हेंशन’च्या प्रमुख डॉ. अरुणा झा यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाने कनेक्टिंगची सुरुवात झाली. तेव्हापासून ‘कनेक्टिंग’ तरुणवर्गाच्या भावनिक आरोग्यासाठी काम करत आहे. ‘कनेक्टिंग’ची टीम भावनिक सबलीकरणासाठी आणि आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी सजगता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करते. ‘कनेक्टिंग’चे सर्व काम कार्यकर्त्यांच्या मदतीने चालते आणि तेही मोफत.\nहेल्पलाईनद्वारे ताणतणावांचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच आत्महत्येचे विचार सातत्याने येणाऱ्या लोकांना या विचारांपासून दूर कसे राहावे याचे मार्गदर्शनही ‘कनेक्टिंग’ करते. विद्यार्थ्यांसाठी शाळेत, महाविद्यालयात, इतरांसाठी विविध कार्यालयात, हाऊसिंग सोसायटय़ांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये जाऊन सजगता वाढवणारे कृती कार्यक्रम ‘कनेक्टिंग’तर्फे आयोजित केले जातात. चर्चा आणि खेळांच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचे काम संस्था करते. ज्या ठिकाणी आत्महत्या झाली आहे किंवा ज्या ठिकाणच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे, तेथील इतर व्यक्तीदेखील अनेकदा त्या आत्महत्येमुळे निराशेच्या गर्तेत जातात किंवा त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार घोळायला लागतात, त्या व्यक्तींसाठी समुपदेशनाची गरज भासते. एखाद्या घरात आत्महत्या झाल्यानंतर तेथील इतर व्यक्तींशी संवाद साधणे, त्यांना भावनिक धीर देण्याची गरज असते. हे कामदेखील संस्थेच्या माध्यमातून केले जाते. ‘कनेक्टिंग’चा १८००-२०९-४३५३ हा टोल फ्री क्रमांक आणि ९९२२००११२२ हा क्रमांक आठवडय़ातील सर्व दिवस दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असतो. या हेल्पलाईनवर येणाऱ्या कॉल्सवर ‘कनेक्टिंग’चे प्रशिक्षित कार्यकर्ते संवाद साधताना पूर्वग्रहविरहित दृष्टिकोन ठेवून निष्पक्षपातीपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. या हेल्पलाईनवर दिवसातून पाच ते दहा कॉल्स, तर महिन्यातून अडीचशे ते तीनशे कॉल्स येतात. वर्षभरात ���ाधारणपणे अडीच हजारांच्या आसपास कॉल्स येतात. संस्थेसाठी सध्या ऐंशी कार्यकर्ते काम करीत आहेत. या कॉल्सपैकी पन्नास टक्के येणारे कॉल्स नवीन असतात, तर पन्नास टक्के पुन्हा-पुन्हा येणारे असतात. पुन्हा कॉल करणारी व्यक्ती जास्तीत जास्त चार वेळा कॉल करत असल्याचे दिसून आले आहे.\nसंपर्कासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध असूनसुद्धा दोन जीवांमध्ये होणारा संवाद आज हरवला आहे.त्यामुळे एकाकीपणा, भावनिक असुरक्षितता यांचं प्रमाण वाढलं आहे. कौटुंबिक अडचणी, मानसिक ताण, प्रेमप्रकरणं, आर्थिक अडचणी, नोकरीविषयक अडचणी, व्यसनाधीनता अशा अनेक गोष्टींमुळे केल्या जाणाऱ्या आत्महत्यांमध्ये वाढच झालेली दिसते.\nआत्महत्येसंबंधी सतत चर्चा करणे, नातलगांशी निरवानिरवीचे संभाषण करणे, या संभाषणाबरोबर आपल्या किंमती वस्तू प्रियजनांना वाटून टाकणे, हे वर्तन मनातील आत्महत्येच्या विचारांचे निदर्शक असू शकते. नैराश्य आणि हतबलतेची भावना, एकाकीपणा, यांतून मनस्थितीत वारंवार बदल घडताना दिसू शकतात. एकदम चिडचिड, संताप करणे, नेहमीच्या वर्तनात किंवा झोपेच्या वेळांत बदल होणे, नैराश्याला अंमली पदार्थाचा आधार शोधणे, ही लक्षणे मनात चाललेल्या आत्महत्येचा विचारांची असू शकतात. असे विचार करणाऱ्या व्यक्तींना मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक मदतीचा हात देऊ शकतात. घरातील इतरांनी व मित्रमैत्रिणींनी अशा व्यक्तीला एकटे न सोडणेच हितावह.\n*एखाद्या समस्येला उत्तर मिळत नसेल तर आत्महत्या हाच एकमेव पर्याय म्हणून तो स्विकारला जातो. आत्महत्या करण्याचे मनात येणारे विचार अनेकदा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे आत्महत्येपूर्वी बोलून दाखवले जात असतात. पण अनेकदा या सगळ्याकडे दुर्लक्षच केले जाते आणि त्यामुळे टाळता येऊ शकणारी आत्महत्या पण घडते. रेल्वेच्या फलाटावर उभी राहिलेली व्यक्ती शेजारील व्यक्तीला सहजतेने ‘रेल्वेखाली उडी मारली तर जीव जातो का’ असे विचारते, किंवा एखादा ग्राहक औषधविक्रेत्याला ‘अमुक औषधाच्या किती गोळ्या खाल्या तर मृत्यू येतो’ असे विचारते, किंवा एखादा ग्राहक औषधविक्रेत्याला ‘अमुक औषधाच्या किती गोळ्या खाल्या तर मृत्यू येतो’ असे विचारतो. पिकावर फवारण्यासाठी किंवा ढेकूण, उंदीर मारण्यासाठी विषारी औषध घेत असताना ‘हे औषध पोटात गेले तर काही होते का’ हा विचारलेला प्रश्न ��ाधा वाटू शकतो. पण हेच प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार रेंगाळत असल्याचे निदर्शकही असू शकतात.\nतीव्र शारिरिक वा मानसिक आजाराने त्रस्त झालेली मंडळींच्या मनात आत्महत्येचे हिंसक विचार येऊ शकतात. अशा व्यक्तींना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करता येऊ शकते. मानवी मनातील आत्महत्येच्या विचारांना थांबवण्याचे सामर्थ जरी कोणामध्ये नसले, तरी त्याला विविध पर्याय नक्कीच आहेत. होणारी आत्महत्या वैचारिक देवाणघेवाणीने निश्चितपणे थांबवता येऊ शकते.\nआत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या व्यक्तींना वयोगटानुसार समुपदेश करण्याच्या विविध पद्धती आहेत. अशा विचारांनी त्रस्त व्यक्तीस वेळेवर मिळणारी मदत खूपच फायदेशीर ठरते. समुपदेशकाशी होणारा संवाद त्या व्यक्तीला आत्महत्येपासून रोखू शकतो. असे विचार मनात येणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो एकटे राहू नये, समुहामध्ये राहावे तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये, कारण व्यसनांमध्ये माणूस आपला सारासार विचार हरवून बसतो आणि त्याच परिस्थितीत आत्महत्या करण्याची अविवेकी कृती केली जाऊ शकते.\nडॉ. रोहन जहागीरदार, मानसोपचारतज्ज्ञ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमागोवा मधुमेहाचा : मधुमेह नि गर्भावस्था\nमुलींशी मैत्री करायचीय.. पण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 सांध्यांच्या दुखापतीवर ‘पेशी कल्चर उपचार’\n3 ‘पार्किन्सन्स’ ची भीती ��को\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2019-csk-captain-ms-dhoni-fulfill-his-fans-demand-watch-here-1862317/", "date_download": "2020-09-27T08:20:53Z", "digest": "sha1:B6T3LAPADNK4EBCGIJCYXVE2M5LPHPCC", "length": 10980, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2019 CSK captain MS Dhoni fulfill his fans demand watch here | Video : सरावातून वेळ काढत धोनीने पूर्ण केली लहानग्यांची इच्छा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nVideo : सरावातून वेळ काढत धोनीने पूर्ण केली लहानग्यांची इच्छा\nVideo : सरावातून वेळ काढत धोनीने पूर्ण केली लहानग्यांची इच्छा\nआयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी धोनीचा कसून सराव\nचेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी\nआयपीएलमध्ये संपूर्ण देशभरात चेन्नई सुपरकिंग्ज या संघाला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. चेन्नईच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा संपूर्ण देशवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. आयपीएलच्या सामन्यांसाठी धोनी ज्या शहरात जाईल तिकडे त्याला चाहत्यांच्या गराडा पडतो. बाराव्या हंगामाच्या सुरुवातीला धोनीचा चेन्नई आणि विराट कोहलीचा बंगळुरु संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यासाठी धोनी सध्या कसून सराव करतोय. यावेळी धोनीने वेळात वेळ काढत, उपस्थित लहानग्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली.\nआपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी धोनीने पॅड बांधूनच थेट सीमारेषेजवळील बॅरिकेडवरुन उडी मारली. धोनीचं हे आगळं वेगळं रुप पाहून चाहत्यांच्या आनंदालाही पारावर उरला नाही. धोनीने उपस्थित चाहत्यांना सही देत त्यांची इच्छा पूर्ण केली. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने गतवर्षीच्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदा चेन्नईचा संघ काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nअवश्य वाचा – IPL 2019 : पहिल्या सामन्यासाठी विराट-धोनी सज्ज, मैदानावर कसून सराव\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nधोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्���ा तयारीत\nIPL Flashback : आजच्याच दिवशी आंद्रे रसेलने केली होती वादळी खेळी, पाहा VIDEO\nIPL 2020: “काही वेळा क्रिकेटर्स…”; धोनीचा भाषणातून रैनाला टोला\n“जागतिक क्रिकेटला अजूनही धोनीची गरज”\nHappy Birthday Dhoni : क्रिकेट विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 १४२ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये बदल, खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि नंबर\n2 विश्वचषकासाठी मी योग्य उमेदवार – उमेश यादव\n3 पाक मंत्र्यांचं नवीन रडगाणं, म्हणाले आयपीएलचे सामने दाखवणार नाही \n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/actress-koena-mitra-complaint-about-fake-social-media-accounts-zws-70-2223638/", "date_download": "2020-09-27T08:07:30Z", "digest": "sha1:DEWCVUBOA73T3KFP3O2225246ZPPHQHR", "length": 10800, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "actress Koena Mitra Complaint about fake social media accounts zws 70 | चाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nचाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर\nचाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर\nचाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर\nअभिनेत्री कोएना मित्रा संग्रहित छायाचित्र\nअभिनेत्री कोएना मित्रासह चौघांची तक्रार\nमुंबई : गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर कृत्रिमरीत्या चाहत्यांचा (फॉलोअर्स) आकडा फुगवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यापैकी चित्रपट-मालिकांशी संबंधित चार ख्यातनाम व्यक्तींनी आपल्या बनावट समाजमाध्यम खात्यांबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली. तक्रार करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री कोएना मित्रा हिचा समावेश आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून आपल्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते अस्तित्वात असल्याची माहिती मित्र, चाहत्यांकडून मिळाली, असे कोएनाने तक्रारीत म्हटले आहे. कोएनाचे छायाचित्र, नाव वापरून तयार केलेल्या या खात्यावर ३६ हजार चाहते आहेत. चाहत्यांना कोएनाबाबत चौकशी करायची असेल तर साहिल खान एहसास या व्यक्तीशी संपर्क साधा, असा त्यावर उल्लेख आहे. इन्स्टाग्रामसोबत कोएनाच्या नावे युटय़ूब चॅनेलही होते, असा दावा या तक्रारीत आहे. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपावण्यात आले आहे. या विभागाने फेसबूक, गुगलशी पत्रव्यवहार करून कोएनाच्या नावे अस्तित्वात असलेले बनावट इन्स्टाग्राम खाते, युटय़ूब चॅनल बंद करून घेतले.\n‘फॉलोअर्सवरकार्ट’ या संकेतस्थळाकरवी चाहते वाढविणाऱ्या १७६ पैकी १२ ख्यातनाम व्यक्तींची पथकाने चौकशी केली. तसेच दोन संकेतस्थळांच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 पालिकेच्या १०८ कर्मचाऱ्य��ंचा करोनाने मृत्यू\n2 बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव यंदा डिजिटल स्वरूपात\n3 ‘म्हाडा’च्या कारभारात ‘नगरविकास’ची लुडबुड\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/car-shed-design-1113209/", "date_download": "2020-09-27T06:59:57Z", "digest": "sha1:LT3F3RYO7NJJSETNZWPX4HKEAFSEQNNS", "length": 12093, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जान्हवी गडकरने अतिमद्यपान केल्याचे उघड | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nजान्हवी गडकरने अतिमद्यपान केल्याचे उघड\nजान्हवी गडकरने अतिमद्यपान केल्याचे उघड\nमद्यपान करून वाहन चालवून दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या जान्हवी गडकर या महिला वकिलाने प्रमाणापेक्षा चौपट मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे.\nमद्यपान करून वाहन चालवून दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या जान्हवी गडकर या महिला वकिलाने प्रमाणापेक्षा चौपट मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे. मरीन ड्राइव्ह येथील पंचतारांकित हॉटेलातून मद्यपान करून बाहेर आल्यानंतर रात्री पुन्हा ती काळाघोडा येथील आयरिश पबमध्ये मद्यापान करायला गेल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दरम्यान, जान्हवीची २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nमद्यापान करून पूर्व मुक्त मार्गावर चुकीच्या मार्गिकेतून भरधाव गाडी नेत एका टॅक्सीला धडक देणाऱ्या जान्हवीने मरीन ड्राइव्ह येथील एका पंचतारांकित हॉटेलात केवळ सहा पेग व्हिस्की घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हे हॉटेल रात्री दहा वाजता सोडल्याचा दावा तिने गेला होता. अपघात रात्री १ वाजून १० मिनिटांनी घडला होता. त्यांनतरच्या तीन तासात ती कुठे होती त्याचा पोलीस तपास करत होती. काळाघोडाच्या आयरिश पबमध्ये ती गेल्याचे पुरावे शुक्रवारी पोलिसांना सापडले. पोलिसांनी पबमधील कर्मचाऱ्यांची जबानी घेतली आहे. ती पबमध्ये तब्बल दीड तास बसली होती, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. हेच कर्मचारी जान्हवीच्या प्रकरणातील महत्वाचे साक्षीदार ठरणार आहेत. या पबमध्ये जान्हवीला पाहणाऱ्य��� एका इंग्रजी बिझनेस वर्तमानपत्राच्या महिला पत्रकाराचीही पोलीस जबानी घेण्याची शक्यता आहे. या पबमध्ये तिने आणखी मद्यपान केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे मरीन ड्राईव्हवर दोन तास गाणी ऐकत असल्याचे जान्हवीच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.\nजान्हवीच्या रक्तात चौपट मद्य\nन्यायवैद्यक प्रयोगशाळेने पोलिसांना सादर केलेल्या अहवालात जान्हवीने निर्धारित प्रमाणापेक्षा चौपट मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. १०० मिलिलिटर रक्तात ३० मिलिग्रॅम अल्कोहोल असण्यास मान्यता आहे. मात्र, जान्हवीच्या रक्तात हेच प्रमाण १२० मिलीग्रॅम एवढे आढळले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास प्राधान्य\n2 सनदी अधिकारी सुनील सोनी यांचे निधन\n3 बोरिवली कारशेडमध्ये महिलेची प्रसूती\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/educated-ambedkar-youth-became-active-to-bring-all-republican-groups-together-355579/", "date_download": "2020-09-27T08:15:23Z", "digest": "sha1:6WWII5IIETUV4LPDVUL6DEDLFMXYNBBQ", "length": 11652, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रिपब्लिकन-बसप युतीसाठी तरुण मैदानात | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रु���्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nरिपब्लिकन-बसप युतीसाठी तरुण मैदानात\nरिपब्लिकन-बसप युतीसाठी तरुण मैदानात\nआगामी निवडणुकांमध्ये दलित मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटांना एकत्र आणण्यासाठी आता सुशिक्षित आंबेडकरी तरूण पुढे सरसावले आहेत.\nआगामी निवडणुकांमध्ये दलित मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटांना एकत्र आणण्यासाठी आता सुशिक्षित आंबेडकरी तरूण पुढे सरसावले आहेत.\nरिपब्लिन नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा प्रस्थापित पक्षांशी युती न करता आपापसात समझोता करून निवडणुका लढवाव्यात, यासाठी त्यांनी दलित वस्त्या-वस्त्यांमधून मेळावे, पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरू केले आहे. फेसबूकच्या माध्यमातून एकत्रे आलेले राज्यभरातील सुमारे दोन हजार तरुण या अभियानाच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत.\nकुणी एक खासदारकीसाठी शिवसेना-भाजपशी युती करतो, तर कुणी दोन-तीन जागा मिळाव्यात म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आवतणाची वाट बघत बसतो, अशा वळचणीच्या मानसिकतेने रिपब्लिकन राजकीय चळवळीलाच लाचारीने ग्रासले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाने सध्या ५८ गट कार्यरत आहेत.\nनिवडणुकीत सारेच गट उतरतात. त्यामुळे आंबेडकरी मतांचे विभाजन होते. परिणामी कुणालाच फायदा होत नाही. प्रस्थापित पक्षांशी एक-दोन जागांसाठी युती करण्यापेक्षा सर्व रिपब्लिकन गट आणि बसपने एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात, त्यासाठी समाजात जनजागृती घडविण्यासाठी फेसबूकच्या माध्यामातून तरुण वर्ग एकत्र आला आहे.\n‘फेसबूक आंबेडकराइट्स मूव्हमेंट’ या नावाने संघटित झालेल्या तरुणांनी बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. त्यात बहुतांश उच्च शिक्षित व २० ते ३० वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातून आणि व अन्य राज्यांतून सुमारे दोन हजार तरूण सहभागी झाले आहेत. त्यात सरकारी, खासगी क्षेत्रात नोकऱ्या करणारे, तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आदी शाखांचे विद्यार्थीही सहभागी झाले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकरांविरोधात गुन्हा\n2 दिल्लीतले मोबाइलचोर मुंबईत\n3 महिलेवर बलात्कार करणाऱ्या शेजाऱ्यास अटक\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-sadan-scam-13-crore-bribe-1113226/", "date_download": "2020-09-27T07:04:16Z", "digest": "sha1:NGTAZVZZBC33E6GG6HVRJLICJEU54PQV", "length": 15962, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महाराष्ट्र सदन प्रकरणात १३ कोटींची लाच? | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमहाराष्ट्र सदन प्रकरणात १३ कोटींची लाच\nमहाराष्ट्र सदन प्रकरणात १३ कोटींची लाच\nअंधेरीतील प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड विकसित करण्याच्या मोबदल्यात नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन व इतर अशी १०० कोटींची बांधकामे करून देण्याच्या प्रकल्पात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री\nअंधेरीतील प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड विकसित करण्याच्या मोबदल्यात नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन व इतर अशी १०० कोटींची बांधकामे करून देण्याच्या प्रकल्पात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज व पुतणे समीर संचालक असलेल्या कंपन्यांमार्फत सुमारे १३ कोटींची लाच देण्यात आल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक आयुक्त व तपास अधिकारी नरेंद्र तळेगावकर यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकल्पाचे मूळ विकासक मे. चमणकर इंटरप्राइजेस यांच्या प्राइम डेव्हलपर्सशी संबंधित इतर उपकंपन्यांनी लाच दिल्याचाही दावा करण्यात आला असला तरी या भागीदार कंपन्यांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे या फिर्यादीवरून स्पष्ट होते.\nया संदर्भातील फिर्यादीत म्हटले आहे की, अंधेरी पश्चिमेकडील प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड तसेच शासनाच्या मालकीचे भूखंड एकत्र करून ते विकसित करण्याचे कंत्राट मे. चमणकर इंटरप्राइझेसला देण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत प्राइम डेव्हलपर्स तसेच एल अँड टी एशियन रिएलिटी या कंपन्यामध्ये त्रिपक्षीय करारनामा झाला होता.\nत्यानुसार सुमारे दोन हजार झोपुवासीयांचे पुनर्वसन प्राइम डेव्हलपर्सने, तर विक्री करावयाच्या इमारतीचे बांधकाम एलअँडटीने करावयाचे, असे ठरविण्यात आले होते. सध्या हा प्रकल्प ठप्प आहे. मे. चमणकर इंटरप्राइझेसने थेट लाच दिली नसली तरी त्यांच्या भागीदार कंपन्यांशी संबंधित उपकंपन्यांनी लाच दिल्याचा दावाही या फिर्यादीत करण्यात आला आहे. या ३५ पानी फिर्यादीची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.\nनवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फर्निचरच्या कामासाठी ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने सहा कोटींचे अंदाजपत्रक मे. चमणकर इंटरप्राइझेसला दिले होते.\nओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत छगन भुजबळ संबंधित असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या न्यासाचे लेखापाल असलेले संजय जोशी व इरम शेख हे संचालक आहेत. इरम शेख या संबंधित ट्रस्टच्या विश्वस्तांचे स्वीय सहायक तन्वीर शेख यांच्या पत्नी आहेत. मे. चमणकर इंटरप्राइझेसने ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर्सला सहा कोटींचे देयक अदा केले आहे. ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने हे काम आयडीन फर्निचर प्रा. लि.ला\nदिले. ओरिजिनच्या खात्यातून ७४ लाख रुपये २००८ ते २०१२ या काळात आयडिनला देण्यात आले आहेत.\nआयडीन फर्निचरच्या संचालिका भुजबळांच्या सुना शेफाली समीर भुजबळ आणि विशाखा पंकज भुजबळ आहेत. ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने ४५ लाख इतकी रक्कम समीर व पंकज भुजबळ संचालक असलेल्या मे. परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. याशिवाय रॉयल इंटरपाइझेसने नऊ कोटी रुपये निश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले. या कंपनीला रॉयल इंटरप्राइझेस आणि राजेश मिस्त्री यांच्याकडून मिळालेल्या रकमेतून १२.९६ कोटी परवेश कन्स्ट्रक्शनला, २९ लाख रुपये भावेश बिल्डर्स प्रा. लि., तर ५० लाख रुपये आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहेत.\nया कंपन्या समीर व पंकज भुजबळ यांच्याशी संबंधित आहेत. रॉयल इंटरप्राइझेसचे मे. हार्मोनी इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉपर्टीज यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार होते. मे. हार्मोनी इन्व्हेस्टमेंट ही कंपनी मे. चमणकर यांच्यासोबत भागीदार असलेल्या प्राइम डेव्हलपर्सचे संचालक धनपत सेठ आणि शैलेश मेहता यांची आहे, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबुडविलेल्या ८७० कोटी महसुलापैकी साडेसातशे कोटींचा शोध अद्याप नाहीच\nमहाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांना अटक\nअटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ\nछगन भुजबळांचा पाय आणखी खोलात; सीए सुनील नाईक होणार माफीचा साक्षीदार\nछगन भुजबळांचे ‘ते’ छायाचित्र व्हायरल\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 उद्योगांनी शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी अधिक पैसे मोजावेत\n2 शिक्षणापाठोपाठ लोणीकर यांनी कौटुंबिक माहिती दडविली\n3 आता भुजबळ यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/entrance-exam-for-engineering-first-year-after-25th-june-605888/", "date_download": "2020-09-27T08:22:04Z", "digest": "sha1:SYNGYS6YZHBOCTM5M2LOR4VV4QNI2HJL", "length": 11982, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज्यातील अभियांत्रिकी प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया २५ जूननंतर | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nराज्यातील अभियांत्रिकी प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया २५ जूननंतर\nराज्यातील अभियांत्रिकी प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया २५ जूननंतर\nराज्यातील अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पडताळणी २५ जूननंतर सुरू होणार असून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ७ जुलैनंतर सुरू होणार अाहे.\nराज्यातील अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पडताळणी २५ जूननंतर सुरू होणार असून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ७ जुलैनंतर सुरू होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nराज्यातील महाविद्यालयांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. औषधनिर्माण शास्त्र शाखेची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता वाढली आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया २५ जूननंतर सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी जूनच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेची सुरूवात जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. ७ जुलैला एआयईईईचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nयावर्षीही राज्यात नवी महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी संपूर्ण संलग्नतेच्या अटीमुळे महाविद्यालयांची संख्याही कमी होणार ���हे. त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी राज्यात नेमक्या किती जागा असतील याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यात सध्या सुमारे ३५० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संख्येमध्ये राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची प्रवेश परीक्षा\nव्यवस्थापन महाविद्यालयांचे कट ऑफ घसरणार\nराष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी प्रवेश परीक्षा\nविद्यापीठातील प्रवेशासाठी आता फक्त लेखी परीक्षा\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘नागरी सहकारी बँकांना देशपातळीवर शिखर बँक हवी’ – ‘नॅफकॅब’चे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांची मागणी\n2 राज्यभरातील महापालिकांमध्ये पूर्वीप्रमाणे जकातच हवी – शरद राव\n3 कोकण, मुंबईसह सांगलीपर्यंत मान्सूनची आगेकूच\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/increasing-complaints-about-concrete-roads-549055/", "date_download": "2020-09-27T07:02:38Z", "digest": "sha1:X6GYN5DMZY4GZE6EZ72YEKJ76SI27S5Z", "length": 13950, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आम्ही देखील हीच तक्रार करत होतो.. | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात ला��ांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआम्ही देखील हीच तक्रार करत होतो..\nआम्ही देखील हीच तक्रार करत होतो..\n‘रस्ते गेले वर, घरे गेली खाली’ हे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी प्रसिद्ध केले आहे. रस्ते काँक्रिटीकरणाच्या चुकीच्या पद्धतीने येत्या पावसाळ्यात आणि अन्य काळातही पाणी रस्त्यावरून वाहून\nसाहेब, तुम्ही चांगल्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.. आम्ही देखील हेच सांगत होतो; पण वारंवार सांगूनही कोणी लक्ष दिले नाही.. आज ‘लोकसत्ता’मधील तुमचे आवाहन वाचले. आता सर्वानी मिळून आवाज उठवायला हवा. तुम्ही म्हणता तसा प्रकार आमच्या रस्त्यावरही झाला आहे..\n‘रस्ते गेले वर, घरे गेली खाली’ हे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी प्रसिद्ध केले आहे. शहरात अनेक भागात रस्ते काँक्रिटीकरणाची जी कामे सुरू आहेत त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली असून त्या रस्त्याच्या परिसरातील घरे, दुकाने खाली गेली आहेत. या प्रकारामुळे येत्या पावसाळ्यात आणि अन्य काळातही पाणी रस्त्यावरून वाहून जाणे शक्य होणार नाही. शहरात अनेक भागात सुरू असलेल्या या चुकीच्या काँक्रिटीकरणाबद्दल नागरिकांनी माहिती दिल्यास सर्व तक्रारी एकत्र करून प्रशासनाकडे दाद मागण्याचा कार्यक्रम सजग नागरिक मंचने जाहीर केला आहे. त्याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्ध होताच मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्याकडे शुक्रवारी सकाळपासून विविध भागातील नागरिकांचे कॉल सुरू झाले.\nनागरिकांच्या ज्या तक्रारी आल्या त्या शहराच्या सर्व भागातील आहेत. त्यामुळे काही भागांपुरताच हा प्रश्न मर्यादित नाही, तर शहरभर हे प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. औंध, बाणेर, पटवर्धन बाग, एरंडवणे, येरवडा, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर या आणि अशा अनेक भागातील नागरिकांनी त्यांच्या भागातील माहिती कळवली असून विविध भागातील रस्ते किमान सहा ते आठ इंच उंच झाल्याची नागरिकांची तक्रार आहे, अशी माहिती वेलणकर यांनी शुक्रवारी दिली. गल्लीबोळ किंवा छोटय़ा रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही त्या कामाला आक्षेप घेतला होता. अगदी स्थानिक नगरसेवक, संबंधित अधिकारी, ठेकेदार अशा सर्वाशी संपर्क साधून या कामाची गरज नाही, हेही सांगितले होते. तरीही काँक्रिटीकरण करण्यात आले. ते सुरू असताना रस्ता उंच होत आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे त्याबाबतही आवाज उठवला. तक्रारी केल्या. मात्र कोणीही दखल घेतली नाही. रस्ते उंच झाले, तर सोसायटीच्या प्रवेशाचा रस्ता मुख्य रस्त्याच्या खाली जाईल. त्यामुळे वाहने आणताना व बाहेर काढताना त्रास होईल, ही बाबही आम्ही निदर्शनास आणून दिली. मात्र त्याकडेही दुर्लक्षच करण्यात आले, अशी माहिती नागरिकांकडून सांगितली जात होती.\nकाँक्रिटीकरण सुरू झाल्यानंतर तक्रार करूनही दाद दिली गेली नाही. तुम्ही चांगल्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. सर्वानी मिळून एकत्रितपणे लक्ष वेधले तर प्रशासनाला जाग येईल, अशीही आशा नागरिक व्यक्त करत असून काम सुरू झाल्यानंतर जी निवेदने प्रशासनाला दिली होती, त्याच्या प्रतीही काही सोसायटय़ांनी संघटनेकडे पाठवल्या आहेत.\nसजग नागरिक मंच: ९८५००६३४८०\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 अन्नपदार्थाच्या ६ जाहिरातींविरोधात एफ.डी.ए.ची कारवाई\n2 खरा पराभव दिलीप वळसे यांचाच- आढळराव –\n3 शालेय शिक्षण या वर्षीही महागले\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/15/sushant-singh-rajput-was-cremated-in-mumbai-today/", "date_download": "2020-09-27T07:42:26Z", "digest": "sha1:66L6UR6RCTAFU4GBMJK4X5LNUXGYJKRK", "length": 5442, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आज मुंबईतच सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार - Majha Paper", "raw_content": "\nआज मुंबईतच सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अंत्यसंस्कार, आत्महत्या, सुशांत सिंह राजपुत / June 15, 2020 June 15, 2020\nमुंबई : रविवारी सकाळी आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेत आत्महत्या केली. आज मुंबईत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारासाठी सुशांतचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक पाटणावरून मुंबईला येणार आहेत. याआधी अशा चर्चा होत्या की, सुशांतच्या पार्थिवावर त्याचे मूळ गाव असलेल्या पाटणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परंतु, सुशांतच्या मित्रांनी आग्रह केल्यामुळे मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.\nसुशांतने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पोलीस आणि त्याच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 6 महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि औषधेही वेळेवर घेत नव्हता. पोलिसांना तपासादरम्यान, सुशांतच्या घरातून डिप्रेशन वर उपचार घेत असल्याची सुशांतची फाईल मिळाली आहे. तसेच सुशांत कोणत्या आर्थिक समस्यांचा सामना करत होता का याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पोलीस आणि त्याच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 6 महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि औषधेही वेळेवर घेत नव्हता. पोलिसांना तपासादरम्यान, सुशांतच्या घरातून डिप्रेशन वर उपचार घेत असल्याची सुशांतची फाईल मिळाली आहे. तसेच सुशांत कोणत्या आर्थिक समस्यांचा सामना करत होता का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्याचे बँक अकाउंट डिटेल्स मागवले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा ��टाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/08/aiims-patna-to-launch-human-testing-of-potential-bharat-biotech-vaccine/", "date_download": "2020-09-27T07:00:13Z", "digest": "sha1:KM4J2R466RACIDJVZXNETEM74TGJYLHA", "length": 7472, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "AIIMS Patna मधून होणार भारत बायोटेकच्या संभाव्य लसीच्या मानवी चाचणीची सुरूवात - Majha Paper", "raw_content": "\nAIIMS Patna मधून होणार भारत बायोटेकच्या संभाव्य लसीच्या मानवी चाचणीची सुरूवात\nमुख्य, कोरोना, देश / By माझा पेपर / एम्स पाटणा, कोरोना लस, भारत बायोटेक, मानवी चाचणी / July 8, 2020 July 8, 2020\nनवी दिल्ली – कोरोनाच्या ओढावलेल्या संकटात देशातील नागरिकांसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. कारण आयसीएमआर आणि भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक संभाव्य लस Covaxin आता मानवी चाचणीसाठी सज्ज झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या लसीची पहिल्या टप्प्यात 375, त्यानंतर 750 जणांवर चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे DCGI कडून मानवी चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांना परवानगी असलेल्या या लसीची आता एकूण अंदाजे 1000 लोकांवर चाचणी केली जाणार आहे. आयसीएमआरकडून देशभरातील एकूण 12 मेडिकल संस्थांना निवडण्यात आले आहे. त्यातील AIIMS Patna मध्ये या आठवड्यात मानवी चाचणीला सुरूवात होईल.\nCovaxin या लसीचा प्राण्यांवर घेतल्या चाचणीचे सकारात्मक परिणाम आल्यामुळे आता मानवी चाचणी आणि त्याच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 1000 त्यानंतर पुढील टप्प्यांत मानवी चाचणीचे प्रमाण देखील वाढवले जाणार आहे. दरम्यान एकूण 3 टप्प्यांमधून जाणार्या या लसीला पुढे निकाल स्पष्ट करण्यासाठी अंदाजे 6-8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्याचबरोबर हैदराबादच्या निजाम इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्येही मानवी चाचणीसाठी उमेदवार निवडण्याचे काम सुरू झाले आहे.\nसध्या कोरोना व्हायरस SARS-CoV-2 चे काही नमुने निष्क्रिय करून त्यांना सुदृढ शरीरात इंजेक्ट केले जाणार आहेत. दरम्यान नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाल्यानंतर आता शरीरात अॅन्टीबॉडीज तयार होतात का त्या या व्हायरसचा सामना करू शकतात का त्या या व्हायरसचा सामना करू शकतात का याचे निरीक्षण केले जाणार आहे. या लसीची 22 ते 50 या वयोगटातील व्यक्तींवर चाचणी केली जाणार आहे.\n15 ऑगस्ट पर्यंत Covaxin या लसीचे अहवाल आयसीएमआरकडून तपासल्या जाण्याचे आणि ती बाजारात उपलब्ध करण्यासाठी सादर करण्याबाबत एका पत्राद्वारा माहिती देण्यात आली होती. पण नंतर जागतिक पातळीवर असणार्या प्रोटोकॉल प्रमाणेच ही लस निर्माण केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. या लसीसाठी महाराष्ट्रात नागपूरमधून उमेदवारांवर चाचणी केली जाणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/22/prime-minister-modi-to-lay-foundation-stone-for-ayodhya-ram-temple-on-august-5/", "date_download": "2020-09-27T06:42:10Z", "digest": "sha1:W3WIOIBLGX3XPYPZD72M3S7ALASXEYW6", "length": 6603, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शिक्कामोर्तब ! 5 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन - Majha Paper", "raw_content": "\n 5 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन\nदेश, मुख्य / By माझा पेपर / नरेंद्र मोदी, भूमिपूजन, रामजन्मभूमी न्यास / July 22, 2020 July 22, 2020\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने अयोद्धेतील राम मंदिराचा प्रश्न निकाली काढल्यानंतर या मंदिराच्या निर्माण कार्याला आता वेग आला आहे. आता अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 5 ऑगस्टला शिलान्यास आणि भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान देशातील सार्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सोहळ्याला आमंत्रण असेल अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली आहे. या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, त्याचबरोबर या कार्यक्रमाला 200 पेक्षा अधिक लोक नसतील अशी माहिती गिरी यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोद्धेमध्ये 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपुजनापूर्वी हनुमान गढीचे, त्यानंतर राम लल्लांचे दर्शन घेणार आहेत.\nदरम्यान राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून महाराष्ट्रात अने��� चर्चा रंगत आहेत. एकीकडे शरद पवार यांनी कोरोना संकटकाळातही काही राम मंदीर महत्त्वाचे वाटते असे म्हणत भाजपला टोला लगावला होता. तर एकेकाळी राम मंदिरासाठी आग्रही असलेली शिवसेना आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षांसोबत सत्तेत असताना राम मंदिरासाठी अयोद्धेला जाणार का भाजपकडून उद्धव ठाकरेंना आमंत्रण येणार का भाजपकडून उद्धव ठाकरेंना आमंत्रण येणार का असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान यावर अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6.html?page=5", "date_download": "2020-09-27T08:29:34Z", "digest": "sha1:IIDQT66A7TIQ7YI7LFN3JTZLJYMSBFNM", "length": 8207, "nlines": 128, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बंद News in Marathi, Latest बंद news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमराठा आरक्षण आंदोलनादरम्यान २ जणांकडून आत्महत्येचा प्रयत्न\nदोघांनाही रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nमराठा मोर्चा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nशिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.\nमहाराष्ट्र बंदाचा एसटी वाहतुकीवर परिणाम; घरी परतणाऱ्या वारकऱ्यांना फटका\nमराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आलीय.\nआरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक; महाराष्ट्र बंदला सुरूवात\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे\nव्हिडिओ : लोअर परेल रेल्वे ओव्हर ब्रिज रोड वाहतुकीसाठी बंद\nसकाळपासूनच सुरक्षा यंत्रणा वाहतूक रोखण्यासाठी या पुलाव�� दाखल झालीय\nइतिहासात पहिल्यांदाच तिरूपती मंदिर 6 दिवस बंद\nझी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप\nया जागी येणार ही नवी मालिका\nआरबीआयनं या बँकेचं लायसन्स रद्द केलं\nआरबीआयनं या बँकेला दणका दिला\nनागपूर | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर बंद\nअंधेरीचा पूल काही दिवस बंद राहणार\nदुरुस्तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुढील काही दिवस बंद राहणार आहे.\nमुंबई | अंधेरीचा पूल काही दिवस बंद राहणार\nलातूर शहरातील सगळे कोचिंग क्लास बंद\nलातूर शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.\nकोल्हापूरच्या विमानसेवेचा बाजार उठला\nकोणतीही पूर्वसूचना न देता कोल्हापूरची विमानसेवा आचानक बंद\nमुंबई | किंग्जसर्कल येथे पाण्यात वाहन बंद\nटाटाची आणखी एक कार बंद होणार\nटाटा कंपनीनं तीन महिन्यांमध्ये त्यांची तिसरी कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/13/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A5-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-27T06:43:37Z", "digest": "sha1:D2GLC4KHNP5WLUAW7ORYU7O4WYQO4GTO", "length": 4345, "nlines": 53, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "लेथ जोशी”आता तैवान आणि रशिया महोत्सवात – Manoranjancafe", "raw_content": "\nलेथ जोशी”आता तैवान आणि रशिया महोत्सवात\nराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हून अधिक पुरस्कार पटकावलेला “लेथ जोशी” या चित्रपटानं आता रशिया आणि तैवानमध्ये धडक मारली आहे. या चित्रपटाची तैवानमधील ५८व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवासाठी आणि रशियातील साखलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव���साठी निवड झाली आहे.\nअमोल कागणे स्टुडिओजच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी प्रस्तुत केला आहे. प्रवाह निर्मिती, डॉन स्टुडिओज निर्मित हा चित्रपट मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भूतकर, सेवा चौहान, अजित अभ्यंकर आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवली होती.\nलेथ यंत्राशी भावनात्मकरित्या जोडलेल्या एका कामगाराची भावस्पर्शी कथा “लेथ जोशी” या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. काळाच्या ओघात कौशल्याची साधनं आणि त्याच्याशी जोडलेल्या भावनाही लोप पावतात. ही निरंतन प्रक्रिया आहे. “लेथ जोशी” या चित्रपटात लेथ या यंत्राशी जोडलेली कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nतैवान, फेस्टिवल, लेथ जोशी\n‘पटाखा’ चे ५ पोस्टर लाँच\nधम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय ‘बॉईज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.joopzy.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T05:48:22Z", "digest": "sha1:J3DC3CBZGV7Q4HFWQKYP56RRRU4KDDXV", "length": 11726, "nlines": 128, "source_domain": "mr.joopzy.com", "title": "हार्ट लॉक ब्रेसलेट आणि की हार - उच्च प्रतीची कमी किंमती", "raw_content": "\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\n ही संधी गमावू नका कूपन कोड: \"15 ऑफ\"\nमनी बॅकसह 30-दिवसाच्या समाधानाची हमी आपण आपल्या उत्पादनांशी समाधानी नसल्यास आम्ही संपूर्ण परतावा देऊ, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.\nयशस्वीरित्या 28.775 शिप केलेल्या ऑर्डर आम्ही पाठवलेल्या अनेक ऑर्डर आम्ही तितक्या आनंदी ग्राहकांना केल्या. आपल्याला फक्त आमच्या मोठ्या कुटुंबात सामील व्हावे लागेल.\nहार्ट लॉक ब्रेसलेट आणि की हार\nरेट 4.78 5 पैकी वर आधारित 9 ग्राहक रेटिंग\nहार्ट लॉक ब्रेसलेट आणि की हार\nहार्ट लॉक ब्रेसलेट आणि की नेकलेसचे प्रमाण\nएकदा कंगन घातल्यावर त्याचा हार बाहेर येणार नाही ख love्या प्रेमाची खरी प्रतिज्ञा ब्रेसलेट\nजोडप्यांसाठी हार्ट लॉक ब्रेसलेट आणि की हार ख love्या प्रेमाची आठवण. ते असल्याचे मानले जाते संस्मरणीय भेट प्रेमींसाठी. ए अद्वितीय आणि रोमँटिक आपला चिरंतन प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आणि हे कायमचे कसे टिकेल\nया वर्षी एक फरक करा या परिपूर्ण वैयक्तिकृत ब्रेसलेट आणि जोप्सी कडून हार सेटसह. आपण जिकडे चालता तेथे दागिन्यांचा हा सुंदर तुकडा चमकदार आहे. आम्ही दृढ आणि आत्मविश्वास असलेल्या प्रेमावर विश्वास ठेवतो, हक्क आणि असुरक्षिततेवर नव्हे. हा संच इतरांना विधान करतो पण फक्त एक गुप्त अर्थ आहे ज्याचा अर्थ आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना कधीच कळेल.\nहार्ट लॉक ब्रेसलेट आणि की हार एक असू शकते उत्तम भेट वाढदिवस आणि वर्धापन दिन साजरा करणार्या जोडप्यांसाठी.\nआम्ही शोधू शकणारी सर्वात अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करुन देण्यासाठी आणि आमच्याबरोबर खरेदी करताना आपल्याकडे, आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट अनुभव असतो याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.\nकाही कारणास्तव आपल्याकडे आमच्याकडे सकारात्मक अनुभव नसल्यास, कृपया आम्हाला कळवा आणि आपण आपल्या खरेदीवर 100% समाधानी आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो आम्ही ते करू.\nऑनलाइन खरेदी करणे त्रासदायक असू शकते परंतु गोष्टी सुलभ करण्यासाठी आम्ही येथे आहोत.\nफर्स्ट बुकचे समर्थन करण्यास आम्हाला आनंद झाला आहे - एक अद्भुत प्रेम वंचित मुलांसाठी पुस्तके दान करतात ज्यांना त्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे.\nटीप: जास्त मागणीमुळे प्रचारात्मक वस्तूंच्या वितरणासाठी 10-15 व्यवसाय दिवस लागू शकतात.\nश्रेणी: अॅक्सेसरीज, रोजचा व्यवहार, पुरुष, महिला\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज बॅग सौंदर्य आणि आरोग्य कार अॅक्सेसरीज रोजचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाग केस घर लहान मुले स्वयंपाकघर मेकअप पुरुष पाळीव प्राणी फोन अॅक्सेसरीज क्रीडा आणि मनोरंजन प्रवास महिला\nधातू टाइप करा: स्टेनलेस स्टील\nदागदागिने प्रकार: हार / ब्रेसलेट\nसाहित्य: स्टेनलेस स्टील आणि सीझेड क्रिस्टल\nआकार: बांगड्या आकार: 53 मिमी, लटकन आकार: 17 मिमी * 27.5 मिमी, साखळीची लांबी: 45 सेमी\nसंकुल समाविष्टीत: 1 एक्स हार्ट लॉक ब्रेसलेट आणि की हार सेट\n9 पुनरावलोकने हार्ट लॉक ब्रेसलेट आणि की हार\nरेट 5 5 बाहेर\nफ्रान्सिस स्टोक्स - मार्च 23, 2019\nरेट 5 5 बाहेर\nबेकी मेजिया - मार्च 23, 2019\nहे ब्रेसलेट खूपच सुंदर आणि खुप मजबूत आहे.\nरेट 5 5 बाहेर\nपेट्रीशिया बर्गर - मार्च 23, 2019\nही एक उत्कृष्ट वस्तू आहे स्वस्त किंमतीत ब्रेसलेट नेत्रदीपक गुणवत्ता आहे.\nरेट 4 5 बाहेर\nसारा बोवी - मार्च 23, 2019\nहे सुंदर आणि सोपे आहे.\nरेट 5 5 बाहेर\nमाईसी थॉमस - मार्च 23, 2019\nमी हे माझ्यासाठी आणि माझ्या अर्ध्यासाठी विकत घेतले. आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे प्रेम करतो.\nरेट 5 5 बाहेर\nहोली पॉट्स - मार्च 23, 2019\nजबरदस्त आकर्षक आणि टिकाऊ \nरेट 5 5 बाहेर\nइसाबेला अॅस्टन - मार्च 23, 2019\nहा ब्रेसलेट आणि हार सेट एकदम सुंदर होता.\nरेट 4 5 बाहेर\nमैसी बार्लो - मार्च 23, 2019\nगुणवत्ता तुकडा. मोठी किंमत. सर्व चांगले खरेदी. आम्ही खूश आहोत\nरेट 5 5 बाहेर\nतेगान लो - मार्च 23, 2019\nमी खरेदी केलेल्या दागिन्यांचा हा सर्वात सुंदर तुकडा आहे.\nएक पुनरावलोकन जोडा उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nबट लिफ्टर लहान मुलांच्या विजार\nरेट 4.80 5 बाहेर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.89 5 बाहेर\nरेट 4.78 5 बाहेर\nलॉग इन करा फेसबुक\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nआपल्या ईमेल पत्त्यावर एक संकेतशब्द पाठविला जाईल.\nआपला वैयक्तिक डेटा या वेबसाइटवर आपल्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी, आपल्या खात्यावरील प्रवेश व्यवस्थापित करण्यासाठी आणि आमच्या वर्णनात असलेल्या अन्य हेतूसाठी वापरला जाईल गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/634505", "date_download": "2020-09-27T07:57:44Z", "digest": "sha1:ESDWNFJQLWNEIJNPZ4D5WW6VURRT74NT", "length": 2401, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:३१, २२ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: te:పెనాంగ్ काढले: bjn:Pulo Pinang\n०४:४०, ३० ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nCarsracBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: bjn:Pulo Pinang)\n१५:३१, २२ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: te:పెనాంగ్ काढले: bjn:Pulo Pinang)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-112122400003_1.htm", "date_download": "2020-09-27T06:17:08Z", "digest": "sha1:SUWZT7SMHJXVFM3GZENMUXUDA7ATDSDA", "length": 10988, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Sachin Tendulkar, Pressure, Bcci | निवृत्तीसाठी सचिनवर दबाव नव्हता! | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिवृत्तीसाठी सचिनवर दबाव नव्हता\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर निवृत्तीबाबत कोणताही दबाव नव्हता, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)कडून स्पष्ट करण्यात आले आहे. सचिनने कोणत्याही दबावात येऊन नव्हे, तर पुढच्या विश्वचषकासाठी युवा खेळाडूंना संधी मिळून संघाची तयारी व्हावी, या उद्देशानेच एकदिसवीय क्रिकेटमदून निवृत्ती घेतली असल्याचेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले.\nबीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी म्हणाले, की 2015मध्ये होणार्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाने तयारी सुरू करावी, असे वक्तव्य सचिनने केले आहे. त्यामुळे त्याने निवृत्तीबाबत पूर्वीचा निर्णय घेतला असावा, असे वाटते. बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले, की पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ निवडण्यापूर्वीच सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीचा निर्णय बीसीसीआयला कळविला होता. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो एक महान फलंदाज असून, त्याच्या निर्णयाचा क्रिकेटप्रेमीही आदर करतील. त्याने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, असे आपल्याला वाटते.\nसचिनच्या भावनांची कदर करा\nसचिनकडे बॅट आहे, सुदर्शन चक्र नाही\nसचिनने मालिकेनंतर निवृत्त व्हावे: विनोद कांबळी\nसचिन आणि सेहवागचा सत्कार\nसचिन तेंडुलकर पत्नीसह मातोश्रीवर\nयावर अधिक वाचा :\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nकार्तिक यशस्वी होणार की वॉर्नरची बॅट तळपणार : आज ...\nआयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या ...\nचेन्नईचा सलग दुसरा पराभव\nमहेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसर्या ...\n…म्हणून विराटला ठोठावला आहे दंड\nआयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला. या ...\nअनुष्काने दिलं गावसकरांना उत्तर, गावस्कर यांनी केलं होतं ...\nआरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना भारतीय माजी कर्णधार सुनील ...\nराहुलच्या तडाख्यात आरसीबीचा विराट पराभव : पंजाबचा 97 ...\nकिंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसर्या1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्ध्वस्त करून ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/kareena-kapoor-wears-husband-saif-ali-khan-shirt-latest-fashion-magazine-photoshoot-a590/", "date_download": "2020-09-27T08:18:48Z", "digest": "sha1:F5MGWD7SXOKUMJDDPTLGYZR5HB55V2SZ", "length": 24834, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "SEE PICS : बेबोसाठी सैफ बनला फोटोग्राफर, सैफचेच शर्ट घालून करिना कपूरने दिल्या पोज - Marathi News | kareena kapoor wears husband saif ali khan shirt for latest fashion magazine-photoshoot | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही\nएनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nहनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी\nपूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’साठी केले होते भांडणाचे नाटक\n की आणखी काही बाकी... सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nचंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर\nKKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\nअकोला : कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nगांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसते - मोदी\nआज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिं���ाग्रस्त.\nचंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर\nKKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\nअकोला : कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nगांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसते - मोदी\nआज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nAll post in लाइव न्यूज़\nSEE PICS : बेबोसाठी सैफ बनला फोटोग्राफर, सैफचेच शर्ट घालून करिना कपूरने दिल्या पोज\nदुस-यांदा आई होणार असणा-या करिनाच्या ग्लॅमरस अदा\nबेगम करिना कपूर खान दुस-यांदा आई होणार आहे. कालच तिने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आणि याचदरम्यान तिच्या बोल्ड फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले.\nफिल्मफेअर मॅगझिनसाठी बेबोने हे बोल्ड फोटोशूट केले.\nकोरोनाच्या भीतीने करिनाच्या अलिशान घरातच हे फोटोशूट केले गेले.\nहे फोटोशूट यासाठीही खास आहे कारण, हे सगळे फोटो सैफ अली खानने क्लिक केले आहेत.\nइतकेच नाही तर या फोटोशूटसाठी बेगमने सैफचेच शर्ट घातले आहे.\nया फोटोशूटमध्ये करिनाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय.\nफोटोज शेअर करताना बेबोने सैफवर प्रेमाची बरसात केलीय. आय लव्ह लव्ह लव्ह सैफ ... मला हे शर्ट दिल्याबद्दल आणि हे फोटो काढल्याबद्दल खूप सारे प्रेम, असे तिने लिहिलेय.\nफोटोत करिनाच्या अलिशान घराची झलकही पाहायला मिळतेय.\nकधी कम्प्युटर टेबलवर तर कधी बुक शेल्फच्या समोर तिने पोज दिल्या आहेत.\nकरीना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे.\nयाशिवाय तिने करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा 'तख्त'देखील साईन केला आहे. ज्यात तिच्यासोबत अनिल कपूर, विकी कौशल, रणवीर सिंग, आलिया भट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\n पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा\ncoronavirus: भारत��यांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nIPL 2020 : चाहत्यांकडून संघात परतण्याची होतेय मागणी; आता रैनाने CSKबाबत घेतला मोठा निर्णय\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन् आयोग लागू करावा; दशरथ सावंत यांची मागणी\nIPL 2020 : राहुलला लवकर बाद केल्यास राजस्थान जिंकेल अर्धी लढाई; जाणून घ्या कारण\n की आणखी काही बाकी... सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर\nकोरोनाग्रस्ताने घेतली चौथ्या मजल्यावरून उडी\n\"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल\"\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nCoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/irresponsible-social-media-buzz-caused-end-of-hindi-serial-pehredaar-piya-ki-says-producer-sumeet-mittal-1540695/", "date_download": "2020-09-27T07:22:58Z", "digest": "sha1:5IFCU5YRC2KZVY3WHBLXLLSR3H3JXHCY", "length": 14129, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Irresponsible social media buzz caused end of hindi serial Pehredaar Piya Ki says producer Sumeet Mittal | ”सोशल मीडियावरील चर्चांचा ‘पहरेदार पिया की’ला फटका” | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n‘सोशल मीडियावरील चर्चांचा ‘पहरेदार पिया की’ला फटका’\n‘सोशल मीडियावरील चर्चांचा ‘पहरेदार पिया की’ला फटका’\nइतक्या बेजबाबदारपणे मतं मांडू नयेत\nमुंबईमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसासोबतच आणखी एक चर्चा सध्या सुरु आहे ती म्हणजे ‘पहरेदार पिया की’ या मालिकेविषयी. बऱ्याच चर्चा, विरोध आणि याचिका दाखल केल्यानंतर ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मालिकेच्या कथानकाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच चर्चांना उधाण आल्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयापर्यंत ही बाब पोहोचली होती. १० वर्षांच्या एका मुलाचं १८ वर्षांच्या मुलीसोबत लग्न लावून देण्याचं कथानक या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे बालविवाहाच्या प्रथेचाच ही मलिका प्रसार करत आहे असा आरोपही या मालिकेवर लावण्यात आला होता. सरतेशेवटी ‘सोनी’ वाहिनीवरील ही मालिका बंद करण्याचे आदेश स्मृती इराणी यांच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. शुक्रवारी या मालिकेचा शेवटचा भाग दाखविण्यात आला.\nमालिकेला होणारा विरोध आणि अचानक अशा प्रकारे मालिका बंद करण्यात आल्यामुळे त्यातील कलाकार आणि निर्मात्यांची निराशा झाली आहे. या सर्व परिस्थितीविषयी अधिक माहिती देत ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ‘पहरेदार…’चे निर्माते सुमित मित्तल म्हणाले, ‘मालिका सुरु झाल्यापासून त्याविषयीच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या. या चर्चा आणि याचिकांचा मालिकेवर काहीच परिणाम होणार नाही अशी आम्हाला आशा होती. बीसीसीसीने ज्यावेळी मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलली तेव्हाही आमची निराशा झाली होती. या सर्व परिस्थितीबद्दल नुकतीच आमची वाहिनीशी संलग्न व्यक्तींसोबत चर्चाही झाली होती.’\nदरम्यान, ही मालिका बंद करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे परिस्थिती चिघळली. पण, वाहिनीने निर्मात्यांची बाजू धरुन घेतल्यामुळे आपल्याला दिलासा मिळाल्याचंही सुमितने स्पष्ट केलं. ‘मंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय त्याविषयी मला काहीच बोलायचं नाहीये. पण, मला एक गोष्ट सांगायची आहे की, वाहिनीतर्फे आम्हाला त्याच वेळेत एक नवीन कार्यक्रम सादर करण्याची ऑफर दिली आहे. ही खरंच प्रशंसनीय बाब आहे. आमची सध्याची टीम पाहता लवकरच एखाद्या चांगल्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र येऊ’, असं सुमित मित्तल म्हणाले.\nवाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर\n‘पहरेदार पिया की’च्या विरोधात इतक्या चर्चा होण्याचं नेमकं कारण विचारलं असता सुमित मिश्किलपणे हसत म्हणाले, ‘माझ्यामते प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण, इतक्या बेजबाबदारपणे मतं मांडू नयेत. एखाद्या मालिकेत बऱ्याच लोकांची मेहनत असते. त्यामुळे फक्त एका प्रोमोमुळे आणि एखाद्या दृश्यामुळे तुम्ही अंदाज नाही लावू शकत. या मुद्द्यात मालिकेच्या प्रेक्षक वर्गाकडेही लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियावर इतरांना ट्रोल करणारे आणि उगाचच्या चर्चांना हवा देणारे लोक या मालिकेच्या प्रेक्षकवर्गात मोडत नाहीत.’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला बिग बींनी लिहिलं पत्र\n2 सोनाक्षी कोणाला जीवे मारण्याचा बेत आखतेय\n3 संजय दत्तच्या मुलीची ‘ही’ ओळख तुम्हाला माहितीये का\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/demand-for-permission-to-work-after-filming-abn-97-2168009/", "date_download": "2020-09-27T07:01:49Z", "digest": "sha1:SQKABAVHZWV2QP326DK5T35SUB6DB5JR", "length": 11369, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Demand for permission to work after filming abn 97 | चित्रीकरणानंतरच्या कामाला परवानगी देण्याची मागणी | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nचित्रीकरणानंतरच्या कामाला परवानगी देण्याची मागणी\nचित्रीकरणानंतरच्या कामाला परवानगी देण्याची मागणी\nएफडब्ल्यूआयसीईने मालिका, जाहिराती आणि वेब सिरीज यांची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे.\nटाळेबंदीमुळे अर्धवट राहिलेल्या तसेच रखडलेल्या चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणानंतरच्या कामांना परवानगी देण्याची मागणी वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने मुख्यमंत्र्यांना केली आहे. चित्रपट-मालिकांच्या संकलन, डबिंग, कलर मिक्सिंग या कामांना परवानगी दिल्यास मनोरंजनविश्वाचे दोन महिन्यांत झालेले करोडो रुपयांचे नुकसान भरून काढण्यास हातभार लागेल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.\nनुकतेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना चित्रीकरणानंतरचे काम सुरू करण्याची परवानगी मागितली होती. या पाश्र्वभूमीवर एफडब्ल्यूआयसीईने मालिका, जाहिराती आणि वेब सिरीज यांची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. टाळेबंदीमुळे चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांचे संकलन, डबिंग, व्हीएफएक्स, डीआय, कलर मिक्सिंग ही कामे रखडली आहेत. या कामास कमी मनुष्यबळ लागते. राज्य शासनाने परवानगी दिल्यास सुरक्षेची काळजी घेऊन काम सुरू करण्यात येईल. स्टुडिओंचे निर्जंतुकीकरण करून कर्मचाऱ्यांना मुखपट्टय़ा, हातमोजे देण्यात येतील, असेही संघटनेचे पदाधिकारी शशिकांत सिंग यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहाराष्ट्रात आज २३ हजार ६४४ रुग्ण करोनामुक्त, आत्तापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज\n“चीनमधून करोना आलाय ही गोष्ट कधीच विसरणार नाही, सत्ता मिळाली तर…,” डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा\nदेशभरात २४ तासांत ८८ हजार ६०० नवे करोनाबाधित, १ हजार १२४ रुग्णांचा मृत्यू\n‘या’ तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णय\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णां��ा रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 Coronavirus Outbreak : माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना करोना\n2 ‘हा’ निर्णय मुंबईला बुस्टर डोस देणारा ठरेल; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र\n3 लोकल ट्रेन सुरु करा अन्यथा उपचारांसाठी डॉक्टर व आरोग्यसेवक नसतील\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/criticise-of-cm-on-shiv-sena-work-in-corporation-375805/", "date_download": "2020-09-27T07:54:11Z", "digest": "sha1:QAMKONZ7YHYWQVGYQFOBBFDU2D3KF2KS", "length": 14383, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मनपातील सेनेच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांची टीका | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमनपातील सेनेच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांची टीका\nमनपातील सेनेच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांची टीका\nचुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली की काय होते, ते औरंगाबाद महापालिकेकडे पाहिल्यास लक्षात येते. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यासाठी निधीचा पाठपुरावा नेहमी होतो. निधी\nचुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली की काय होते, ते औरंगाबाद महापालिकेकडे पाहिल्यास लक्षात येते. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यासाठी निधीचा पाठपुरावा नेहमी होतो. निधी देणार आहोत, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनपातील शिवसेनेच्या कारभारावर टीका केली. कन्नड येथे आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची या वेळी उपस्थिती होती.\nराजकीय वातावरणावर भाष्य करीत चव्हाण म्हणाले की, गेल्या १० वर्षांत विकासाचा वेग इतिहासात सर्वाधिक असा नोंदविला जाईल. केंद्रातील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीसह राज्य सरकारनेही महत्��्वपूर्ण निर्णय घेतले. ऐन दुष्काळात एकाही कुटुंबाला कुठे स्थलांतर करावे लागले नाही, हे मोठे यश आहे. शेंद्रा, बिडकीन परिसराचा मोठा विकास होईल. हज हाऊस उभारणीची तयारी पूर्ण झाली. त्याचे भूमिपूजन लवकरच होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विज्ञान केंद्र उभारण्यासाठी १० कोटींचा निधी दिला. विधी विद्यापीठाचा निर्णय झाला आहे, ही यादी वाचताना राज्यस्तरावर घेतलेले विविध निर्णयही चव्हाण यांनी सांगितले.\nविरोधक प्रत्येक कार्यक्रमात शिवीगाळ करतात, नुसतीच टीका करतात. त्यांचा दृष्टिकोन, आराखडा सांगत नाहीत. वृत्तवाहिन्यांना खरेदी करून प्रचार सुरू आहे. अनेक प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींकडे सत्ता असायला हवी. गेल्या काही वर्षांत स्थिर सरकार देऊ शकल्यामुळे केंद्रात व राज्यात विकासाचा वेग वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nशिवसेना-भाजपवर टीका करताना औरंगाबादच्या महापालिकेचे उदाहरण दिले. सत्ता चुकीच्या हातात आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी मोहन प्रकाश यांनी आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. रामदेवबाबांवरही ते कडक शब्दांत बोलले. ते म्हणाले की, सकाळी एक डोळा झाकून टीव्हीवर तो बाबा येतो ना. अंडरवेअर, बनियनपासून त्याचे अनेक धंदे आहेत. सगळीकडे घोळ आहे. काळा पैसा परत आणण्याच्या तो बाता मारतो. त्याच्याकडून सरकारला कसे प्रमाणपत्र घेणार आंदोलनाला बसला, तेव्हा पोलीस आल्यानंतर सलवार घालून पळाला.\nरामदेवबाबांवर टीका करताना नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या चहा पे चर्चा कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली. ‘चर्चा चाय पर और खर्चा दो सौ करोड’ अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या कार्यक्रमाची खिल्ली उडविली. माणिकराव ठाकरे यांनीही राज्यात चांगले काम सुरू असल्याचा उल्लेख केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nऔरंगाबाद : एसटीची रिक्षा आणि चारचाकी गाडीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू\nप्रियकरासोबत राहणाऱ्या प्रेयसीचा संशयास्पद मृत्यू\nअप्रिय घटना टाळण्यासाठी औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू\nशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी तळ ठोकूनही नाही जिंकता आलं वैजापूर, शिल्पा परदेशी नवीन नगराध्यक्ष\nऔरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nगावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली...\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 गडकरींना अनभिज्ञ ठेवून टोलमुक्तीची घोषणा\n2 पाण्यावरील खर्चाचे पुनर्लेखापरीक्षण करा : आ. जयंत पाटील\n3 कोळी समाजाच्या लढय़ाला पाठबळाची मुंडे यांची ग्वाही\n'या' तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/09/up-deputy-chief-minister-meets-governor.html", "date_download": "2020-09-27T07:38:02Z", "digest": "sha1:PN2NORSY76NLGVZZUQTC2MTV7B3J6PTZ", "length": 5680, "nlines": 95, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "UP Deputy Chief Minister meets Governor | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\n���िंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6.html?page=7", "date_download": "2020-09-27T08:38:51Z", "digest": "sha1:PSLUINNW55JT3MQV2ORD4NIZ73R4MJHR", "length": 8426, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बंद News in Marathi, Latest बंद news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nनागराजच्या सिनेमाचं 'पॅकअप', पुणे विद्यापीठाची सूचना\nजगातल्या सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्डावर नामुष्की, वेबसाईट झाली बंद\nजगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय.\nराजधानी दिल्ली मोठ्या बाजारपेठा आज बंद\nराजधानी दिल्लीतल्या सगळ्या मोठ्या बाजारपेठा आज बंद आहेत. दिल्लीतल्या व्यापाऱ्यांनी सिलींग विरोधात ४८ तासांचा बंद पुकारलाय.\nअहमदनगर | गोरेगाव | गावकऱ्याकडून रस्ता बंद, शेतकऱ्यांची अडचण\nठाणे | ठाण्यात गॅस टँकर उलटल्यानं वाहतूक बंद\nस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बंद लोखंडी पिंजऱ्यात महाकुस्ती\nबंद लोखंडी पिंजऱ्यात भिडणार किरण भगत आणि मनजीतसिंग\nहज यात्रेनंतर हिंदू यात्रांसाठीचंही अनुदान बंद होणार\nमुस्लिमांना हज यात्रेसाठी देण्यात येणारं अनुदान केंद्र सरकारनं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळं यंदापासून मुस्लिमांना हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान देण्यात येणार नाही.\nकोल्हापूर | इचलकरंजी | यंत्रमागधारक कामगारांचे कामबंद आंदोलन\nझी २४ तासचा दणका : अवैध 'पे अॅन्ड पार्क'चा धंदा बंद\nबातमी 'झी २४ तास'च्या दणक्याची... उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून उड्डाण पुलाखालचा 'पे अॅन्ड पार्क'चा अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आलीय.\nमहाराष्ट्र बंद दरम्यान काय घडलं पुण्यात... जाणून घ्या संपूर्ण माहिती.\nकोरगाव भीमा येथे झालेल्या हिंस���चाराच्या निषेधार्थ जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणा अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात दिसला.\nमुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचार | बंद मागे घेतल्यावर रेल्वे सेवा पूर्व पदावर\nनाशिक | तुरळक घटना वगळता बंद शांततेत\nमुंबई | बंद आंदोलनात माणुसकीचं दर्शन\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T08:22:30Z", "digest": "sha1:7OHNVCW2LAAH2DOUIUJ24U3CIHIS44LD", "length": 6428, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पन्नालाल सुराणा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपन्नालाल सुराणा (जन्म - ९ जुलै १९३३) हे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा तालुक्यातील आसू या गावचे रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते व चळवळे आहेत.\nपन्नालाल सुराणा हे शाळेत असताना राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. सध्या (२००९ साली) ते सोशालिस्ट फ्रन्टचे राष्ट्रीय सचिव व साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. १९८६ ते ९३ या काळात ते दैनिक मराठवाडाचे संपादक होते. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात नि��ाधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.\nपन्नालाल सुराणा यांनी लिहिलेली ४० पैकी काही पुस्तकेसंपादन करा\nकथा वीणाची (पत्नी वीणा पुरंदरे-सुराणा यांचे चरित्र)\nकारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता\nजागतिकीकरणाने केलेली फसवणूक (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक अमित भादुरी)\nबुलंद आवाज बाईचा (प्रमिला दंडवते यांचे चरित्र)\nमहात्मा गांधी आणि दलित समस्या\nशहा आयोग - शोध आणि बोध\nशाळा म्हणजे घर, घर म्हणजे शाळा (बालसाहित्य, सहलेखक जीवराज सावंत)\nपन्नालाल सुराणा यांच्याविषयी लिहिली गेलेली पुस्तकेसंपादन करा\nपन्नालाल सुराणा : एक समर्पित जीवन (लेखिका - डॉ. दीपा दिनेश सावळे)\nमारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२००९)\nLast edited on २२ डिसेंबर २०१७, at १२:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१७ रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.diecpdjalna.org.in/2020/05/abhyasmala-success-stories-12.html", "date_download": "2020-09-27T05:47:24Z", "digest": "sha1:2WVVHUJIFTFIHG33FLZ2LYIMHY4KT4S6", "length": 7910, "nlines": 115, "source_domain": "www.diecpdjalna.org.in", "title": "अभ्यासमाला यशोगाथा - १२ ~ DIET JALNADIET JALNA", "raw_content": "\nअभ्यासमाला यशोगाथा - १२\nलॉकडाऊनमुळे अचानकपणे शाळांना सुट्टी द्यावी लागली आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुरू असलेली अध्ययन अध्यापन प्रक्रिया अचानक खंडित झाल्याने आता या निरंतर चालणाऱ्या शिक्षण प्रक्रियेला वळण कसे द्यावे याचा प्रश्न मनात निर्माण झाला... याचवेळी सुरवातीला कोरोना आजारासंबंधित सूचना मी माझ्या वर्गातील पूर्वीपासून सुरू केलेल्या व्हाट्सअप्प ग्रुपवर पाठवल्या... आणि आता आपल्या शाळेचा अभ्यास सुद्धा यावरच द्यावा या उद्देशाने दिनांक 17 मार्च पासूनच मी (ज्ञानेश्वर गणपत झगरे )आणि आमचे मुख्याध्यापक श्री घायाळ सर, तसेच सहकारी श्री पऱ्हाड स���, श्रीमती काळे मॅडम यांनी आपापल्या वर्गाचे व्हाट्सअप्प ग्रुप बनवले व त्यावर दररोजचा अभ्यास दिला जाऊ लागला.. यामध्ये माझा पहिला वर्ग असल्याने मी मुद्दाम पालकांना दररोज अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर माझ्याकडून आकर्षक बक्षिसे दिले जाईल असे सांगितले आणि अगदी सर्वच मुले ,ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नव्हता ते सुद्धा इतरांच्या मोबाईलवर माहिती घेऊन आपापला अभ्यास ग्रुपवर टाकू लागले... तसेच यांनंतर स्काईप कॉल च्या माध्यमातून सुद्धा व्हीडिओ कॉल करून विद्यार्थ्यांशी चर्चा होऊ लागली.\nविद्यार्थ्यांना दररोज दीक्षा अँप व bolo अँप च्या लिंक च्या माध्यमातून अभ्यास देत गेलो आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासाशी हसत खेळत गुंतवणूक ठेवता आलं.\nमाझा वर्ग पहिलाच असल्याने मुलांना मी मुद्दाम घरातील वस्तू मोजणे, चित्रे काढणे, मातीकामातून वस्तू बनवणे, पाने,फुले,बिया यांची डिझाईन बनवणे असा कृतिशील अभ्यास अभ्यासमालेतून मिळतो याचा लाभ मुलांना होत आहे.\nनक्कीच ऑनलाईन अभ्यास मला आजपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांशी जोडून ठेवा शकला आणि माझे विद्यार्थी दररोज या अभ्यासाची वाट पाहतात ही बाब माझ्यासाठी एक अनमोल यशोगाथा म्हणूनच ठरली आहे.\nश्री आर.व्ही.पुंगळे सर (केंद्रप्रमुख, राजूर)\nश्री.चंद्रशेखर देशमुख सर(साधनव्यक्ती )\nयामध्ये आवर्जून सहभागी पालक व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार..\nश्री.ज्ञानेश्वर गणपत झगरे (स.शि.)\nजि प प्रा शाळा उमरखेडा,\nभाषा व गणित शिक्षक प्रशिक्षण नोंदणी\nशाळा सिद्धी शा .नि ०७ जानेवारी २०१७\nशाळा सिद्धी शा .नि ३० मार्च २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/anil-deshmukh-maharashtra-police-department-recruitment-more-twelve-thousand-candidates", "date_download": "2020-09-27T07:44:20Z", "digest": "sha1:QE7VCD2YWAXLLMNGSJX3TINKMUU2FWGN", "length": 16091, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख | eSakal", "raw_content": "\nसर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख\nमहाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलात साडे बारा हजार पोलिसांची भरती करणार आहे.\nमुंबई : महाराष्ट्र पोलिस दलात मेगाभरती होणार यावर आज शिक्कामोर्तब झालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि म���त्त्वाचा निर्णय झालाय. महाराष्ट्र राज्य सरकार पोलिस दलात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे. यामुळे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.\nकोरोनाकाळात पोलिसांनी केलेले अविश्रांत प्रयत्न आणि सर्व प्रकारच्या बंदोबस्तासाठी लागणारी गरज लक्षात घेता गेल्या काही वर्षांच्या रखडलेल्या भरतीचा प्रश्न मार्गी लागला आहे .आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 12 हजार ५२ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व पदे शिपाई संवर्गातील असतील.राज्यात कित्येक वर्षांनी पोलिस भरतीचा निर्णय प्रत्यक्षात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या निर्णयामुळे शिपायांची सर्व रिक्तपदे भरली जातील. 100 टक्के भरण्यात येत आहेत.\n( संपादन - सुमित बागुल )\nमोठी बातमी : अजित पवार यांच्या उपस्थितीत 'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश\nसर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे. आरक्षणातील गरजा लक्षात घेवूनच या नियुक्त्या केल्या जातील.\nपोलिस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे भरली जाणार आहेत.\nमिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलिस शिपाई संवर्गातील ५०५ पदे भरली जाणार आहेत. कोविडनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ४ मे २०२० नंतर अर्थ विभागाने नियुक्त्यांवर बंदी आणली होती. तसेच खर्चावरही नियंत्रण आणले होते. त्यात परिवर्तन करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या भरतीमुळे सुमारे १२० कोटींचा खर्च होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफडणवीसांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंना कल्पना होतीः संजय राऊत\nमुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली...\nभटकी कुत्र्यांची दहशत कायम, गेल्या 6 महिन्यात प्रतिदिन 23 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा\nमुंबईः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च अखेरीस लॉकडाऊन सुरू झाले आहे. याकाळात बहुतांश ठिकाणी कडकडीत बंद असताना भटकी कुत्र्यांची दहशत कायम...\nNCB कडून दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलचे मोबाइल फोन जप्त\nमुंबईः अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन...\nभाजप, मनसेला दे धक्का शेकडो कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये एंट्री\nनाशिक : भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. २६) राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करत दे धक्का...\nमहापालिकेला बसणार आर्थिक फटका; नाशिकला दीडशेपैकी पन्नासच इलेक्ट्रिक बस\nनाशिक : इंधनावरचे अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने ‘फेम इंडिया’अंतर्गत देशभरात इलेक्ट्रिक बस देण्याची योजना आखली आहे....\nराष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया\nमुंबईः शनिवारी भारतीय जनता पक्षानं नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.freshdiarys.com/love-quotes-in-marathi-instagram-caption/", "date_download": "2020-09-27T06:12:52Z", "digest": "sha1:6YRKNETVGRKACW4KGESQSO5C27HY5V5R", "length": 7221, "nlines": 83, "source_domain": "www.freshdiarys.com", "title": "Love Quotes in Marathi Instagram Caption 2020 - FreshDiarys", "raw_content": "\nआयुष्यात एखादी तरी व्यक्ती अशी असते जी नशिबात नसली तरी पण ति व्यक्ती आपल्या मनात असते\nजेवढं जास्त मी तुझ्याकडे बघतो तेवढ जास्त मी तुझ्या प्रेमात पडतो.\nमला तुझ्या दुःखातही सामावून घे Promise, मी साथ नाही सोडणार\nआयुष्य अशा वळणावर आहे की रोजच नवीन नवीन मुली आवडतात\nखुप नशीबवान असतात ती मुलं ज्यांना मुली स्वतःहून propose करतात….\nपहिला पाऊस हा तुझ्या आठवणीसारखा आहे. नेहमी हवाहवासा वाटतो\nOyyy …मी मेल्यावर तुझ्या डोळ्यातून पाणी येईल का\nकधी कुठे कसं आणि कोणावर रागवायचं हे ज्याला समजलं त्याला आयुष्य जगता येतं…..\nमी खूप वाट बघतोय तुझ्या Call ची ………….\nएकटे राहण्याची सवय लावून घ्या कारण शेवटी सगळे सोडून जातात.\nकोणीतरी बोलल होतं वेळ मिळाला की कॉल करतो\nतू बदलली तर तुझी मजबुरी होती आणि मी बदललो तर लगेच मतलबी झालो.\nकामात आहे म्हणून सांगणारी नाही….कामातून वेळ काढून बोलणारी पाहिजे…..\nप्रेमाचं सोडा आता तर मैत्री वरून पण विश्वास उडायला लागलाय ….\nमाणूस खोटं बोलू शकतो पण डोळे कधीही खोटं बोलत नाहीत….\nकोणी कितीही जवळचा असला तरी कोण किती जवळचा आहे हे वेळ आल्यावरच कळत.\nफार काही नको ग तुझ्याकडून फक्त विश्वासाने बोल मी तुझीच आहे आणि शेवटपर्यंत तुझीच राहणार.\nकाही जण सेकंदात Message Seen करून Reply देतात, काहीजण कित्येक दिवसांनी reply देतात, सगळा Priority चा खेळ आहे…..\nकोणी कितीही वाईट वागलं तरी त्याला माफ करायला शिका आयुष्य जास्त सोपे होईल.\nप्रत्येकाच्या Life मध्ये आपण काही ठराविक वेळेसाठी Special असतो…\nकाही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जात\nप्रत्येक ‘I miss you’ च्या मागे ‘मला तू माझ्या जवळ पाहिजे’ लपलेलं असत.\nतुला सोडून जायचे ना तर जा पण…… तुझ्या सोबत सोबत तुझ्या आठवणी पण घेऊन जा….\nसमोरचा बोलत नसतानाही त्याच्याशी बोलणं आयुष्यातल सर्वात अवघड Chatting असतं….\nतू माझ्यासाठी दोन्ही आहे…… माझं हसू राखणारी आणि माझं दुःख सारणारी.\nTension नाही घ्यायचं आयुष्य रुबाबात जायचं\nअसाव कोणीतरी …. मनमोकळ बोलणार ..काहीही न सांगता अगदी मनातलं ओळखणार…..\nज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ असतो, काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते.\nआयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त जगण्याची कारण बदलतात………\nतुझ्या वर मी रुसतो रागवतो… कारण मला माहिती आहे की, तू मला मनवणार…….\nतू वातावरणासारखी बदललीस आणि मी शेतीसारखा बरबाद झालो……\nखरं प्रेम खूप जवळ असतं फक्त त्याला शोधणारी नजर जवळ असली पाहिजे.\nकोणी लाड करायला असलं की लाडात यायला पण मज्जा येते…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/blog-post_66.html", "date_download": "2020-09-27T06:20:26Z", "digest": "sha1:E4PIFB27EBABKAHKAWBC3X6PKTUNBAY7", "length": 11606, "nlines": 99, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास : शिवाजीराव आढळराव-पाटील | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nमहेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास : शिवाजीराव आढळराव-पाटील\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क\n) : भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे मागील पाच भोसरी परिसरात अनेक समाजोपयोगी विकासप्रकल्प विकसित करण्यात आले. त्यांचा भोसरी व्हिजन 20-20 हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केले.\nभोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.\nमाजी खासदार आढळराव म्हणाले की, उद्योग व्यवसायासाठी देशभरातून कामगार पिंपरी चिंचवडला स्थायीक होण्यासाठी येतात. त्यामुळे शहराचा नागरीकरणामध्ये देशात पहिल्या पाच मध्ये क्रमांक आहे. वाढत्या नागरीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा भोसरी व्हिजन 20-20 हा संकल्प शहराला निश्चितच लाभदायी ठरेल.\nआमदार महेश लांडगे यांनी भोसरीच्या विकासाचे स्वप्न पाहत हाती घेतलेला इंद्रायणी सुधार प्रकल्प, नाशिक फाटा ते चाकण, पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प, मल्टिमोडल हब, वेस्ट टू एनर्जी, देहू आळंदी पुणे पालखी महामार्ग, संविधानभवन, संतपीठ, सफारीपार्क, भक्ती-शक्ती चौकातील तीनमजली उड्डाणपूल, स्पोर्ट्स सिटीच्या दृष्टीने इंद्रायणीनगर, गवळीनगर, भोसरी गावजत्रा मैदान, मोशी चिखली प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी येथे विकसित केलेले क्रीडा प्रकल्प, सफारी पार्क, नामांकित शिक्षण संस्थांसाठी प्राधिकरण परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची धडपड. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व स्मार्ट सिटीच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. तसेच विकासाचे मॉडेल म्हणून च-होली गावचा कायापालट होणार आहे. आरोग्य सुविधेसाठी उभारण्यात आलेले नूतन भोसरी रुग्णालय, भोसरी परिसराचा ग्रीन बेल्ट विकसित करण्यासाठी ग्रीन भोसरी क्लिन भोसरी प्रकल्प आणि उद्याने व क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा. आंद्रा-भामा-आसखेड पाणी पुरवठा योजना अशा अनेक योजनांची आठवण माजी खासदार आढळराव पाटील यांनी करून दिली.\nइंद्रायणी थडीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकण्यात आलेले पाऊल महत्वाचे व ऐतिहासिक आहे. त्याबरोबरच नागरिकांचे दैनंदिन प्रश्न हातावेगळे करण्यासाठी राबविण्यात आलेल्या परिवर्तन हेल्पलाईनच्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अल्पावधीत होत आहे. विकासाचे ध्येय बाळगणा-या या युवा नेतृत्वास पुन्हा भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार आढळराव-पाटील यांनी केले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6.html?page=8", "date_download": "2020-09-27T08:43:30Z", "digest": "sha1:RRMQ3QNCCUZV3DDXTNY5EGO2S3YAHMC3", "length": 8494, "nlines": 132, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बंद News in Marathi, Latest बंद news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nकोल्हापुरात खाजगी गाड्यांची तोडफोड, इंटरनेट सेवा बंद\nसकाळपासून शांततेनं सुरु असलेल्या आंदोलनानं कोल्हापुरात दुपारी हिंसक वळण घेतलं.\nअंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरमध्ये बाजारपेठा बंद\nअंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरमध्ये बाजारपेठा बंद\nसातारा : एसटी, दुकानं, बाजारपेठा बंद\nसातारा : एसटी, दुकानं, बाजारपेठा बंद\nठाण्यातील रिक्षा, टॅक्सी उद्या बंद, महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग\nउद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये ठाणे परिक्षेत्रातील रिक्षाचालक मालक संघटना सहभागी होणार आहे.\nठाणे-कल्याणमध्ये उद्या रिक्षा बंद\nऔरंगाबाद | भीमा कोरेगाव प्रकरण | नाशिक आणि औरंगाबादमध्ये शाळा बंद\nनासिक | खाजगी डॉक्टरांचा मेडिकल कमिशन विरोधात बंद\nनाशिक | 'आधार'ची खासगी केंद्र बंद\nपुरवणी बंद, विद्यापीठाविरोधात विद्यार्थीनी कोर्टात\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसाठी पुरवणी बंद करण्याच्या निर्णयाविरोधात एका विद्यार्थिनीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत.\nतुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार\nदेशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती.\nट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स\nट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत.\n भात खरेदी केंद्र परवानगी मिळूनही बंद\nसहा दिवसानंतरही मोनो रेल ठप्प\nगेल्या गुरुवारी मोनो रेलच्या एका डब्ब्याला आग लागली होती.\nदिल्ली | प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीच्या शाळा बंद\nनांदेड | दारु अड्डा बंद करण्यासाठी महिला आक्रमक\nदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन\nसोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर\n देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट\nभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर\nचेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल\nभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी\nNCB च्या चौकशीत श्रद्धा कप���रने 'या' गोष्टीची दिली कबुली\nDrugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली\nड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या\nड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T07:46:27Z", "digest": "sha1:67XIAS4RTMWDAKBRTM2CMJYUNBRJZIDD", "length": 8834, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युरोपियन देश इटली Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nदिल्लीमध्ये लवकरच 1 लाखापर्यंत पोहचू शकते ‘कोरोना’बाधितांची संख्या, 15 हजार बेडची पडणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना संक्रमितांची प्रकरणे झपाट्याने वाढत असून गेल्या एका आठवड्यात यात प्रचंड वाढ झाली आहे. काही राज्यात प्रकरणे १० पटीने वाढली आहेत. वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जगात या आजाराने सर्वाधिक पीडित…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nपायल घोषनं केलेले आरोप खोटे असल्याचं ऋचा चड्डानं सांगितलं,…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nदीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह \n‘ढोल बजाओ सरकार जगाओ \n ‘कोरोना’ काळादरम्यान लहान मुलांमध्ये 20…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बा��म्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून…\nकेवळ दूधच नव्हे, गरम पाण्यासोबत देखील हळदी पोहचवते आरोग्यास फायदा,…\nJhunjhunu : 31 लाखाच्या कर्जाचे दिले 62 लाख अन् 22 वर्षीय युवकानं दिला…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nPhotos : लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक ‘स्वानंदी’…\n‘कोरोना’ काळात वयानुसार कसा असावा तुमचा डायट प्लॅन, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\nड्रग्स केस : NCB ची कडक अॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी निर्माता क्षितिज प्रसाद याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T07:12:39Z", "digest": "sha1:DEYKZONLLT6NRJZSP6VZU372V753UQYE", "length": 11870, "nlines": 169, "source_domain": "policenama.com", "title": "यूसी ब्राउझर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल ट्रेन’ \nसरकारनं बॅन केलं चीनी कंपनी Xiaomi चे ब्राउझर, ‘हे’ अॅप देखील ब्लॉक करण्याचे आदेश,…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कार्यरत चीनी कंपन्यांविरोधात कारवाई करतांना सरकारने शाओमीने बनवलेल्या 'अॅक्शन मी ब्राउझर प्रो - व्हिडिओ डाऊनलोड, फ्री फास्ट आणि सिक्योर' (Action Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure) या…\n‘अलीबाबा’नं भारतात UC Browser च्या कार्यालयाला लावलं कुलूप, ‘एवढया’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने आता आपले यूसी ब्राउझर आणि न्यूज ऑपरेशन भारतात बंद केले आहेत. कंपनीने अलिबाबा पे- रोलवर काम करणारे सुमारे 26…\nदोन्ही देशांच्या बैठकीत चीननं उपस्थित केला 59 ‘चिनी अॅप’वर बंदी घातल्याचा मुद्दा,…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. अलीकडेच दोन्ही देशांदरम���यान झालेल्या बैठकीत चीनने चिनी अॅपवर बंदी आणण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर म्हणून भारत…\nभारतामध्ये TokTok वरील बॅननंतर ‘ड्रॅगन’ला किती बिलियन डॉलरचा बसला फटका \nTikTok च्या बंदीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतातील आपल्या कर्मचार्यांना लिहिले पत्र\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : मोदी सरकारद्वारे 59 चिनी अॅप्सवरील बंदीनंतर चिनी व्हिडिओ सामायिकरण अॅप टिक- टॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी मोदी सरकारच्या भारतातील कर्मचार्यांना पत्र लिहिले आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरील…\nChinese Apps Ban in India : अमेरिकन सरकारला प्रमुख खासदारांनी केली भारतासारखे पाऊल उचलण्याची मागणी\nMade In China च्या विरुद्ध UP पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, मोबाइलमधून ‘Remove China Apps’…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nघरी बसून हार्दिकला चियर करतेय नताशा, मुलासह निळ्या…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्या…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\n‘राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही’ : अजित…\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर,…\n‘जन्म-मृत्यूचे दाखले तात्काळ द्या’, राष्ट्रवादी…\nIPL : कोहनीनं KL राहुलला दिले 2-2 ‘विराट’…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \n‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं,…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील…\nप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अॅसिड, ‘या’ 9…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्यांचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nवरिष्ठांचा आदेश येताच अजित पवारांनी Delete केलं ‘ते’ Tweet…\n‘या’ आहेत रोजच्या आयुष्यातील 10 विचित्र सवयी, ज्यांचा ���पण…\nनखांमध्ये होणारे बदल ‘हे’ लपलेल्या आरोग्य समस्यांचे…\nCoronavirus : अकोल्या गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवे…\nPM मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून चीनवर साधला ‘निशाणा’, म्हणाले – ‘विकास…\nShani Shingnapur : इथं आहे शनिदेवाची स्वयंभू मुर्ती, जाणून घ्या शनि शिंगणापुरच्या मंदिराची महिमा\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे अध्यक्षाचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/l-t-company/", "date_download": "2020-09-27T08:44:56Z", "digest": "sha1:ALRMUJJ5UPYEQ652V2DKWSPLUWFTRCJM", "length": 8438, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "L & T Company Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे अधिकारी , मोबाईल फोन जप्त\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला…\nआई करते धुण्याभांड्याची कामं, मुलाला मिळाली ISRO मध्ये नोकरी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईतील राहुल घोडके नावाच्या तरूणाने झोपडपट्टी ते देशातील नामांकित अवकाश संस्था ‘इस्रो’ पर्यंत लांबचा पल्ला गाठला आहे. राहुल घोडके याने आर्थिक संकटांचा सामना करत इस्त्रो येथे तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळविली आहे. या…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nDelhi Roits : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आणि…\nभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजु देवगडे यांचे निधन\nPune : अतिवृष्टीच्या शक्यतेने महापालिकेची यंत्रणा ‘अलर्ट’\nपाकिस्तानः इम्रान खान सरकारमध्ये सामान्य जनता असुरक्षित\nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं,…\nआजच मुलीच्या नावाने उघडा ‘हे’ अकाऊंट, 21 व्या…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते…\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर…\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nभद्रावती शहरात बिबट्याची दहशत कायम \nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nपावसाळ्यात अशी टाळा सुका खोकला आणि कफची समस्या, करा ’हे’ 7 सोपे उपाय,…\nCorona After Effect : ‘कोरोना’च्या परिणामांपासून बचावासाठी…\n ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nकोरोना : मयत शिक्षकाच्या कुटुंबियांना विमा कवच द्या, दोषींवर कारवाई करा, निवेदनातुन पाचंगे यांचा इशारा\nCoronavirus : ‘ही’ 2 मोठी लक्षणं सांगतील कोविड-19 आणि फ्लू सर्दीमधील फरक, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://parichit-javalacha.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2020-09-27T08:10:18Z", "digest": "sha1:TOH4ZSAVJXTGWSODINAQQYVJF3V5UKX6", "length": 7727, "nlines": 80, "source_domain": "parichit-javalacha.blogspot.com", "title": "\" परिचित...\": परिचय...", "raw_content": "\nमाझी भ्रमंती / एक स्वप्न\nपरिचय...मी काय परिचय करून देऊ माझा. एमबीए मध्ये इतके इंटरव्युव दिले. प्रत्तेक एचआर पहिला प्रश्न हाच विचारतो कि \"\"\"tell me something about yourself \". उत्तर घोकल्या सारखं आम्ही सुरु व्हायचो. १ मिनिटात काय काय सांगणार हो, मला तर सगळ्यात अवघड काम वाटतं ते. म्हणून तर ह्या माझ्या ब्लॉगच नाव \"परिचित\" असं ठेवलंय. \"परिचित\" म्हणजे परिचय करून द्यायची गरजच नाही. तुमच्याशी दिल खुलासपणे गप्पा मारण्यासाठी आणि मनातले मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो. मी अवघड अश्या गोष्टींवर अजिबात लिहिणार नाही, कारण त्यासाठी आपला आयुष्य आहेच कि. लहानसे दैनंदिन जीवनातले अनुभव शब्दात ओवण्याचा प्रयत्न करेन, कदाचित ते तुमच्या पण आयुष्यात तुम्हाला अनुभवाला येत असतील. तुम्हीही परिचित आहात त्यांच्याशी. मग, आता काही वेगळी गोष्ट उरलीच नाही आपल्यात. झालो न आपण परिचित. बस आता फक्त भेटत रहा. बाकी काही नको.\nआमचं घर म्हणजे एक रो हाउस आहे. एकूण 7 रो हाउस पैकी आमचं अगदी शेवटचं घर. शेवटचं असल्याने थोडी मोकळी जागा पण मिळाली आहे. घरा शेजारी म्हणजे ड...\n\" माझी भ्रमंती - तळेगाव ते रोहा \"\nकधी पासून ठरवलं होतं कि रोह्याला जाऊ जाऊ, पण पक्का असा प्लान्निंग होतंच नव्हता हो. पण त्या दिवश��� ठरवलंच कि सकाळी निघायचंच म्हणून निघायचंच. ...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना...\nये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना... प्रत्येकाला पाण्यात भिजन्याची हौस नक्की असते. ह्या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असतील पण ह्य...\n'मिशन हरिश्चंद्र गड - 2'\nसुरुवात येथे वाचा भाग १ येथे वाचा बराच वेळ झाल्या नंतर विजयला फोन लागला आणि त्याने ज्याची आपण आनंदी वातावरणात कल्पना करत ...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... कधी पासून म्हणतोय काही तरी लिहू काही तरी लिहू , पण काय करू यार जमतच नव्हतं. नवीन वर्ष्याबद्दल तर लि...\nमी खाली जे काही किस्से लिहिले आहेत ते अगदी सत्य आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधले केदार यांच्या सोसायटीत नेहमी घडत असलेले हे किस्से. कधी कधी...\nकधी कधी तो शांत बसला असतांना त्याला अचानक तिची आठवण येते. कुठून येते, कशी येते त्यालाच कळत नाही. मग त्याचं मन जातं भूतकाळात निघून, लगेच त्या...\nह्या विषयाची सुरुवात कशी करावी काही कळत नाहीये. फार राग येतोय. नेहमीचंच झालंय त्यांचं म्हणून वाटलं जरा लिहूनच काढू आणि मन मोकळं करू. मी बो...\nमनुष्य प्राणी .. मनुष्य आणि प्राण्यात जास्त काही फरक नाही . जो काही फरक आहे तो म्हणजे मनुष्य जीवन विकासासाठी आपल्या बुद्धीच...\nसांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - 2\nपहिला भाग इथे वाचा पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त कर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-august-20-2019-day-88-episode-digambar-naik-gives-advice-to-shiv-thakare/articleshow/70761133.cms", "date_download": "2020-09-27T07:04:37Z", "digest": "sha1:QKEVEJXVKS6VKR2BFXX73GS35HVPTNE3", "length": 11457, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बॉस : दिगंबर नाईक यांनी शिवला दिला 'हा' सल्ला\nबिग बॉसच्या घरात आज पुन्हा जुन्या आठवणी, जुने सदस्य, ती मैत्री, त्या गप्पा प्रेक्षकांना पाहायला मिळल्या. सिझन २ चे घराबाहेर पडलेले सदस्य दिगंबर नाईक, माधव देवचाके, सुरेखा पुणेकर, बाप्पा जोशी, मैथिली जावकर यांनी घरातील सदस्यांची आज भेट घेतली.\nमुंबई : बिग बॉसच्या घरात आज पुन्हा जुन्या आठवणी, जुने सदस्य, ती मैत्री, त्या गप्पा प्रेक्षकांना पाहायला मिळल्या. सिझन २ चे घराबाहेर पडलेले सदस्य दिगंबर नाईक, माधव देवचाके, सुरेखा पुणेकर, बाप्पा जोशी, मैथिली जावकर यांनी घरातील सदस्यांची आज भेट घेतली.\nमहेश मांजरेकर प्रत्येक आठवड्याला शिव आणि वीणाला जो सल्ला देतात, वा घरातील इतर सदस्य, शिवच्या घरचे जो सल्ला शिवला देऊन गेले होते तोच सल्ला आज दिगंबर नाईक यांनी शिवला दिला. \"मला आज ही संधी मिळाली म्हणून मी आलो आहे. परत सांगणार नाही. मी अधिकाराने सांगतो आहे तुला शेवटपर्यंत या खेळात टिकायचे असेल तर त्यासाठी तुला काय करायचं आहे ते तू ठरव.\" असा सल्ला नाईक यांनी शिवला दिला. तू सगळ्यांनाच हो म्हणतोस आणि मग कसा बदलतोस असा प्रश्नदेखील नाईक यांनी शिवला विचारला. आता उद्याच्या भागात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना \n'बिचकुलेंच्या डोळ्यात पाणी का आले\nबिग बॉसच्या घरात येणार जुने सदस्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमुंबई‘सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे; टाटा, अदानी इच्छुक\nमुंबई'सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक'\nदेशPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nमुंबईराज्यातील १५ मंत्र्यांच्या बंगल्यांवर वीजबिल पाठवलेच नाही\nसिनेन्यूजचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक\nमुंबईसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा\nमुंबईपश्च���म रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय\nआयपीएलIPL: फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/08/1899/", "date_download": "2020-09-27T06:12:58Z", "digest": "sha1:HCBACGJQYSBXEFRSBBR2ICRANMMTYRWH", "length": 20777, "nlines": 71, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय | आजचा सुधारक", "raw_content": "\nआमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये दोन महत्त्वाची पत्रे आली. दोन्ही आमच्या चांगल्या मित्रांची आहेत. त्यांपैकी एक श्री. ग. य. धारप ह्यांचे; ते जुलै अंकात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आमच्याकडे पोचलेले, पण त्याहून महत्त्वाचे पत्र आहे श्री. वसंतराव पळशीकरांचे.\nह्या दोन पत्रांच्या निमित्ताने आमच्या संपादकीय धोरणाचा आम्हाला पुनरुच्चार करावा लागणार आहे. श्री. धारप ह्यांच्या पत्राचा परामर्श घेण्याच्या अगोदर श्री. पळशीकरांच्या पत्राचा विचार करू. श्री. पळशीकर ह्यांचे पत्र खाली देत आहोत :\nजून १९९४ च्या अंकाच्या आरंभी बट्रँड रसेल ह्यांचे वचन छापले आहे. ज्याअर्थी ह्या वचनाची निवड केली गेली त्याअर्थी त्यातील रसेल ह्यांचे म्हणणे आजच्याही आजचा सुधारकाच्या वाचकांनी ध्यानात घ्यावे असे आपले मत असणार.\n‘निसर्गाकडे परत चला’ असे कोणी म्हणतो तेव्हा त्याला काय अभिप्रेत आहे हे त्या व्यक्तीच्या अन्य लेखनावरून वा संभाषणावरून जाणून घेता येते. लाओत्सेने जे काही म्हटले असेल ते त्याच्याकाळी अर्थपूर्ण नव्हते, विचारात घेण्याजोगे नव्हते कायह्याच स्वरूपाचा प्रश्न रूसो, रस्किन ह्यांच्या संदर्भात��ी विचारता येईल. आणि अगदी कालपरवाचे उदाहरण म्हणून गांधींचेही नाव घेता येईल.\nहत्ती आपल्या ऐटबाज गतीने जात असतो. त्याच्यापुढे ज्यांचा काय पाड अशी कुत्री वाटेत भुंकतात. त्यांचे दात विचकलेले दिसतात, घसे कोरडे पडतात इतकेच. मानवी तंत्रवैज्ञानिक-औद्योगिक प्रगतीचा हत्ती (आता शर्यतीचा घोडा म्हणावयास हवे, कारण गती तशी आहे) आणि लाओत्से, रूसो, रस्किन व गांधी ही वाटेत भुंकत असलेली कुत्री जणू\nह्या प्रकारची मांडणी रसेल ह्यांनी करावी ह्यात रसेल ह्यांचे अडाणीपण, औद्धत्य ह्यांचेच प्रदर्शन होते असे मला वाटते.\nशेवटचे वाक्य तर रसेल ह्यांना पार उघडे पाडते. रसेल ह्यांना चिंता civilized देशातील लोकसंख्येची आहे. आता ते civilized हा शब्द वापरतात तेव्हा भारतीय, चिनी वगैरे गौरेतर लोक त्यांच्या डोळ्यांसमोर नसणार, अपवाद असलाच तर जपानी लोकांचा. ज्यांचा उपासमारीने मृत्यू होईल अशी रसेल ह्यांना काळजी आहे त्या civilized लोकांच्या खातर किती लोकसमुदायांना उपासमार, कत्तल ह्यांचे शिकार व्हावे लागले आहे.\n१९९४ साली जेव्हा पाश्चात्य व पौर्वात्य देशांमधील सधन, सुखाला चटावलेले लोक स्वतःचे जीवनमान कमी करावयास तयार होत नाहीत तेव्हा तेही ‘मग काय प्राचीन काळातले रानटी जीवन जगायचे का’ असाच प्रश्न मोठ्या आक्रमक आवाजात विचारतात. आता तर काय रसेल ह्यांचा आधार ते घेतील. परिणामी अनेक लोकसमुदायांना निसर्गाशी एकरूप होऊन जगणे अशक्य होईल; ते नामशेषच होतील.\nपर्यावरणीय असमतोलाची समस्या स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर उगंभीर बनलेली आहे अशा काळात आजचा सुधारक ने आवर्जून रसेल ह्यांचे हे वचनअंकाच्या शिरोभागी कौतुकाने छापावे ह्याचा खेद वाटला.\n१५०, गंगापुरी, वाई ४१२८०३\nहे वर दिलेले पत्र वाचून आम्हाला साहजिकच फार खेद झाला. ह्या निमित्ताने आम्हाला आमच्या वाचकांना व त्यातल्या त्यात वसंतराव पळशीकरांना असे आश्वासन द्यावेसे वाटले की आमच्या मासिकामध्ये आम्ही जेव्हा काही मते मांडतो तेव्हा आम्हाला कोणत्याही लहान-थोर व्यक्तीला हिणवावयाचे नसते; कोणाचाही अधिक्षेप करावयाचा नसतो. प्रत्येक तत्त्व, विचार किंवा सिद्धांत कोणा थोरामोठ्याचा आहे म्हणून न तपासला जाता स्वीकारला जाऊ नये, त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी आणि तदनंतर वाचकांनी स्वतः आपापले मत ठरवावे इतकेच आम्हाला सांगावयाचे असते.\nसंपाद���मंडळाचे आपले स्वतःचे धोरण नाही, स्वमताविषयी त्यांचा आग्रह नाही असा त्याचा अर्थ नाही. पण आमचीच मते योग्य, तीच आमच्या वाचकांनी स्वीकारली पाहिजेत असा मात्र आमचा आग्रह नाही. त्यामुळे आम्ही सुधारणेचा प्रचार करीत नाही; दुसरी बाजू कधीही झाकत नाही. उलट आमचे प्रतिपादन एकांगी होऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील असतो. थोडक्यात काय तर ‘विवेक’ वाढीला लागावा असा यत्न आम्ही करीत असतो. एवढ्याच कारणासाठी आमच्या मासिकामध्ये अग्रलेख नसतो. त्याचप्रमाणे समाजामधले व्यक्तिमाहात्म्य कमी व्हावे अशीही आमची इच्छा असल्यामुळे आम्ही कोणाच्या जयंत्यापुण्यतिथ्यांची दखल सहसा घेत नाही.\nश्री. वसंत पळशीकर ह्यांना आमचे हे संपादकीय धोरण बरेचसे माहीत आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे ते आमच्या हेतूविषयी शंका घेणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे. पण ज्याप्रमाणे ते आमच्यावर हेत्वारोप करणार नाहीत त्याचप्रमाणे आम्ही ज्यांचे वचन आमच्या मासिकाच्या शिरोभागी छापतो त्यांवरही त्यांनी हेत्वारोप करू नये अशी त्यांना आमची विनंती आहे.\nआजचा सुधारक मधून पर्यावरणविषयक समस्या समजावून द्याव्या, पर्यावरणाचा समतोल कशात आहे, त्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात यावी ह्याविषयी जर आमच्या वाचकांच्या मनात काही संदेह असतील तर ते निघून जावे, काही कल्पना अस्पष्ट असतील तर त्या स्पष्ट व्हाव्या, त्यासाठी काही लेख प्रकाशित करावे, त्या लेखांच्या अनुषंगाने त्यावर चर्चा व्हाव्या अशी आमची कधीची इच्छा आहे. जून अंकामध्ये बट्रँड रसेल ह्यांचे वचन पुरोभागी प्रकाशित करण्यामागचा आमचा हेतु ती चर्चा सुरू करण्याचाच होता. कोणाला दुखावण्याचा नव्हता. तेव्हा ती चर्चा ह्यानिमित्ताने सुरू व्हावी अशी इच्छा आम्ही येथे व्यक्तकरतो.\nपर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. संस्कृतीचा व पर्यावरणाचा विनाश करणारी घोडदौड थांबली पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही, पण त्या समस्येच्या नेमक्या स्वरूपाबद्दल मतांतरे असू शकतात. त्यांचे प्रतिपादन विस्ताराने करावे अशीही वसंतरावांसह सर्ववाचकांना नम्र विनंती आहे.\nआजचा सुधारक ह्या मासिकाविषयी आमच्या वाचकांना आपलेपणा वाटतो हाचा प्रत्यय आला की आम्हाला फार आनंद होतो. तो आपलेपणा जसा श्री वसंतराव पळशीकरांच्या पत्रात ओतप्रोत भरला आहे तसाच श्री. ग. य. धारप ह्यांच्याही पत्रातून ��थंबत आहे त्यांच्या पुष्कळशा सूचना ग्राह्य आहेत. पण त्या अंमलात आणणे कठीण आहे. कारणे पुढे देतो.\nपहिली अडचण अशी आहे की मासिकाचे नाव सुधारक असले तरी ते सुधारणेचा प्रचार किंवा सदाचाराचा उपदेश करण्यासाठी नाही. त्याने प्रबोधनाचे किंवा तत्त्वबोधनाचे साधन म्हणून चर्चेचाच अंगीकार केलेला आहे. कोणाही एका व्यक्तीला सर्व समस्या सुटल्या आहेत व तिने आपले मत इतरांना समजावून द्यावयाचे आहे असे कोठल्याही लेखाचे स्वरूप नसावे, तर आपल्या समोरच्या समस्या सर्वांनी मिळून सोडवावयाच्या आहेत अशी वृत्ति असावी असे एकूण धोरण आहे. पण होते काय, वादविवादाची सवय असलेली लेखकमंडळी परिसंवादातही एकमेकांची उणीदुणी क्वचित्प्र संगी काढतात. बरे लिहिणारे लोक मातबर असल्यामुळे संपादक त्यांच्या लिखाणाला नेहमी कात्री लावू शकत नाहीत. त्यातून संपादकांचा स्वभावही श्री धारप म्हणतात तसा भिडस्त आहेच. त्यामुळे अधूनमधून कोणाच्या अहंकाराचे दर्शन झाले वर वाचकांनी आम्हाला उदार मनाने क्षमा करावी येवढेच आम्ही तूर्त सांगतो.\nआपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी आमचे कोणी लेखक लिहीत असतील असेही आम्हाला वाटत नाही. काही वेळेला त्यांना आपला विषय सुबोध भाषेत मांडावयाला जमले नसेल असे आम्ही समजतो. मूळ लेखकाचे मनोगत समजून घेऊन ते सुबोध भाषेत पुन्हा लिहून काढावयाला संपादकांना वेळ नसतो. संपादकांना कोणीही सवेतन साहाय्यक नाही. जी साहाय्यक मंडळी आहेत ती आपापले उद्योग सांभाळून संपादकांना मदत करतात. पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे किंवा कधी आणखी कोणत्या निमित्तामुळे काही टाचणे-टिपणे प्रकाशित होऊ शकत नाहीत. कधी त्यांच्या प्रकाशनाला फार विलंब होतो. असे करण्यामध्ये आमच्या लेखकांचा हिरमोड करण्याचा हेतु नसतो, किंवा ती टिपणे प्रकाशित करण्याच्या लायकीचीच नसतात असेही नसते. तरी हे सर्व जाणून गैरसमज करून घेऊ नये, आमच्या लेखकांनी थोडी कळ सोसावी व आमच्या मासिकावरील कृपालोभ कायम ठेवावा अशीआमची सर्वांना प्रार्थना आहे.\nPrevious Postगांधींचे ‘सत्य – एक प्रतिक्रियाNext Postवैज्ञानिक रीत\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/11/blog-post_29.html", "date_download": "2020-09-27T07:52:21Z", "digest": "sha1:TZUM3YYNULMAH6A7WZAM2X2C5MAG3R4S", "length": 27655, "nlines": 186, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "भारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nभाजपशासित सत्ताकाळात हिंदु-मुस्लिम ऐक्याला सुरुंग लागली असताना राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करणारे मौलाना आझाद सहज आठवून जातात. मुसलमानांनी काँग्रेसशी जोडून घेणे हे त्यांचं धार्मिक कर्तव्य आहे, असं सांगणारे आझाद काँग्रेसने मुसलमानांच्या केलेल्या अवमानामुळे स्मरून जातात.\nनिवडणुकीतील मतांसाठी हिंदुत्वाची लाईन घेत असताना मुसलमानांमुळे काँग्रेसचे नुकसान झाले, असेही म्हणण्यास काँग्रेसवाले कचरत नाहीत. सेक्युलर म्हणवणारा हा राष्ट्रीय पक्ष जेव्हा आपल्या अपयशाचं खापर मुस्लिमांवर फोडतो, त्यावेळी मौलाना आझादांचे काँग्रेसप्रती असलेलं प्रेम आणि त्याग आठवून; हा तोच काँग्रेस आहे ना असा संभ्रम मनात तयार होतो. भाजपशा��ित सत्ताकाळात धर्माच्या नावावर मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. मुस्लिमांची मतं घेऊन लोकशाही मार्गाने सत्तेत आलेला भाजप जेव्हा मुस्लिममुक्त भारताची भूमिका घेतो, त्यावेळी मुस्लिमांनी कुणाकडे संरक्षक म्हणून पाहावं असा संभ्रम मनात तयार होतो. भाजपशासित सत्ताकाळात धर्माच्या नावावर मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. मुस्लिमांची मतं घेऊन लोकशाही मार्गाने सत्तेत आलेला भाजप जेव्हा मुस्लिममुक्त भारताची भूमिका घेतो, त्यावेळी मुस्लिमांनी कुणाकडे संरक्षक म्हणून पाहावं खानपान, वेशभूषा, राहणीमान, दिसणे-असणे, उपासना पद्धती यासह त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत असताना या समाजाने नागरी व मानवी हक्काची मागणी कुणाकडे करावी. मुस्लिमांप्रती पोलीस, प्रशासन आणि न्यायव्यवस्था सांप्रस्रfयक (कम्यूनल) होत आहे. इतकेच नव्हे तर हजारो वर्षांपासून समन्वय व सौहार्दाने राहणारा बहुसंख्य समाज भाजपच्या धर्मवादी राजकारणाला बळी पडून मुस्लिमांचा वैरी झाला आहे, अशावेळी सेक्युलर म्हणवणाऱ्या राष्ट्रीय पक्षाने मुस्लिमद्वेषी भूमिका घेणे, मुस्लिमांचे नैतिक खच्चीकरण करण्यासारखे आहे.\nब्रिटिशांपासून मिळणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा हिंदु-मुस्लिम ऐक्याला प्राधान्यक्रम देणारा हा अवलिया अनेकांच्या विस्मृतीत गेला आहे. गेल्या नोव्हेंबरला त्यांची १३०वी जयंती झाली त्यानिमित्त त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची चर्चा नव्याने करणे क्रमप्राप्त ठरते. स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असताना मौलाना आझाद यांनी पहिला प्राधान्यक्रम देशाला दिला. या कामात त्यांनी कुटुंबाचीसुद्धा पर्वा केली नाही. मौ. आझाद राष्ट्रीय पक्षाच्या बांधणीसाठी देशभर फिरत राहिले. १८८८ साली जन्मलेले आझाद प्रकांड पंडित व विलक्षण बुद्धिमत्तेचे व्यक्तित्व होते. कुठलंही महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेला हा मनुष्य भारताचा शिक्षण मंत्री होऊन देशाला २१व्या शतकाशी दोन हात करणारा शैक्षाणिक विचार दिला. संगीत, नाटक, कला व साहित्य अकादमी स्थापन करून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक वैभवात कमालीची भर टाकली. या संस्था स्थापनेतून आझादांची दूरदृष्टी किती व्यापक होती, हे लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर राष्ट्राची उभारणी करणे तसे सोपे नव्हते. पण नेहरूंसोबत त्यांनी ही लिलया अत्यंत खुबीनं पेलली. सामाज��क व सांस्कृतिक 'इंडिया वीन्स फ्रीडम' या आत्मचरित्रातून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शब्दबद्ध केला आहे. अनेक अर्थाने हे पुस्तक महत्वाचे आहे. जाणकारांच्या मते त्यांच्या वक्तित्वाचे दर्शन या पुस्तकामधून होतं. असगरअली इंजिनिअर यांच्या मते या पुस्तकातील शेवटच्या ३० पानातून खरे मौलाना उलगडतात. अनेक भाष्यकारांचे म्हणणे आहे की, या पानांंतील मते आझादांचे नाहीत, आझादांनी प्रखर शब्दात आपल्या सहकारी मित्रांवर टीका केली आहे, मौलाना असं करूच शकत नाही, असं या भाष्यकारांना वाटते.\nइंडिया वीन्स फ्रीडममधून आझादांनी फाळणीच्या विरोधाची कारणे सविस्तर नमूद केली आहे. पुस्तकात आझाद भारत-पाक फाळणीला पंडित नेहरू आणि सरदार पटेलांच्या राजकीय महत्वाकांक्षाना जबाबदार मानतात. या ३० पानांत आझाद शेवटपर्यत फाळणीच्या विरोधात होते, हे सोदाहरण स्पष्ट होते. एक काळ असा होता की, महात्मा गांधींसह सर्वच राष्ट्रीय नेते फाळणीला संमती देत होते, पण आझाद सर्वांविरोधात एकटेच उभे ठाकले होते. अखेरपर्यंत आझादांना फाळणीचे शल्य बोचत होते. काही अभ्यासकांचे असं म्हणणे आहे की, फाळणीमुळे त्यांनी भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ नाकारला होता. आझादांचे अनेक चरित्रकार मौलाना या भूमिकेशी सहमती दर्शवतात. मौलाना आझाद यांच्या भारतरत्न नाकारण्याबद्दल अजून एक मतप्रवाह आहे. हा पुरस्कार नाकारण्याचे एक वेगळं कारण आझादांचे नातू व ज्येष्ठ पत्रकार फिरोज बख्त अहमद देतात. राज्यसभा चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणतात, ‘१९५६ साली ज्यावेळी स्वत: नेहरूंना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता त्यावेळी त्यांनी मौलानांसमोर प्रस्ताव ठेवला की, ठभारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुमचे योगदान मोठं राहिलेलं आहे, हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी तुमचे प्रयत्न लाखमोलाचे आहेत, शैक्षाणिक नीती ठरविण्याच्या तुमच्या बहूमूल्य योगदानाबद्दल तुम्हाला ‘भारतरत्न सन्मान’ देण्याची इच्छा आहे, तुम्ही तो स्वीकारावा. यावर आझाद म्हणाले, \"पंडितजी हा सन्मान मी यासाठी स्वीकारणार नाही की, मी त्या कमिटीचा सदस्य आहे जी इतरांना हा पुरस्कार देते. मग मी तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, दुसरं म्हणजे आपण सर्वजण मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तिंनी या पुरस्कारापासून स्वत:ला वेगळं ठेवावं तरच या पुरस्काराचे मूल्य व आदर कायम राहील, नसता आपणच सर्वजण स्वत:लाच हा पुरस्कार देऊ करतील, त्यामुळे मी असं म्हणतो की तुम्हीही तो पुरस्कार स्वीकारू नये.\" (राज्यसभा टीव्ही, १८ नोव्हेबर २०१५).\nआझादांच्या मृत्युनंतर तब्बल ३२ वर्षांनी त्यांना भारतरत्न देण्यात आला. १९९२ साली आझादांना ‘भारतरत्न’ सन्मान पोस्टाद्वारे पाठवण्यात आला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणाला नवी दीशा देण्याचे मोठे कार्य करणाऱ्या आझादांना भारतरत्न पोस्टाने पाठवून त्यांची अवहेलना केली गेली. यावर त्यांच्या कुटुंबीयांनी तत्कालीन काँग्रेसच्या पस्रfधकारी व अध्यक्षांविरोधात नाराजी दर्शवली होती. आझादांचे नातू फिरोज बख्त अहमद यांनी तो पुरस्कार घेण्यास नकार दिला होता. त्याचे म्हणणे होते की, त्याच साली जेआरडी टाटा, सत्यजित रॉय, अरुणा असफअली यांना भारतरत्न सन्मानाने देण्यात आला होता. मग आझादांना पोस्टाने का खरं पाहिले तर मौलाना समोर भारतरत्न काय तर नोबलही फिका पडला असता, कारण त्याची कीर्ती व ख्याती या पदकापेक्षा मोठी होती. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली होती, तरी त्यांच्या मृत्युनंतर त्यांना तो देण्यात आला. खरं पाहिलं तर हा पुरस्कार देऊन काँग्रेसने मौ. आझाद यांचा अवमान केला होता. २०१६ साली सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी भाजपने हवा केली होती. ‘काँग्रेसने मौलाना आझाद व सरदार पटेल या नेहरूंच्या विरोधकांना भारतरत्न का दिला नव्हता खरं पाहिले तर मौलाना समोर भारतरत्न काय तर नोबलही फिका पडला असता, कारण त्याची कीर्ती व ख्याती या पदकापेक्षा मोठी होती. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली होती, तरी त्यांच्या मृत्युनंतर त्यांना तो देण्यात आला. खरं पाहिलं तर हा पुरस्कार देऊन काँग्रेसने मौ. आझाद यांचा अवमान केला होता. २०१६ साली सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी भाजपने हवा केली होती. ‘काँग्रेसने मौलाना आझाद व सरदार पटेल या नेहरूंच्या विरोधकांना भारतरत्न का दिला नव्हता’ असा प्रश्न करत भाजपचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सावरकरांच्या भारतरत्नसाठी मौलानांचा राजकीय प्यादा म्हणून वापर केला. कदाचित भाजपला माहीत नसावं की मौ. आझादांनी भारतरत्न स्वीकारण्यास ठामपणे नकार दिला होता. आजचे काँग्रेस व मुस्लिम राजकारण पाहता मौलाना आझादांचे दुर्दैव म्हणावे लागेल की त्यांना एका धर्मापुरतं बंदीस्त करण्यात आलं आहे. आज काँग्रेसने मौ. आझाद यांना जयंती व पुण्यतिथी पर्यंत मर्यिादत ठेवलं आहे तर मुस्लिमांनी संघटना व शहरातील चौकाच्या नामफलकापुरते बंदीस्त केलं आहे. काँग्रेसच्या ‘मुस्लिम टोकनीझम’ धोरणामुळे आज भारतीय मुस्लिम काँग्रेसपासून दुरावला आहे. मुस्लिमांनी काँग्रेसशी जोडून घेणे धर्मांचरणाचा भाग असल्याचे मौलाना आझाद म्हणत असे. पण आज मुस्लिमासंदर्भात काँग्रेसची भूमिका पाहिल्यास काँग्रेसशी जोडून घेण्यावर विचार करावा असं सर्वसामान्य मुस्लिम समुदायाला वाटते. भाजपच्या असहिष्णू राजकारणांवर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवर हा आझाद यांचा काँग्रेस आहे ना’ असा प्रश्न करत भाजपचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सावरकरांच्या भारतरत्नसाठी मौलानांचा राजकीय प्यादा म्हणून वापर केला. कदाचित भाजपला माहीत नसावं की मौ. आझादांनी भारतरत्न स्वीकारण्यास ठामपणे नकार दिला होता. आजचे काँग्रेस व मुस्लिम राजकारण पाहता मौलाना आझादांचे दुर्दैव म्हणावे लागेल की त्यांना एका धर्मापुरतं बंदीस्त करण्यात आलं आहे. आज काँग्रेसने मौ. आझाद यांना जयंती व पुण्यतिथी पर्यंत मर्यिादत ठेवलं आहे तर मुस्लिमांनी संघटना व शहरातील चौकाच्या नामफलकापुरते बंदीस्त केलं आहे. काँग्रेसच्या ‘मुस्लिम टोकनीझम’ धोरणामुळे आज भारतीय मुस्लिम काँग्रेसपासून दुरावला आहे. मुस्लिमांनी काँग्रेसशी जोडून घेणे धर्मांचरणाचा भाग असल्याचे मौलाना आझाद म्हणत असे. पण आज मुस्लिमासंदर्भात काँग्रेसची भूमिका पाहिल्यास काँग्रेसशी जोडून घेण्यावर विचार करावा असं सर्वसामान्य मुस्लिम समुदायाला वाटते. भाजपच्या असहिष्णू राजकारणांवर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवर हा आझाद यांचा काँग्रेस आहे ना असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.\nसत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय\nसरकारी प्रतिष्ठानांच्या विक्रीचा अथ\n२९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०१९\n२२ ते २८ नोव्हेंबर २०१९\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nसंयम आणि सौहार्दाचा विजय\nमिलादुन्नबीनिमित्त 3 हजार 178 जणांनी केले रक्तदान\nअमीर (अध्यक्ष) - (भाग 10)\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आपली जबाबदारी\nइस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय\n१५ ते २१ नोव्हेंबर २०१९\nइमामत (नमाजचे नेतृत्व) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांप्रदायिक तणाव आणि राजकारण\nअयोध्येसंबंधीचा निर्णय सर्वांनी शांतपणे स्विकारावा\nजमाअत - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त...\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nसामूहिक नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजागतिक दहशतवाद : अमेरिकी पापांचे फलित\nडॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट...\nउर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अॅपचे विमोचन\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भ...\nफेसबुक व धार्मिक भावना\nमुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची\nराज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत\nझुंडबळी आणि शेतकर्यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुन्हे अहवालात ‘मॉब लिंचिग’ गायब\n०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९\nतुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे\nइस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.prashantredkar.com/2011/02/love-letter.html", "date_download": "2020-09-27T07:27:57Z", "digest": "sha1:2MAETLCNS45PTSCDHQMTL2QR52CA7SEF", "length": 31651, "nlines": 276, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "प्रेमपत्र(Love Letter) कसे लिहाल? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome प्रेम(prem) प्रेमपत्र(Love Letter) कसे लिहाल\nप्रेमपत्र(Love Letter) कसे लिहाल\nप्रशांत दा.रेडकर प्रेम(prem) Edit\nप्रेमाच्या या गुंतागुंतीच्या जगात सर्व प्रेमवीरांचे स्वागत.\nआज Valentine's Day आहे,अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली असेल आणि अनेकाना आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या प्रेमभावना व्यक्त कराव्या असे मनातून वाटतच असेल.आज आपण प्रेमपत्र कसे लिहावे ते पहाणार आहोत.कवी असो अथवा साधा माणूस सर्वांचा एकच प्रश्न असतो की एक उत्तम प्रेमपत्र कसे लिहावेया बाबतीत सर्वच सारखेच गोंधळलेले असतात.\nमित्रांनो(आणि मैत्रीणींनो सुद्धा) खाली दिलेल्या बाबींचा नीट विचार केलात,तर तुम्ही एक उत्तम प्रेमपत्र लिहू शकता.\n१)पत्र लिहिण्यासाठी उत्तम प्रतीचा कागद(बहुधा cream अथवा पांढर्या रंगाचा) वापरा.त्या सोबत काळ्या अथवा चॉकलेटी रंगाची शाई असलेली लेखणी वापरा.निळ्या,हिरव्या अथवा लाल रंगाची शाई असलेली लेखणी अजिबात वापरू नका.लक्षात असू द्या तुम्ही हे प्रेमपत्र ज्या व्यक्तीसाठी लिहित आहात,ती व्यक्ती तुमच्यासाठी खुपच खास आहे.त्यामुळे स्वत:च्या हाताने लिहिलेले पत्र उत्तम.कारण हे तुमचे खाजगी पत्र आहे.\n२)आता एका एकांतस्थळी जा आणि soft, romantic संगीत सुरु करा.लिखाणाच्या जागी शांतता असेल तर उत्तमच,आता प्रकाशाची तीव्रता कमी करा(म्हणजे लाईट डिम करा रे)\n..हा केलीत...आता तुमचा मूड थोडा romantic बनवा.\n३)तुमच्या प्रेमपत्रा वर दिवस,महिना आणि वर्ष यांची नोंद करायला विसरू नका.अश्यामुळे त्या पत्रावरचा खरेपणा तर पटतोच आणि पुढे-मागे आठवणी जागवताना असे संदर्भ लक्षात राहतात.\n४)पत्राची सुरुवात नीट करा आणि जास्त औपचारिकता दाखवू नका.तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने सुरुवात करा.\nउदा. प्रिय*******(इथे ******* मी उदा. म्हणून दिले आहेत,लगेच ते माझ्या प्रिय व्यक्तीचे नाव असेल असा अर्थ काढू नका.)\n५)प्रेमपत्राची सुरुवात पत्र लिहिण्याचे काय कारण आहे ते सांगून करा.\nगेल्या अनेक रात्री मी तुझ्या आठवणी मध्येच जागवल्या आहेत.कारण माझ्या भावना तुझ्या जवळ व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्दच माझ्या जवळ नाहित.दर वेळी तुला माझ्या मनात तुझ्या विषयी काय वाटते ते सांगावेसे वाटते,पण तू समोर आलीस की मी नेमके शब्दच विसरतो आणि काही बरळतो.मी तुला चंद्र,तारे देवू शकत नाही,फक्त इतके मनापासून सांगू शकतो,माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे. I love you \"\n६)पत्र लिहिताना स्वत:च आपल्या आवडत्या व्यक्तीला काय वाटत असेल याचा अंदाज बांधू नका अथवा स्वत:ला कमी लेखू नका.\nउदा.\"तुला माझ्या विषयी असे काहीही वाटत नसेल\"\n\"तुला वाटत असेल मी वेडा आहे.\"\nअशी वाक्य पत्रामध्ये टाळा.कारण त्यातून चुकिचा अर्थ काढला जावू शकतो.\n७)पत्राचा मजकुर लिहिताना तुम्ही त्या व्यक्तिच्या प्रेमात का पडलात याची पुरेसी कारणे द्या.\n*तुम्ही कधी प्रेमात पडलात त्या प्रसंगाची आठवण करून द्या\n*त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय चांगले बदल झाले.\n*तुम्ही ती व्यक्ती समोर नसताना तिला किती \"miss \" करता याचे वर्णन करा.\n*त्या व्यक्ती शिवाय तुम्ही कसे राहू शकत नाही ते सविस्तर पटवून द्या.\n*तुम्हा दोघांमध्ये सारख्या असलेल्या काही गुणांचा उल्लेख करा(पत्रिकेतले गुण नाहित,तुमच्या स्वभावातले गुण)\n*ती व्यक्ती सोबत असताना तुम्हाला किती छान वाटत ते सुद्धा लिहा.\n*त्या व्यक्ती बरोबर घालवलेल्या काही सुंदर क्षणांची आठवण करून द्या.\n*त्या व्यक्तीच्या अश्या वैशिष्ठांचा उल्लेख करा जी त्या व्यक्तींना इतरांपासून वेगळी करतात.\n८)प्रेमपत्र हे तुमच्या मनातील हळव्या आणि व्यकत न होणार्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहायचे असते,त्यामुळे भाषा चांगली असू द्या.वाटल्यास योग्य त्या जागी कवितांच्य��� ओळींचा वापर करा.इंटरनेटचा वापर केलात तर तुम्हाला योग्य त्या कवितांच्या ओळी ज्या तुमच्या प्रेमपत्रात योग्य बसतील त्या मिळतीलच.\n९)खरे ते लिहा..तुम्ही हे प्रेमपत्र तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची जाणिव करून देण्यासाठी लिहित आहात, असे पत्र लिहू नका जे खोटे वाटेल आणि त्या व्यक्तीला ते वाचून हसायला येईल. त्यामुळे मना पासून खरे तेच लिहा.\nपहिल्या वेळी पत्र लिहून झाल्यावर ते लगेच पाठवू नका,पुन्हा एकदा ते वाचून काढा,काही चुका असतील तर सुधारा.मगच परत एकदा लिहून काढून ते पाठवा.\n१०)पत्राचा शेवट काळजीपुर्वक करा.\nउदा. \"मला जे म्हणायचे होते ते मी पत्रात लिहिले आहे.आता मी पत्र पुरे करतो आणि स्वप्न पाहतो आपल्या भावी आयुष्याची.\"\nपत्राचा शेवट नेहमी आशावादी करा.\n११)नुसते तुमचे नाव लिहून शेवट करू नका. शेवट करताना प्रेम व्यक्त झाले तर ते अधिक परिणामकारक होते.त्यामुळे \"तुझ्या प्रेमात आकंठबुडालेला\" फक्त तुझा\" असे काहीही लिहून पत्राचा शेवट करा. तुम्हाला वाटेल हे जरा अती वाटते..पण अश्या गोष्टीच\nप्रेमात जास्त परिणामकारक ठरतात.\n१२)मोराचे पिस,सुकलेली फुले,पानांची जाळी असे काहीतरी प्रेमपत्रा सोबत द्यायला विसरू नका.याचा तुमच्या मनातील भावनांशी अर्थ जोडला जावू शकतो.\n१३)आता ते पत्र व्यवस्थितपणे लिफाफ्यामध्ये भरा.त्याच्या वर तुमच्या आवडत्या व्यक्तीचा पत्ता टाका. तुमच्या हाताने त्यावर पत्ता लिहा आणि पोस्ट करा.जर व्यक्ती मित्रपरिवारातील असेल तर तुम्ही ते स्वत:हून त्या व्यक्तीला देवू शकता.\n१४)आता धडधडत्या हृदयाने उत्तराची वाट बघा.\n१५)मित्र-मैत्रिणींनो प्रेमपत्र लिहिणे हे फक्त प्रियकर प्रेयसीसाठीच नाही,तर नवरा-बायकोसाठी पण गरजेचे आहे.माहित आहे जग खुप फास्ट झाले आहे,नेट,फोन मुळे माणसे जोडली गेली आहे..पण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमपत्र लिहिणे आणि आपल्या भावना व्यक्त करणे कधीही गरजेचे.\n१६)प्रेम करा,मनापासून करा,तसे करताना कोणताही थिल्लरपणा नको.\n१७)आज Valentine's Day आहे चला तर मग आज पासूनच जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपल्या प्रेमभावना व्यक्त करू या..काय म्हणती गेली कित्येक दिवस बायकोला \"I love you.\" म्हणालो नाही..मग आज बोलून बघा...बघा तरी तुमच्या या ३ शब्दांमध्ये काय जादू आहे\n१८)मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना Valentine's Day च्या खुप सार्या शुभेच्छा कोणाला प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस लागतो,तर कोणासाठी प्रत्येक दिवस प्रेमाचा असतो.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nवा कोमल वा :-)\n टेक्निकल मधून एकदम रोमान्तिक कसा झालास\nपोस्ट अगदी एकदम झक्कास टाकली आहेस. मी हनिमून वर लिहितो आहे. त्यात तुझ्या ब्लॉग ची हि लिंक देईन.\nएकदम छान ...असेच लिहीत राहा...\nमध्ये जरा बदल म्हणून हा लेख लिहिला.\nअतिशय आवडला चं लिहिले,आज पहिल्यांदाच वाचले .कायम वाचेल तुमचे व लिहील सुद्धा.................\nअतिशय चांगले लिहिले,मी पहिल्यांदाच वाचतोय पण आता कायम वाचेल ..........व लिहील पण......\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे ��ंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उ��योगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.prashantredkar.com/2011/08/two-step-verification.html", "date_download": "2020-09-27T07:38:51Z", "digest": "sha1:7POHDODT6YKVSVKIQ2D2DZ4IPOKPYPXR", "length": 24909, "nlines": 210, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "गुगल खात्यासाठी Two Step Verification कसे वापराल? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) गुगल खात्यासाठी Two Step Verification कसे वापराल\nगुगल खात्यासाठी Two Step Verification कसे वापराल\nप्रशांत दा.रेडकर जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) Edit\n३ दिवसा आधी माझ्या मित्रपरिवारातील एका व्यक्तीने मला तिचे खाते हॅक तर झाले नाही ना याबाबत भिती व्यक्त केली आणि तिने घाबरून तिचे खाते रद्द करायचे ठरवले.शेवटी मी तिला गुगल खात्याचे रक्षण करता यावे यासाठी गुगलची Two Step Verification कशी वापरायची ते दाखविले.तुम्हा सर्वांना सुद्धा ते उपयोगी पडावे म्हणून या लेखातून ते तुम्हा सर्वांना कळवत आहे. ते वापरून तुमचे गुगल खाते अधिक सुरक्षित करा. :-)\n१)प्रथम तुमच्या गुगल खात्याच्या Account settings मध्ये जा.\n२)तिथे गेल्यावर Account overview मध्ये Security विभागात Using 2-step verification समोरील Edit पर्यांयावर टिचकी द्या.\n३)जे पान उघडेल त्यातील Start setup पर्यांयावर टिचकी द्या.\n४)आता Set up your phone फोन मथळ्याखाली choose one: मध्ये तुम्हा���ा दोन पर्यांय दिसतील\n६)आता गुगल कडून तुमच्या मोबाईल वर एक sms येईल,त्यात जो कोड असेल तो Code: समोरील चौकोनात लिहून झाल्यावर verify वर टिचकी द्या.\nमग Next पर्यांयावर टिचकी द्या.\n८)आता जे नविन पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक संदेश असेल, But... what if your phone is unavailable, lost, or stolen ज्यात तुमचा फोन हरवला अथवा चोरीला गेला तर काय कराल ज्यात तुमचा फोन हरवला अथवा चोरीला गेला तर काय कराल अशी विचारणा केलेली असेल.म्हणून add backup पर्यांयावर जाण्यासाठी Next वर टिचकी द्या.\n९)आता असे जर झाले तर तुमच्या खात्याच्या सुरक्षेसाठी तुम्हाला काही backup codes मिळतील ते तुम्ही प्रिन्ट करू शकता अथवा सेव्ह करू शकता.(अथवा लिहून ठेवा.)\nहे कोड Save करण्यासाठी Save to text file पर्यांयावर टिचकी द्या,यानंतर एक पॉप-अप विंडो उघडेल ज्यात तुम्हाला तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड पुन्हा द्यावा लागेल. असे केल्यानंतर तुमचे Backup verification codes फाईल रुपात साठवण्यासाठीचा दुवा तुम्हाला मिळेल त्या वरून ती फाईल उतरवून घेवून ती तुमच्या संगणकावर सुरक्षित करा.\n११)आता तुम्हाला You can have codes sent to your backup phone number if your primary phone is unavailable, lost, or stolen. असा प्रश्न विचारला जाईल.जर तुमचा आधीचा मोबाईल हरवला,चोरीला गेला अथव उपलब्ध नसला तर पडताळणी कोड दुसर्या नंबर वर पाठवण्याची सोय या द्वारे केली जाते. असा दुसरा backup नंबर द्या.\n१२)(Optional) Test the phone या पर्यांयाचा वापर करून हे काम करते की नाही याची तुम्ही चाचणी घेवू शकता.त्यासाठी चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे त्या पर्यांयावर टिचकी द्या आणि \"Send code\" चा वापर करा.\n१३)असे केल्याने एक कोड तुमच्या दुसर्या मोबाईल नंबर वर येईल.तो code : समोरील चौकोनात लिहा,मग verify वर टिचकी द्या.\n१४)असे करून झाल्यावर पुढच्या पायरीवर जा.\n१५)आता जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक संदेश असेल\nत्या पानावरील Turn on 2-step verification पर्यांयावर टिचकी द्या.\n१६) असे केल्यावर एक संदेश पुन्हा दाखविल्या जाईल त्यात तुम्हाला तुम्ही 2-step verification सुरू केले आहे. असे सांगितले जाईल.\n१७)आता पुढच्या वेळी तुमच्या जीमेल खात्यावर लॉग-इन होताना, तुम्ही जेव्हा तुमचे युजरनेम आणि पासवर्ड इंटर करून,साईन-इन वर टिचकी द्याल,तेव्हा एक संदेश दिसेल आणि त्याच वेळी गुगल कडून एक verification कोड तुमच्या मोबाईल वर येईल.\n१८)तो कोड Enter code: समोरील चौकोनात लिहा...मग verify वर टिचकी द्या.\nजर तुम्हाला तोच कोड त्य��� संगणकासाठी ३० दिवस राहावा असे वाटत असेल तर Remember this computer for 30 days. हा पर्यांय निवडा.\nफायदा:जरी हॅकरने तुमचा पासवर्ड मिळवला तरीही verification code त्यांना मिळवता येणे शक्य नसल्याने तुमचे खाते अधिक सुरक्षित होते.\nइंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी विभागाला भेट द्यायला विसरू नका.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत���रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://malijagat.com/component/comprofiler/userprofile/malijagat25026.html?Itemid=101", "date_download": "2020-09-27T06:35:58Z", "digest": "sha1:PS32CTWAZIMO4L7F47P4QPFUG2CD5L7B", "length": 6130, "nlines": 86, "source_domain": "malijagat.com", "title": "Malijagat.Com", "raw_content": "\nसोमवार ते शुक्रवार स. १० ते सायं. ६ वा.\nकोविड १९, घरी रहा सुरक्षित रहा \nआमच्या कडे आपली माहीती सुरक्षित असते \n२०१२ पासून ऑनलाईन पध्दतीने वधू वर सूचक केंद्र सुरू असून,\nकोठेही व केव्हाही स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप च्या माध्यमातून\nवधू वर संशोधनास घरबसल्या उपयुक्त\n२०१२ पासून ऑनलाईन पध्दतीने वधू वर सूचक केंद्र सुरू असून,\nकोठेही व केव्हाही स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप च्या माध्यमातून\nवधू वर संशोधनास घरबसल्या उपयुक्त\n२०१२ पासून ऑनलाईन पध्दतीने वधू वर सूचक केंद्र सुरू असून,\nकोठेही व केव्हाही स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप च्या माध्यमातून\nवधू वर संशोधनास घरबसल्या उपयुक्त\n\"आम्ही आपला बहुमुल्य वेळ व पैसा वाचवताे\"\nकोविड १९, घरी रहा सुरिक्षित रहा \nघर बसल्या वधू वर परिचय \n२०१६ पासून ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन.\nसध्या करोना मुळे वधू वर परीचय मेळावा घेणे शक्य नसल्याने घरबसल्या ऑनलाईन माळीजगत वधू वर परिचय मेळावा\n२०१६ पासून ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन.\nसध्या करोना मुळे वधू वर परीचय मेळावा घेणे शक्य नसल्याने घरबसल्या ऑनलाईन माळीजगत वधू वर परिचय मेळावा\n२०१६ पासून ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन.\nसध्या करोना मुळे वधू वर परीचय मेळावा घेणे शक्य नसल्याने घरबसल्या ऑनलाईन माळीजगत वधू वर परिचय मेळावा\nऑनलाईन वधू वर मेळावा \nकोविड १९, घरी रहा सुरक्षित रहा \nयुटयुब चॅनेलवर वधू वर प्रोफाईल व्हिडीओ चॅनेल\nयुटयुब चॅनेलव��� वधू वर प्रोफाईल व्हिडीओ चॅनेल\nयुटयुब चॅनेलवर वधू वर प्रोफाईल व्हिडीओ चॅनेल\nनविन नोंदणी झालेले उमेदवार\nआपण नोंदणीकृत सदस्य नसल्यामुळे अथवा नोंदणी फी भरली नसल्यामुळे ही माहिती आपण पाहू शकत नाही. नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा अथवा नोंदणी फी भरण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/10/blog-post_37.html", "date_download": "2020-09-27T08:02:08Z", "digest": "sha1:JPGHW7KNCTMD65J772W4XERKGCKP7RXL", "length": 5660, "nlines": 42, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "हृदयाच्या रुग्णांना अधिक व्यायाम करणं घातक | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nहृदयाच्या रुग्णांना अधिक व्यायाम करणं घातक\nहदयासंबंधी आजार असलेल्या रुग्णांना असं वाटतं की ते जितका जास्त व्यायाम करतील, तितकं त्यांच्या हृदयासाठी चांगलं असेलं. मात्र ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, अशांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं धोकादायक आहे.\nसंशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सात तर्क समोर आलेले आहेत. ज्यांना एकदा हृदयविकासचा झटका येवून गेलेला आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं यासाठी झाली, कारण ते आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात.\nसंशोधकांनी शारीरिक दृष्ट्या सक्रिय आणि एक वेळा हृदयविकाराच्या झटक्याचा सामना केलेल्या 2400 रुग्णांचा अभ्यास केला. अमेरिकेत लॉरेंस बार्कले नॅशनल युनिव्हर्सिटीच्या जीवन विज्ञानच्या पाउल टी.विलियम्सनं सांगितलं की, अशा रुग्णांनी ज्यांनी प्रत्येक आठवड्याला 48 किलोमीटरहून कमी अंतरात रनिंग केलं किंवा त्यांनी फिरून 73 किलोमीटर अंतर कापलं, अशा लोकांच्या मृत्यूत 65 टक्के कमी आलेली दिसली.\nमायो क्लिनिक प्रोसिडिंग्जमध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये विल्यियमनं सांगितलं की, आलेल्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झालं, रनिंग किंवा फिरायला जाण्यानं फायदा हा केवळ एका स्टेजपर्यंतच मिळतो. दर आठवड्याला 48 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक रनिंग करणाऱ्या रुग्णांनामध्ये धोका जास्त असतो. हृदयाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी व्यायाम करण्यासाठी एक सीमा निश्चित केली पाहिजे. जर ती सीमा पार कराल तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/12/all-players-are-good-in-terms-of-physical-fitness-kohli.html", "date_download": "2020-09-27T07:21:25Z", "digest": "sha1:J2PRTNQ5GQSUBBEQ2K2RIE7SQFATRVVY", "length": 3215, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने सर्व खेळाडू उत्तम : कोहली - Tarun Bharat Nagpur", "raw_content": "शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने सर्व खेळाडू उत्तम : कोहली\nकोरोनाच्या पृष्ठभूमीवर मिळालेल्या पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानावर उतरलेल्या आपल्या खेळाडूंविषयी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला आहे. संघातील प्रत्येक सदस्य शारीरिकदृट्या तंदुरुस्त असल्याचे तो म्हणाला.\nसंयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सराव सत्रापासून मला बरे वाटत असल्याचेही त्याने ट्विटरवर टाकलेल्या एका ध्वनीचित्रफितीत म्हटले. दोन आठवड्यांच्या सराव सत्रादरम्यान संघव्यवस्थापन खेळाडूंना दुखापत न होण्याबाबत काळजी घेत आहे. आम्हालाही कुणाला चिडवणे किंवा दुखापतीकडे ढकलणे आवडत नाही. जर काही घडले तर तो खेळापासून दूर जाईल, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही संतुलित मार्गाने पुढे जात आहो, असेही तो म्हणाला.\nआम्ही सहा दिवसांत सहा सत्रे करण्यासारखा वेडेपणा करू इच्छित नाही. आम्ही आपल्या खेळाडूंना थोडी उसंतही दिली आहे, जेणेकरून तो पुढील सराव सत्रातही सहभागी होऊ शकेल, असे तो म्हणाला. पाच महिन्यानंतर मैदानावर उतरल्यानंतर पहिले काही दिवस आम्ही केवळ डोळे बघत होतो. सर्वकाही वेगळे वाटत होते. आम्ही क्रिकेटच्या आणि येथील वातावरणात समरस होण्याचा प्रयत्न करीत होतो, असेही त्याने सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400265461.58/wet/CC-MAIN-20200927054550-20200927084550-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}