diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0191.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0191.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0191.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,900 @@ +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/fact-check-169-corona-patients-seen-walking-on-the-streets-of-mumbai-mhas-461650.html", "date_download": "2020-09-24T19:26:42Z", "digest": "sha1:7M3VO666PAECDRLORP2OFJZ6SQIF246U", "length": 20519, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "FACT CHECK : मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले 169 कोरोनाबाधित रुग्ण?, FACT CHECK 169 corona patients seen walking on the streets of Mumbai mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क��रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nFACT CHECK : मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले 169 कोरोनाबाधित रुग्ण\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nFACT CHECK : मुंबईच्य�� रस्त्यावर फिरताना दिसले 169 कोरोनाबाधित रुग्ण\nमुंबईबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच सोशल मीडियावर एक खळबळ माजवणारा फोटो व्हायरल केला जात आहे.\nमुंबई, 30 जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईतील विविध भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. अनेक प्रभागांमध्ये 4 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच सोशल मीडियावर एक खळबळ माजवणारा फोटो व्हायरल केला जात आहे.\nमालाड (पूर्व) मधील ओमकार अल्टा माँटे येथे 169 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती समाज माध्यमांमधून छायाचित्रांसह पसरवली जात आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर 'न्यूज18 लोकमत'ने या फोटोमागील सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.\nआमच्या व्हायरल चेकनंतर जे सत्य समोर आलं त्यातून सोशल मीडियाचा बेजबाबदारपण पुन्हा उघड झाला. कारण व्हायरल होत असलेला हा फोटो मुंबईतील असला तरी ही घटना मात्र वेगळीच असल्याचं स्पष्ट झालं. सोशल मीडियावर पसरवली जाणारी सदर माहिती चुकीची असून हे छायाचित्र तेथे आयोजित तपासणी शिबीर (स्क्रिनिंग कॅम्प) चे आहे. त्यामुळे नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये, असं आवाहन करण्यात येत आहे.\nदरम्यान, मुंबईत सुरुवातीच्या काळात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, वरळी या भागातील प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र अंधेरीसह इतर भागात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता नियम कडक करण्यात आले आहेत. कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे.\nकार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानलं जाणार आहे.\nसंपादन - अक्षय शितोळे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/shivsena-assisted-the-martyr-family-of-rs-5-lakh/", "date_download": "2020-09-24T17:37:47Z", "digest": "sha1:VNW3WMFBWVG2FFDM3BZ5PKEDGR6HL3XM", "length": 17335, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवसेनेकडून शहिदाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, कुटुंबासोबत असल्याची ग्वाही - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nशिवसेनेकडून शहिदाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, कुटुंबासोबत असल्याची ग्वाही\nगडचिरोली : घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस जवान जवान दुशांत नंदेश्वर यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून (Shiv Sena) पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गडचिरोलीत जाऊन दुशांत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. आणि आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.\nगडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. गडचिरोलीतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी कोठी भामरागड येथील शहीद झालेले जवान दुशांत नंदेश्वर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहीद जवानाच्या प्रतिमेस आदरांजली वाहून कुटुंबीयांना दिलासा दिला. कुटुंबाशी संवाद साधत असताना शासन आपल्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचंही त्यांनी दुशांत यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. यावेळी त्यांनी दुशांत यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्षाच्यावतीने पाच लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. तसेच शासनाकडून मिळणारी मदत लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nदरम्यान, शिंदे यांनी गडचिरोली जिल्हयातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल तातडीने जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाला झालेल्या नूकसानाचे पूर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करुन नागरिकांना आवश्यक मदत देण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना केली. आढावा बैठकीआधी कनेरी, पारडी या भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. तसेच पूरस्थितीची पाहणी केली. पारडी येथील शाळेतील निवारागृहाला भेट देवून पुरग्रस्तांबरोबर मिळत असलेल्या सोयी सुविधांबाबत विचारणा केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशिवसेना खासदार हेमंत गोडसे कोरोनाबाधित, तीन दिवसांपूर्वी गडकरींच्या संपर्कात\nNext articleराजकीय वैर बाजूला ठेवत रोहित पवार- सुजय विखे एकत्र येणार\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठ�� ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/baar-baar-dekho/", "date_download": "2020-09-24T17:37:05Z", "digest": "sha1:ZXW2GB2RK66WFC4ERZ6374MPAHPQSXI7", "length": 23137, "nlines": 171, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बार बार देखो . . . . – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 17, 2020 ] आत्मा हाच ईश्वर\tकविता - गझल\n[ September 17, 2020 ] जीवन चक्र\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ September 16, 2020 ] ओळख नर्मदेची – भाग १\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeअर्थ-वाणिज्यबार बार देखो . . . .\nबार बार देखो . . . .\nSeptember 30, 2016 चंद्रशेखर टिळक अर्थ-वाणिज्य\nकतरिना कैफ चा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपनाची कमाल मर्यादा असेल . पण ते पाप करायचेच झाले तर कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ” बार बार देखो ” हा सिनेमा अनेक संदर्भात गुंतवणूक क्षेत्राची आठवण करून देत राहतो .\nसगळ्यात पहिले म्हणजे काही काही गुंतवणूकीच्या संधी या पक्क्या चिरतरूण असतात . अगदी या सिनेमा मधल्या कतरिना सारख्या . तुमच्या आणि त्यांच्या तरुणाईत त्या स्वतः बेभान होत छान नाचतात आणि सॉलिड सुंदर दिसतातच .शिवाय तुम्ही त्या संधीचे नायक असूनही आणि तुम्ही तुमच्या कळत – नकळत Time Machine मधे बसलात तर त्याही तशाच बसल्या आहेत असं वाटत राहाते . आणि तुम्ही कालानुरुप म्हातारे वाटत असताना त्या कतरिना रूपीचिरतरूण गुंतवणूकीच्या संधी मात्र परिपक्व आणि जास्त – जास्त आकर्षक होत जातात . वाढत्या वयानुसार त्यांचा अवखळपणा कदाचित कमी होत असेलही , पण सार्वकालिक निर्भरता मात्र वाढत राहते . अगदी तुमच्या आयुष्याला पुरूनउरेल अशी . एशियन पेंटस , केस्ट्रोल , एचडीफसी , एचडीएफ सी बँक , हिंदुस्तान लिवर , आयटीसी , कोलगेट , लार्सन टूब्रो , स्टेट बँक , रेलीस , हवेलस , टीसीएस , अशा शेअर्स सारखी .\nदूसरे म्हणजे , तुम्ही अगदी कतरिनाच्या सहवासात असलातरी या सिनेमामधल्या सारिका सारख्या स्वतःच्या जुन्या वैभवाच्या खुणा जपलेल्या काही गोष्टी , संधी , व्यक्ति , बाबी तुमच्या आयुष्यात असतात . त्या एकाचवेळेस तुमच्यावरमाया ही करत असतात आणि दिल्यावेळी काय करावे हे सांगत असतात . त्याला ” डोळस मायेचा अनुभव ” असे म्हणतात . असा अनुभव मग आई असूनही या सिनेमातल्या सारखा तुम्हांला सांगता होतो कि ” हनीमूनला गेला आहेस तरबायकोबरोबर मजा कर ; आईला फोन करण्यात वेळ घालवू नकोस ” . एकंदरीतच काय तर Things on hand , Deeds at hand always need attention , if not full concentration हे प्रेमात , मधुचंद्रात , वैवाहिकआयुष्यात , व्यावसायिक जीवनात , आणि गुंतवणूकीतही कार्यरत असताना ( आता इथे कामात किंवा काम – मग्न असताना कस म्हणू ) महत्वाचे असते .\nतिसरे म्हणजे गुंतवणूक काय आणि वैवाहिक आयुष्य काय , ही क्षेत्रे निव्वळ Calculations , Solutions , Formulations यावरच चालत नसतात . Meaningful Attention ही गोष्टही या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक असते .\nचौथे म्हणजे आयुष्याचे जरी गणित असले आणि गणिताला जरी आयुष्य असले तरी आयुष्य म्हणजे गणित नसते . आयुष्याचे गणित केवळ सुसह्यच नव्हे तर सुखद ही करण्यासाठी हे ग्रुहितक सदैव ध्यानात ठेवावेच लागते . असं ग्रुहितकअस्तिवात नसेलही , पण आचरणात आणावेच लागते . अर्थशास्त्रीय सिध्दांत मांडताना नाही का असली ग्रुहितके असतात . Law of Diminishing Margiinal Utility चे ग्रुहितक काय तर म्हणे सगळे�� आंबे एकसारख्याच चवीचे ,रंगाचे , आकाराचे , वासाचे . . . . तुम्हांला एकापाठोपाठ एक मिळाले . . . . एखाद्याची थट्टा करायची म्हणजे किती . . . या न्यायाने उद्या ग्रुहितक म्हणून सांगाल कि दीपीका , कतरिना , अनुश्का , प्रियांका एकाचवेळेस प्रेयसी म्हणूनमिळाल्या तर . . . मग लक्षात येते कि हे प्रत्यक्षात होणार नसते म्हणूनच त्याला ग्रुहितक म्हणायचे असते .\nपाचवा मुद्दा म्हणजे या सिनेमात असणारा एक संवाद . त्यात या सिनेमाच्या नायकाला त्याचा वरिष्ठ स्वतः ही गणिताचा प्राध्यापक असूनही सांगतो की कोणत्याही क्षेत्रातील समीकरणात BALANCE हा असलाच पाहिजे . वैयक्तिकआयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांत तर हे संतुलन असलेच पाहिजे . गुंतवणूक क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल \nसहावे म्हणजे या सिनेमातील एका द्रुश्यात तो गुरुजी – भटजी – पुरोहित सिनेमाच्या नायकाला एक छान उदाहरण देतो . त्या पुरोहिताच्या हातात चेनवाले घड्याळ असते . ते तो दोन हातात त्या चेनची दोन टोंक असे धरतो आणि सांगतोकी यातले एक टोक हा भूतकाळ आहे . कितीही ईच्छा असली तरी आपल्याला तो जरासुध्धा आता बदलण्याची संधी , शक्यता नसते . या चेनचे दुसरे टोक म्हणजे भविष्य – काळ . पण तो प्रत्यक्षात कसा आहे हे या क्षणाला आपल्यापैकीकोणालाच माहीत नसते . अशावेळी आता हातात असलेले वर्तमानाचे घड्याळ योग्य रित्या उपयोगात आणले पाहिजे . अगदी कितीही नकारार्थी छटा असल्या तरीही ” वापरले पाहिजे ” हाच शब्द – प्रयोग अगदी समर्पक आहे.\nअशावेळी विंदा करंदीकर यांची\n” इतिहासाचे अवजड ओझे\nडोक्यावर घेऊन ना नाचा\nकरा पदस्थल त्याचे आणिक\nत्यावर चढूनी भविष्य वाचा ”\nया काव्य – पंक्ति आठवायला लागतात . अगदी त्याचा अर्थ या सन्वादापेक्शा वेगळा असूनही . .\nसातवीं गोष्ट म्हणजे असे केले नाही तर या सिनेमात एकदा नायिका नायकाला ” अपने कल भी तो बेमतलब हो सकते हैं ” असं म्हणते . योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली नाही तर आपलेही भविष्य असेच बे – मतलबी झाल्या – शिवायराहील काय \nआठवी बाब म्हणजे , या सिनेमात पहिल्यापासून शेवट पर्यंत अनेकदा नायिका नायकाला विचारत राहाते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि ते का आहे . अर्थातच तो दरवेळी अगदीच साहजिकच प्रेम आहे असे उत्तर देतो . पण असं प्रेम असण्याचे कारण मात्र हा सिनेमा जस – जसा पुढे जात राहतो , तस – तसे बदलत जाते . ” तू माझी मैत्रिण आहेस ��� , ” तू माझी बायको आहेस ” , ” तू आपल्या दोन मुलांची आई आहेस ” असॆ टप्पे हे उत्तर घेत राहते .\nआणि मग एका टप्प्यावर तो तीला उत्तर देतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण ” तुम मेरा बीता हुआ कल हो , तुम मेरा आनेवाला कल हो ; और तुम मेरा यह , अब , इस वक़्त का पल हो ”\nहे उत्तर तो नायक त्या नायिकेला या सिनेमात अनेकदा देतो . पण हे उत्तर तो तिला अगदी पहिल्यांदा देतो तेंव्हा ती त्याला मिस्किलपने विचारते की हे उत्तर द्यायला तुला इतका वेळ लागला \nआपण आणि आपली गुंतवणूक यांत असंच होतं असतं ना . .\nनववा मुद्दा म्हणजे या सिनेमात ” ड्राइवर ” कोण आणि ” पेसेंजर् ” कोण असा एक संवाद दोन – तीनदा नायक – नायिकेमधे आहे . आपणही तो प्रश्न आपल्या एकंदरीतच आयुष्याला , आणि आपल्यातल्या गुंतवणूकदाराला सतत विचारत राहिले पाहिजे . कारण प्रवाहात पोहणे , प्रवाहाबरोबर पोहणे आणि प्रवाहपतित होणे या निश्चितच वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि साहजिकच त्यांचा परिणाम ही वेगवेगळा असतोच असतो .\nअशावेळी या सिनेमाच्या नायक आणि नायिकान्ची नावं अनुक्रमे ” जय ” आणि ” दिया ” आहेत हेही कीती सूचक वाटू लागते ना \nअजून एक गोष्ट हा सिनेमा पाहात असताना सतत जाणवत राहाते की काळाच्या ओघात माणूस बदलतो . सुधारतो . बिघडतो . पण बदलतो . त्यात सहवासाचाही भाग असेल काजोलच्या सहवासात आल्यानंतर अजय देवगनचा , दीपीका पदुकोनच्या सहवासात आल्यावर रणवीरसिंगचा , रनबिर कपूरच्या सहवासाच्या काळात कतरिना कैफ चा अभिनय सुधारला . राजनीति मधे कतरीना बाहुली वाटते ; तीच कतरिना ” बार बार देखो ” हा सिनेमा तारून नेते . त्या न्यायानेगुंतवणूक क्षेत्राच्या सहवासात आपण बदलणार ना , काळाच्या ओघात आपली गुंतवणूक ” केली आहे झालं ” ते ” तारणहार ” असा मुद्दा आहे . अगदी प्रश्न नसला तरी \nआता हा सिनेमा त्याच्या नावाप्रमाणे ” बार बार देखो ” असा आहे की नाही हे ठरवणे आणि या लेखात म्हणाल्या प्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा असा ” बार बार देखो ” हा विचार करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण .\nतुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हांलाच देई पर्यंत कतरिना पडद्यावर दिसत असूनही गुंतवणूकीचा विचार करण्याचे जे अरसिकतेचे पाप माझ्याकडून घडले आहे त्याचे पाप – क्शालन कसे करावे ते बघतो .\n” अरसिकेशू कवित्व निवेदनम , सिरसि मा लिख लिख ” असॆ कोणी कधी म्हणायला नको \nC – 402 . राज पार्क\nमढवि ��ंगल्या जवळ, राजाजी पथ .\nडोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .\nमोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .\nAbout चंद्रशेखर टिळक\t24 Articles\nश्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nओळख नर्मदेची – भाग १\nसंयम सुटू देऊ नका \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/sculptor-corona-in-crisis", "date_download": "2020-09-24T17:40:12Z", "digest": "sha1:5FXT3LWAL2LBBPIJHJEG63IFGXTEXCA7", "length": 9420, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Sculptor Corona in Crisis", "raw_content": "\nमूर्तिकार करोना आपत्तीत संकटात\nकरोना महामारीच्या आजाराने मानवी जीवन व उद्योग-व्यवसाय विस्कळीत आणि प्रभावित झाले आहे. श्रीमंत, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, मजूर, कड्यांच्या टोपल्या, केरसुणी विकणारे, विविध व्यवसाय करणारे कारागीर असे सर्व घटक आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यावसाय डबघाईला जात असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.\nकरोनारुपी आजाराने गती-प्रगती व मतीला खीळ घातली आहे. त्यातच परंपरागत साजरे होणारे सर्व सामाजिक सण-उत्सव-यात्रा यांच्यावर बंदी असल्याने या कालावधीत होणारी आर्थिक उलाढाल थंडावल्याने सणांच्या काळात विविध साहित्य समुग्रीची खरेदी विक्री करणारे दुकानदार, मूर्तिकार, कारागीर आणि यावर अवलंबून असणारे सर्व व्यावसाय संकटात सापडले आहेत.\nधार्मिक सण-उत्सव कोरोनाच्या सावटात\nभारतातील विविध प्रांतात धार्मिक सण-उत्सव यात्रा साजरी करण्याची अनादी काळापासून प्रथा व परंपरा राहिली आहे. हे सण साजरे होत असतांना याच्याशी संलग्न व्यावसायातून करोडो- लाखों रूपयांची उलाढाल होत असते. परंतु कोरोना आजाराच्या पा��्श्वभूमीवर गर्दी होणारे सर्व सामाजिक सण साजरे करण्यास बंदी झाल्याने सणांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीला खिळ बसली आहे. देव मंदिरात तर मानव घरात बंदीस्त अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून धार्मिक सण कोरोनाच्या सावटात सापडले आहेत.\nपोळा- गणपती व नवरात्र उत्सवावर विरजण\nश्रावण महिन्या पासून हिंदुस्थानात विविध धार्मिक सण एकापाठोपाठ पोळ्या नंतर साजरे होतात. पोळा आला की कुंभार मातीचे बैल बनविण्याच्या तयारीला लागतात. भाद्रपदात देशातील कानाकोपऱ्यातील गणेशभक्त गणपती उत्सवासाठी सज्ज होतात. त्या नंतर अश्विन महिन्यातील शक्तीचं रूप नवरात्र दुर्गाउत्सव जप, तप, उपवास करून साजरा करण्यासाठी घरोघरी माता-भगिनी व मंडळे तयारीला लागतात. या तिन्ही अत्यन्त महत्वाच्या सणांच्या दरम्यान पोळ्यात शेतकरी सर्जा बैलांसाठी साज व अन्य शेतीपयोगी साहित्य खरेदी करतात.\nगणेशोत्सवात बालगोपाल पासून ते मोठे-लहान गणेश मंडळे विविध प्रकारच्या सजावटीचे डेकोरेशनसाठी लागणारे लाकडी, कापडी, प्लॅस्टिक नवनवीन विजेचे व अनेक प्रकारचे सजावटीचे साहित्यांची गणपतीत व नवरात्रीच्या काळात खरेदी विक्री होते. देवीच्या सजावटीच्या शृंगारिक वस्तू, साड्या, ओढण्या,सोने, चांदी, बेंटेक्सचे दागिने, गर्भारास खेळतांना तरुणी-तरुण परंपरागत कपडे खरेदी करतात.\nगृहिणी सौंदर्याचं लेणं, साड्या अलंकार,बांगड्या व काळानुसार आकर्षक वस्तू, पूजेचे साहित्य, परंपरेने लागणारे वेगवेगळ्या धातूंचे किंवा मातीचे घट, काड्यांच्या टोपल्या, केरसुणी, सुगंधित धूप वस्तू, अगरबत्ती दिवे, कवड्याच्या व फुल प्लॅस्टिक माळा, लायटिंग, अशी नानाविध साहित्यांची या सणांच्या दरम्यान खरेदी -विक्रीतून देशभरात कोटी व लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे लोकांच्या हातात व बाजारपेठेत पैसा फिरतो परंतु यंदा कोरोना आजारामुळे धार्मिक सणांवर कायद्याचे बंधन आहे.\nपरंपरागत व्यावसायातून मूर्तिकारांचे व कारागिर कलाकारांच्या कुटुंबाचे वर्षातील आर्थिक नियोजन होत असते. परंतु सद्यस्थितीला निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत गणेश मूर्त्यांची जास्त मागणी नसल्याने कारागिरांना काम देणे परवडत नसल्याने या कलाकारांचे हात रिकामे दिसतात.मूर्ती कारखान्यात उदासीनता तर मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर उदासीनता पहायला मिळाली. या आपत्तीत मूर्ती विक्री व्यावसाय संकटात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/06/girl-who-was-found-year-later-thanked_28.html", "date_download": "2020-09-24T17:13:13Z", "digest": "sha1:3TU7BZE6FQDPBNESBSS5FHKQUDLGCNCX", "length": 11570, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "एक वर्षानंतर मिळाली मुलगी, पालकांनी मानले पोलिसांचे आभार - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर एक वर्षानंतर मिळाली मुलगी, पालकांनी मानले पोलिसांचे आभार\nएक वर्षानंतर मिळाली मुलगी, पालकांनी मानले पोलिसांचे आभार\nबेपत्ता मुलीला वाडी पोलीसांनी शोधले\nनागपूर / अरूण कराळे (खबरबात)\nवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुराबर्डी येथील एक वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा वाडी पोलिसांनी शोधून काढल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.\nप्राप्त माहितीनुसार, २४ जून २०१९ रोजी सुरबर्डीमधील १८ वर्षाची मुलगी हरविल्याची तक्रार मुलीच्या आईने दाखल केली होती.या प्रकरणात सुरबर्डी येथील रहिवासी लाला त्रिपाठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते,परंतु त्याला काही दिवसाने कोर्टाने जामीन दिला.मुलीचा शोध लागत नसल्यामुळे मुलीची आई सतत वाडी पोलिसात चक्करा मारत होती. सहा महिन्यांनंतरही मुलगी सापडली नाही म्हणून मुलगी भेटण्याची अपेक्षा आईने सोडली होती .\nवाडी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले.युवतीच्या उत्तरप्रदेश मधील गावात पोलिसांनी माहिती घेतली पण ती सापडली नाही.लाला त्रिपाठी याचीही चौकशीही झाली.परंतु लालानेही मुलीला पळविले नसल्याचे समजले त्यामुळे पोलीसासमोर एक मोठे आव्हान होते.मुलीच्या आईचा आत्मविश्वास पोलिसांवरून उडाला.शेवटी उपोरोक्त प्रकरणाचा तपास पीएसआय प्रशांत देशमुख यांच्याकडे देण्यात आला.मुलीचा शोध कोणत्या बाजुने सुरू करावा असा प्रश्न वाडी पोलिसासमोर होता.स्वतःपीएसआय प्रशांत देशमुख यांनी आपल्यासोबत कमलेश जावीकर,महिला पोलीस अधिकारी अर्चना यांना हाताशी घेऊन मुलीचा शोध सुरू केला मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लाला त्रिपाठी यांनी मुलीला त्रास दिल्यामुळे मुलगी विचलित होऊन घर सोडून गेली.त्या आधारावर तपास सुरू केला असता छत्तीसगढ मध्ये मुलगी असल्याची माहीती मिळताच वाडी पोलीस मंगळवार २३ जून रोजी नागपुर वरून छत्तीसगढ़ साठी रवाना झाले बुधवार २४ जून रोजी छत्तीसगढ़ राज्याच्या दुर्ग मधील न्यू दीपक नगर ग्रीन चौकातील एका किरायाच्या घरातुन मुलीला नागपूरला घेऊन आले. मुलीचे इंग्रजी माध्यमात अकरावीपर्यंत शिक्षण झाले असल्याने इंग्रजीवर तिची कमांड होती.याच कौशल्यावर तीने दुर्गमधील एका कंपनीत नोकरी मिळविली होती.एक वर्षानंतर वाडी पोलिसांनी मुलीचा अखेर शोध लावला .मुलीच्या आईने वाडी पोलिसांचे आभार मानले .\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावाप��सून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/responses-of-shraddhavans-on-ntp/", "date_download": "2020-09-24T18:51:16Z", "digest": "sha1:FHWQ65B2C4YYTQZLG4KPD7MNWQWU754Z", "length": 19839, "nlines": 143, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्रध्दावानांकडून ’न्हाऊ तुझिया प्रेमे ’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया Responses on NTP", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )\nश्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )\n॥ हरि ॐ ॥\n‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ एक आगळा वेगळा कार्यक्रम. तो होणार असं जाहीर झालं आणि श्रद्धावानांनी प्रवेशपत्रिकेसाठी नावं नोंदवायला सुरुवात केली. शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश पत्रिकांची मागणी होतच होती. हळूहळू कार्यक्रमाचे एकेक promos एफ.बी. वर यायला लागले. उत्सुकता वाढू लागली. नुसता उत्साह, आनंद, अनिवार ओढ आणि बरचं काही…\nशेवटी एकदाचा ‘२६ मे’ उजाडला. रविवार असूनही कोणाला आळस नाही. प्रत्येकजण कार्यक्रमाला निघायची तयारी करायला लागला. जणू काही picnic ची तयारीच. ११ वाजल्यापासून दाही दिशांहून माणसं येत होती, पण सगळ्यांचं पोहोचण्याचं ठिकाण एकच. D.Y. Patil Stadium. चहूकडून बसेस, कार, सुमो येत होत्या. पण DMV’s कडून होत असलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे पार्किंगलाही काही अडचण आली नाही. मेन गेटमधून आत शिरल्यावरही कसलाच गोंधळ नाही. ३५-३६ हजार श्रद्धावान असूनही खाणे-पिणे, toilets कशाचीच गैरसोय नाही. गेटमधून आत शिरण्यापूर्वी दिले गेले अप्रतिम बॅजेस. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बापूला आपल्या अंगावर अभिमानाने मिरवत आत शिरला या बापूंचे प्रेम जे ह्याआधी हातातून निसटतं होतं (शिर्डी, आळंदी, गोवा रसयात्रा) आणि थोडंफार जे हातात गवसलं (अवधूत चिंतन, वरदाचण्डिका प्रसन्नोत्सव) ते समोर screen वर अनुभवता येत होतं.\nबरोबर पावणे तीन वाजता ह्या आपल्या प्रेमळ बापू, जगतमाता नंदाई आणि त्याचा परमबंधू परममैतर अर्थात आमचे लाडके सुचितदादा.\nपहिले श्लोकी ने कार्यक्रमाला सुरूवात झाली त्या ‘हरिरुप अनिरुद्धे पृथ्वीतत्त्वासी आले’ ही श्लोकी प्रत्यक्षात ‘त्याच्या’ समोर साकार होताना अंगावर शहारा आला. निवेदक श्री.गौरांगसिंह निवेदन करताना ‘बापू’ हा शब्द ज्या आर्ततेने उच्चारत होते ती आर्तता काळजात भिडत होती. प्रत्येक अभंगाच्या आधी होणारं निवेदन ऐकताना असं वाटत होतं की अरे, निवेदनातून जे आपण ऐकतोय ते तर आपण आपल्या आयुष्यात अनुभवलेलं आहे. आणि तिथे असणार्‍या प्रत्येकाला १०८% असचं वाटलं असेल. त्यामुळे प्रत्येक अभंग ऐकताना हा माझ्या आयुष्याला लागू आहे असं वाटून त्या बापूवरच्या प्रेमाने अखंड डोळ्यातूना पाणी वहातच राहिलं आणि ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ चा अर्थ कळला. अगदी खर्‍या अर्थाने कळला. प्रत्येक गायकाच्या आवाजातली आतपर्यंत भिडणारी आर्तताही ह्याला कारणीभूत होती. सर्व गायक व वाद्यवृंदाला दाद देतानाही बापूंच्या नजरेत प्रत्यक्ष पाठ थोपटण्याइतकं कौतुक भरलेलं होतं.\nबापूंच्या प्रेमरसात चिंब होत जाण्याचा अनुभव फक्त तिथे उपस्थित असणार्‍यांनीच घेतला नाही, तर आपल्या I.T. Team च्या अथक प्रयत्नांमुळे जगभरातल्या श्रद्धावानांनी घेतला. अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालून एक इतिहास त्यादिवशी घडवत होते.\nकार्यक्रमातील एक एक अभंग ऐकून धन्य होत होतो आणि कार्यक्रम हळू हळू पुढे सरकत होता पण वेळेचं बंधन असल्याने प्रेमाची ही शिदोरी बरोबर बांधून घेणं इतकचं हातात होतं. कार्यक्रम संपला तरी उठायचं भानच राहिलं नाही आणि अचानक त्या देवाने पावसाचा शिडकावा केला आणि ‘थेंब एक हा पुरे अवघे नाहण्या’ चा आनंद अनुभवला.\nह्या कार्यक्रमाला दोन दिवस झाले पण त्याचा जेटलॅग अजून उतरत नाही. ती तर पुन्हापुन्हा ऐकायला मिळाले तर काय पर्वणीच नाही का असे वाटायला लागले. हा कार्यक्रम सादर करण्याचं ज्यांना सुचलं त्या समीरदादांना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणार्‍या स्वप्नीलसिंह, आणि team ला, गाण्यातून तो प्रत्यक्ष साकार करणार्‍या फाल्गुनीवीरा आणि गौरांगसिंहना एक कळकळीची विनंती की आमच्यावर अफाट प्रेम करणार्‍या बापूंवरील अभंगात ऐकायला देऊन आम्हाला परत परत त्या थेंबात नहायला लावायची जादू तुम्हीच प्रत्यक्षात आणू शकता.\nआमच्यावर लाभेवीण प्रेम करणारा, आमच्यातलाच एक होऊन राहणारा, आमच्याच सेवेसाठी धावून येणारा (देवाघरची उलटी खूण) आमचा ‘बापू’ आहे. म्हणून त्याला एकच मागणं. मागायचं आहे.\nसब सौंप दिया है जीवनका अब भार तुम्हारे हाथों में \nचाहे ���ार मिले, या जीत मिले, उपहार तुम्हारे हाथों में \n‘सद्‌गुरुदारीचा आहे मी हो श्वान’ हा अभंग ऐकताना घरच्या श्वानाच्या, एका मुक्या प्राण्याच्या आठवणीने व्याकुळ झालेली परमात्मत्रयी बघितली आणि जाणवलं की खरोखर आम्हा पामरांसाठी तर – ‘एक थेंब हा पुरे अवघे नाहण्या’\n॥ हरि ॐ ॥\n– मुग्धावीरा नंदकुमारसिंह दुर्वे,\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन...\nसद्गुरु बापूजी के घर के गणेशोत्सव संबंधी सूचना...\nमी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे. हरि ओम. दादा, केवळ आणि केवळ तुमच्या अथक परिश्रमातून आणि अमूल्य मार्गदर्शनामुळे ,स्व्प्नीलसिंहाच्या आणि I.T. Team members, तसेच फाल्गुनीवीरा पाठक आणि समस्त संगीतवृंदाच्या प्रयासांतून ,आज “न्हाऊ तुझिया प्रेमे” ह्या प्रेमयात्रेत आम्हां सर्वच श्रद्धावानांना आपल्या लाडक्या बापूरायाच्या प्रेमवर्षावात मनसोक्त न्हाऊ माखू घातले आणि “न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा माझ्या भक्तनायका थेंब एक हा पुरा अवघे नहाण्या ओले चिंब मन हे झाले अंग अंग शहारले कातद्यातुनी आतुडे शिरले प्रेम सावळे ह्या आद्यपिपांच्या अभंगाची जिंवत प्रचिती “ह्याचि देही ह्याचि डोळा” अनुभवता आली.बापू, नंदाई आणि सुचित दादांच्या सहवासात पिपासा ऐकता यावी , खरेतर पिता यावी आणि ती अवघ्या जीवनाला व्यापून उरावी ही मनीची तळंमळ खर्‍या अर्थाने सत्यात साकारली. पिपासा, वैनी म्हणे, बोल बोल वाचे , ऐलतीरी मी पैलतीरी तू आणि अशा अनेक सुंदर भावपूर्ण अभंगाना ऐकताना, नजरेसमोर बापूंच्या तेवढ्याच प्रेमळ , कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या भावमुद्रा काळजाचा ठेका चुकवित होत्या , जणू काळ-वेळ त्या ठिकाणी स्व:तचे अस्तित्वच हरवून बसले होते. सदगुरुरायाचे जीवनातील आगमन हा जणू मानवी जीवनाला झालेला परीस स्पर्शच असतो जो अवघ्या आयुष्याचाच कायापालट करतो, जणू तो एक नवा पुनर्जन्मच असतो जो फक्त आणि फक्त “त्या” एकाच्या साठी ,”त्या” एकाच्या साठीच जगायचा असतो , पण कुठेतरी माशी शिंकावी तसे घडते आणि विश्वास डचमळू लागतो , हा प्रवास प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत घडतच असतो, त्याचे एवढे सुंदर,सहज प्रतिबिंबच जणू प्रत्येक श्रद्धावान न्याहाळत होता ह्या संपूर्ण प्रेमयात्रेत.. सब सौंप दिया हैं जीवन का अब भार तुम्हारे हाथों में … हेच अंतिम सत्य आहे \nमुग्धावीरांनी खूप सुंदररित्या ह्यातील अगदी प्रत्येक काना-कोपर्‍याचा आढावा घेतला आहे. जरी ह्या महासत्संगाची २६ मेला सांगता झाली तरी देखिल प्रत्येकाच्या तना-मनात, रोमारोमांत हीच पिपासा नुसती जागृतच झाली नाही तर अखंड , चिरंतन रुपाने सळसळत वाहात आहे , ओतप्रोत भरभरुन आणि प्रत्येकाला “त्या” एकमेवाद्वितीय माझ्या बापूरायाच्या चरणी समर्पित करीत ……\nमी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे.\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/73951", "date_download": "2020-09-24T17:26:22Z", "digest": "sha1:ZLGD3AIMARWKWFWVXLHGNCD3UOJHDB6I", "length": 11473, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी\nबळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी\nबळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी\nप्रभू लाभला रामराया सुनीळू\nदीनाकारणे पातला तो कृपाळू\nसदा भक्तकाजी उभा पाठिराखा\nतया वंदिता चित्त चैतन्य देखा\nउभी जानकी वामबाजूस नित्य\nपुढे वंदितो मारुती भक्त मुख्य\nअसा सावळा राम लावण्यखाणी\nजरी अंबरी मेघ हे श्यामवर्णी\nमनी लोचनी सावळा चापपाणी\nअसा स्वामीश्री सर्वसंपन्न गुणे\nतया आठवाने समाधान बाणे\nपती जानकीचा प्रभू मारुतीचा\nअसे स्वामि हा भक्त बिभिषणाचा\nकधी भिल्लीणीकारणे सेवि बोरे\nऋषी आश्रमी राक्षसा ताडि घोरे\nअति सौम्य मुद्रे स्वभक्ता सुखावे\nस्वये भक्तकाजी सुखे झिजवावे\nसदा सज्जनाकाजी धावून जावे\nप्रभू रामचंद्रासी नेमे भजावे\nकरी अंतरी ध्यान या राघवाचे\nभवा नाशिते ध्यान सर्वोत्तमाचे\nमुखी रामनामे मना पालटीजे\nस्वये श्री प्रभू अंतरी वास कीजे\nकरु ध्यान पाही जरी राघवाचे\nतरी उन्मनी होत जाते मनाचे\nजरी पाहि ओलांडुनी या मनाते\nतरी पाविजे निर्गुणी राघवाते\nमना नाम घेई जरा तातडीने\nअतिप्रेम भावे परी उत्कटीने\nनको व्यर्थ निंदादी दोषादिकाते\nतरी प्रेम लाभेल सर्वोत्तमाचे\nअसे राम नाथा भुवनत्रयाचा\nपरी माऊली भक्तकाजी त्रिवाचा\nजरी आळवू प्रेमभावे तयाला\nकडे मातृप्रेमे धरी बालकाला\nबळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी\nतया भाविता वृत्ती निवृत्त होई\nजयाचे मुखी नाम येता स्वभावे\nविदेहीपणे जीव पायी स्थिरावे\nजरी येत कर्णी कथा राघवाची\nमना देत विश्वास भक्ती प्रभूची\nउणी यापुढे गोडि ती अमृताची\nजिवा लाभताहे समाधी सुखाची\nपरब्रह्म साकार भक्ता सहाय्या\nअयोध्यापुरी जन्म घे रामराया\nअति आदरे पाळी कर्तव्यनिष्ठा\nप्रभू रामचंद्रा नमोजी समर्था\nसदा शांतमूर्ति परी दिव्यकांती\nमना मोहवीते प्रभा नीलकांती\nअनन्यास दे भक्ती कैवल्यदानी\nमना वेध लावी घनःश्याममूर्ती\nकृपा राघवाची करे शांतवृत्ती\nजना सांगतो श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती\nपरी अंतरी पूर्ण आलिप्तवृत्ती\nजडो चित्त हे राघवापायी नित्य\nवसो वैखरी नाम त्याचे पवित्र\nकदा मानसी ते रिपू ना रिघावे\nसदा शांत चित्ते जनी वावरावे\n(रिपू..... कामक्रोधादी शत्रू )\nश्रीराम जय राम जय जय राम.\nश्रीराम जय राम जय जय राम.\n>>>>>असे राम नाथा भुवनत्रयाचा\nपरी माऊली भक्तकाजी त्रिवाचा\nजरी आळवू प्रेमभावे तयाला\nकडे मातृप्रेमे धरी बालकाला>>>>>> __/\\__\nकरु ध्यान पाही जरी राघवाचे\nकरु ध्यान पाही जरी राघवाचे\nतरी उन्मनी होत जाते मनाचे\nजरी पाहि ओलांडुनी या मनाते\nतरी पाविजे निर्गुणी राघवाते >>>अप्रतिम रचना.\n'तरी उन्मनी होत जाते मनाचे '\n'तरी उन्मनी होत जाते मनाचे ' उत्तमच.\nअति आदरे राम नित्य स्मरावा\nसदा रामनामे ध्यानी धरावा\nविमलचित्त होता श्रीराम मीच\nमाय बाप बंधू सर्वस्व तोच\nकाय सुंदर रचना काका\nकाय सुंदर रचना काका\nराम रंगी रंगले, मन\nअप्रतिम रचना. जय श्रीराम\nअप्रतिम रचना. जय श्रीराम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/agriculture-plantation/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-24T16:43:53Z", "digest": "sha1:7XLNVMQWREWT2UOMTTMCFXQY3NOQSAIE", "length": 7816, "nlines": 105, "source_domain": "krushinama.com", "title": "कडधान्य Archives - KrushiNama", "raw_content": "\nपावसाने पाठ फिरवल्याने धान उत्पादक शेतकरी अडचणीत\nसातारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने धान उत्पादक शेतकरी अडचणीत\nशेतीतील पिकाला खत टाकण्याच्या कामाला वेग\nशेतीतील पिकाला खत टाकण्याच्या कामाला वेग\nकडधान्य • नगदी पिके • व्हिडीओ\nशेतकऱ्यांच्या शेतातील कामांना गती\nशेतकऱ्यां��्या शेतातील कामांना गती\nकडधान्य • नगदी पिके • मुख्य बातम्या • व्हिडीओ\nकन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान\nकन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान\nकडधान्य • तंत्रज्ञान • पिक लागवड पद्धत • पिकपाणी • मुख्य बातम्या\nशेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे – आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर\nपुणे : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता...\nआरोग्य • कडधान्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nतुम्हाला माहित आहे का ,मोड आलेली कडधान्ये का खावीत तर मग घ्या जाणून…..\nसगळे किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात. मोड आलेले कडधान्य शरीरासाठी उत्तम असतात. त्यामुळे शरीराला हवी ती प्रथिने मिळू शकतात. मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट लागतात...\nकडधान्य • धान्य • बाजारभाव • मुख्य बातम्या\nधान विक्रीत मुदतवाढ मिळालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ\nविदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुंबई, दि.२८: विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत केंद्र शासनाच्या वतीने ३०...\nकडधान्य • मुख्य बातम्या\nहरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीत वाढ\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया...\nकडधान्य • पिक लागवड पद्धत • पिकपाणी • मुख्य बातम्या\nएक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील...\nकडधान्य • पिक लागवड पद्धत • भाजीपाला • मुख्य बातम्या • विशेष लेख\nचवळी हे वाटण्यासारखेच वेलवर्गीय पीक असून ते वालुकामय हलक्या जमिनीत देखील घेता येते. हे पीक बाराही महिने म्हणजे तिनही ऋतूत घेतात. सप्तामृत, कल्पतरू यांचा वापर केल्यास...\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदी���ान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/videsh/coronavirus-couple-creat-idea-life-size-cardboard-cut-outs-for-wedding-photo-viral-mhkk-479179.html", "date_download": "2020-09-24T19:31:39Z", "digest": "sha1:GPHN3TKLE23DO5EZBZKRF52LMO6PVSKF", "length": 19068, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : हाडामासाचे नव्हे तर लाकडाचे वऱ्हाडी, अनोख्या लग्नाची गोष्ट सांगणारे पाहा PHOTOS coronavirus couple creat idea life size cardboard cut outs for wedding photo viral mhkk– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nहाडामासाचे नव्हे तर लाकडाचे वऱ्हाडी, अनोख्या लग्नाची गोष्ट सांगणारे पाहा PHOTOS\nकोरोनामुळे पाहुणे बोलवणं शक्य नाही म्हणून कार्डबोर्डवर बनवले वऱ्हाडी.\nजगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अमेरिका, ब्राझिल, भारतासह 180 देशांमध्ये कोरोनाचा विळखा अधिक घट्ट हो��� असल्याचं दिसत आहे.\nया कोरोनाचं सावाट अनेक सण आणि लग्न समारंभावर आहे. काहींनी लग्न समारंभ पुढे ढकलले तर काहींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी बाळगून लग्न उकरली. सध्या सोशल मीडियावर एका दाम्पत्याची खास चर्चा होत आहे.\nलग्नाला पाहुणे बोलवणं कोरोनामुळे शक्य नसल्यानं दाम्पत्यानं आपल्या पाहुण्यांसारखे हुबेहुब दिसणारी लाकडी चित्र साकारली.\nया चित्रांच्या साक्षीनं दाम्पत्यानं विवाह केला. हे लाकडाचे कटाऊट्स तयार करण्यासाठी दाम्पत्याला साधारण 1.8 लाख रुपये म्हणजे 2000 पाऊड्स एवढा खर्च आला.\nरोमानी आणि सॅम रोंडो-स्मिथ यांनी 14 ऑगस्ट रोजी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात लग्न पुढे ढकलण्याऐवजी त्यांनी अशा अनोख्या पद्धतीनं केलं.\nया लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\nकोरोनाचं संकट येण्याआधी त्यांनी 100 पाहुणे लग्नाला बोलवण्याचं निश्चित केलं होतं. मात्र वाढत जाणारा संसर्ग आणि होणारी बिकट स्थिती यामुळे अखेर त्यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, पण स्थिती लवकर बदलणार नाही याची जाणीव झाल्यानंतर दोघांनीही लग्नाच्या बेडीत अडकायचं ठरवलं.\nघरच्या घरीच पण अनोख्या पद्धतीनं त्यांनी 14 ऑगस्टला लग्न केलं.\nसोशल डिस्टन्स आणि संसर्ग टाळण्यासाठी या दाम्पत्यानं अखेर कार्डबोर्ड कटाऊट्स करायचे ठरवलं. आपल्या जवळच्या माणसांचे त्यांनी लाडकी हुबेहुब 2Dमध्ये चित्र रेखाटून घेतली आणि त्यांच्या साक्षीने आणि आशीर्वादानं लग्न सोहळा पार पडला.\nयामध्ये 50 जणांची चित्रे रेखाटण्यात आली होती. या लग्नासाठी अत्यंत जवळची काही माणसं पोहोचू शकली.\nत्यांनी सोशल डिस्टन्सिंग राखून आणि मास्क घालून या दाम्पत्याला आशीर्वाद दिले. या सुंदर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोर��ना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T19:25:41Z", "digest": "sha1:D2FQNTXBKBALOCCU6H7Z7MPMMZ4LB7ZW", "length": 3384, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जीतन राम मांझीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजीतन राम मांझीला जोडलेली पाने\n← जीतन राम मांझी\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जीतन राम मांझी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनितीश कुमार ‎ (← दुवे | संपादन)\nजितनराम मांझी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nबिहारचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/modi-appealed-to-cooperate-in-the-all-party-meeting/", "date_download": "2020-09-24T17:37:42Z", "digest": "sha1:JHMKXPSRFUWOJWIVZXRAHX4Q7PTWSSZD", "length": 6488, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी केले सहकार्याचे आवाहन", "raw_content": "\nसर्वपक्षीय बैठकीत मोदींनी केले सहकार्याचे आवाहन\nनवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर नव्या लोकसभेचे आणि संसदेचे पहिलेच अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी लोकांच्या आशा आणि आकांक्षा पुर्ण करण्यासाठी संसद अधिवेशनाचा आपण सर्वांनीच चांगला उपयोग करून घ्यावा अशी सुचना करतानाच विरोधकांनी सरकारला या अधिवेशनात पुर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले.\nया बैठकीनंतर दिलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की विरोधकांनी व सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत मोैलिक सुचना केल्या. सर्वांनीच अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देण्याचे ठरवल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत.संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्त विधेयकांसह अन्यही महत्वाची विधेयके सादर केली जाणार आहेत.\nसरकारला लोकसभेत पुर्ण बहुमत आहे तथापी राज्यसभेत अजूनही सरकारकडे बहुमत नाही. तेथे एकूण 245 सदस्य संख्येपैकी सरकारकडे 102 सदस्य आहेत. त्यामुळे महत्वाच्या विधेयकांना राज्यसभेत मंजुरी घेण्यासाठी सरकारला विरोधकांचे सहकार्य घ्यावेच लागणार आहे. या महत्वाच्या विधेयकांमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाचाही समावेश आहे.\nदरम्यान या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या गोटात मात्र अजून सामसुमच आहे. पराभवाच्या धक्‍क्‍यातून अजून कॉंग्रेस पक्ष बाहेर आलेला नाहीे अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी पक्षाची जी बैठक होणे अपेक्षित आहे तीही अजून झालेली नाही. कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी अद्याप ठाम असल्याने कॉंग्रेस मधील अनिश्‍चीततेचे वातावरण अद्याप कायम आहे.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/goa-open-to-domestic-tourists-from-july-2-minister-bmh-90-2203138/", "date_download": "2020-09-24T19:21:21Z", "digest": "sha1:XPJTJUWGZBUUBDWIJBKR2VBQKJ6LKLMO", "length": 13640, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Goa Open To Domestic Tourists From July 2: Minister bmh 90 । गोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण… | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nगोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण…\nगोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण…\nलॉकडाउनची घोषणा केल्यापासून पर्यटन होत बंद\nगोवा म्हणजे पर्यटनाचं केंद्रच त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळ आणि हॉटेल्स नेहमी देशातील विदेशातील पर्यटकांनी गजबलेल्या असायच्या. पण करोनाच्या विषाणूनं करोना शांत, बंदिस्त होऊन गेला आहे. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर गोव्यातील पर्यटनासाठी दरवाजे बंद झाले. दरम्यानच्या काळात गोवा करोनामुक्तही झाला. पण, प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर करोना पुन्हा गोव्यात दाखल झाला. अखेर या पाठशिवणीच्या खेळानंतर गोव्यातील पर्यटनाचे दरवाजे उद्यापासून खुले होत आहेत. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी विषयीची माहिती दिली.\nएकदा करोनामुक्त होऊनही पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याची निश्चित केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या २५० हॉटेल्सला पर्यटन विभागानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे.\n“सध्या देशातील पर्यटकांना गोव्यातील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशातील पर्यटकांसाठी नियमावालीही निश्चित करण्यात आली आहे. गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं बुकिंग अगोदरच करावं लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. किंवा प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या क्वारंटाईन ठेवलं जाईल,” असं अजगावकर म्हणाले.\n“ज्या पर्यटकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही असणार आहे,” असंही पर्यटनमंत्री म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘साहित्य अकादमी’विजेता नवनाथ गोरे रोजंदारीवर\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nखासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास पाच पट दंड\nआता साडेपाच हजारांत ‘प्लाझ्मा’\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश\n2 करोनामुळं बरीच बंधनं आली, पण गुप्तरोगाच्या प्रसारात मात्र वाढ\n3 धक्कादायक: चाचणीचा अहवाल येईपर्यंत करोनाबाधिताचं पार्थिव दोन दिवस होतं घरातच\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/hooligan-crime-wealth-akp-94-2003732/", "date_download": "2020-09-24T19:23:36Z", "digest": "sha1:CZLVANQMMLTIR4VXJ4HQ3HGMDFGRBSJE", "length": 12380, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hooligan Crime Wealth akp 94 | कुख्यात गुंड आंबेकरच्या संपत्तीवर टाच | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकुख्यात गुंड आंबेकरच्या संपत्तीवर टाच\nकुख्यात गुंड आंबेकरच्या संपत्तीवर टाच\nकुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्याविरुद्ध फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.\nपाच आलिशान कारसह दोन महागाडय़ा दुचाकी जप्त\nकुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्याविरुद्ध फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आता त्याची संपत्ती जप्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी त्याच्या पाच आलिशान कार, दोन महागडय़ा दुचाकी आणि मोठय़ा प्रमाणात दागिने असा एकूण ५ कोटी ३० लाख ८९ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्या.\nही माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त गजानन राजमाने, तपास अधिकारी किशोर जाधव, पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, संतोष खांडेकर उपस्थित होते. गुजरातचे व्यापारी जिगर पटेल यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पटेल यांनी उपराजधानीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अखेर याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यात संतोष शशिकांत आंबेकरसह त्याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार (३४), चंदन ओमप्रकाश चौधरी (४४) रा. मुंबई, जुही चंदन चौधरी (३९) रा. मुंबई, अंकित महेंद्रभाई पटेल (३१) रा. अंकलेश्वर गुजरात, अजय लक्ष्मणभाई पटेल (३९) रा. मालाड, मुंबई, अरविंद द्वारकाभाई पटेल (४८) रा. सुरत, गुजरात आणि राजेंद्र ऊर्फ राजा गुलाबराव अरमरकर (५३) रा. खरे टाऊन, धरमपेठ हे आरोपी असून या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.\nसर्व आरोपी १ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, शनिवारी गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेत संपत्ती जप्त केल��. ही कारवाई रविवारी पहाटेपर्यंत सुरू होती. यात पाच आलिशान कार, दोन दुचाकी व दागिने जप्त करण्यात आले. भविष्यातही अशी कारवाई करून त्याचे घर व इतर शहरातील अचल संपत्ती जप्त करण्यात येईल, अशी माहिती भरणे यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ६३ टक्के उमेदवारांना एक हजाराहून कमी मते\n2 दलित मतांचे विभाजन टळल्याने काँग्रेसला फायदा\n3 १५ टक्के नागरिकांची गृहकराला ‘ना’\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/actress-and-former-miss-india-world-natasha-suri-tested-covid-19-positive/", "date_download": "2020-09-24T18:57:28Z", "digest": "sha1:UDI3LLUZDP43VFRKCEP35DYWOJ5NRMW6", "length": 16338, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "अभिनेत्री नताशा सुरी 'कोरोना' पॉझिटिव्ह, घरातच झाली क्वारंटाईन | actress and former miss india world natasha suri tested covid 19 positive | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nअभिनेत्री नताशा सुरी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, घरातच झाली क्वारंटाईन\nअभिनेत्री नताशा सुरी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, घरातच झाली क्वारंटाईन\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. अशातच आता अभिनेत्री आणि २००६ मिस इंडिया वर्ल्ड नताशा सुरी हिचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ती आपल्या घरी क्वारंटाईन आहे.\nनताशाने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात गेली होती आणि मुंबईत परतल्यानंतर लगेचच आजारी पडली. सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतर सुद्धा परत आल्यावर ताप येऊन, घशात खव खव होत होती. म्हणून मी चाचणी केली असता. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मी घरातच क्वारंटाईन झाले. तर कुटुंबातील इतर जणांची सुद्धा चाचणी करण्यात येणार असल्याचं तिने सांगितलं.\nदरम्यान, एकीकडे मुंबईतील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत चालली असताना, दुसरीकडे कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी संध्याकाळी संजय दत्तला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण संजय दत्ताचे दोन्ही चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.\nतर काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक व ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्यात आलं होत. अमिताभ यांना काही दिवसांपूर्वी तर अभिषेकला शनिवारी चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकांद्याची पात खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल \n15 August : सरकारची नियमावली ‘आत्मनिर्भर भारत’ घोषणेचा प्रसार करा\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह,…\n‘अति तेथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आला आहे’ : निलेश राणे\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याच��� निर्णय, म्हणाली…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या विद्या माळवदेच्या योगा पोज…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर अवघ्या 14 दिवसातच पूनम…\nपोटनिवडणुकीपूर्वी CM शिवराज यांची मोठी भेट \nBlood Sugar Testing Tips : घरी ब्लड शुगरची तपासणी करता,…\nOnion Benefits : अन्नाची चव वाढवण्यासोबतच ‘या’…\nअनुराग कश्यप वरील ‘लैंगिक’ छळाच्या आरोपावर रवी…\nबाबरी विध्वंस प्रकरण : 47 FIR, 49 आरोपी, 17 चे निधन, 32 वरील…\nअरूणाचलपासून लडाखपर्यंत, चीनच्या सीमेवर तब्बल 43 पुलांचं आज…\nAmazon Alexa ला मिळाला हिंदी सपोर्ट, आता Hindi मध्ये कमांड…\nदंगलखोरांनी भारत सरकार उलथून टाकण्याचे रचले होते षडयंत्र,…\nPune : बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरातील 4 फ्लॅट चोरटयांनी…\n‘कोरोना’मुळे जगाने योगाला गांभीर्याने घेतले : PM…\nतुम्ही डोकेदुखीने त्रस्त असाल तर ‘हे’ 6 घरगुती…\nमौजमजेसाठी महागड्या सायकली चोरणारा शाळकरी मुलगा पोलिसांच्या…\n‘निपाह’ विषाणूचा वाढतोय धोका ; ‘या’…\nसतत Busy राहण्याच्या सवयीचे ‘हे’ 3 धोके, लक्षात…\nउच्च रक्तदाबाचे रुग्णही करू शकतील रक्तदान\nअहमदनगर : शहरात डेंग्यूने पुन्हा एकाचा बळी\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाला ‘गीतकार’ जावेद…\n‘ABCD’ सिनेमातील अभिनेता किशोर शेट्टी ड्रग्सची…\nPune : पोलिस निरीक्षकानं महिलेला शीतपेयातून दिलं गुंगीचं…\nIPL 2020 साठी Off-Tube कॉमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी…\nशरद पवारांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शिवसेनेचे एक पाऊल मागे,…\nगाळपासाठी 32 साखर कारखान्यांना 391 कोटींची…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्र���सर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8 जणांविरोधात…\nरात्री झोपताना खोकला येतो का जाणून घ्या ‘हे’ 10 सोपे…\nकीडे चावल्यानं होऊ शकतो खुप धोका, ‘या’ 4 पध्दतीनं तात्काळ…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\nअभ्यासाच्या बहाण्याने मामेभावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण\nनुसते फिरुन उपयोग काय , आशिष शेलारांचा शिवसेनेवर ‘हल्लाबोल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/grand-success-of-blood-donation-camp/", "date_download": "2020-09-24T18:59:23Z", "digest": "sha1:DZXEX35RW37NOA4TOSR2OKJQHA3NQYZ3", "length": 9024, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "यशस्वी रक्तदान शिबीर (Blood Donation Camp)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nदिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’ (Dilasa Medical Trust), ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ (Aniruddha’s Academy of Disaster Management) आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ (Shree Aniruddha Upasana Foundation) या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिराआधी सर्वांना खात्री होती की आपण १ लाखाचा टप्पा नक्कीच पार करणार. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध उपासना केंद्रांना केलेल्या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.\nया विविध अनिरुद्ध उपासना केंद्रामार्फत आणि श्रीहरिगुरूग्राम येथे झालेल्या रक्तदानातून जमा झालेल्या रक्तबाटल्यांची एकत्रितरित्या मोजणी घेणे आवश्यक होती. त्या रक्तबाटल्या मोजण्यासाठी “Statistics” टीममधील श्रद्धावान कार्यकर्ता सेवकांनी अथक प्रयास केले. त्यांच्या प्रयासातून मिळालेली संख्या सर्व श्रद्धावानांना लगेच अपडेट व्हावी यासाठी माझ्या ब्लॉगवर “IT” टीममधील कार्यकर्ता सेवकांमार्फत १२ एप्रिल २०१५ रोजी ‘Total Blood Donation Count Since Year 1999’ नावाने काऊंटर सुरू करण्यात आला होता. या काऊंटरला सर्व श्रद्धावान मित्रांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. अक्षरश: प्रत्येक जण त्या काऊंटरवर डोळे लावून बसले होते. एक लाख बाटल्यांचा पल्ला जेव्हा पार केला तेव्हा सर्व श्रद्धावान मित्रांकडून एकमेकांना खूप आनंदाने शुभेच्छा आणि अंबज्ञ चे मेसेज येत होते.\nरक्तदान शिबिर आणि त्या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्त बाटल्यांची आकडेवारी सांगणारा हा काऊंटर आता मी ब्लॉग वरून काढून घेत आहे (डिसकंटिन्यू करत आहे). परंतु या काऊंटरबाबत श्रद्धावानांनी दाखविलेल्या उदंड प्रतिसादामुळे पुढल्या वर्षी पुन्हा हा काऊंटर किंवा त्यापेक्षा अजून असेच चांगले काही देण्याचा प्रयास असेल. याबाबत आपणा सर्व श्रद्धावानांना काही सूचना असल्यास नक्की पाठवू शकता.\nरक्तबाटल्या मोजण्यासाठी असलेल्या “Statistics” टीममधील आणि ब्लॉगवरील काऊंटरसाठी असलेल्या “IT” टीममधील कार्यकर्ता सेवकांनी केलेल्या या विशेष सेवेचे आपण सर्व श्रद्धावानांनी अभिनंदन करूया. ज्याच्यामुळे आपल्यापर्यंत “ Latest count” वेळोवेळी पोहोचत होता.\nll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन...\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/05/news-0510201935/", "date_download": "2020-09-24T18:40:20Z", "digest": "sha1:NGHT3YGB52SF6Y6B2CAZNF4XRPP3S2Z6", "length": 10043, "nlines": 138, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "निवडणुकीतून आता माघार नाही, निर्णयाशी विखेंचा संबंध नाही ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Maharashtra/निवडणुकीतून आता माघार नाही, निर्णयाशी विखेंचा संबंध नाही \nनिवडणुकीतून आता माघार नाही, निर्णयाशी विखेंचा संबंध नाही \nकोपर��ाव :- शहर पन्नास वर्षांत दोन कुटुंबांच्या ताब्यात सत्ता असताना पाणी प्यायला मिळत नसेल, तर शरम वाटली पाहिजे. मी कोणाच्या एका विरोधातला नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. व्यक्तीद्वेषाने निवडणूक लढवत नसून तालुक्यातील जनतेच्या मनातील स्वप्नपूर्तीसाठी निवडणूक लढवत आहे.\nनिवडून दिलेला उमेदवार शासनाचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च करत असेल, तर तो उपकार करत नाही, अशा शब्दांत गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी आमदार कोल्हेंवर टीका केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विवेक परजणे, राजेंद्र बापू जाधव, सोमनाथ दहे, पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, हिरालाल महानुभाव, ज्ञानदेव गुढगे, संजय नागरे, सोमनाथ दहे, बाबासाहेब फटांगरे, श्याम कर्ण होन, बाळासाहेब कडू, ज्ञानदेव कासार, विलास कासार, राम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nपरजणे म्हणाले, विखेंचे नेतृत्व आम्ही स्वीकारले. मात्र, आमचे निर्णय आम्हीच घेतो. विखे नातेवाईक असतील, तर त्यात आमचा दोष काय नातेवाईक होणे पाप नाही. ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहे. निवडणुकीचा निर्णय माझा आहे. त्यात विखेंचा संबंध नाही, हे अगोदर तालुक्यातील मंडळींनी लक्षात घ्यावे. मी निवडणूक लढवणारच असून आता माघार नाही.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nतलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक\nनालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प���राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/14/farmers-will-soon-be-entitled-to-compensation/", "date_download": "2020-09-24T18:30:59Z", "digest": "sha1:JRBMSSURTMS6DLWDYJBD2CZAQAWWDBAS", "length": 10701, "nlines": 139, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नुकसान भरपाईचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार, ४५०० कोटी रुपये मंजूर - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/नुकसान भरपाईचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार, ४५०० कोटी रुपये मंजूर\nनुकसान भरपाईचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार, ४५०० कोटी रुपये मंजूर\nमुंबई: ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.\nत्यापोटी शुक्रवारी राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ हजार ५०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. अवकाळी पावसाने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २४९ तालुक्यांतील शेतपिके व बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले होते.\nनुकसान भरपाई म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने बिगर बागायती पिकांना ८ हजार तर फळबागांना १८ हजार हेक्टरी भरपाई मंजूर केली होती.\nकमाल दोन हेक्टरपर्यंत ही भरपाई दिली जाणार आहे. त्यापोटी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी २ हजार ५९ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र नुकसानीची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे ती रक्कम अपुरी पडली.\nअडचणीत स���पडलेला शेतकरी अवकाळीच्या भरपाईकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे सरकारने दुसऱ्या टप्प्यातील ४ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.\nतसेच भरपाईची किमान रक्कम बिगर बागायती पिकांसाठी १ हजार आणि फळबागांसाठी २ हजार असावी, अशी अट घालण्यात आली आहे. या रकमेतून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे बजावण्यात आले आहे.\nपिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांचे पंचनामे झाले आहेत, अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. अशा प्रकारे अवकाळीच्या भरपाईचा देय आकडा आता ७ हजार ५९ कोटींवर पोचला आहे.\n३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना दिलासा दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे अनेकदा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान होऊनही भरपाई मिळत नव्हती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता.\nही बाब लक्षात आल्यामुळे यापुढे किमान एक आणि दोन हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ३३ टक्क्यांखाली नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान तेवढी मदत मिळणार आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/03/is-the-chief-minister-allowed-to-give-responsibility-to-the-anti-social-organization-question-of-fadnavis/", "date_download": "2020-09-24T18:15:34Z", "digest": "sha1:XFWTR5SV7KJNIAJVEWAIK3WKZLYC77ZO", "length": 13664, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "समाजविघातक संस्थेला जबाबदारीचे काम देण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे काय? फडणवीसांचा सवाल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Maharashtra/समाजविघातक संस्थेला जबाबदारीचे काम देण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे काय\nसमाजविघातक संस्थेला जबाबदारीचे काम देण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे काय\nअहमदनगर Live24 ,3 जून 2020 : मुंबई महापालिकेने १८ मे रोजी एक परिपत्रक काढत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली आहे. परंतु या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.\nत्याला फडणवीस यांनी आक्षेप घेऊन राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवाईचे आरोप असलेल्या ‘पीएफआय’ म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला मुंबई महापालिकेने मान्यता दिली आहे काय\nया प्रकाराला मुख्यमंत्र्यांची मान्यता आहे का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांत या संस्थेवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात येत आहे.\nया संघटनेवर देशविरोधी आणि समाजविरोधी कारवायांचा ठपका आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने तपास हाती घेतलेल्या पीएफआय या संस्थेला महापालिकेने हे काम देणे ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे,\nअसे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिकत्व कायद्याविरोधात जी निदर्शने अलिकडच्या काळात झाली, त्यात दंगलींसाठी विदेशी निधी स्वीकारण्याचा आरोप या संस्थेवर आहे.\nएनआयए या तपास संस्थेने त्याची दखल घेऊन आरोपपत्राची कारवाई सुरु केली आहे. अशा संस्थेला मुंबई महापालिकेने हे काम देणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे\n. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे क��� आणि नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि हा निर्णय मागे घेणार का आणि हा निर्णय मागे घेणार का असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nमुंबई महापालिकेने १८ मे रोजी एक परिपत्रक काढत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली आहे. परंतु या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.\nत्याला फडणवीस यांनी आक्षेप घेऊन राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवाईचे आरोप असलेल्या ‘पीएफआय’ म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला मुंबई महापालिकेने मान्यता दिली आहे काय\nया प्रकाराला मुख्यमंत्र्यांची मान्यता आहे का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांत या संस्थेवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात येत आहे.\nया संघटनेवर देशविरोधी आणि समाजविरोधी कारवायांचा ठपका आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने तपास हाती घेतलेल्या पीएफआय या संस्थेला महापालिकेने हे काम देणे ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे,\nअसे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिकत्व कायद्याविरोधात जी निदर्शने अलिकडच्या काळात झाली, त्यात दंगलींसाठी विदेशी निधी स्वीकारण्याचा आरोप या संस्थेवर आहे.\nएनआयए या तपास संस्थेने त्याची दखल घेऊन आरोपपत्राची कारवाई सुरु केली आहे. अशा संस्थेला मुंबई महापालिकेने हे काम देणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे.\nया सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे का आणि नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि हा निर्णय मागे घेणार का आणि हा निर्णय मागे घेणार का असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसु���ीसाठी नोटीस\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/19/the-doctor-found-the-corona-infected/", "date_download": "2020-09-24T19:01:11Z", "digest": "sha1:MQ5IHC4V6WG3XWN5F5ZB2KNLRPYW6DMS", "length": 8163, "nlines": 135, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "डॅाक्टरच आढळला कोरोना बाधित - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar North/डॅाक्टरच आढळला कोरोना बाधित\nडॅाक्टरच आढळला कोरोना बाधित\nअहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून तालुक्यात व ग्रामीण भागांतही हा विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. अकोले शहरात डॅाक्टरच कोरोना बाधित आढळले.\nमंगळवारी तालुक्यात ११ कोरोना रूग्ण वाढले. त्यात हिवरगाव आंबरे गावचेच ८ रुग्ण आहेत. त्यामुळे ते हॅाटस्पॅाट बनले आहे. अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या ३१२ झाली आहे.\nसंगमनेर येथील मालपाणी लॅान्स कोविड सेंटर येथील तपासणी अहवालात हिवरगाव आंबरे येथील ८, तर खासगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील एका डॅाक्टरसह ३ जण पॅाझिटिव्ह आढळले.\nखानापूर कोविड सेंटर येथे घेतलेल्या ४५ व्यक्तीच्या स्वॅबच्या तपा���णीचा अहवाल नगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून येणे बाकी आहे. उपचारांनंतर २१८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ८६ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\n पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत...\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/ipl-2020/galleries/", "date_download": "2020-09-24T17:37:57Z", "digest": "sha1:ONSU56KVDSGB3AXIZPPIVLE75ABQ3O45", "length": 15818, "nlines": 228, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 UAE News in Lokmat, Schedule, Points Table, Team and Players, Live Score", "raw_content": "भारतीय T20 उत्सव 2020\nMI vs KKR : रोहित शर्माचं अनोखं 'द्विशतक', नावावर केला आणखी एक विक्रम\nMI vs KKR : रोहित शर्माचं अनोखं 'द्विशतक', नावावर केला आणखी एक विक्रम\n 10 कोटींना विकत घेतलेला 'हा' खेळाडू IPL मधून घेणार माघार\n 10 कोटींना विकत घेतलेला 'हा' खेळाडू IPL मधून घेणार माघार\nपंजाबनं उतरवला हुकुमी एक्का, 2 कोटींना विकत घेतलेल्या 'युवा कुंबळे'ला दिली संघात जागा\nपंजाबनं उतरवला हुकुमी एक्का, 2 कोटींना विकत घेतलेल्या 'युवा कुंबळे'ला दिली संघात जागा\nIPL 2020 DC vs KXIP: 'हे' 3 मुंबईकर खेळाडू झाले दिल्लीकर IPL 2020चा पहिला सामना जिंकण्यास सज्ज\nIPL 2020 DC vs KXIP: 'हे' 3 मुंबईकर खेळाडू झाले दिल्लीकर IPL 2020चा पहिला सामना जिंकण्यास सज्ज\nIPLच्या दुसऱ्याच दिवशी वाईट बातमी, भारताच्या स्टार खेळाडूला गंभीर दुखापत\nIPLच्या दुसऱ्याच दिवशी वाईट बातमी, भारताच्या स्टार खेळाडूला गंभीर दुखापत\nकोरोनावर मात करत दीपक चाहरचा विक्रम, पहिला चेंडू टाकताच केली ऐतिहासिक कामगिरी\nकोरोनावर मात करत दीपक चाहरचा विक्रम, पहिला चेंडू टाकताच केली ऐतिहासिक कामग���री\nIPL 2020: लय भारी पलटन सामन्याआधीच मुंबई इंडियन्सनं CSKला हरवलं, नावावर केला 'हा' विक्रम\nIPL 2020: लय भारी पलटन सामन्याआधीच मुंबई इंडियन्सनं CSKला हरवलं, नावावर केला 'हा' विक्रम\nIPL मध्ये या गोलंदाजानं दिल्या 4000 धावा, आता प्रीती आणि शाहरुखला सोडून गेला धोनीच्या टीममध्ये\nIPL मध्ये या गोलंदाजानं दिल्या 4000 धावा, आता प्रीती आणि शाहरुखला सोडून गेला धोनीच्या टीममध्ये\nIPL 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार 'विराट'\nIPL 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार 'विराट'\nIPL 2020 मधून स्टार अँकर मयंती लँगर बाहेर, या सुंदर चेहऱ्यांना मिळाली संधी\nIPL 2020 मधून स्टार अँकर मयंती लँगर बाहेर, या सुंदर चेहऱ्यांना मिळाली संधी\nअभिनेत्री प्रीती झिंटा घरात क्वारंटाइन; एक-दोन नाही तर तब्बल तीन वेळा झाली कोरोना टेस्ट\nअभिनेत्री प्रीती झिंटा घरात क्वारंटाइन; एक-दोन नाही तर तब्बल तीन वेळा झाली कोरोना टेस्ट\nHappy Birthday R Ashwin: त्याने मॅच खेळू नये म्हणून केलं होतं किडनॅप, बोटं कापण्याची धमकीही मिळाली होती\nHappy Birthday R Ashwin: त्याने मॅच खेळू नये म्हणून केलं होतं किडनॅप, बोटं कापण्याची धमकीही मिळाली होती\nIPL 2020 : या सीझनमध्ये हे पाच खेळाडू करणार त्यांच्या कर्णधारापेक्षाही अधिक कमाई\nIPL 2020 : या सीझनमध्ये हे पाच खेळाडू करणार त्यांच्या कर्णधारापेक्षाही अधिक कमाई\nIPL 2020 : या सीझनमध्ये मयंती लँगरला टक्कर देणार ही ऑस्ट्रेलियन अँकर, भारतात आधीच आहेत लाखो चाहते\nIPL 2020 : या सीझनमध्ये मयंती लँगरला टक्कर देणार ही ऑस्ट्रेलियन अँकर, भारतात आधीच आहेत लाखो चाहते\nIPLच्या इतिहासातले 8 जबरदस्त कॅच, तुम्हाला हैराण करणारे हे क्षण पुन्हा पाहाच\nIPLच्या इतिहासातले 8 जबरदस्त कॅच, तुम्हाला हैराण करणारे हे क्षण पुन्हा पाहाच\n'या' 20 वर्षीय खेळाडूच्या नावे अजब रेकॉर्ड, 12 वर्षांच्या इतिहासात एकही गोलंदाज नाही आसपास\n'या' 20 वर्षीय खेळाडूच्या नावे अजब रेकॉर्ड, 12 वर्षांच्या इतिहासात एकही गोलंदाज नाही आसपास\nफोटो: MI vs KKR : रोहित शर्माचं अनोखं 'द्विशतक', नावावर केला आणखी एक विक्रम\n 10 कोटींना विकत घेतलेला 'हा' खेळाडू IPL मधून घेणार माघार\nफोटो: पंजाबनं उतरवला हुकुमी एक्का, 2 कोटींना विकत घेतलेल्या 'युवा कुंबळे'ला दिली संघात जागा\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असत���ना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/the-winds-of-sahyadri/articleshow/72418685.cms", "date_download": "2020-09-24T17:30:22Z", "digest": "sha1:WO5M7BHQDWH6NLCXCSCIUI5ZYXMQ2KPJ", "length": 28192, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n\\B- डॉ. पृथ्वीराज तौर\\B\nकवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्यस्तरीय कविता महोत्सवाचे रविवारी (८ डिसेंबर) कवी व आमदार लहू कानडे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या एकदिवसीय महोत्सवात राज्यभरातील कवी व साहित्यिक सहभागी होणार आहेत. या कविता महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सह्याद्री साहित्य, कला व सांस्‍कृतिक प्रतिष्‍ठानबाबत...\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, साहित्य अकादमी, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थांचे साहित्य पुरस्कार हे मराठी साहित्य संस्कृतीचे भूषण आहेत, हे खरेच. पण, सर्वसामान्यांपर्यंत मराठी साहित्य पोहोचवण्याचे काम गाव आणि शहर पातळीवरील छोट्या छोट्या साहित्य संस्था, कवी मंडळी आणि त्यांचे मेळावे करत असतात. बदलत्या काळात अशा संस्था उदयाला येतात, काही काळ त्या कार्यप्रवण राहातात आणि कालांतराने इतिहासजमा होतात. त्यांच्या कार्यक्रमांच्या बातम्यांची कात्रणे त्या-त्या आयोजकांना सुखावत राहातात इतकेच.\nपंचवीस वर्षांपूर्वीचे म्हणजे साधारण १९९५चे औरंगाबाद शहर हे असे अनेक छोट्या-मोठ्या साहित्य संस्थांच्या विविधरंगी उपक्रमांनी, मेळाव्यांनी, कार्यक्रमांनी गजबजलेले होते. शहरात मसापसारखी मोठी संस्था होती, 'प्रतिष्ठान', 'अस्मितादर्श'सारखी नियतकालिके होती. विविध साहित्य प्रवाहांचे प्रवक्ते असणारी थोर थोर मंडळी होती आणि अशा मोठ्या माणसांमध्ये धडपडणारी, नव्याने लिहू लागलेली, प्रवाहाच्या बाजूला पडलेली मंडळीदेखील कार्यरत होती. गजमल माळी, पंढरीनाथ रानडे, आनंदर��व जगताप, व्ही. व्ही. यार्दी, राजेंद्र नागोरी, इंद्र पवार, नरेंद्र मारवाडे, प्रभाकर म्हारोळकर, दिगंबर जोशी यांचे 'देवगिरी' कवी मंडळ होते. श्री. दि. इनामदार, गोगटे, नारायण पांडव यांचे 'मधुगंध' होते, विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या सिद्धोधन कांबळे, गिरीश मोरे, पवार यांची 'प्रवर्तन साहित्य संसद' होती. प्रशांत गौतम आणि इतरांची 'अष्टपैलू बालविकास संस्था' होती. ललित अधाने, गणेश कंटुले आणि मी स्थापन केलेले 'मराठवाडा वाङ्मय मंडळ' होते, उदय महाजन यांचे 'गुलमोहर' होते, गणेश उदावंत यांचे 'पारिजातक' होते. इंद्र पवार यांचे 'मराठी साहित्य संघ' होते, एस. एस. भोसले यांची 'बहुजन साहित्य परिषद' होती आणि बृजराजनंदन शर्मा, नरेंद्रकौर छाबडा, युवराज गुप्त, रमेश दीक्षित यांचे 'हिंदुस्थानी' होते.\nयाच काळात पी. विठ्ठल या विवेकानंद महाविद्यालयात बी. ए. करत असलेल्या कवी मित्राने 'सह्याद्री'ची स्थापना केली. मी 'देवगिरी'त होतो, ललित अधाने, चंद्रशेखर कणसे, विद्या निकम, संदीप बनसोडे, उदय महाजन आम्हीही काही ना काही करत होतोच. नीरज बोरसे, जांगडे, गिरीधर पांडे आणि इतर मित्र नाटकात काही करत होते. 'सभु'चे अरविंद जगताप, शिवा कदम, नागरे, गजेंद्र बिराजदार व इतर 'नांदी' असा उपक्रम करत असत. त्यांचे सतत नाट्यप्रयोग होत. 'जाणिवा' नावाचीही एक संस्था होती. विद्यापीठात शिकणारी राजेंद्र गोणारकर, यशपाल भिंगे अशी मित्रमंडळी होतीच. आजूबाजूला असणारी ज्‍येष्ठ व नावाजलेली मंडळी मदत करताना हात आखडता घेत नसत. दिलीप घारे, देशमुख, ऋषिकेश कांबळे, बालाजी नागटिळक, दिलीप महालिंगे, दादा गोरे, नरेंद्र मारवाडे, सुरेश पैठणकर, राजेश सरकटे, साहेबराव बनकर या महाविद्यालयातील शिक्षकांच्याभोवती लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचा सतत गराडा असे. सुधीर रसाळ, गंगाधर पानतावणे, यु. म. पठाण, रा. रं. बोराडे, प्र. ई. सोनकांबळे, प्रभाकर मांडे, एस. एस. भोसले, सुधीर गव्हाणे, अफजल खान, महावीर जोंधळे, बाबा भांड अशी मोठी मंडळी एक पैशाचे मानधन न घेता नव्या पिढीच्या उपक्रमात सहभागी होत. प्रसंगी आपले खिसे रिकामे करून नव्यांना मदत करत. असे सगळे वातावरण असताना पी. विठ्ठलने 'सह्याद्री'ची मुहूर्तमेढ रोवली. विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य गंगाधर पाथ्रीकर, मराठी विभागप्रमुख दादा गोरे आणि दिलीप महालिंगे यांनी 'सह्याद्री'ला कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कक्ष आणि इतर मदत उपलब्ध करून दिली.\nपी. विठ्ठलसोबत मोठा मित्रपरिवार होता, त्यात उपक्रमांच्या सातत्यामुळे सतत भर पडत गेली. ललित अधाने, विजयप्रसाद अवस्थी, गेणू शिंदे, कैलास अंभुरे, रमेश रावळकर, राजेश दांडगे, अनिरुद्ध मोरे, संध्या मोहिते, रवी कोरडे, वीरा राठोड, सुनील उबाळे, नीरा देवकते, बासू भंडारी, शशिकांत पाटील, वैजनाथ कदम, कैलास आणि समाधान इंगळे, गणेश घुले, प्रज्ञा महाजन असा एका मोठा गोतावळा 'सह्याद्री'शी जोडला गेला. शहरातील इतर साहित्य चळवळीत आणि 'सह्याद्री'त एक मुख्य फरक असा होता की, 'सह्याद्री' महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभिव्यक्तीचे व्यासपीठ होते. सगळे समवयस्क होते आणि बहुतेक सगळेच चांगले वाचक होते. नव्याने लिहू लागलेल्या विद्यार्थी कवींची 'युनिटी' ही सह्याद्रीच्या संदर्भात विशेष बाब होती. एकमेकांविषयी असणारी ओढ आणि साहित्यावरील निरपेक्ष प्रेम यामुळे त्यांना बांधून ठेवले.\nखरेतर ही सगळी तरुण कवी मंडळी आर्थिक पातळीवर यथातथाच होती. घरून कुणीही गडगंज नव्हते. बहुतेकांची मुळे आजूबाजूच्या गावात होती आणि यातील बहुतेक कोरडवाहू शेतकऱ्यांची मुले होती. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लागणारे पैसे इकडून तिकडून जमा होत आणि ही विद्यार्थी मंडळी उपक्रम करत रहात. यांच्या उपक्रमात सातत्य होते, हे विशेष. इतर साहित्य मंडळी आपल्या मर्यादित कोशात मग्न होती अथवा एकत्र येऊन एकमेकांना आपापल्या कविता ऐकवणे यापलीकडे जात नव्हती. 'सह्याद्री'ने आपल्या दिशा विस्तारल्या. राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धा, शहर व जिल्हा स्तरावर कवितावाचन स्पर्धा, 'आजची मराठी कविता' यासारख्या विषयावर साहित्य परिचर्चा, पुस्तकाचे प्रकाशन समारंभ, पुस्तकचर्चा. संपादने, साहित्य पुरस्कार अशा आयोजनाकडे लक्ष पुरविले. यामुळे साहित्याच्या राज्यपातळीवरील हालचाली सह्याद्रीच्या मित्रांना सहज कळत राहिल्या, महाविद्यालयीन जीवनातच साहित्य संस्कृती संदर्भातील जाणीव यामुळे विकसित झाली.\nसह्याद्रीने १९९९ च्या काळात 'कविता महोत्सव'चे आयोजन करायला सुरुवात केली. ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कविता महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विवेकानंद महाविद्यालयातील या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून कवी सहभागी झाले होते. दासू वैद्य यांची मुल���खत हे या महोत्सवाचे एक आकर्षण होते. गंगाधर पानतावणे, रा. रं. बोराडे, गंगाभाऊ पाथ्रीकर, दादा गोरे, भगवान ठग, विश्वास वसेकर दिवसभर कार्यक्रमांना बसून होते. नंतरच्या वर्षी देवगिरी महाविद्यालयात सह्याद्रीने आपला कविता महोत्सव आयोजित केला. निरंजन उजगरे या महोत्सवाचे अध्यक्ष होते. महावीर जोंधळे, सुहास जेवळीकर, भारत सासणे या महोत्सवाच्या आयोजनात 'सह्याद्री'च्या पाठीशी उभे होते. मधुकरराव मुळे यांची मोठी मदत त्या काळात झाली.\nपुढे 'सह्याद्री'ची ही सगळी तरुण कवी मंडळी नोकरीच्या आणि पोटापाण्याच्या शोधात संघर्ष करत राहिली. पण लिहिणे आणि एकमेकांशी संवाद साधणे त्यांनी थांबवले नाही. दरम्यान एक दशक लोटले. कुठल्या कुठल्या कार्यक्रमात 'सह्याद्री'चे बॅनर वापरणे यापलीकडे काही फार घडले नाही. तथापि या काळात सह्याद्री'च्या रवी कोरडे आणि वीरा राठोड या दोन कवींना युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ललित अधाने यांची कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आली. रमेश रावळकर यांनी हॉटेलमध्ये काम करत असतानाच्या आठवणी लिहिल्या, त्याचे 'टिश्‍यू पेपर' हे पुस्तक मोठ्या प्रकाशन संस्थेकडून येत आहे. पी. विठ्ठल कवी आणि समीक्षक म्हणून महाराष्ट्रभर परिचित झाले. कैलास अंभुरे यांनी संतुलीत समीक्षक अशी ओळख मिळवली. शशिकांत पाटील यांनी आपला मोर्चा लोकसाहित्य आणि बोली अभ्यासाकडे वळवला. कुणी विद्यापीठात कुणी महाविद्यालयात प्राध्यापक झाले, कुणी पत्रकार, कुणी निवेदक झाले. लेखनवाचन व्यवहाराशी संबंधीत नोकरीत जवळजवळ सगळे स्थिर झाले. स्थैर्य आल्यावर लोक जुन्या आठवणीत रमतात, 'सह्याद्री'चे निर्माते मात्र पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी गतवर्षी कविता महोत्सवाची नवी सुरुवात केली. मराठीतील महत्त्वाचे कवी वर्जेश ईश्वरलाल सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली मागच्या वर्षी 'सह्याद्री'ने बाबूरावजी काळे महाविद्यालयाच्या सहकार्याने आपला चौथा कविता महोत्सव आयोजित केला होता. यावर्षी सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली पाचव्या कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख, नाटककार आणि कवी दासू वैद्य, 'कविता-रती'चे संपादक आशुतोष पाटील यांची महोत्सवातील उपस्थिती महत्‍त्‍वाची असणार आहे. छोट्या छोट्य��� संस्था कार्यरत असतात आणि त्या आजूबाजूला पोषक वाङ्मयीन पर्यावरण निर्माण करत जातात, साहित्य व्यवहार त्यामुळेच अधिक सुरळीत होतो, गतिमान होतो. छोट्या मोठ्या संस्थाच लेखक कवी घडवत असतात. मोठ्या पुरस्कारांनी मोठ्या मंचावर जेव्हा एखादा मोठा कवी सन्मानित होत असतो तेव्हा त्यामागे त्याला उभे करण्यासाठी छोट्या संस्थांचे उपक्रम कारण ठरलेले असतात हे विसरता कामा नये.\n(लेखक नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात प्राध्यापक असून कवी आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nघरीं कामधेनू पुढें ताक मागे महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nजळगावड्रग्ज लिंक: 'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्���भावी\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-corona-virus-union-minister-ram-vilas-paswan-order-on-face-mask-hand-sanitizer-price-1832251.html", "date_download": "2020-09-24T17:36:48Z", "digest": "sha1:E5GL4EGBGZD2M2FUL7RQGV3S5XCUGQE4", "length": 25201, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "corona virus union minister ram vilas paswan order on face mask hand sanitizer price, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकोरोना: केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती केल्या निश्चित\nHT मराठी, नवी दिल्ली\nकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटाझरच्या वाढत्या किंमतीविरोधात कडक पाऊल उचलत त्यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी ट्विट करत ही माहिती दिली. २०० मिली सॅनिटायझरची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसंच त्यांनी मास्कची किंमत देखील निश्चित करण्यात आली असल्याचे सांगितले.\nकोरोना : कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्यांचा सरकारकडून शोध सुरु\nराम विलास पासवान यांनी सांगितले की, 'कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून बाजारात विविध प्रकारचे मास्क, तसंच त्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सॅनिटायझरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सरकारने याला गांभिर्याने घेत त्यांच्या किमती निश्चित केल्या आहेत.'\nसरकारने मास्कच्या निश्चित केलेल्या किमतीबाबत पासवान यांनी सांगितले की, 'अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत २ आणि ३ प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्याची किंमत १२ फेब्रुवारी २०२० रोजी जशी होती तशीच राहतील.' तसंच त्यांनी २ प्लाय मास्कची किरकोळ किंमत ८ रुपये आणि ३ प्लाय मास्कची किंमत १० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, असे देखील सांगितले.\n३१ मार्च नाही तर पुढील आदेश मिळेपर्यंत सूचनांचे पालन करा : अजित पवार\nदरम्यान, कोरोना विषाणूमुळे सॅनिटायझरसच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. या किमतीवर रोख लावत सरकारने सॅनिटायझरची किमती निश्चित केल्या आहेत. 'सॅनिटायझरच्या २०० मिली बॉटलची किरकोळ किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त होणार नाही. तर इतर आकाराच्या बॉटल्सच्या किमतीही त्याच प्रमाणात राहतील. ३० जून २०२० पर्यंत या किमती देशभर लागू राहतील.', असे रामविलास पासवान यांनी सांगितले.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nवाड्यामध्ये २० लाखांचा बेकायदेशीर सॅनिटायझरचा साठा जप्त\nरामविलास पासवान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल\nकोरोना��ुळे ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षा स्थगित\nकोरोनाशी लढा: राष्ट्रपतींच्या पत्नीने गरिबांसाठी तयार केले मास्क\nकोविड-१९ : केंद्र सरकारनेही दिले लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत\nकोरोना: केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती केल्या निश्चित\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य ���ोईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2020-09-24T19:13:55Z", "digest": "sha1:2I4FQULPLVTHGGK2675JCA2PNMKHB6RG", "length": 4081, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२०१५ क्रिकेट विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► २०१५ क्रिकेट विश्वचषक मार्गक्रमण साचे‎ (३ प)\n\"२०१५ क्रिकेट विश्वचषक\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nक्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना\nक्रिकेट विश्वचषक, २०१५ - संघ\nइ.स. २०१५ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१५ रोजी १६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80/history/26/diff/prev/cur", "date_download": "2020-09-24T18:52:17Z", "digest": "sha1:O5LQNMCBUX7BBNLGD4ZOB472SXMCWFDQ", "length": 5095, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संपादन गाळणी व्यवस्थापन - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादन गाळणी सुचालन (स्वगृह | Recent filter changes | मागील संपादने तपासा | संपादन गाळणीने टिपलेल्या नोंदी)\nगाळणी संपादकाकडे परतगाळणी इतिहासाकडे परत\nआवृत्ती ०८:४०, २८ जुलै २०१३ पासून कडून Mahitgar\nआवृत्ती १९:१०, २६ नोव्हेंबर २०१३ पासून कडून Mahitgar\n\"आग्रही प्रतिपादने\" फक्त फ्लॅग करण्या पुरते.फाल्स पॉझीटीव्हजची भरपूर शक्यता त्यामुळे टॅगसुद्धा नाही केले. प्रायोगीक फेज\n\"आग्रही प्रतिपादने\" फक्त फ्लॅग करण्या पुरते.फाल्स पॉझीटीव्हजची भरपूर शक्यता त्यामुळे टॅगसुद्धा नाही केले. प्रायोगीक फेज\n*गस्त घालून संपादने तपासली. प्रत्यक्षात फाल्स पॉझीटीव्हज फारसे नाहीत.\n*गस्त घालून संपादने तपासली. प्रत्यक्षात फाल्स पॉझीटीव्हज फारसे नाहीत.\n*आतापर्यंत आलेल्या प्रतिपादनांचे स्वरूप सौम्य आग्रही आहे पण सोबतीस वर्णनात्मकता दिसून येते.\n*आतापर्यंत आलेल्या प्रतिपादनांचे स्वरूप सौम्य आग्रही आहे पण सोबतीस वर्णनात्मकता दिसून येते.\n* काव्यापंक्तींच्या उदाहरणातही आग्रही प्रतिपादन आढळून आले.\n* काव्यापंक्तींच्या उदाहरणातही आग्रही प्रतिपादन आढळून आले.\n*आग्रही प्रतिपादन असलेल्या एका लेखात झालेले संपादनयुद्ध गाळणीने व्यवस्थीत टिपले\n*आग्रही प्रतिपादन असलेल्या एका लेखात झालेले संपादनयुद्ध गाळणीने व्यवस्थीत टिपले\n*गस्त घालून संपादने तपासली.एक अपवाद दिला वाक्यविन्यास अद्ययावत केला\n*गस्त घालून संपादने तपासली.एक अपवाद दिला वाक्यविन्यास अद्ययावत केला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1255550", "date_download": "2020-09-24T19:29:48Z", "digest": "sha1:5F3GFUGNMLCTFIZCFROZ535PGANW4JZO", "length": 2967, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७५७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १७५७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:०९, ३ जुलै २०१४ ची आवृत्ती\n१६७ बाइट्सची भर घातली , ६ वर्षांपूर्वी\n०४:४६, १५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nAddbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या: 123 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q7635)\n११:०९, ३ जुलै २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n* [[मे २०]] - [[���ेन्‍री अ‍ॅडिंग्टन]], [[युनायटेड किंग्डम]]चा पंतप्रधान.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/former-pune-mayor-datta-ekbote-passes-away-due-to-corona-127681182.html", "date_download": "2020-09-24T19:32:21Z", "digest": "sha1:PX55SUDT4LCCUJJPZGRKK4T37PVL4OAW", "length": 6284, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former Pune Mayor Datta Ekbote passes away due to corona | पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे कोरोनाने निधन, सुरुवातीला बेड मिळाला नाही नंतर अंत्यसंस्कार करतानाही अडचणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्यवस्थेचा बळी:पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे कोरोनाने निधन, सुरुवातीला बेड मिळाला नाही नंतर अंत्यसंस्कार करतानाही अडचणी\nनुकतेच त्यांच्या ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे कोरोनाने निधन झाले आहे\nमहापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे. दरम्यान त्यांना सुरुवातीला बेड मिळाला नाही आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसंच दुःखद म्हणजे त्यांच्या अंत्यसंस्कारातही अनेक अडचणी निर्माण झाल्या.\nनुकतेच त्यांच्या ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे कोरोनाने निधन झाले आहे. एकबोटे यांना कोरोना झालाय हे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला पण त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही अखेर त्यांनी ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळत नव्हता. माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांनी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सुविधा उपलब्ध झाल्या आणि गांभीर्याने उपचार केले गेले. निधनानंतरही त्यांच्या अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले. आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nगरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्��ानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले. कष्टकऱ्याचेसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे त्यांनी उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एसेम जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/veena-sahasrabuddhe-1259716/", "date_download": "2020-09-24T18:10:26Z", "digest": "sha1:XCAIPJ5V3237OZ64IVJFH2C7MKR3THGG", "length": 15677, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एक प्रेरणा संपली.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसंगीतात जो कलावंत आयुष्यभर अभिजाततेचा ध्यास धरतो, त्याच्या हाती काही ना काही लागतेच.\nसंगीतात जो कलावंत आयुष्यभर अभिजाततेचा ध्यास धरतो, त्याच्या हाती काही ना काही लागतेच. वीणा सहस्रबुद्धे या अशा कलावंतांपैकी एक होत्या. संगीत माणसाच्या हृदयाला हात घालते, त्याच्या संवेदना जाग्या करते आणि त्याच्या मनातील तरल भावनांना वाट करून देते, हे खरेच. पण हे घडून येण्यासाठी प्रचंड रियाज आणि मेहनत याच्या बरोबरीने बुद्धीचा वापर करणेही आवश्यक असते. उच्चशिक्षाविभूषित असलेल्या वीणाताईंनी संगीताच्या क्षेत्रात प्रत्यक्ष गाण्याबरोबरच जे संशोधन केले, तेही मोलाचे आहे. आपली प्रत्येक मैफल अनुभवाच्या पातळीवर रसिकांना काही तरी देती व्हायला हवी, असा आग्रह धरताना, केवळ रसिकानुरंजन न करण्याचा हट्ट धरणाऱ्या कलावंत म्हणून वीणाताईंची ओळख कधीही पुसली जाणार नाही. त्यांचे वडील शंकरराव बोडस आणि बंधू नारायणराव बोडस हे दोघेही उत्तम गायक कलावंत. भारतीय अभिजात संगीताची गंगोत्री मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर घराण्याचे ते पाईक. वीणाताईंना हा घराणेदार वारसा असा सहज मिळाला, तरीही गाणे येण्यासाठी त्यांनाही कसून मेहनत करावी लागली. ती करताना आपण सौंदर्याचा शोध घेत आहोत, याचे भान ठेवणेही आ���श्यक होते. वीणाताईंनी स्वत:चेच कठोर परीक्षण करीत अशी मेहनत केली. गळ्यावर स्वरांनी अलगदपणे येण्यासाठी आधी त्यांना खूप मनवावे लागते, याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच ख्याल, भक्तिसंगीत अशा प्रकारांमध्ये त्यांना प्रभुत्व मिळवता आले. पंडित भीमसेन जोशी अनेकदा असे सांगत की, आपले गायन सर्वात आधी आपल्याला आवडायला हवे. वीणाताईंनीही नेमके हेच केले. ग्वाल्हेर गायकीचे संस्कार आपल्या गळ्यावर चढलेले असताना किराणा आणि जयपूर घराण्यातील भुरळ पडलेल्या सौंदर्यस्थळांना आपल्या शैलीत अतिशय अलगदपणे सामावून घेताना, त्यांच्यातील सर्जनशीलता टवटवीत राहिली. त्यांचे पती हरि सहस्रबुद्धे हे संगणक क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाचे नाव. त्यांनी वीणाताईंच्या संगीत प्रतिभेला जे सहकार्य केले, त्यामुळे त्यांना हा स्वरांचा संसारही अधिक अर्थपूर्ण करता आला. संगीतात घराण्यांच्या पोलादी भिंती वितळण्यासाठी बराच कालावधी जावा लागला. घराण्याच्या अभिमानाचे दुराभिमानात रूपांतर झाल्यानंतर आपोआपच त्यातील कडकपणा कमी झाला. संगीत सभा आणि परिषदांमुळे इतर घराण्यांचे गाणे सहज ऐकण्याची शक्यता निर्माण झाली. तोपर्यंत दुसऱ्या घराण्याचे गाणे ऐकण्याचीही मुभा गाणे शिकणाऱ्यांना नसे. परंतु काळानुसार हे गाणे सर्वासमोर आले आणि त्यामुळे सगळीच घराणी एकमेकांसमोर उभी ठाकली. एकमेकांमधील आदानप्रदान वाढू लागले. घराण्याच्या शैलीचा आग्रह ठेवूनही हे घडू शकले, याचे कारण संगीतात प्रकांड अभ्यास केलेल्या पलुस्कर, करीम खाँ, अल्लादिया खाँ यांच्यासारख्या दिग्गजांनी संगीत करीत असतानाच त्यामध्ये वादचर्चाही घडवून आणली. एकमेकांच्या संगीताबद्दल कमालीचा आदर असल्याशिवाय हे घडून आले नसते. त्या चर्चाचा उपयोग पुढील पिढीसाठी झाला आणि त्यांची संगीताकडे पाहण्याची नजरही विस्फारली. पंडित भीमसेन जोशी हे अशा कलावंतांचे नेते म्हणायला हवेत. त्यांनी किराणा घराण्याच्या शैलीला धक्का न लावता अन्य घराण्यांतील सौंदर्यस्थळांना आपल्या गायकीत सामावून घेतले. वीणाताईंपुढे हाच आदर्श होता. त्यांनीही ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर असा त्रिवेणी संगम घडवताना आपली प्रतिभा पणाला लावली आणि त्यातून एका अतिसुंदर संगीताचा जन्म झाला. ही सगळी प्रक्रिया ग्रंथरूपाने लिहून ठेवण्याचे जे कार्य वीणाताईंनी केले, ते अधिक महत्त्वाचे. त्यांच्या निधनाने संगीताकडे नव्याने पाहण्याची एक प्रेरणाच संपली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n3 नामुष्कीच.. पण कुणाची\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/many-jobs-are-in-crisis-due-to-railway-closure-abn-97-2203363/", "date_download": "2020-09-24T18:14:30Z", "digest": "sha1:RWE5OQQFTIRWL3J545TIH2TM3QNAM6TG", "length": 14327, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Many jobs are in crisis due to railway closure abn 97 | रेल्वे बंदमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nरेल्वे बंदमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात\nरेल्वे बंदमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात\nमुंबई-पुणे शहरांचा रोज प्रवास करणारे नोकरदार हवालदिल\nरोजगारासाठी ��ुणे-मुंबईदरम्यान रोजचा प्रवास करणारा नोकरदार वर्ग हवालदिल झाला आहे. टाळेबंदीमुळे रेल्वे बंद असल्याने पुण्यातून मुंबईत नोकरीवर जाणे शक्य नाही. सुरुवातीच्या काळात घरून काम करण्याची सवलत देणाऱ्या कार्यालयांकडून आता नोकरीवर हजर होण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे विचित्र कात्रीत सापडलेल्या हजारो व्यक्तींच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत.\nपहिली टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर रेल्वे बंदबरोबरच कार्यालये बंद होती. त्यानंतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील कामगारांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. या दोन्ही टप्प्यांमध्ये कोणतीही अडचण जाणवली नाही. पण आता बहुतांश कार्यालयांचे कामकाज पूर्ववत करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेत प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहावे लागत आहे. सर्वच कामगारांना आळीपाळीने कामावर बोलावले जात आहे. पुण्यातून मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या नोकरदारांनाही आता कामावर रुजू होण्याच्या सूचना कार्यालयांनी दिल्या आहेत.\nरेल्वे बंद आणि मुंबईतील करोनाचे संकट आणि विलगीकरणाची प्रक्रिया आदी सर्व गोष्टींच्या अडचणी असल्याने नोकरीवर तातडीने हजर होणे शक्य नसल्याचे नोकरदार मंडळींकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आता मुंबईत निवासी राहा, अशाही सूचना काहींना केल्या जात आहेत.\nपुणे शहरात राहून मुंबईत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या १० ते १२ हजारांच्या आसपास आहे. मंत्रालय, उच्च न्यायालय, सरकारी- खासगी बँका, शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये ही मंडळी नोकरी करतात. पुण्यातून सकाळी निघणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस आदी गाडय़ांमधून प्रामुख्याने नोकरदार मंडळी आणि व्यावसायिक मुंबईत पोहोचतात. मुंबईतूनही पुण्यासाठी संध्याकाळी गाडय़ा धावतात. या दोन्ही गाडय़ांच्या माध्यमातून सकाळी कामावर हजर होऊन नोकरदार रात्री पुण्यात घरी पोहोचतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रवास सुरू होता. मात्र, रेल्वे बंद झाल्याने त्यात खंड पडला आहे.\nपुण्यात राहून मुंबईत शासकीय, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवासाचे साधन नसल्याने आणि इतर अडचणींमुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने मुंबईप्रमाणे प���णे ते मुंबईदरम्यानही रेल्वेची सेवा सुरू करावी.\n– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउस्मानाबाद: करोना चाचणीसाठी आकारले जादा पैसे; सह्याद्री हॉस्पिटलवर कारवाई\n‘माझी मुलगी आहे कुठे’ पुण्यातल्या कोविड सेंटरमधून गायब झालेल्या मुलीच्या आईचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न\nकरोना रुग्णांसाठी सरकारने केले सिटी स्कॅनचे दर २०००\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना करोना पाठोपाठ डेंग्यूचीही लागण\nपुण्यात नव्याने आढळले १५१२ रुग्ण; ४२ करोनाबाधितांचा मृत्यू\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 पणन मंडळाकडून राज्यात ४४ निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी\n2 मागणी बेताचीच असूनही तूरडाळ शंभरीपार\n पुण्यात एकाच दिवसात ८७७ रुग्ण आढळले; १९ रुग्णांचा मृत्यू\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/29/newshealth14/", "date_download": "2020-09-24T19:04:01Z", "digest": "sha1:PIH5CG7ST3Y7GU5CCSNR476KUVJQ2IPD", "length": 9045, "nlines": 136, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पीरियड्समध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पो��ीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Lifestyle/पीरियड्समध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य\nपीरियड्समध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य\nपीरियड्सदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात, तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असते..\nपीरियड्सदरम्यान व्यायाम करायचा की नाही, याबद्दल अनेक महिला गोंधळलेल्या असतात. एका बाजूला पोटदुखी तर दुस‍ऱ्या बाजूला व्यायाम सुटल्यामुळे होणारं नुकसान. अशात जाणून घ्या की, आपण स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवू शकता.\nहलका व्यायाम करावा. अनेक लोकांप्रमाणे यादरम्यान अधिक शारीरिक श्रम घेतल्याने अधिक ब्लडिंग होते. अशात डॉक्टर्सदेखील हलका व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यादरम्यान कोणते व्यायाम करावे, याचे शेड्यूल करावे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्ट्रेचिंग करणे टाळावे.\nतसेच यादरम्यान व्यायामापेक्षा योगा करणे अधिक फायदेशीर ठरेल. याने वेदना सहन करण्याची क्षमता वाढेल आणि फ्रेश वाटेल. तरी शीर्षासन, सर्वांगासान, कपालभातीसारखे आसन करू नये.\nयादरम्यान प्राणायाम आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. तसेच अनुलोम-विलोम केल्याने हलकं जाणवेल. हलका व्यायाम आणि योगा केल्याने स्वत:ला फिट जाणवेल आणि नियमही मोडणार नाही..\nपीरियड्स सुरू होण्यापूर्वी मूड स्विंग होणे अगदी सामान्य आहे. अशात अनेक बायका चिडचिड करू लागतात, तर काहींना डिप्रेशन जाणवतं. अशात सुरुवातीला दोन-तीन दिवस मेडिटेशन केल्याने मूड चांगला राहण्यास मदत मिळेल.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेक���ंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\n पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत...\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/04/news-0410201946/", "date_download": "2020-09-24T18:41:39Z", "digest": "sha1:NOB4JVP4GPZTATRWAYO76CL2SADK5Y7Y", "length": 11027, "nlines": 139, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार : खा.विखे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार : खा.विखे\nविधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार : खा.विखे\nश्रीगोंदा : जिल्हा काँग्रेसमुक्त करून राष्ट्रवादीची टीक टीक बंद करू. विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार असून, श्रीगोंदे मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार हा तोडपाणी करणारा असल्याची घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. श्रीगोंद्यातून काल बबनराव पाचपुते यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांतर झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात खा.डॉ.विखे बालत होते.\nया मेळाव्यास पालकमंत्री राम शिंदे, पक्षनिरीक्षक विठ्ठल चाटे, भगवानराव पाचपुते, दादासाहेब जगताप, सदाशिव पाचपुते, दत्तात्रय पानसरे, संतोष लगड, बाळासाहेब महाडिक, भाऊसाह���ब गोरे, सुभाष डांगे, संतोष खेतमाळीस,छाया गोरे, सुनीता शिंदे,अशोक खेंडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की राज्यातला विधानसभा निवडणुकीच्या निकाल अणि श्रीगोंदे मतदार संघाचा निकाल सांगण्यासाठी भविष्यकाराकडे जाण्याची गरज नाही.\nश्रीगोंदे मतदार संघात पुढचा उमेदवार फुसका निघाला आहे. यापुढे आम्ही दोघे मिळून कुकडीच्या प्रकल्प अहवालात असलेले पाणी खाली आणू. कायद्यानुसार पाणी मिळाले नाही तर पुणेकरांना बेड्या ठोकुन पाणी आणणार असे शिंदे म्हणाले. यावेळी बबनराव पाचपुते म्हणाले की, आम्ही ५ वर्षांपूर्वी निर्णय घेतला. त्या पार्टीने राजकारण सोडण्याची वेळ आणली होती.साखर कारखाना अडचणीत आणला, त्यांच्या बरोबर न राहिल्याने अडचणी आल्या. तसेच मला दोन दिवसांपूर्वी फोन आला तिकिटाची काही अडचण आहे का, पण मी सांगितले मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. राजकारण सोडेन पण तुमच्या दावणीला येणार नाही.\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचा पैसा आमदार रमेश कदम यांच्या नावाने कुणी खाल्ला तो तुरुंगात आहे. पण गरिबांच्या ताटातला पैसा खाणारा मुख्य सूत्रधारही लवकरच जेलची हवा खाईल. खरा तर केवळ ट्रेलर असून पिक्चर तो अभी बाकी हैे.असेही पाचपुते यावेळी म्हणाले.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/25/supriya-sule-may-soon-be-in-modi-cabinet-sharad-pawar-may-become-president/", "date_download": "2020-09-24T17:19:30Z", "digest": "sha1:LNPAEDMEKOBXFFBKNPA3I4RJBL44JDRA", "length": 9325, "nlines": 135, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात, तर शरद पवार होवू शकतात राष्ट्रपती ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात, तर शरद पवार होवू शकतात राष्ट्रपती \nसुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात, तर शरद पवार होवू शकतात राष्ट्रपती \nनवी दिल्ली :- राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं असलं तरी सत्तानाट्य अद्याप संपलेलं नाही.\nदरम्यान राज्यातील भाजप सरकारच्या स्थापनेत शरद पवार यांची मूकसंमती असल्याचा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दिलीप देवधर यांनी शरद पवार २०२२ मध्ये एनडीए त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत बक्षीस देईल, असे वक्तव्य केले आहे.\nसुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात सामिल होतील, असे भाकितही त्यांनी वर्तवले असून ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सरकार स्थापन केल्याने संघही खुश आहे. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संघाचे पदाधिकारी नाराज आहेत.\nभाजपत एखादी बाहेरची व्यक्ती आल्यास पक्षाच्या नेत्यांना अडचण भासत असेल. पण संघ परिवार बाहेरच्या लोकांचे नेहमीच स्वागत करतो. यामुळे संघाचा विस्तार होतो. निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या वक्तव्यात भाजपविरोधात आक्रमकता दिसून येत ��ाही. ते चतुर खेळाडू आहेत.\nज्याप्रकारे बिहारमध्ये नितीशकुमारांना एनडीएत आणणारे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी केले, त्यांना भाजपकडून राष्ट्रपतिपदाचे बक्षीस मिळाले. त्याच प्रकारे महाराष्ट्रात सत्तास्थापनेत मूकसंमतीचे बक्षीस शरद पवार यांना राष्ट्रपती बनवून भाजप देऊ शकते असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/31/shri-shankarrao-gadakh-cabinet-minister/", "date_download": "2020-09-24T18:38:50Z", "digest": "sha1:DHNYNDPRSYQ6AAX2ZXQJNSKG5HXQ2EFZ", "length": 10522, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ.शंकरराव गडाखांना कॅबिनेट मंत्रिपद; नेवासा मधे तिसऱ्यांदा दिवाळी साजरी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/आ.शंकरराव गडाखांना कॅबिनेट मंत्रिपद; नेवासा मधे तिसऱ्यांदा दिवाळी साजरी\nआ.शंकरराव गडाखांना कॅबिनेट मंत्रिपद; नेवासा मधे तिसऱ्यांदा दिवाळी साजरी\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : सोनईचे रहिवाशी शंकरराव गडाख पाटील यांना काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली अन् सोनईत तिसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली. २४ ऑक्­टोबरला नेवासा विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला.\nपाणीदार शंकरराव आमदार झाले अन् सोनईत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दि. २९ रोजी दिवाळी सण होता, त्यादिवशीही फटाक्यांची आतषबाजी आणि सोमवारी (दि. ३०) पाणीदार आमदार नामदार झाले. त्यांना राज्यपालांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. या आनंदोत्सवात सोनईत अक्षरश: तिसरी दिवाळी साजरी झाली.\nपहाटेपासूनच युवक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. दिवसभरात चौकाचौकात गुलालाची उधळण, वाद्यवृंदे व फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. मुख्य रस्ते, चौक, घरे व दुकानांसमोर फटाके व गुलालाचा मुक्त वापर केला गेला. तसेच सोनईतील पुरातन कालीन हेमाडपंथी महादेव मंदिर त्रिलिंग महादेव पिंडीची पूजा व अभिषेक करण्यात आला.\nयावेळी सरपंच दादासाहेब वैरागर. नितीन दरंदले, मनोज वाघ आदी उपस्थित होते. दरम्यान आ. गडाख यांनी मंत्रीपदाची काल शपथ घेतली असता वांजोळी (ता.नेवासा) येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.\nवांजोळी सेवा सोसायटीचे चेअरमन बद्रीनाथ खंडागळे यांच्यासह प्रमख कार्यकर्त्यांनी पेढे वाटून निवडीचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.\nहे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …\nहे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….\nहे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….\nहे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मच��ऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/20/water-conservation-minister-shankarrao-gadakh-inspected-adarsh-gaon-hiware-bazaar/", "date_download": "2020-09-24T16:50:49Z", "digest": "sha1:4ZVMM43NNKTMROSW7WLZ72JSLG22CUTZ", "length": 10156, "nlines": 139, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केली आदर्श गाव हिवरे बाजारची पाहणी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nHome/Ahmednagar News/जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केली आदर्श गाव हिवरे बाजारची पाहणी\nजलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केली आदर्श गाव हिवरे बाजारची पाहणी\nअहमदनगर Live24 ,20 जून 2020 : मा.नामदार शंकरराव गडाख मंत्री जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांनी दि.२० जून २०२० रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट देऊन जलसंधारण तसेच विविध विकास कामाची पाहणी केली तसेच आदर्श गाव योजनेची आढावा बैठक घेतली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी नामदार गडाख यांचे स्वागत केले.\nनामदार गडाख यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राची ,सिमेंट बंधारा यांची पाहणी केली.तसेच लॉकडाऊन कालावधीत झालेल्या जमीन सपाटीकरण कामाला व यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र इमारत कामाला भेट दिली.\nआदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती आढावा बैठकीत गावांचा सर्वांगीण व सर्वकष विकास ,गाव निवडीचे निकष ,सध्या सक्रीय असलेली गावे,योजनेतून करावयाची कामे अशा विविध मुद्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.\nयावेळी बोलताना नामदार गडाख म्हणाले की या गावात विविध विकास कामे झाली आहेत याचे मोठे श्रेय पद्मश्री पोपटराव पवार यांचे असून त्यांचे काम राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला परिचित झाले आहे.ग्रामीण भागात काम करणारया माणसाने पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.\nआदर्श गाव योजनेत समाविष्ट असलेली गावासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामे चालू असून यापुढेही शासन खंबीरपणे या गावांच्या मागे उभे राहील.\nयाप्रसंगी कैलास मोते संचालक मृदसंधारण, शिवाजीराव जगताप –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,गणेश तांबे तंत्र अधिकारी आदर्श गाव योजना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/these-are-the-benefits-of-eating-aloe-vera-leaves/", "date_download": "2020-09-24T17:29:22Z", "digest": "sha1:T3Z3QZUZ7PX3Y7JF5MZT3IJG7SFEVT36", "length": 6960, "nlines": 95, "source_domain": "krushinama.com", "title": "अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे", "raw_content": "\nअळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे\nअळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस��पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. चला तर मग जाणून घ्या काय आहेत याचे फायदे.\nजाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे\nअळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.\nशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.\nअळूची पाने शरिरात रक्त वाढवण्यास मदत करतात.\nतुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.\nअळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात.\nतुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल.\nमैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय \nजाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nमुख्य बातम्या • राजकारण\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\nराज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामेच नाही\nमुख्य बातम्या • राजकारण\nपंचनामे झाले नाही तर शेतकरी सापडेल संकटात – इंद्रनिल नाईक\nआरोग्य • मुख्य बातम्या\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/tata-projects-ltd-wins-contract-to-build-new-parliament-building/articleshow/78158156.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-09-24T17:47:49Z", "digest": "sha1:U6YXEMRT7VASN7ZDEXVQYBM3DOLTZ7ND", "length": 15208, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nटाटा कंपनी बांधणार संसदेची नवीन इमारत, ८६२ कोटीत जिंकले कॉन्ट्रॅक्ट\nनवी दिल्ली नवीन संसद भवन बांधण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं बोली लावण्यासाठी तीन कंपन्यांना पात्र ठरवलं आहे. यापैकी एक असलेल्या टाटा कंपनीने बोली जिंकली आहे.\nटाटा कंपनी बांधणार संसदेची नवीन इमारत, बोली ८६२ कोटीत जिंकले कॉन्ट्रॅक्ट\nनवी दिल्लीः दिल्लीत नवीन संसद भवन बांधण्याचे काम टाटा कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने प्रारंभिक बोली जिंकली आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने बुधवारी ८६१.९० कोटी रुपये खर्चाने नवीन संसद भवन बांधण्यासाठी बोली लावलीय. तर एल अँड टी लिमिटेडने ८६५ कोटींची बोली सादर केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.\nआम्ही एल 1 बिड जिंकली आहे. टाटाने यासाठी सुमारे ८६२ कोटी रुपये अपेक्षित खर्च सादर केला आहे. तर एल अँड टीने ८६५ कोटी खर्च सांगितला आहे. पण ही अंतिम बोली नाही, असं टाटा कंपनीने म्हटलं आहे.\nकेंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) आर्थिक बोली सुरू केलीय. यामध्ये टाटा प्रोजेक्ट लिमिटेडने ८६१.९० कोटी रुपयांची बोली लावली. तर लार्सन अँड टुब्रोने ८६५ कोटींची बोली लावली. टाटाची बोली कमी आहे. त्यामुळे टाटा कंपनीला नवीन संसद भवन बांधण्याचं काम मिळेल हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय.\nदिल्लीतील सध्याची संसद भवन इमारत खूप जुनी झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरक्षेसंदर्भातील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने संसदेची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने हिरवा कंदील दिला आहे.\nविद्यमान इमारतीजवळ नवीन संसद भवन बांधण्यात येईल. या भवनचे बांधकाम केंद्रीय व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत तयार केले जाईल. नवीन संसद भवनाचे बांधकाम येत्या २१ महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. नवीन संसदेची इमारत भूखंड क्रमांक ११८ वर बांधली जाईल, असं केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं (CPWD) म्हटलंय.\nलडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध\nविद्यमान संसद आपले काम सुरू ठेवेल आणि दुसरीकडे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू राहील, असं सीपीडब्ल्यूडीने सांगितलं. संसद भवनची नवीन इमारत बांधण्यासाठी तीन बांधकाम कंपन्या आर्थिक बिड सादर करण्यास पात्र मानल्या गेल्या आहेत, असं यापूर्वी सीपीडब्ल्यूडीने म्हटलं होतं. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), टाटा प्रोजेक्ट्स, शापूरजी पालनजी अँड कंपनीचा समावेश आहे. मात्र, आता टाटा प्रोजेक्टला ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nसर्वपक्षीय बैठक संपली; चीन मुद्द्यावर राजनाथ सिंह राज्यसभेत गुरुवारी निवेदन देणार\nकेंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी केंद्रीय व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत संसद भवनाची नवीन इमारत तयार केली जाणार आहे. विद्यमान संसद भवनाजवळ ही इमारत प्लॉट नंबर ११८ वर बांधली जाईल. ही इमारत तळघरसह दोन मजल्यांची असेल. सीपीडब्ल्यूडीच्या म्हणण्यानुसार हे बांधकाम२१ महिन्यांत पूर्ण होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nकलाभ्यासक कपिला वात्स्यायन यांचे निधन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर��णय\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score: पंजाबचा बेंगळुरूवर ९७ धावांनी दणदणीत विजय\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/490966", "date_download": "2020-09-24T19:14:07Z", "digest": "sha1:ER6HYT4OTSE2Z622BW7KZSLNK7JPW3E3", "length": 2225, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:०९, १२ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n२०:०३, २८ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Sevilla)\n०८:०९, १२ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n| देश = स्पेन\n| प्रांत = सेबिया[[आंदालुसिया]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cabbage-jalgaon-rs-1800-rs-3000-quintal-24902", "date_download": "2020-09-24T18:48:41Z", "digest": "sha1:7XGVOAPU4HFP3LC7FJGT5YZSJLJIBPEG", "length": 15842, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Cabbage in Jalgaon - Rs 1800 to Rs 3000 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल\nजळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १२) कोबीची १६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये दर मिळाला. आवक नाशिक, धुळे, औरंगाबादमधील घाट परिसरातून होत आहे. मागील आठवड्यातील पावसामुळे आवकेवर परिणाम झाला असून, दरही टिकून आहेत.\nजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १२) कोबीची १६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये दर मिळाला. आवक नाशिक, धुळे, औरंगाबादमधील घाट परिसरातून होत आहे. मागील आठवड्यातील पावसामुळे आवकेवर परिणाम झाला असून, दरही टिकून आहेत.\nबाजारात आल्याची ३२ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५२०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २६०० ते ४६०० रुपयांचा दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २२०० ते ३१०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. तिला २२०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बिटची सात क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये दर मिळाला.\nवांग्यांची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १६०० ते २८०० रुपये दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते ३२०० रुपये दर होता. डाळिंबांची २२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २४०० ते ४८०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. हिरव्या मिरचिची २८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये दर मिळाला.\nभेंडीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २१०० रुपये मिळाला. काशीफळाची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते ११५० रुपये दर होता. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १३०० ते २२०० रुपये दर होता. गाजराची सात क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २५०० रुपये दर मिळाला. बटाट्याची २८० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५��� ते १४०० रुपये दर होता.\nजळगाव jangaon उत्पन्न बाजार समिती agriculture market committee धुळे dhule कोथिंबिर डाळिंब भेंडी okra टोमॅटो\nकपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्व\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकस\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान\nवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (त\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...\n`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...\nपरभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...\nखानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...\nखानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...\nसाखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...\nनाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...\nमराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...\nमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...\nकांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...\nलातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...\nनांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...\nवऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...\nशेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...\nसिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...\nसांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...\nनिळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21685", "date_download": "2020-09-24T17:07:53Z", "digest": "sha1:IBUTHTZMH3BOUNAU66XWKJBKO3SHZ3CS", "length": 3197, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तीखट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तीखट\nकांदा-लसूण मसाला (सोलापूरी पद्धतीचे काळे तीखट)\nRead more about कांदा-लसूण मसाला (सोलापूरी पद्धतीचे काळे तीखट)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/tech/how-to-unlock-your-phone-after-forgetting-pattern/photoshow/70688039.cms", "date_download": "2020-09-24T19:23:51Z", "digest": "sha1:WDIB7I7KWCGYCHYED2ZRFNNSLRKLVPG4", "length": 7164, "nlines": 75, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपॅटर्न विसरल्यावर देखील अनलॉक करू शकता फोन\n​पॅटर्न विसरल्यावर देखील अनलॉक करू शकता फोन\nस्मार्टफोन ही एक अत्यावश्यक वस्तू झाली आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापराबरोबरच त्याच्या सुरक्षेचीही चिंता सतावत असते. आपला डेटा सुरक्षित राहावा यासाठी युजर्स फोन पॅटर्न व पासवर्ड ठेवून लॉक करतात. मात्र, फोनचा पॅटर्न विसरल्यास तो पुन्हा कसा सुरू करायचा असा प्रश्न पडतो. पॅटर्न लॉक विसरल्य��नंतरही तुम्ही फोन अनलॉक करू शकता.\nतुमच्या गुगल अकाउंटने अँड्रोइड डिव्हाइस मॅनेजरच्या वेबसाइटला लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर इरेजवर क्लिक करा. यामुळं तुमच्या फोनचा पासवर्ड रिसेट होईल. या ट्रिकमुळं तुमच्या फोनमधील संपूर्ण डेटा डिलीट होण्याची भिती आहे.\nतुम्ही अँड्रोइड ४.४ किंवा त्याच्या आधीच व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला या ट्रीकचा फायदा होऊ शकतो. ५ वेळा चुकीचा पासवर्ड किंवा पॅटर्न टाकल्यानंतर फॉरगॉट पासवर्डचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून आपला ईमेल आयडी टाकून लॉगिन करा. त्यानंतर पासवर्ड रिसेटचा पर्याय दिसेल. या ट्रीकमुळं तुमचा डेटापण सुरक्षित राहील.\nयुजर्सकडे फॅक्टरी रिसेटचाही एक पर्याय उपलब्ध आहे. मात्र, फोन अनलॉक केल्याशिवाय रिसेट करता येणार नाही. फोनचं पॉवर आणि व्हॉल्यूम बटण एकत्र दाबून ठेवा. यामुळं फोन रिकव्हरी मोडवर येईल. त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर येणाऱ्या काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही फॅक्ट्री रिसेट करून नवीन पासवर्ड सेट करा.\nफोनमध्ये गुगल असिस्टंट आधीपासूनच सेट केलं असेल किंवा व्हॉइस आधीपासूनच रेकॉर्ड केला असेल अनलॉक विथ व्हॉइसचा पर्याय निवडा. त्यानंतर ओके गुगल म्हणून फोन अनलॉक करु शकता.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्मार्टफोन वेबसाइट एन्ड्रॉइड डिव्हाइस website Smartphone Android device\nस्मार्टफोनच्या बॅटरीचे प्रॉब्लेम असे करा दूरपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/women-t20-india-beat-south-africa-by-54-runs-in-5th-match-to-clinch-t20-series/articleshow/63059401.cms", "date_download": "2020-09-24T17:10:02Z", "digest": "sha1:AW5BGX2Z6ZAHAJQPLF7O6J234WNOGCAD", "length": 11243, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nभारतीय महिला संघाने जिंकली टी-२० सिरीज\nभारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय मालिकेसह टी-२० सिरीजही जिंकून इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेला ५४ धावांनी हरवून भारतीय महिला संघाने टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेत वनडे आणि टी-२० जिंकण्याची ही महिला संघाची पहिलीच वेळ आहे.\nभारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय मालिकेसह टी-२० सिरीजही जिंकून इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेला ५४ धावांनी हरवून भारतीय महिला संघाने टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेत वनडे आणि टी-२० जिंकण्याची ही महिला संघाची पहिलीच वेळ आहे.\nभारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी बाद १६६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला हे लक्ष्य गाठता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ १८ षटकांत ११२ धावांमध्येच गारद झाला. भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने ५० चेंडूत ६२ धावा बनवल्या तर जेमिमा रॉड्रिग्जने ३४ चेंडूत ४४ धावा केल्या. या दोघींच्या भागीदारीमुळे भारताने १६७ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेला दिलं.\nदक्षिण आफ्रिकेच्या खेळाची सुरुवातच खराब झाली. पाच फलंदाज ४४ धावांवर बाद झाल्या. १०० धावा असताना ७ गडी बाद झाले होते. ११२ वर संघ ऑलआऊट झाला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nचेन्नईला धक्का; पुढील दोन सामने खेळणार नाही 'हा' खेळाडू...\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nकोहलीच्या सामन्यापूर्वी अनुष्का शर्माने पोस्ट केलला हॉट...\nशाहिद आफ्रिदीनं पकडला अफलातून कॅच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nजळगावड्रग्ज लिंक: 'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे म���\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/land-of-ram-temple-was-sent-to-ayodhya-for-worship/", "date_download": "2020-09-24T18:11:36Z", "digest": "sha1:W75IGRL4TRIOEIY6ITV6W24FQH6YJXVN", "length": 3087, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "land of Ram temple was sent to Ayodhya for worship Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : रांका ज्वेलर्सने बनवली ‘चांदीची वीट’; राममंदिराच्या भूमी पूजनासाठी पाठवली…\nएमपीसी न्यूज - राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडणार आहे. या भूमिपूजनासाठी विविध वस्तू पाठवण्याचा ओघ सुरू झाला आहे. अशातच पुण्यातील रांका ज्वेलर्सने ‘जय श्रीराम'…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laxman-jagatap-and-sandip-waghere/", "date_download": "2020-09-24T18:49:02Z", "digest": "sha1:HHLPXHNUCE4JAAWLQRVZ67PMWXFYFTMH", "length": 3010, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Laxman Jagatap and sandip waghere Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: आमदार लक्ष्मण जगताप यांना भाजप नगरसेवकाकडून ‘घरचा आहेर’\nएमपीसी न्यूज - शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आयुक्त श्रावण हर्डीकर अपयशी ठरले आहेत. आयुक्तांमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत विविध सव्वीस प्रश्न भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पत्राद्वारे विचारले आहेत.…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/city-sangli-was-hit-heavy-rains-two-days-330369", "date_download": "2020-09-24T18:14:28Z", "digest": "sha1:LIEXII2CFBWEM4TNFLPXTTPH624WMLXI", "length": 14547, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगली शहराची दोन दिवसांत पावसाने उडवली दाणादाण | eSakal", "raw_content": "\nसांगली शहराची दोन दिवसांत पावसाने उडवली दाणादाण\nगेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून दिली आहे. शहरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली.\nसांगली : गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून दिली आहे. शहरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली असून गुंठेवारी भाग चिखलमय झाला आहे. आज सकाळपासून दमदार पावसाने शहरात जनजीवन विस्कळित झाले. कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावरुन पाणी वाहू लागले.\nविश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आज सकाळपासून दुपारपर्यंत संततधार सुरू होती. शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. महापालिका क्षेत्रात दोन्ही दिवसात सलग दिवसभर पावसाच्या रिपरिपीमुळे नेहमीप्रमाणे उपनगरांची अवस्था दयनीय झाली. त्यावेळी रस्त्यावर वाहन नेणेही कठीण झाले होते. झोपडपट्टीतील लोकांची परीक्षा पाहणारा पाऊस ठरला. कोसळणाऱ्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचून राहिले.\nझुलेलाल चौक, राजवाडा, पटेल चौक, व��श्रामबाग चौक आदीसह उपनगरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. तसेच शामरावनगरसह परिसरातील गुंठेवारी भागाला दणका दिला. काही भागात नव्याने रस्ते झाले असले तरी अद्याप बहुतांशी भाग विकासापासून वंचित आहे. महापालिकेने पावसाळ्याआधी खड्डे न भरल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शामरावनगर भागातील खुल्या भूखंडावर पाण्याची तळी निर्माण झाली होती.\nविश्रामबागसह उपनगरातील काही भागात ड्रेनेजसाठी खोदाई करण्यात आली होती. खोदाईनंतर त्याठिकाणी मुरमीकरण करण्यात आले नाही. उकरलेली मातीचे ढीगही अनेक ठिकाणी तसेच पडून आहे. त्यामुळे अशा भागात चिखल होऊन वाहनचालक घसरुन पडण्याचे प्रकारही झाले. अशा ठिकाणी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउमेद कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्याची बचतगट समित्यांची मागणी\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी...\n\"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का' सोलापूर \"झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक...\nअमेरिकी भारतीयांची ट्रम्प यांना पसंती; मोदी यांच्या मैत्रीसह अनेक मुद्यांवरून समर्थन\nवॉशिंग्टन- अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असलेले विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्या विजयाबद्दल अनेक आडाखे बांधले जात आहे...\nजिथे राबती हात तेथे हरी तब्बल हजारावर महिलांना मिळाला रोजगार\nचंद्रपूर : जेव्हा लोकांच्या हाताला काम नव्हते, तेव्हा अत्यंत आर्थिक संकटाच्या काळात महिलांना काम पुरविण्याचे कार्य एका संस्थेने केले. टाळेबंदीत लघू...\nसोलापूर शहराच्या कुशीत लपलेय स्मृतीवन व सिद्धेश्वर वनविहारचे हिरवे कोंदण\nसोलापूर : शहरं बहरली तशी जंगलाने, वनराईने अंग चोरून घेतलं. रानमाळावरील वृक्षवनराई कधी इंधनासाठी तर कधी लाकूडकामासाठी तोडली गेली आणि जंगले नामशेष झाली...\nनवऱ्याच्या जाचाला कंटाळून चंदाचा अखेरचा निर्णय; लेकरांचा जीवघेणा आक्रोश\nनाशिक : (सटाणा) होता सोन्याचा संसार...राजा राणीचा दरबार. पदरात दोन सोन्यासारखी लेकरं. कोणताही मागचा पुढचा विचार न करता विवाहीतेने जीवन संपविले. अन्...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/father-murder-front-his-son-malegaon-nashik-marathi-news-346340", "date_download": "2020-09-24T17:56:11Z", "digest": "sha1:YUVXOPYJA7444V6TZC4LQRUVCMBY2M2B", "length": 15858, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "अंडाभुर्जीच्या उधारीने घेतला पित्याचा जीव; मालेगावला अंगावर काटा आणणारी घटना | eSakal", "raw_content": "\nअंडाभुर्जीच्या उधारीने घेतला पित्याचा जीव; मालेगावला अंगावर काटा आणणारी घटना\nइरफान अहमद याने सय्यद अनिसकडून अंडाभुर्जी खाल्ली होती. अनिसने त्याचे पैसे मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर असे काही घडले जे अंगावर काटा आणणारे होते.\nनाशिक / मालेगाव : इरफान अहमद याने सय्यद अनिसकडून अंडाभुर्जी खाल्ली होती. अनिसने त्याचे पैसे मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर असे काही घडले जे अंगावर काटा आणणारे होते.\nसय्यद अनिस व इरफान अहमद सलाउद्दीन ऊर्फ पप्पू (२६, रा. गुलशने-ए-मलिक) यांच्यात दोन आठवड्यांपूर्वी उधारीच्या पैशावरून वाद झाले होते. इरफान अहमद याने सय्यद अनिसकडून अंडाभुर्जी खाल्ली होती. अनिसने त्याचे पैसे मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. रविवारी दुपारी सय्यद अनिस हे मुलगा रिजवान (१२), उमेरा (५) यांच्यासह बाजारात भाजी खरेदी करीत असताना पप्पू तेथे आला. मागील भांडणाची कुरापत काढून पप्पूने अनिसच्या डोक्यात पाठीमागून लाकडी दांडक्याने वार केले. तोंडावर मारूनही जबर दुखापत केली. दुपारी हा प्रकार घडल्यानंतर अनिसला अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी आझादनगर पोलिस ठाण्���ात इरफान ऊर्फ पप्पूविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.\nहेही वाचा > धक्कादायक जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश\nअंडाभुर्जीच्या बिलाच्या वादातून मालेगावला मुलासमोरच पित्याचा खून\nअनिसवर उपचार सुरू असताना रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे कलम लावले. या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक दशरथ पारेकर, सहाय्यक निरीक्षक आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयिताला आझादनगर पोलिसांनी तातडीने अटक केली. मृत अनिसचा भाऊ सय्यद एकबाल सय्यद इमाम (६७, रा. म्हाळदे शिवार) यांच्या तक्रारीवरून इरफान ऊर्फ पप्पूविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.\nहेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद\nपोलिसांनी संशयिताला केली अटक\nशहरातील म्हाळदे शिवारातील अमेनिया मशिदीजवळ किरकोळ वादातून एकावर लाकडी दांडक्याने जबर वार करून त्याचा खून करण्यात आला. सय्यद अनिस सय्यद इमाम (वय ४५, रा. म्हाळदे शिवार) असे मृताचे नाव आहे. रविवारी (ता. १३) दुपारी मागील भांडणाच्या वादातून खुनाचा प्रकार घडला. आझादनगर पोलिसांनी संशयिताला अटक केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरक्षकच बनला भक्षक; गुंगीचे औषध पाजून पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार\nपुणे : पोलिस निरीक्षकाने महिलेला त्याच्या पोलिस वसाहतीमधील घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे....\nनाशिकमधील मनमानी करणाऱ्या शाळांचे लेखापरीक्षण करा; बच्चू कडू यांचे आदेश\nनाशिक/सिडको : नाशिकमधील काही इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मनमानी कारभाराविरोधातील तक्रारींवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला संबंधित...\nरेल्वेच्या दोन हजार किलो लोखंडचोरीचा पर्दाफाश\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वेच्या मालकीच्या २ हजार किलो लोखंडचोरी प्रकरणाचा छडा लावला. भंगार व्यावसायी व ऑटोचालकासह चौघांना जेरबंद...\nजागा बदलली अन घात झाला, क्लब मालकावर अजून ही कारवाई नाही\nशहादा : पोलि���ांनी शहादा गावात बुधवारी जुगार अड्यावर यडीमुळे जुगार अड्डा उध्वस्त झाला. त्यातून 'जागा बदलली अन घात झाला, जुना...\nअसे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार\nअमरावती ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी...\n'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचा प्रश्‍न मार्गी लावा', अजित पवारांनी दिल्या सूचना\nपिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचे प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-24-november-2015-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-24T16:55:20Z", "digest": "sha1:B2X2XWQLYQB2TG5OVBUXQITEKSQ3B23O", "length": 22208, "nlines": 257, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 24 November 2015 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2015)\nदेशातील स्मार्ट शहरांसाठी इस्राईलची मदत :\nकेंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी मदत करणाऱ्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन ॲडव्हायजरी सर्व्हिसेस’ (डीसीएफ) आणि इस्राईलमधील तेल अविव-याफो महापालिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेल अविव-याफो शिक्षण महाविद्यालयादरम्यान सहकार्य करार झाला आहे.\nभारतातील शहरांचे ‘स्मार्ट सिटी’मध्ये रूपांतर घडवून आणण्याच्या प्रक्रियेला आता इस्राईलच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील तज्ज्ञांचे सहकार्य मिळणार आहे.\nतसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात कामगिरी व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख यासाठी मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या ‘द परफॉरमन्स मॅनेजनेंट डिलिव्हरी युनिट’ (पेमांडू) आणि भारताचा निती आयोग यांच्यात आज सहकार्य करार करण्यात आला.\nभारत आणि मलेशिया तीन सामंज��्य करारांवर स्वाक्षरी :\nद्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकत भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब तुन रझाक यांच्या उपस्थितीत हे करार झाले.\nभारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) आणि मलेशियामधील सायबर सुरक्षा या संस्थांमध्ये झालेल्या करारानुसार सायबर सुरक्षेसंदर्भात तांत्रिक साहाय्य करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, धोरणात्मक चर्चा करणे असे ठरविण्यात आले आहे.\nदोन्ही देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या करारांतर्गत शिष्टमंडळाचे नियमित दौरे, कला प्रदर्शन भरविणे, तज्ज्ञ व्यक्तींचा परिषदांमधील सहभाग वाढविणे, अशा मुद्यांना मान्यता देण्यात आली आहे.\nमार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू :\nतमिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू करण्याची तयारी दर्शविली आहे.\nसद्यःस्थितीत महाराष्ट्रासह केवळ चौदा राज्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होत आहे.\nदेशभरातील सर्व राज्यांच्या अन्न सचिवांची परिषद आज दिल्लीत झाली.\n2013 मध्ये संसदेने अन्नसुरक्षा कायदा मंजूर केल्यानंतर सर्व राज्यांमध्ये लागू करण्याची मुदत आतापर्यंत तीन वेळा वाढविण्यात आली होती.\nत्यातील शेवटची मुदत सप्टेंबरअखेर संपली.\nत्या पार्श्‍वभूमीवर आजच्या अन्न सचिवांच्या बैठकीमध्ये तमिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च 2016पर्यंत अंमलबजावणीस होकार दिला आहे.\nयातील उत्तर प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्‍मीर आणि अंदमान-निकोबारमध्ये जानेवारीअखेरपर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू होणार आहे.\nतर उर्वरित गुजरात, केरळ, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड हे मार्चपर्यंत लागू करतील.\nतमिळनाडूमध्ये सरसकट सर्वांसाठी स्वस्त दरात धान्यपुरवठा करण्याची योजना सुरू असल्याने अन्नसुरक्षा कायदा लागू करणे शक्‍य नसल्याचे या राज्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पासवान म्हणाले.\nभारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये :\nभारत आणि पाकिस्तानमधील बहुचर्चित द्विपक्षीय क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये घेतली जाऊ शकत��, असे वृत्त ‘क्रिकइन्फो’ने दिले आहे.\nअर्थात, दोन्ही बाजूंकडून यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान हे दोघेही दुबईत आहेत.\nयासंदर्भातील अधिकृत घोषणा 27 नोव्हेंबरला केली जाईल.\nयापूर्वी भारताने 2006 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.\nतर 2007 नंतर पाकिस्तानने द्विपक्षीय मालिकेसाठी भारताचा दौरा केलेला नाही.\nमहात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भारतरत्नासाठी शिफारस :\nमहात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nसर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला सलग चौथ्यांदा विजेतेपद :\nसर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावित या मोसमाची अखेर विजेतेपदाने केली.\nजोकोविचने अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-3.6-4 असा पराभव केला.\nजागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जोकोविचने आपला विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला आहे.\nएटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या 46 वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळविणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू आहे.\nयापूर्वी पीट सॅम्प्रास आणि इव्हान लेंडल यांनी पाच वेळा आणि रॉजर फेडररने सर्वाधिक सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले आहे.\nजोकोविचचे या वर्षातील हे अकरावे विजेतेपद आहे.\nत्याने या वर्षात खेळलेल्या 88 सामन्यांपैकी 82 सामन्यांत विजय मिळविलेला आहे.\nमास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रशांत दामले यांना जाहीर :\nप्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.\nहृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.\n‘कार्टी काळजात घुसली’चा 100वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली.\nपुरस्कारांचे वितरण एप्रिलमध्ये मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीदिनी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.\nकार्मिक मंत्रालयाच्या शिफारशी :\nअनुसूचित जाती-जमाती व मागास जातीतील मुलांना जातीचा व अधिवासाचा दाखला मिळण्यात असंख्य अडचणी येत असल्याने यापुढे त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावरच दलित असा शिक्का मारला जाण्याची शक्यता आहे.\nसरकारने त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.\nसर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील शाळांना अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना अधिवास व जात प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.\nमुले आठवीत शिकत असतानाच त्यांना शाळेने हे प्रमाणपत्र द्यायचे आहे.\nस्वीडनमधील वैज्ञानिकांचे संशोधन :\nस्वीडनमधील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये काही सर्किट्स (मंडले) प्रत्यारोपित करून त्यातील पोषके व जलवाहक वाहिन्यांच्या प्रणालीत बदल केले व त्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुलाबाच्या रोपाची निर्मिती करण्यात आली आहे.\nवनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान यांचा संगम यात पाहण्यास मिळतो.\nस्वीडनच्या लिंकोपिंग विद्यापीठातील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये डिजिटल व अ‍ॅनॅलॉग सर्किट्स प्रत्यारोपित केली आहेत.\nया प्रकाराला सायबोर्ग वनस्पती असे म्हणता येते.\nलॅबोरेटरी ऑफ ऑर्गनॅनिक इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेचे प्राध्यापक मॅग्नस बेरग्रेन यांनी जैविक गुलाबातील काही घटक वापरून प्रथम इलेक्ट्रॉनिक मंडल (सर्किट) तयार केले.\nत्यात वायर्स, डिजिटल लॉजिक, डिस्प्ले यांचा वापर करण्यात आला होता. वनस्पतींची रचना गुंतागुंतीची असते व त्यांच्यात आयनाच्या स्वरूपातील संदेश व संप्रेरके विशिष्ट कार्ये घडवून आणत असतात.\nपण त्यांच्या या क्रिया फार हळूहळू चालत असतात. वनस्पतींमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरल्याने त्यांची ही कार्यक्षमता वाढली व विद्युत संदेश तसेच रासायनिक अभिक्रिया यांची सांगड वेगाने घातली जाऊ लागली.\nवनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स यांचा संबंध जोडणारे संशोधन यापूर्वी झालेले नाही.\nसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.\nयातून आगामी काळात ऊर्जा देणाऱ्या वनस्पती तयार करता येणार आहेत.\nचालू घडामोडी (25 नोव्हेंबर 2015)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता च���चणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ngyc.com/mr/ring.html", "date_download": "2020-09-24T18:22:28Z", "digest": "sha1:KVJHVT3HWGR4NSX6K7RSAERBEUDQ4LEA", "length": 9205, "nlines": 244, "source_domain": "www.ngyc.com", "title": "Ring factory and manufacturers | Ninggang", "raw_content": "\n1: 5 SmCo लोहचुंबक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nटीप : रिंग, अनुमती देऊ मोठा बाह्य व्यास खूप विचार SmCo जाडी किंवा वॉल Thickness.Because द ग्रेट ठिसूळपणा सहज मोडणे विधानसभा कारण तेव्हा. संबंधित तांत्रिक किंवा जास्त माहितीसाठी विक्री सल्ला घ्या.\nAxial magnetized लोहचुंबक रिंग\nरेडिअल Magnetization सह वक्र लोहचुंबक\nउच्च तापमान प्रतिरोधक बाँडिंग लोहचुंबक\nचिकटवता सह लोहचुंबक करारबध्द\nEpoxy चिकटवता सह करारबध्द लोहचुंबक\nEpoxy सरस करारबध्द लोहचुंबक\nलोहचुंबक उष्णता-Curing चिकटवता सह करारबध्द\nInsulating चिकटवता सह करारबध्द लोहचुंबक\nइन्सुलेशन चिकटवता सह करारबध्द लोहचुंबक\nपॉलिमर चित्रपट करारबध्द लोहचुंबक\nरेडिअल Magnetization सह लोहचुंबक स्तंभ\nकारण हाय स्पीड रेल्वे मोटर्स लोहचुंबक\nउच्च तापमान मोटर्स लोहचुंबक\nचुंबकीय बेअरिंग्ज साठी लोहचुंबक\nचुंबकीय Gearings साठी लोहचुंबक\nकारण कायमच्या लोहचुंबक समकालीन मोटर्स लोहचुंबक\nरेडिअल Magnetization सह लोहचुंबक रिंग\nरेडिअल Magnetization सह लोहचुंबक क्षेत्रातील\nAxial asymmetric दोन पोल लोहचुंबक\nAxial आठ पोल लोहचुंबक\nAxial चार पोल लोहचुंबक\nAxial सहा पोल लोहचुंबक\nAxial दोन पोल लोहचुंबक\nअनेक (अनेक) axial पोल लोहचुंबक\nसिंगल मेटल मुलाला सह लोहचुंबक\nप्रमाणबद्ध Multipoles सह लोहचुंबक\nरेडिअल Magnetization सह चुंबकीय बूट\nरेडिअल Magnetization सह चुंबकीय टाइल\nस्थायी Sintering Smco चुंबक\nRadial magnetized विशेष आकार लोहचुंबक\nसेन्सर्स रिंग Smco लोहचुंबक\nविविध पृष्ठभाग उपचार Smco लोहचुंबक\nरेडिअल Magnetization सह खास आकार लोहचुंबक\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत.\nNo.505 Qiming रोड, Yinzhou गुंतवणूक आणि व्यवसाय अंडी, निँगबॉ, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/mala-uttar-havaya-padarthvidnyan/", "date_download": "2020-09-24T19:08:28Z", "digest": "sha1:LU6L76VL5T45B4SRYICNWVTKVQF3S2JF", "length": 21580, "nlines": 168, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nअतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व.\nअणूपासून अफाट, अमर्याद ��िश्वापर्यंत\nसा-याचा वेध घेतं – पदार्थविज्ञान \nतर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत.\nअचूक गणितातून शोधलेली मोजमापं.\nप्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष.\nया सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान.\nप्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात.\nविज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) ���ि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीरा��� गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T19:11:04Z", "digest": "sha1:4GPCRFEOCYCQHG6ET3ZEKW2INJ6DLOA3", "length": 3770, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मधु आपटे - विकिपीडिया", "raw_content": "\n(मधू आपटे या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२० रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-......%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4---%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0/q8WNTV.html", "date_download": "2020-09-24T18:40:14Z", "digest": "sha1:YFKDDNOUUIEZVQ6QQND2DIGHW5LJHEBF", "length": 6492, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "सातारा जिल्हा आढावा बैठक ......विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसातारा जिल्हा आढावा बैठक ......विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nMarch 4, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसातारा जिल्हा आढावा बैठक\nविकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई - सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान मोठ्या प्रकल्पांसह रस्ते,पाणीपुरवठा, आरोग्य, शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला.\nमुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह, वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे,जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय महेता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थित होते. यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.\nउरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करुन दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माणखटाव या भागातील 31 किलोमिटर वितरण प्रणालीचे काम तत्काळ पुर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देवून कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.\nश्री.ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्य��तील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत.\nसातारा जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरु करतांना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होवू शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देवून भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/vimantal-police-arrest-2-criminal/", "date_download": "2020-09-24T17:48:23Z", "digest": "sha1:GWZWABGKP4FORR6MYWJHHDCUVFQKD4OC", "length": 7654, "nlines": 103, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "vimantal-police-arrest-2-criminal कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nपिस्टल व जिवंत काडतुस विनापरवाना बाळगणारे कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात\nVimantal police : हडपसर मधील दोन आरोपी पिस्टल व जिवंत काडतुसासहित विमानतळ पोलिसांच्या जाळयात\nvimantal police : सजग नागरिक टाइम्स : दिनांक ३०/०६/२०२० रोजी सपोनि मुजावर व तपास पथकातील स्टाफ,\nविमानतळ पोलीस ठाणे पुणे चे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कार्यालयात हजर असताना\nपोहवा ५३५१ आटोळे यांना त्यांच्या गोपनिय बातमी दारांमार्फत बातमी मिळाली की,\nदोन इसम साकोरेनगर रोड अॅक्सीस बँकेचे जवळ स्टार नेटवर्क बोर्डजवळ गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी थांबलेले असुन त्यांचेकडे पिस्टल आहे,\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\n← भारताने चीन चे 59 एप्स वर घातली बंदी\nरेशनिंग किट मधील तेल चोरी संदर्भात पोलीसात तक्रार दाखल →\nपुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड.\nतिकिटांचा काळाबाजार.१० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प १४ रुपयाला\nवानवडी पोलिसांनी केले दागिने चोरांना अटक\n2 thoughts on “पिस्टल व जिवंत काडतुस विनापरवाना बाळगणारे कटटा गँग चे ग��न्हेगार पोलिसांच्या ताब्यात”\nPingback:\t(YERWADA POLICE STATION) रेशनिंग किट मधील तेल चोरीची पोलीसात तक्रार\nPingback:\t(satta matka) व्हॉट्सअपव्दारे मटका घेणा-या महिलेस पोलीसांनी घेतले ताब्यात\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/shrdhhha-kapoor-get-married-now/", "date_download": "2020-09-24T17:44:19Z", "digest": "sha1:N44K75OOZKEG5LZRFWYXAYTDQBVRYVEI", "length": 20811, "nlines": 316, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आता 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत - Marathi News | shrdhhha kapoor get married now | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nबॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया\nवैयक्तिक अपघात विमा काढण्याचे प्रमाण घटले\n... इतरांनी श्रेय घेऊ नये, धनंजय मुंढेंच्या 'त्या' दाव्यानंतर पंकजांचा पलटवार\nVideo: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्…\nकोरोना काळातील ५७४२ कोटींची वीज बिले थकली\n8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी\nBigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...\n‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली\n'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू\n'तारक मेहता'मधील भिडे मास्तर उर्फ मंदार चंदावरकर प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क\nकसं समजायचं आली की पन्नाशी \nक्वारंटाईन सेंटरमध्ये अजून किती महिलांवर अत्याचार होणार \nरक्तप्रवाह सुरळीत राहण्यासह पोटाच्या विकारांवर फायदेशीर ठरतं मनुके खाणं, वाचा इतर फायदे\nआता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून निरोगी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित केलं जाणार; 'या' देशानं उचलली जोखीम\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२,०१८ पोहोचली आहे.\nIPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात 503 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले; 10 जणांचा मृत्यू\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nहिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 61 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,110 वर\n“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - ब��दी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२,०१८ पोहोचली आहे.\nIPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात 503 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले; 10 जणांचा मृत्यू\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nहिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 61 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,110 वर\n“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं\nAll post in लाइव न्यूज़\nआता 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत\nआता 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत\nकसं समजायचं आली की पन्नाशी \nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nधोनी 7व्या क्रमांकाला का आला \nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\nविराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अजिबात घाबरू नका कारण | Dr Ravi Godse | Corona Virus Update\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\n'या' टप्प्यांत जाणवतात कोरोनाची लक्षणं\nRCB vs KXIP Live Score LIVE: बंगलोर मोठ्या पराभवाच्या छायेत; नऊ फलंदाज माघारी\nRCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले\nओएचई केबल चोरणाऱ्या आरोपींना अटक : आरपीएफने लावला छडा\nचोरीचा ऐवज चोरानेच केला परत\nगोदरेज आनंदन टाऊनशिपमध्ये अस्वच्छता : हायकोर्टात याचिका\nRCB vs KXIP Live Score LIVE: बंगलोर मोठ्या पराभवाच्या छायेत; नऊ फलंदाज माघारी\n“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”\nRCB vs KXIP Latest News: राहुल, नाम तो सुनाही होगा विराट, रोहितला जमलं नाही, ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं\nRCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\n'दिल'वाला... चिमुकल्यांना जीवदान देणार, सोनू सूद 'हार्ट सर्जरी'चा खर्च उचलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/railway-new-offer-now-you-can-book-12-tickets-in-a-month-from-irctc-id-update-329190.html", "date_download": "2020-09-24T17:44:07Z", "digest": "sha1:F5IIJG5TAROQWN2VZRUFWAZ6JKANQT57", "length": 21439, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता IRCTC च्या एका युजरला मिळणार 12 तिकीटं, असं करा बुकिंग", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं ��ोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्व���रात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » मनी\nआता IRCTC च्या एका युजरला मिळणार 12 तिकीटं, असं करा बुकिंग\nऑनलाईन रेल्वे तिकीटांचं बुकींग करताना आता एका युजरला 12 तिकीटं बुक करता येणार आहेत. तिकीट बुक करण्यासाठी जाणून घ्या ही प्रक्रिया\nतुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर ट्रेनचं तिकीट बुक करण्यासाठी IRCTC अॅपचं वापर करा. कारण IRCTC च्या अॅपवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. आता एका युजरला 12 तिकीटं बुक करता येणार आहेत.\nएका महिन्यात 12 तिकीटं बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC अकाऊंटला आधारसोबत लिंक करावं लागेल. सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर माय प्रोफाइलमध्ये जाऊन KYC या पर्यायावर क्लिक करावं लागेल. आधार कार्ड क्रमांक नमुद केल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी आधारसोबत जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. तो क्रमांक तिथे टाकावा.\nIRCTC च्या वेबसाइटवर मास्टर लिस्टनुसार तुमच्यासोबत आणखी एका प्रवाशाचं आधार क्रमांक अपडेट करावं लागेल. अपडेट केलेल्या क्रमांकाचं व्हेरिफिकेशसुद्धा OTP क्रमांकाने केलं जाईल. याचा वापर तुम्हाला रिर्झव्हेशन करण्यासाठी होईल.\nIRCTC च्या अॅपचा वापर करण्यासाठी यूजर ID आणि पासवर्डचा वापर करून लॉगइन करा. एकदा युजरचं आधार क्रमांक अपडेट केलेलं असल्यामुळे तुम्हाला पुन्हा अपडेट करायची गरज नाही. पण तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आधार क्रमांक नमुद करणं गरजेचं आहे.\nतुम्हाला प्रवास करायचा आहे पण तुमच्याकडे पैसे नाहीत तर काळजी करू नका. कारण आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रवाशांसाठी पैसे न भरताही तिकीट बुक करण्याची सोय सुरू केली आहे. तुम्ही पैसे न देता IRCTC द्वारे तिकीट बुक करू शकणार आहात पण या तिकीटाची रक्कम तुम्हाला 14 दिवासांच्या आत भरावी लागणार आहे.\nपैसे न देता तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचं प्रोजेक्ट ePayLater मदत करतं. याच्या मदतीने तुम्ही ट्रेनचं तिकिट खरेदी करू शकता आणि 14 दिवसांत पैसे जमा करून ते भरू शकता.\nePayLater या योजनेंतर्गत ग्राहक IRCTCच्या वेबसाइटवरुन कोणत्याही पेमेंटशिवाय ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकतात. या स���वेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी पेमेंट करताना 3.5 टक्के सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे. जर तुम्ही 14 दिवसांनंतर पेमेंट केलं तर तुम्हाला यावर अतिरिक्त व्याजही द्यावा लागू शकतो.\nIRCTC अकाऊंटवरून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तसेच तुम्हाला तिकीट बुक करताना क्रेडिट मर्यादा लक्षात घेऊन बुकिंग करावं लागेल. त्याचबरोबर याचं पेमेंट वेळेत करावं लागेल.\nतिकीट बुक करण्यासाठी IRCTC च्या वेबसाइटवर लॉगइन करुन तुमची सर्व माहिती भरावी. यानंतर Book Now वर क्लिक करा. नंतर एक दुसरी विंडो ओपन होईल यामध्ये प्रवास करणाऱ्यांची आणि ज्या ठिकाणी जात आहात त्याची माहिती भरून Next वर क्लिक करावं. त्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी पर्याय विचारला जाईल. दिलेल्या पर्यायांपैकी ePayLater हा पर्याय निवडावा.\nया सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ePayLaterवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. यासाठी www.epaylater.in या वेबसाइटवर जा. रजिस्ट्रेशन केल्यावर तुमच्या समोर बिल पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यातील ePayLaterवर क्लिक करुन एकही रुपया न भरता तुम्ही तिकीट बुक करू शकता.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-risk-of-a-whatsapp-attack-and-how-to-take-precautions/articleshow/72130289.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T19:25:52Z", "digest": "sha1:EQIRII47G2KL2ST23Y24CZCWUYQEW766", "length": 13842, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअसा रोखा 'व्हॉट्सॲप' हल्ल्याचा धोका\nविविध माध्यमांतून सर्वसामान्य व्यक्तींचा 'व्हॉट्सॲप'च्या आधारे मोबाइल हॅक किंवा डेटा चोरी होऊ शकते. अशा सायबर हल्ल्यांपासून मोबाइल आणि डेटा कसा सुरक्षित ठेवायचा यासाठी महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.\n'पेगॅसस' या इस्रायली स्पायवेअरचा वापर करून काही अज्ञात लोकांनी जगभरात हजारो लोकांच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपमार्फत हेरगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यामध्ये भारतामधील पत्रकार, राजकीय नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते अशा सुमारे दीड हजार जणांचा मोबाइल हॅक झालेल्यांमध्ये समावेश होता. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने 'व्हॉट्सॲप' कडे विचारणा करण्यात आली आहे. मात्र विविध माध्यमांतून सर्वसामान्य व्यक्तींचा 'व्हॉट्सॲप'च्या आधारे मोबाइल हॅक किंवा डेटा चोरी होऊ शकते. अशा सायबर हल्ल्यांपासून मोबाइल आणि डेटा कसा सुरक्षित ठेवायचा यासाठी महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.\n- अँड्रॉइड प्रणालीमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे २.१९.२७४ पूर्वीचे व्हर्जन असल्यास\n- आयओएस प्रणालीत व्हॉट्सअ‍ॅपचे २.१०.१०० पूर्वीचे व्हर्जन असल्यास\n- इन्टरप्रायझेस क्लाइंट प्रणालीत २.२५.३ पूर्वीचे व्हर्जन असल्यास\n- विंडोज प्रणालीमध्ये २.१८.३६८ या पूर्वीचे किंवा हे व्हर्जन असल्यास\n- बिजिनेस फॉर अँड्रॉइड प्रणालीमध्ये २.१९.१०४ पूर्वीचे व्हर्जन असल्यास\n- व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन विश्वासार��ह अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करा\n- कोणतेही मूळ अ‍ॅप्लिकेशन हे साईजने बहुदा १० एमबीपेक्षा जास्त असते\n- अनोळखी मीडिया फाईल डाऊनलोड करू नका\n- विशेषतः एमपी-४ मीडिया फाईल तर कदापि डाउनलोड होणार नाही हे पाहा\n- व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमधून मीडिया ऑटो डाऊनलोड हे ऑप्शन बंद ठेवा\n- 'डेटा अँड स्टोअरेज युजेस' मध्ये जाऊन सेटिंग बदला\n- व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन व्हर्जन नियमित अपडेट करा\n- व्हॉट्सअ‍ॅपवरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवा\nअसे तपासा व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन\n- व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा\n- सेटिंगमध्ये जाऊन 'हेल्प' ऑप्शन क्लिक करा\n- स्क्रीनवर व्हॉट्सअ‍ॅप लोगोसह व्हर्जन दिसते\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nLive सत्तापेच: काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची उद्या बैठक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-oneplus-7t-and-oneplus-tv-launched-in-india-price-full-specifications-and-features-1819947.html", "date_download": "2020-09-24T17:29:24Z", "digest": "sha1:BD6O2BTLJMA55VNCLI73ILNARI6TBWZZ", "length": 24626, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "oneplus 7t and oneplus tv launched in india price full specifications and features, Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थ��मान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nOnePlus 7T आणि OnePlus TV भारतात लॉन्च; किमती आणि फीचर्स जाणून घ्या\nHT मराठी टीम , दिल्ली\nOnePlus कंपनीचा बहुप्रतीक्षित OnePlus 7T स्मार्टफोन आणि OnePlus TV भारातामध्ये लॉन्च झाला आहे. जून महिन्यामध्ये कंपनीने OnePlus 7 स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यानंतर OnePlus 7T स्मार्टफोन काही अपग्रेडसोबत कंपनीने लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ असणार आहे. तर OnePlus TVची किंमत ६९ हजार ९९० असणार आहे. या स्मार्टफोनची विक्री २८ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन OnePlus कंपनीच्या साईटवर, अ‍ॅमेझॉनवर आणि OnePlusच्या स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे.\nईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला : शरद पवार\nOnePlus 7T स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा १२ आणि १६ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला ६.५५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन ८५५+ सोबत ९०एचझेड स्क्रीन देण्यात आली आहे. क्वालक्वाम स्नॅपड्रॅगन ८५५ देण्यात आले आहे. तर या स्मार्टफोनमध्ये फ्रिंगरप्रिंट आणि ३ हजार ८०० एमएएच क्षमेतेची बॅटरी देण्यात आली आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेजचा OnePlus 7T स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम २५६ स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये इतकी आहे.\nउत्तरे द्यायला नाही प्रश्न विचारायला चाललोय : राष्ट्रवादी\nदरम्यान, OnePlus TVचे फिचर्स सांगायचे झाले तर, या टीव्हीमध्ये Android TV बेस्ड कस्टम ऑपरेटिंग सिस्टम आहे. ५५ इंच वेरियंटमध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला आहे. हाय-एण्ड वेरियंट ४के एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये ८ इनबिल्ड स्पिकर देण्यात आला आहे. तसंच या टीव्हीमध्ये गूगल प्ले स्टोर वापरता येणार आहे. Dolby Atmos आणि Dolby Vision चे सपोर्ट या टीव्हीला लावता येणार आहेत.\nNASA ने जारी कली Chandrayaan-2 संदर्भातील छायाचित्रे\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंग��लचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nपुढील महिन्यात OnePlus 7T, OnePlus 7T Pro भारतात होणार लाँच\nOnePlus 7T चा पहिला लूक प्रदर्शित\nवनप्लस ७ टी प्रो येणार\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\nOnePlus 7T आणि OnePlus TV भारतात लॉन्च; किमती आणि फीचर्स जाणून घ्या\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही\nलॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत ९५ टक्क्यांनी वाढ\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार\nलाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार\nपरवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/12/23/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T19:06:46Z", "digest": "sha1:HEIOOR754XA45KYJVVIOESJXPISGWTDK", "length": 4272, "nlines": 86, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "कवितेतुन ती", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“ती मला नेहमी म्हणायची\nकवितेत लिहिलंस का कधी मला\nमाझ्यासाठी लिही म्हटलं तर\nसुचतंच नाही का रे तुला\nआठवलंस का कधी मला\nमाझेच मी हरवुन जाताना\nतुझ्या डोळ्यांत दिसते ती\nमी पहायची आहे मला\nमनातलं बोलायचं आहे तुला\nकवितेत तुझ्या एकदा तरी\nलिही ना रे मला\n माझ्यासाठी लिही म्हटलं तर\nसुचतंच नाही का रे तुला …\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plasma-therapies-news-in-pimpri-chinchwad/", "date_download": "2020-09-24T18:19:54Z", "digest": "sha1:CK4M2UUVRXYWGFBS7BAYPKVH5S4ZV7NT", "length": 3048, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "plasma therapies News In Pimpri chinchwad Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: प्लाझ्मा थेरपीची संख्या वाढवा; खासदार बारणे यांची आयुक्तांना सूचना\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यशस्वी होत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे 13 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे पालिकेने कोरोनातून बरे…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/1-novemberpune-shivaji-nagar-policelotry-froud-case-arest-compani-ownercrime-branch-1new-mobile-number-call/", "date_download": "2020-09-24T17:24:58Z", "digest": "sha1:Z7ZMNA4NAAWJR4R2JOREQ2HJICZT6YRZ", "length": 9051, "nlines": 96, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "mobil call", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nलाॅटरी लागल्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे कंपनीच्या मालकाला अटक\nसजग नागरिक टाइम्स:अजहर खान ,पुणे ; सोशल नेटवर्किंगच्या जगात सर्वकाही खुपच फास्ट झालेले आहे त्यात ऑनलाईन खरेदी विक्री, मनी ट्रान्स्फर, बिल भरणे, अश्या कामाला गती मिळत असुन त्या मध्ये आता फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे .त्यातीलच एक प्रकार पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट 1 यांनी आरोपीचे मुसक्या आवळून उघडकीस आणले आहे\nनविन सिम कार्ड घेणाऱ्या ल���कांचे नंबर प्राप्त करून घेऊन संबधित लोकांना फोन करून तुम्हाला लाॅटरी लागल्याचे सांगून व गोल्ड प्लेटेड असलेली अमरीकन चैन लागले असल्याचे सांगून त्यांचे विश्वास संपादन करून ५५० रुपये भरण्यास सांगून ७० रुपयाची एच एम टी कंपनीची बनावट घड्याळ त्याना लोकांना देऊन त्यांची फसवणूक करत होता .याबद्दल महेंद्र सोनावणे रा. संगमवाडी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने वैदिक बजार कंपनीचे मालक बालाजी रामचंद्र म्द्दीपाटला वय ३२ रा हिमालया हाईट्स फातिमानगर वानवडी यास सापळा रचून अटक करण्यात आले आहे, त्याच्या कडून ६५० एच एम टी कंपनीची बनावट घड्याळ, बनावट कंपनीची चैन असे ९०.००० रुपयाचा मुद्देमाल जमा करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले ,हि कारवाई प्रदीप देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ,पंकज डहाने पोलीस उपायुक्त गुन्हे ,समीर शेख सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १.यांच्या मार्ग्दर्श्नाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील ,स. पोलीस निरीक्षक धनंजय कापरे,व इतर अधिकारी व कर्मचारीने मिळून कारवाई केली.\n← एक पुणेरी उंदीर झाडावर चढला\nडी एस के व हेमंती कुलकर्णी विरोधात आणखीन ५२ तक्रारी दाखल. →\nस्वारगेट येथील वाय आकाराच्या उद्दानपूलावर अपघात\nवानवडी वाहतूक पोलिसांची चालू आहे जोरदार कारवाई\nनगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिविगाळ\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/police-morningwalkers-corona-lockdown.html", "date_download": "2020-09-24T17:01:18Z", "digest": "sha1:H6PZ5P4OBYVPK2DHBEKAG75433NKLRVL", "length": 9686, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "या शहरात मॉर्निंगवाॅक करणार्यांवर पोलिसांनी केली कारवाई - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर महाराष्ट्र या शहरात मॉर्निंगवाॅक करणार्यांवर पोलिसांनी केली कारवाई\nया शहरात मॉर्निंगवाॅक करणार्यांवर पोलिसांनी केली कारवाई\nपोलिसांनीच घेतले योगाचे धडे\nवरोरा शहरातील रत्नमाला चौक जवळील उड्डाण पुलावर व नागपूर-चंद्रपुर महामार्गालगत सकाळी मॉर्निंगवाक करण्यासाठी वरोरा नागरिक पहाटे रोज येत असते यांची माहिती वरोरा पोलिसांनी पहाटे संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे समजताच आज दि. १८ एप्रिल ला पहाटे ५ वाजतापासून वरोरा पोलिसांनी मॉर्निंगवाक करणाऱ्यांना थांबवून त्यांना उद्या पासून दिसल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.\nवरोरा शहरातील उड्डाणपूल व आनंदवन ते रत्नमाला चौक पर्यंत रस्त्यावर पहाटे मॉर्निंगवाक करणारे व रस्त्याच्या कडेला व्यायाम, योगा करण्याकरिता गर्दी केली जात होती तसेच पोलिसांच्या कारवाईच्या भीतीपोटी कहीजन रस्त्यापासून दूरवर असलेल्या ले-आउटमध्ये गर्दी करीत होते. यामध्ये माढेळी, मार्डा गावाकडे जाणारे लेआऊटही सकाळी गर्दीने फुलून जात आहेत. त्यामुळे वरोरा पोलिसांनी लक्ष वेधून कारवाई करीत उद्यापासून रस्त्यावर गर्दी न करण्याचे आश्वासने दिली. ही कारवाही वरोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मडावी, साहाय्यक पोलीस निरीक्षक वावरे, दीपक दुधे, आपरेटवार, तुकाराम निषाद, लोधी तारळे यांनी केली आहे.\nTags # चंद्रपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nच���द्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/girl-marriage-does-not-have-money-so-they-picked-up-this-step/", "date_download": "2020-09-24T17:36:30Z", "digest": "sha1:KM2AP34OI7SXBESCVAURPHB2I56E6XF3", "length": 11656, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत; म्हणून त्यानी उचलले हे पाऊल... - News Live Marathi", "raw_content": "\nमुलीच्या लग्नाला पैसे नाहीत; म्हणून त्यानी उचलले हे पाऊल…\nNewslive मराठी- कर्जाला कंटाळून कंधार तालुक्यातील इमामवाडी गावातील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रामराव व्यंकटी जंगवाड वय (४२) असं त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.\nमहेंद्रा फायनान्स, बचत गटाच्या कर्जाला कंटाळून व शेतीत सतत नापिकी होत असल्याने तसेच मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यामुळे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\nइमामवाडी येथील रामराव जंगवाड हे आपले भाऊ बाबूराव व्यंकटी जंगवाड यांच्या नावे असलेली शेती करत होते. गेल्या दोन चार वर्षापासुन शेतीत होणारे सततचे नुकसान त्यातच त्यांनी महेंद्रा फायनान्सचे ८० हजार रूपयांचे खासगी कर्ज घेतले होते. बचत गटाचेही त्यांच्यावर कर्ज होते.\nदरम्यान, या सर्व कर्जाच्या परत फेडीतून जगणे सुसह्य होत नव्हते. त्यातच मुलगी लग्नाला आली असल्याने लग्नासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यांपासून नातेवाईकांसमोर बोलतांना मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे निराशाजनक उदगार ते सतत काढत होते.\nमोदी सरकारचा खुलासा; एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार\nसरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र […]\nमतदानादिवशी प्रचार करणारा कुत्रा ताब्यात\nNewslive मराठी- लोकसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान नंदूरबारमध्येही पार पडले. यावेळी चक्क कुत्र्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हे कुत्रे चक्क मतदानादिवशी भाजपचा प्रचार करत होते. त्याच्या शरीरावर भाजपाचे निवडणूक चिन्ह आणि ‘मोदी लाओ, देश बचाओ’ अशा संदेशाचे स्टीकर्स चिकटवलेले होते. यामुळे कुत्र्यासह मालक एकनाथ चौधरीला (65) पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, चौधरीवर आयपीसी कलम 171 (अ) अंतर्गत तक्रार […]\nपवारांनी व्यक्त केली चिंता; मोदी सरकारच्या निर्णयाचा पाकिस्तानला फायदा\nकांद्याची अचानक निर्यात बंदी केल्यानंतर देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी भेट घेऊन कांदा निर्यात मागे घेण्याबाबत चर्चा केली. याची माहिती पवार यांनी ट्विटरवर दिली. भारत हा जगभरात कांद्याचा खात्रीशीर निर्यातदार म्हणून ओळखला जातो. मात्र निर्यात […]\n‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nशिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- रावसाहेब दानवे\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nदूध दराच्या श्रेयासाठी भाजपचे आंदोलन -रोहित पवार\n२३ तासांच्या प्रवासानंतर पोहोचल्या नवनीत राणा मुंबईत\nराज्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी आली समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/534", "date_download": "2020-09-24T17:28:33Z", "digest": "sha1:KRVVG7WMXMROGP63SSKKO53HKOOCJJVE", "length": 15227, "nlines": 148, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); नाॅस्टाल्जिया | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nजयश्री गडकर यांचा आज जन्मदिन\nटिव्ही आला.. दिवाणखान्यात असलेल्या रेडिओची जागा त्यानं घेतली. पण आत्तासारख्या तीन त्रिकाळ सिरीयल, सिनेमा यांचा पाऊस पाडत नव्हता. ठराविक वेळ कार्यक्रम, बातम्या आणि मग रात्री दहा वाजता टिव्ही बंद होणारे ते सोनेरी दिवस होते. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्यामुळं मोनोपाॅली. चांगलं सकस कथानक असेल तरच त्या सिरीयल निवडल्या जात. आश्चर्याची गोष्ट अशी की फक्त तेराच भागांना परवानगी असायची. म्हणजे कादंबरी कितीही मोठी असली तरी कथानक १३ भागातच संपवावी लागायची सिरीयल.\nएक मात्र खरं... दूरदर्शनवर लागणाऱ्या त्या सिरीयल्सना दर्जा होता. आत्तासारखा चमचमाट नव्हता, पण कथा चांगल्या नी आटोपशीर होत्या तेरा भागात निकाल... फालतू वाढाचार नाही. दिखावा नाही.. सुटसुटीत.. अशाच काही दर्जेदार मालिका त्या वेळी होऊन गेल्या. त्यांची ही मालिका...नाॅस्टाल्जिया. साधारणपणे १९८५ नंतर टिव्हीवर लागणाऱ्या बहुतांश सिरीयल चांगल्या होत्या. सास बहू कुरकुर होती, पण कुरघोड्यांचे एपिसोड नव्हते. विवाहबाह्य संबंध हायलाईट केले नव्हते. त्या कथा, ती माणसं आपली वाटायची. अशाच काही आवडलेल्या सिरीयल्सची ही मालिका नाॅस्टाल्जिया.\nआज पहिला लेख - फरमान\nमाझ्या आवडत्या सिरीयलमध्ये कायम वरच्या नंबरवर आहे फरमान. कंवलजीत आणि दिपीका देशपांडे यांच्यासह विनीता मलिक, नवीन निश्चल, राजा बुंदेला यांनी आपल्या सहजसाध्या अभिनयानं फार वर्षं माझ्या मनात घर केलं आहे. अशी मला प्रचंड आवडलेली सिरीयल फरमान. मी नववीत असताना ती दर सोमवारी रात्री नऊ वाजता लागायची. दिपीका देशपांडे व कंवलजीत यांच्या नकळत फुललेल्या प्रेमाची ती कथा.\nऐमन शाहाब (दिपीका देशपांडे) ही एक अनाथ मुलगी असते. बडे सरकार जमरुद महल (विनीता मलिक) ही नवाब घरातील सून असते. त्यांना असिस्टंट हवी असते, म्हणून पेपरमध्ये जाहिरात देतात. ऐमन हैदराबाद येथे नोकरीसाठी त्यांच्या फरमान या हवेलीत येते. बेंगलोरहून निघालेली उपाशी ऐमन हवेलीत पोहोचते. मुलाखतीनंतर तिला बडे सरकार आपल्याकडं नोकरीला ठेवून घेतात. बशारत नवाब (राजा बुंदेला) बरोबर तिची चांगली मैत्री होते. एका लग्न समारंभात बडे सरकार तिला आपल्यासोबत खास हैदराबादी वेशभूषा करवून घेऊन जातात. नवाबांचे रीतरीवाज माहीत नसलेली ऐमन चुकून पुरुषांच्या बाजूच्या व्हरांड्यात जाऊन उभारते. तिथं अचानक एक अतिशय देखणा राजबिंडा तरुण येतो आणि तिला मिठी मारतो. संतापून ऐमन त्याला मुस्कटात देते. झालेली गोष्ट ती कुणालाही सांगत नाही.\nदुसरे दिवशी बडे सरकार आणि त्यांचा लवाजमा दांडेलीला रवाना होतो. तिथं पेंटिंग करत असताना तोच तरुण तिला परत दिसतो. तो आपला पाठलाग करत आला आहे अशा समजुतीने ऐमन त्याला परत फटकारते. तो ही तिची जमेल तेवढी फिरकी घेतो. ती बडे सरकारना ही गोष्ट सांगायची ठरवते आणि त्याचवेळी तो तरुण तिथे येतो आणि ऐमनला तेंव्हा समजते की ���ो तरुण म्हणजे बडे सरकारचा एकुलता एक मुलगा अजहर नवाब आहे.\nपहिल्याच भेटीपासूनच अजहर नवाब आणि ऐमन यांच्यात बेबनाव सुरू होतो. पण नंतर नंतर नकळत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. अजहर नवाबची मैत्रीण रेहाना, बशारत नवाब, त्याची बहीण शाहना, आई तस्लीम पाशा यांची वेगवेगळी उपकथानकं जराही बोअर करत नाहीत. पुढे फरमान या हवेलीचं अजहर नवाब हाॅटेल बनवतो. त्याचं नांव ही आलमपनाह ठेवतात. ऐमन चिडून अजहर नवाबला आलमपनाह म्हणत असते. ऐमनचं चांगलं काम तिला जनरल असिस्टंट ते जनरल मॅनेजर या पदावर नेतं. आणि चित्रकार असलेले अजहर नवाबचे काका वकार जंग आणि बडे सरकार यांचं त्यांच्या लग्नापूर्वी असलेलं प्रेम नंतर बडे सरकार आणि अजहर नवाब यांना कसं त्रासदायक ठरतो हे ऐमनला समजतं. अजहर नवाबचं शाहनाशी लग्न होणार आहे असं समजून ती आलमपनाह सोडून जायचं ठरवते आणि अजहर नवाब आपल्या प्रेमाची कबुली देतो अशी हॅपी एंडींग असलेली ही सिरीयल कितीही वेळा पाहिली तरी मला कंटाळा येत नाही.\nयात कंवलजीतने अजहर नवाब फार छान साकारला आहे. कितीतरी शाॅट्समध्ये तो अमिताभ बच्चनची काॅपी करतो असं वाटतं. पण त्याने हैदराबादच्या नवाबाचे उर्दू उच्चार इतके परफेक्ट केले आहेत की बस दिपीका देशपांडेचं नवखेपण क्वचितच जाणवतं. तिच्या प्रेमात पडलेला बशारत नवाब आधी एकदम खोडकर आणि नंतर जबाबदार मिलचा मॅनेजर राजा बुंदेलानं‌ फार छान उभा केला आहे. नवाबिण असूनही त्याचा गर्व नसलेली, कठोर पण प्रेमळ बडे सरकार विनीता मलिकनी छान साकारली आहे. खरंच कितीही वेळा पाहिली तरी बोअर न होणारी ही प्रेमकहाणी. तुम्ही बघा...आणि सांगा आवडली का\nकोरोनाचं संकट आणि मदतीचा हात\nमाझी परदेशवारी भाग ७\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/we-were-under-pressure-from-students-and-parents-to-take-jee-and-nit-exams-the-union-education-minister-claimed-127654153.html", "date_download": "2020-09-24T19:16:34Z", "digest": "sha1:PF2NJQAYM4URO5PXMMBZTNTSUTSJ3VZ2", "length": 5926, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "We were under pressure from students and parents to take JEE and Nit exams, the Union Education Minister claimed | जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव होता, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना काळात परीक्षा:जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव होता, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा\nजेईई परीक्षा देणाऱ्या 80 टक्के उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केल्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती\nजेईई आणि नीट प्रवेश परीक्षा ठरल्या वेळेतच होणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून तसं स्पष्टही करण्यात आले आहे. मात्र या परीक्षा घेण्यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या परीक्षा घेण्यावरून मोठा दावा केला आहे. जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर दबाव होता असा दावा केंद्रिय शिक्षणमंत्र्यांनी केला आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nपालक आणि विद्यार्थ्यांचा होता दबाव\nरमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, विद्यार्थी आणि पालकांकडून सतत दबाव होत असल्यानेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाहीत यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. या परीक्षाबाबत विद्यार्थांना काळजी लागली होती. अजून किती वेळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना भेडसावत होती.\nपुढे बोलताना ते म्हणाले की, दरम्यान जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई परीक्षेसाठी सुमारे साडे आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केल्याची माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/12/29/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-09-24T17:32:13Z", "digest": "sha1:FTF5JZH4YR6MWGZEUQDSWLGBBGRMGAG5", "length": 15552, "nlines": 143, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "नकळत शब्द बोलू लागले ..!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nनकळत शब्द बोलू लागले ..\nकित्येक वर्ष झाली, मी Yogesh khajandar’s Blog (Yk’s Blog ✍️) ना��ाने ब्लॉग लिहीत आहे. कित्येक कविता , कथा , काही मनातले विचार मी या ब्लॉग मार्फत मांडले. कधी लिखाण अगदी सहज झालं. तर कधी कित्येक शोधूनही काहीच भेटले नाही. माझ्या कविता वाचकांना आवडल्या , खूप लोक या ब्लॉगचे नियमित वाचकही झाले आणि या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे या एवढ्या वर्षात मला खूप काही या ब्लॉगमध्ये बोलता आले. आता इतकं लिहूनही काही माझे मित्र ,वाचक मला म्हणाले ,की तुम्ही एखाद पुस्तक का प्रकाशित करत नाहीत.. तर त्यांना एवढच म्हणावंसं वाटतं, की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. तसचं माझ्या पुस्तकाचं ही होईल.\nलिहिताना मला खूप वेळा काय लिहावं असा प्रश्न कधीच पडला नाही, कारण मनात आहे ते लिहायचं या एका विचाराने मी लिहीत रहायचो. सुरुवात केली तेव्हा छोट्या छोट्या कविता मी ब्लॉग मध्ये शेअर करत राहिलो. तेव्हा लिखाण ही एवढं चांगलं नसायचं. वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे आपसूकच लिखाण व्हायचं. सुरुवातीच्या काही काळात अगदी दोन ते तीन कडव्याची एखादी कविता व्हायची. पण पुढे लिखाण वाढत गेलं आणि आज कित्येक कविता लिहिल्या, त्यानंतर पुन्हा थोड मागे पहावसं वाटल ते त्या सुरुवातींच्या कवितेकडे. अगदी सहजच…\nखरंतर लिखाण का करावं हा महत्त्वाचा प्रश्न खूप लोकांना पडतो, मलाही वाटायचं लिखाण का करावं पण मी खूप काही विचार केला नाही याचा, कारण उत्तर अगदी सहज मिळालं. मनात जे काही आहे त्याला वाट मोकळी करून द्यायची आणि त्यानंतर भेटणारा तो मनाचा हलकेपणा तो म्हणजे खरा लिखाणाचा आनंद असतो हे त्यावेळी कळलं. म्हणजे कथा अगदी आपल्यातल्या असाव्या अस वाटायचं. लिखाण थोडं अलंकारिक भाषेत असावं, पण भाव मात्र अगदी वाचकाच्या मनाला स्पर्श करून जायला हवे असं लिहायचं. आणि म्हणूनच आजपर्यंत लिखाण करताना ,कथा लिहिताना. त्यातील नायक , नायिकेचे मन ,ती व्यक्तिरेखा मी कधीतरी कुठेतरी अनुभवलेली असायची, आणि ते पात्र लिहिताना त्या व्यक्तीचा मला तिथे उपयोग व्हायचा, त्यामुळे कथा अजुन जिवंत व्हायची. असं म्हणतात की खूप पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माणसं वाचावी, या जगाला अजुन जवळून पाहिल्याचा अनुभव आपल्याला नक्कीच त्यातून भेटतो आणि त्याचा उपयोगही कधीतरी होतो.\nया सगळ्या गोष्टी अनुभवताना, काही कथा लिहिताना, आपल्यातला त्या मनाला, कोणत्याही पात्रावर प्रेम करू द्यायचं नाही हा विचार मात्र मी नेहमी करायचो. म्हणजे त्या कथेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं. नाहीतर ती कथा एकांगी व्हायची भिती असायची. पण कितीही प्रयत्न केला, तरी एखाद्या तरी पात्राच्या प्रेमात पडायचं, अगदी नकळत‌च , मग आपणच आपल्या लिखाणाच्या प्रेमात जर नाही पडलो तर त्या लिखाणाचा काय उपयोग … असही तेव्हा वाटायचं आणि तसचं झालं, खूप साऱ्या कविता मनात घर करून बसल्या. कित्येक कडवी मनात शब्दांशी झुंज करत राहिले, आणि त्यामुळेच लिखाण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करावं हे कळायला लागले.\nअगदी तेव्हापासून ते आजपर्यंत लिखाण फक्त आपल्याला आनंद मिळावा या उद्देशानेच लिहीत राहिलो. एखाद्या वेळी परिस्थितीचा राग यायचा , माणसांचा राग यायचा तो या शब्दांच्या रुपात बाहेर पडू लागला. मनात कोणी घर करून बसले तर तेही हळूच कवितेतून डोकावून त्याच्यासाठी लिहिलेल्या कविता वाचू लागले. असे खूप काही शब्द बोलू लागले. जिवंत होऊ लागले. आणि मलाच विचारू लागले की, हे शब्दांच जग सत्य आहे की आभास पण याच उत्तर कधीच मला मिळालं नाही. कारण सत्य लिहावं तर ते आभास वाटू लागले आणि आभासाच्या मागे जावे तर सत्य दिसू लागले. पण हे बोलले काहीच नाही. कारण शब्दांचे जग तुमच्या विचारांवर ठरते हे कळू लागले.\nया जगात फिरताना आपल्या जवळच्या लोकांना ते खूप जवळुन पाहु लागले .. माझ्याच लोकांना पुन्हा पुन्हा लिहू लागले …शब्द नकळत आपलेसे होऊ लागले \n23 thoughts to “नकळत शब्द बोलू लागले ..\nहो नक्की .. धन्यवाद ..🙏🙏\nखरंय तुमचं सुयोग्य वेळ आल्यावर शुभारंभ करा.. तुमच पुस्तक प्रकाशित करा.. नक्की प्रतिक्षेत असेन.\nयाच विषयावर मी ही दोन लेख लिहिलेयत..तुम्ही अधिक छान लिहिलंय..\nशुक्रिया 🙏🙏🙏😊, लिखते रहो, पढ़ते रहो, मन का राज़ कहते रहो…😊\nनक्कीच .. आपलेही स्वागत आहे ..🙏🙏😊 .. तुम्ही खूप छान लिहिता .. 🙏🙏🙏\nअन माझ्या ही कवितांना/गझलांना दाद देण्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏\n मला आवडेल आपली मदत करायला .. कोणत्या प्रकारे सहायता करू शकतो \nखरोखरच तुमचे शब्द बोलतात धन्यवाद\nनक्कीच… आपली प्रतिक्रिया मला अजुन लिहिण्यास बळ देईल .. खुप खुप धन्यवाद 😊🙏\nविचार पटले, भावले आणि खूप आवडले. मी (तुम्ही) का लिहितो याचे अतिशय सुंदर विश्लेषण. I have personally experienced how cathartic writing is. लिखाण हे मनातील तीव्र विचारांना/भावनांना वाट मिळण्याचे एक उत्तम साधन आहे. लिहिते रहा.\nक्षणिक या फुलास काही ..\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22129", "date_download": "2020-09-24T17:55:37Z", "digest": "sha1:OZNJGYURY3ALDBFYG7KUNIUMHIKWDVB3", "length": 4055, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साहिर लुधियानवी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साहिर लुधियानवी\nयह बरसोंकी वोही सिगरेट है ... साहिरला आठवताना : डूडल आर्ट\nआज ८ मार्च. साहिर लुधियानवी ह्या कमालीच्या मनस्वी आणि प्रतिभावंत कवीचा जन्मदिवस. माझ्या फार जवळच्या माणसांपैकी एक साहिर.\nआज, त्याच्या जन्मदिवशी त्याची आठवण तर आलीच, पण त्याचबरोबर आठवण झाली मागच्या २५ ऑक्टोबरला , त्याच्या मृत्यूदिनी त्याला आठवताना आपसूकच रेखाटल्या गेलेल्या डूडलची.\nआज ते डूडल मायबोलीकरांबरोबर शेयर करतीये, २५ ऑक्टोबरच्या रायटपसकट.\nRead more about यह बरसोंकी वोही सिगरेट है ... साहिरला आठवताना : डूडल आर्ट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/kupatkaal-is-considered-to-be-the-best-time-for-shraddha-in-pitrupaksha-2020-127694511.html", "date_download": "2020-09-24T18:03:07Z", "digest": "sha1:LVISXHD4R4SP2WSZJBHFJPHE7NMBLQVX", "length": 6936, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kupatkaal is considered to be the best time for Shraddha in pitrupaksha 2020 | श्राद्धासाठी कुपतकाळ मानण्यात आला आहे श्रेष्ठ काळ, चंद्रलोकात मानला जातो पितरांचा वास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपितृपक्ष:श्राद्धासाठी कुपतकाळ मानण्यात आला आहे श्रेष्ठ काळ, चंद्रलोकात मानला जातो पितरांचा वास\nपितरांच्या तृप्तीने मनुष्याला आयु, सुख, आणि धन प्राप्ती होते\nहिंदू पंचांगानुसार, भाद्रपद मासातील पक्ष पंधरवडा पितरांच्या पूजेसाठी नियत आहे. या काळात पितरांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये दक्षिण दिशा पितरांची मानण्यात आली आहे. तसेच चंद्रलोकात पितरांचा वास मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार भाद्रपद मासातील कृष्ण पक्षात चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. यामुळे या काळात पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे विधान आहे.\nउज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पूर्वजांसाठी करण्यात येणारे श्राद्ध शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या योग्य वेळेला करणे शुभफलदायी मानले जाते. जाणून घ्या, तर्पण आणि श्राद्ध कर्म करण्याचा श्रेष्ठ काळ...\n1. पितृ शांतीसाठी तर्पणचा श्रेष्ठ काळ संगवकाळ म्हणजेच सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतचा मानला गेला आहे. या दरम्यान केल्या गेलेल्या तर्पण विधीमुळे पितर तृप्त होण्यासोबतच पितृदोष आणि पितृ ऋणातून मुक्ती मिळते.\n2. तर्पण केल्यानंतर श्राद्ध कर्म करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ काळ कुपतकाळ आहे. हा काळ प्रत्येक तिथीला सकाळी 11.36 पासून दुपारी 12.24 पर्यंत राहतो.\n3. धार्मिक मान्यतेनुसार या काळात पितृगणांचे मुख पश्चिम दिशेकडे असते. या स्थितीमध्ये पितर आपल्या वंशजांनी केलेल्या श्राद्धाचा भोग सहजतेने ग्रहण करू शकतात.\n4. यामुळे या वेळेला करण्यात आलेल्या पितृ कर्मामुळे पितर प्रसन्न होतात.\n5. पितरांच्या तृप्तीने मनुष्याला आयु, सुख, आणि धन प्राप्ती होते.\n6. ब्रह्माजी, पुलस्त्य, वशिष्ठ, पुलह, अंगिरा. क्रतू आणि महर्षी कश्यप हे सात ऋषी महान योगेश्वर आणि पितर मानण्यात आले आहेत.\n7. अग्निमध्ये हवन केल्यानंतर जे पितरांसाठी पिंडदान करतात त्याला ब्रह्मराक्षसही दूषित करू शकत नाहीत. श्राद्धामध्ये अग्निदेवाला उपस्थित पाहून राक्षसही तेथून पळून जातात.\n8. सर्वात पहिले वडिलांना, त्यानंतर आजोबांना आणि त्यानंतर पंजोबांना पिंड द्यावे. हाच श्राद्धाचा विधी आहे.\n9. प्रत्येक पिंड देताना एकाग्रचित्त होऊन गायत्री मंत्राचा जप तसेच सोमाय पितृमते स्वाहा उच्चार करावा.\n10. तर्पण करताना वडील, आजोबा आणि पंजोबा इ. नावांचा स्पष्ट उच्चार करावा.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/due-to-the-negligence-of-the-states-the-pace-of-the-scheme-of-buying-and-selling-farmers-produce-has-slowed-down-127657407.html", "date_download": "2020-09-24T19:05:42Z", "digest": "sha1:F2XTDNIIVEQUXFZHTEKBKFEEHSUTEYFA", "length": 9580, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Due to the negligence of the states, the pace of the scheme of buying and selling farmers' produce has slowed down | राज्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन शेअरप्रमाणे खरेदी-विक्री करणाऱ्या योजनेचा वेग मंदावला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nई-एनडब्ल्यूआर:राज्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन शेअरप्रमाणे खरेदी-विक्री करणाऱ्या योजनेचा वेग मंदावला\nनवी दिल्ली (शरद पांडेय)एका महिन्यापूर्वी\n3 वर्षांपूर्वी सुरू झाली होती ईएनडब्ल्यूआरची व्यवस्था, एक्स्चेंजवर ट्रेडिंग, कर्जही घेता येईल\n64 हजारांपैकी 1801गोदामांचाच आतापर्यंत या योजनेत सहभाग\nशेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या निगोशिएबल वेअरहाउसिंग रिसिप्टी स्कीम (ई-एनडब्ल्यूआर) राज्यांच्या निरुत्साहामुळे गती घेत नसल्याचे दिसते. देशातील सुमारे ६४ हजार वेअरहाऊसपैकी १८०१ आतापर्यंत त्यात सहभागी झाले आहेत. यातही ७०% म्हणजे १२६७ गोदाम केवळ तामिळनाडू व मध्य प्रदेशातील आहेत.\nकेंद्र सरकारने फेब्रुवारी २०१७ मध्ये योजना सुरू केली होती. या अंतर्गत गोदामात जमा पिकांच्या पावतीला डिजिटल बनवण्यात आले होते. या डिजिटल पावतीलाच ई-एनडब्ल्यूआर म्हणतात. यात गोदामातील सर्व पिकांचा तपशील असतो. या पावतीला शेतकरी कोणत्याही व्यापाऱ्याला थेट किंवा एनसीडीईएक्स सारख्या एखाद्या कमोडिटी एक्स्चेंजच्या माध्यमातून विकू शकतात. या यादीचा मालक गोदामात ठेवलेल्या मालाचा मालक होतो. म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून ई-एनडब्ल्यूआर विकत घेतली तर तो गोदामात जाऊन माल घेऊ शकतो. शेतकरी ई-एनडब्ल्यूआर तारण ठेऊन बँकेकडून कर्जही घेऊ शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या योजनेला क्रांतिकारी मानले जात होते. मात्र, केवळ दोन राज्ये तामिळनाडू आणि मध्य प्रदेशानेच याचा लाभ घेतला. तामिळनाडूने गेल्या तीन वर्षांत ८१५ आणि मध्य प्रदेशने ३१५ गोदामांना या योजनेत सहभागी केले आहे. उर्वरित कोणत्याही राज्यात १०० गोदाम देखील या योजनेत सहभागी झाले नाहीत. देशातील सर्वात मोठे राज्य यूपीत आतापर्यंत केवळ ४५ गोदामे यात सहभागी झाली. ई- एनडब्ल्यूआर देण्यासाठी गोदामांना ही योजना राबवणाऱ्या वेअरहाउसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटीत (डब्ल्यूडीआरए) नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी त्यांना डब्ल्यूडीआरएच्या गुणवत्तेशी संबंधित अटींचे पालन करावे लागेल.\nपिक गोदामात जमा करुन ई- एनडब्ल्यूआर घेतल्यानंतर ती डीमॅटमध्ये रुपांतरीत होते. ती एनसीडीईएक्स सारख्या एक्सजेंच द्वारे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात विकू शकता.\nई-एनडब्ल्यूआर बँकेत तारण ठेऊन कर्ज घेऊ शकता. फायदा असा अाहे की, पिकाची किंमत घटली तर कर्ज घेऊन खर्च भागवता येईल, मग किंमत वाढल्यावर विकून कर्ज फेडायचे.\nई-एनडब्ल्यूआर देणाऱ्या गोदामातून गरजेनुसार आवश्यक तेवढा माल काढता येईल. तर सामान्य गोदामात पुर्ण माल एकाच वेळी काढावा लागतो.\nनोंदणी वेगाने करावी लागेल\nडब्ल्यूडीआरएचे चेअरमन पी. श्रीनिवास सांगतात की, ई- एनडब्ल्यूआरमध्ये इतर राज्यांनाही तामिळनाडूसारखी गती आणावी लागेल. गुजरात, उप्र, हरियाणाने रस दाखवला आहे. आंध्र व तेलंगाणात ३५ गाेदामांना ई- एनडब्ल्यूआरचा बाजार जाहीर केले आहे. येथे ई- एनडब्ल्यूआरची खरेदी-विक्री होते. नोंदणीत गती आणण्याचे प्रयत्न होत आहेत.\nडब्ल्यूडीआरए नोंदलले गोदाम ई- नाम योजनेशी लिंक आहेत. शेतकरी किंवा व्यापारी गोदामाची पावती घेऊन घरी बसूनच कोठेही माल विकू शकतो. ते फ्यूचर मार्केटमध्ये विकता येऊ शकते. -पी. श्रीनिवास, चेअरमन, डब्ल्यूडीआरए\nएक्स्चेंजमधून देशात काेठेही विकू शकता ईएनडब्ल्यूआर\n2.35 लाख ईएनडब्ल्यूआर जारी केले आहेत. 17.3 लाख टन पीकांना डीमॅटमध्ये बदलले आहे. 815 सर्वाधिक गोदामे तामिळनाडूूत योजनेशी संबंधित\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/4/17/Unhali-shibir-Divas-Pahila-Ranade-Balak-Mandir-.aspx", "date_download": "2020-09-24T17:20:51Z", "digest": "sha1:LLZMJIOFGDN7PTPR3XSZG6N5DW76UDD4", "length": 3679, "nlines": 49, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "उन्हाळी शिबिर : दिवस पहिला (रानडे बालक मंदिर)", "raw_content": "\nउन्हाळी शिबिर : दिवस पहिला (रानडे बालक मंदिर)\nशिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर कालपासून सुरु झाले. कालचा पहिला दिवस. पाळणाघरामुळे सगळी मुलं एकमेकांना ओळखतचं होती , पण मग त्यांनी सगळ्या ताईंना आपली ओळख करून देऊन आजच्या सत्राला सुरुवात झाली. पप्प���म्- पायसम्, सिग्नल, पोस्टमन या खेळांनी मुलांना खूप मजा आली. ' पुस्तक माझे ' या सत्रात मुलांनी स्वतः चे पुस्तक तयार केले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी हे सत्र घेतले. अर्चनाताईंच्या ' तुम्ही कोणते चित्रं काढणार ' या प्रश्नावर सगळ्यांचा एकदम गलका सुरू झाला. पण त्यानंतर एक तासभर गडबड न करता मुलांनी आपापली पुस्तके तयार केली. स्वतःचे नाव लिहून प्रत्येकाने आपापल्या पुस्तकात काय लिहिले ते सांगितले. त्यांच्या वयानुसार त्यांनी तयार केलेली पुस्तके खरोखरच उत्तम होती. रुपाली निरगुडे, सायली शिगवण, राजश्री चव्हाण यांनी मुलांना मदत केली. आणि उद्या काय गंमत असेल याचा विचार करत छोटी मंडळी घरी गेली.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/debt-ridden-farmer-commits-suicide-aurangabad-1883206/", "date_download": "2020-09-24T18:35:55Z", "digest": "sha1:HY2XIHMQ2V2ZOAVAJDZPG5MEM3HT3AJR", "length": 10442, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Debt ridden farmer commits suicide Aurangabad | नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nनापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nदेना बँक शाखेचे तीन लाख रुपयांचे पीककर्ज, महिंद्रा फायनान्स कंपनीचे एक लाख रुपये कर्ज व इतर कर्ज परतफेड कशी करावी, या चिंतेत ते असायचे.\nसेलू तालुक्यातील रायपूर येथील एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धोंडीराम यादवराव गाडेकर (वय ४३) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर देना बँकेचे तीन लाख रुपयांचे कर्ज होते.\nधोंडीराम गाडेकर यांना अडीच एकर शेती आहे. सततची नापिकीमुळे ते चिंतेत असायचे. त्यांच्यावर देना बँक शाखेचे तीन लाख रुपयांचे पीककर्ज, महिंद्रा फायनान्स कंपनीचे एक लाख रुपये कर्ज व इतर कर्ज परतफेड कशी करावी, या चिंतेत ते असायचे. यातूनच त्यांनी आपल्या शेतातील बोरीच्या झाडास गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रायपूर येथे मृत गाडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मृत गाडेकर यांच्या मुलीचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 दोन-तीन आठवडय़ांच्या प्रतीक्षेनंतर एक वेळ पाणीपुरवठा\n2 कृषी कर्जाच्या पुरवठय़ावर मर्यादा\n3 राजापूरची गंगा पाच महिन्यांत पुन्हा अवतरली\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/director-of-marathi-film-rajiv-patil-has-wish-of-oscar-nomination-211099/", "date_download": "2020-09-24T18:37:27Z", "digest": "sha1:EAZ3CIHNWSPLM4VYJ7TKFR4LSFNXK53U", "length": 14754, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राजीवला ‘ऑस्कर’पर्यंत धडक मारायची होती.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हव���\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nराजीवला ‘ऑस्कर’पर्यंत धडक मारायची होती..\nराजीवला ‘ऑस्कर’पर्यंत धडक मारायची होती..\nकलावंत मनस्वी असतात हे सर्व जण म्हणतात, पण मांडलेला डाव असा उधळून जाण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला राजीव निघून गेला. त्याने मित्रांचा विश्वासघात केला.\nकलावंत मनस्वी असतात हे सर्व जण म्हणतात, पण मांडलेला डाव असा उधळून जाण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला राजीव निघून गेला. त्याने मित्रांचा विश्वासघात केला. त्याला ‘ऑस्कर’पर्यंत धडक मारायची होती, पण ते सर्व आता अपूर्णच राहिले..\nमराठी चित्रपटसृष्टीत नाशिकचे नाव थेट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत घेऊन जाणारे दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या निधनाच्या वृत्तावर येथील त्यांच्या मित्रांचा अजूनही विश्वास बसण्यास तयार नाही. ज्या शहराने त्याचे अभिनयातील गुण, दिग्दर्शनातील चमक जोपासली, त्या शहरातील त्याचे हितचिंतक आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत आहेत. युवा दिग्दर्शक आणि लेखक दत्ता पाटील त्यापैकीच एक. भविष्यात काय काय करायचे याची आखणी आम्ही गप्पांदरम्यान करीत होतो. राजीवला ऑस्कपर्यंत धडक मारायची होती, असे ते सांगतात. ‘वंशवेल’ या चित्रपटानिमित्त राजीवने अठरा नायिकांना एका गाण्यावर नृत्य करावयास भाग पाडले. मराठी चित्रपटसृष्टीतील हा विक्रमच. या चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेचे मुंबई येथे नुकतेच प्रकाशनही झाले. रविवारी रात्री मुलाखत आणि पुढील नियोजनाबाबत आमचे बोलणेही झाले. हे सर्व सुरू असताना सर्व मित्रांना गाफील ठेवून तो सोमवारी अचानक निघून गेला. एक दर्जेदार चित्रपट देणारा, प्रसंगी आक्रमक होणारा, विचारांची सखोलता जपणारा हुरहुन्नरी दिग्दर्शक पडद्याआड गेला. दादासाहेब फाळके यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत नाशिकची नवी ओळख त्याने निर्माण केली होती, असे पाटील यांनी त्यांच्याबद्दल सांगितले. दिग्दर्शक व अभिनेता सचिन शिंदे यांनी राजीवच्या आठवणी सांगताना नाटक व चित्रपट हा राजीवचा श्वास होता असे नमूद केले. त्याच्या स्वप्नांचे सुरुवातीला आम्हाला हसू यायचे. मात्र त्याने जे जे सांगितले त्याच्या दिशेने त्याची पावले पडण्यास सुरुवात झाली होती. मुंबईसारख्या शहरात नाशिकमधून येणाऱ्या नवोदितांसाठी त्याने पाया तयार करून दिला होता. नाशिकचा म्हणजे राजीवचा मित्र असेच काहीसे होऊन गेले होते. काम करताना तडजोड त्याला मान्य नव्हती. कोणापुढे हाजी हाजी करायची नाही हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. कधी कोणापुढे हात पसरले नाहीत, असे त्यांनी नमूद केले.\nलहानपणापासून राजीवचे मित्र असलेल्या सूर्यकांत भोसले यांनी राजीवने अतिशय कमी वेळात खूप यश मिळविल्याचे सांगितले. आम्ही चित्रपट क्षेत्रात सोबतच काम करायला सुरुवात केली. नंतर कामाच्या निमित्तानेही आमच्या भेटीगाठी होत राहिल्या. यशाचे एक एक शिखर गाठत असताना तो तसाच निघून गेला, अशी भावना भोसले यांनी व्यक्त केली. ‘वंशवेल’ या चित्रपटाचे निर्माते दामोदर मानकर यांनी चित्रपटाच्या कामानिमित्ताने ते आमच्या परिवाराचे सदस्य होऊन गेल्याचे नमूद केले. ‘वंशवेल’ प्रदर्शित होईल, पण राजीव आपल्यात नसणार याचे दु:ख असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ध्येयनिष्ठ पत्रकारांच्या लिखाणामुळे वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम – तटकरे\n2 ..तर नगरसेविकांना २५ हजार रुपये मानधन\n3 सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत राणेंकडून आमदारांचा समाचार\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/ramraje-nimbalkar-creates-confusion-regarding-his-shivsena-joining-in-a-interview-scj-81-1971063/", "date_download": "2020-09-24T19:12:52Z", "digest": "sha1:IELPVFKHWU4DBT4B7KNZTKWWVNLAG536", "length": 13932, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ramraje nimbalkar creates confusion regarding his shivsena joining in a interview scj 81 | “मी आज राष्ट्रवादीतच, उद्याचं उद्या पाहू” : रामराजे निंबाळकर | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n“मी आज राष्ट्रवादीतच, उद्याचं उद्या पाहू” : रामराजे निंबाळकर\n“मी आज राष्ट्रवादीतच, उद्याचं उद्या पाहू” : रामराजे निंबाळकर\nराजकारणात कठोर निर्णय घ्यावे लागतात असंही रामराजे यांनी म्हटलं आहे\nमी आज राष्ट्रवादीतच आहे, उद्याचं उद्या पाहू असं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांबाबत काहीसा संभ्रम निर्माण केला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत हाती कमळ घेण्याचा म्हणजेच भाजपात जाण्याचा निर्णय नक्की केला आहे. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेना प्रवेश करणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण केला आहे.\nकाय म्हणाले आहेत रामराजे नाईक निंबाळकर\n“मी आज तरी राष्ट्रवादीतच आहे, उद्याचं उद्या पाहू. या वयात शरद पवारांची साथ सोडावी असं वाटत नाही. मी कार्यकर्ता मेळावा बोलावला आहे तो पक्षातून बाहेर पडण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी बोलवला आहे. कार्यकर्ते कदाचित असाही निर्णय घेऊ शकतात की आपण आहोत तिथेच राहू. कदाचित ते ठरवू शकतात की आपण अपक्ष लढू. स्वार्थासाठी कोणताही निर्णय घेणार नाही. मात्र कार्यकर्ते ठरवतील त्या दिशेने जाणार असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. इ��कंच नाही तर मी उद्या काय करणार हे आज सांगणं थोडं ‘प्रीमॅच्युअर’ होईल. राजकारणात कठोर निर्णय घ्यावे लागतात तसा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर येऊ नये इतकंच वाटतं” असंही रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक धक्के बसत आहेत. अनेक दिग्गज राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेनेत जात आहेत. अशात रामराजे निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेत जाणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मात्र आता रामराजे निंबाळकर यांनी या चर्चा पुढे सुरु रहाव्यात अशीच व्यवस्था त्यांच्या वक्तव्यातून केली आहे. “ज्यांना आम्ही लाल दिवा दिला अशी माणसंही राष्ट्रवादी सोडून जात आहेत” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्याबाबत रामराजे निंबाळकर यांना विचारलं असता, “हे वक्तव्य त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत केलं आहे. मी आज तरी राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे ही टीका मला उद्देशून त्यांनी केली होती असं म्हणता येणार नाही” असं उत्तर दिलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्र��्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका\n2 दिल्लीत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे करणार भाजपात जाहीर प्रवेश\n3 चार्टड विमानाने औरंगाबादला पोहोचून भास्कर जाधवांचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांकडून राजीनामा मंजूर\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/rss-chief-mohan-bhagwat-presents-deenanath-mangeshkar-award-to-salim-khan-1882950/", "date_download": "2020-09-24T19:16:46Z", "digest": "sha1:IOUULKSYWEJT2K2OTSFVWCMPMCIBFLE4", "length": 12958, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rss chief Mohan Bhagwat Presents Deenanath Mangeshkar Award to Salim Khan | मंगेशकर यांची गायकी समाजाला कार्यप्रवृत्त करणारी! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमंगेशकर यांची गायकी समाजाला कार्यप्रवृत्त करणारी\nमंगेशकर यांची गायकी समाजाला कार्यप्रवृत्त करणारी\nअभिनेता आणि पटकथा लेखक सलीम खान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पटकथा लेखक सलीम खान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nदीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात मोहन भागवत यांचे प्रतिपादन\nमुंबई : ‘मंगेशकर कुटुंबीयांना देवाने दिलेली कलेची देणगी त्यांनी कायम समाजहितासाठी वापरली. दीनानाथ मंगेशकर यांच्या गाण्यांतून समाजाच्या वीरतेला प्रोत्साहन मिळते. त्यांची गायकी समाजाला कार्यप्रवृत्त करणारी आहे’, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.\nमास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्काराने गौरवले जाते. षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात भागवत यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले. या सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेही उपस्थित होते.\nअभिनेता आणि पटकथा लेखक सलीम खान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी लेखक वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी अभिनेत्री हेलन आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. शास्त्रीय नर्तक सुचेता भिडे-चाफेकर यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. भद्रकाली प्रोडक्शनचे ‘सोयरे सकळ’ या नाटकाला ‘मोहन वाघ पुरस्कारा’ने आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी तालयोगी आश्रमाचे पंडित सुरेश तळवलकर यांना ‘आनंदमयी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना भारतीय जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी संस्था ‘भारत के वीर’साठी पुरस्कार देण्यात आला. पुलवामा हल्ल्यानंतर या पोर्टलवर शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सव्वादोनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती विजयकुमार यांनी दिली. पुरस्कार सोहळ्यात मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने एक कोटी १८ लाख रुपये शहिदांसाठी विजयकुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 विद्यापीठाचा ६९५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर\n2 मुंबईत तीव्र झळा\n3 पोलीस गणवेशात टोपीऐवजी ‘कॅप’\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/loksatta-lokankika-for-youths-1046453/", "date_download": "2020-09-24T19:30:54Z", "digest": "sha1:A4LVLLTVVW4UQ54DBMYWEPTCKGOZASJS", "length": 17005, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तरूणाईच्या आविष्कारातून नवे पाहण्याची अन् शिकण्याची संधी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nतरूणाईच्या आविष्कारातून नवे पाहण्याची अन् शिकण्याची संधी\nतरूणाईच्या आविष्कारातून नवे पाहण्याची अन् शिकण्याची संधी\n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी मिळणारी संधी ही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.\n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी मिळणारी संधी ही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विविध घटना, विषय यांच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहणाऱ्या तरूणाईच्या आविष्कारांमधून नवे काही पाहण्याची आणि शिकण्याचीही संधी मिळाली, असे मत स्पर्धेचे परीक्षक आणि उपस्थितांनी व्यक्त केले.\n‘‘मी जयदेव हट्टंगडी यांच्या कार्यशाळेमुळे एकांकिका, नाटकाशी जोडला गेलो. आमच्या कार्यशाळांचा शेवट हा अशाच एखाद्या छोटय़ाश्या नाटकाने व्हायचा आणि पुढे त्याचे रुपांतर एखाद्या चांगल्या संहितेत व्हायचे. या स्पर्धेच्या निमित्ताने या सगळ्या प्रक्रियेशी जोडले जाताना आणि त्यात स्वत:चा शोध घेताना खूपच छान वाटते आहे. आपण कुठे आहोत हे जोखायचे असेल, तर उंचीवरून गर्दीकडे पाहा आणि आपण कुठे आहोत याचा शोध घ्या, असे मला या तरूणांना आवर्जून सांगावेसे वाटते.’’\n‘‘नाटक समजण्यासाठी, करण्यासाठी जी प्रगल्भता आवश्यक आहे, ती या विद्यार्थ्यांकडे असणे अपेक्षित नाहीये. ती अनुभवानेच येते. मात्र, एखाद्या साध्या-सरळ वाटणाऱ्या, रोजच्या चर्चेतल्या मुद्दय़ाकडे ही मुले खूप वेगळ्या पद्धतीने पाहतात, हे या स्पर्धेतून प्रकर्षांने दिसले. . अनेकदा नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना यांच्या भपक्यात खऱ्या क्षमता समोर येत नाहीत. मात्र, इथे आपल्याला काय मांडायचे आहे, ते प्रेक्षकापर्यंत मर्यादित साधनांतून पोहोचवताना विद्यार्थ्यांचा कस लागला. त्यामुळे हे विद्यार्थी जसे आहेत, तसे समोर आले. त्यांच्यातील क्षमता समोर आल्या. विद्यार्थ्यांनी मूकनाटय़ासारख्या तंत्राचा वापर करून केलेले सादरीकरणही नोंद घ्यावी असे आहे.’’\n‘‘माध्यमांनी अशा प्रकारच्या स्पर्धा आवर्जून आयोजित केल्या पाहिजेत. अशा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांसाठी कवाडं खुली होतात. त्यांना स्वत:ला जोखता येतं, त्यांच्यातल्या क्षमतांचा त्यांना शोध लागतो. फक्त शहरांतच नाही, तर अनेक ठिकाणी टॅलेंट लपलेले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, ते सर्वासमोर आणण्यासाठी राज्यभरात अशा स्पर्धाचे आयोजन झाले पाहिजे.\n‘‘ काल्पनिक आणि वास्तविक विषयांचा उत्तम मिलाफ या स्पर्धेत पाहायला मिळाला. ध्वनिक्षेपक नसताना आवाजाची फेक कशी असावी, आवाजाचा वापर कसा करावा याचीही चांगली उदाहरणे या स्पर्धेत दिसली. छोटय़ा जागेत, मर्यादित साहित्यासह एकांकिका करता येऊ शकते, हे समोर येण्यासाठी हे प्रारूप उपयुक्त ठरेल. वाचिक अभिनयाची पारखही या प्रारूपातून चांगली करता येऊ शकते.’’\nसुषमा जोग – सावरकर\n‘‘ तरुणाईचे भावविश्व या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता आले. मी ही सगळी प्रक्रिया खूपच एन्जॉय केली. मात्र, विद्यार्थ्यांना काही अंशी अजून मार्गदर्शनाची गरज आहे. बाहेरगावाहून आलेल्या संघांना स्पर्धेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन करण्याची गरज आहे.’’\n‘‘पुण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये, छोटय़ा गावांमध्ये एकांकिका पोहोचायला हव्यात. त्यासाठी ‘लोकसत्ता’ सारख्या माध्यमाने उपलब्ध करून दिलेली संधी खूपच उपयोगी ठरणारी आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये असल्यामुळे संघांना स्वत:चे सादरीकरण सुधारायला संधी मिळते. छान वातावरणात या स्पर्धा झाल्या. त्याचाही सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो.’’\n‘‘पुण्��ाबाहेरही खूप टॅलेंट आहे. मात्र, बाहेरील संघांना तांत्रिकदृष्टय़ा थोडय़ा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे भाषेचा, त्याचा लहेजाचा वापर आणि विषयांतील वैविध्य यांमुळे स्पर्धेच्या पलीकडे जाऊन कलाकार एकमेकांकडून शिकत असतात. त्यासाठी या स्पर्धेचे व्यासपीठ उपयोगी ठरेल.’’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘लोकसत्ता लोकांकिका’महाअंतिम फेरी उद्या रंगणार\n‘लोकांकिका’चा बहुमान कोणाला मिळणार\n‘लोकसत्ता लोकांकिका’.. आली समीप घटिका \nVIDEO: ‘सैराट’मधल्या ‘आनी’ची निवड ‘लोकांकिका’च्या मंचावरून\n‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळा रविवारी ‘झी मराठी’वर\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला सुरुवात\n2 सळसळत्या तरुणाईचा नावीन्यपूर्ण आविष्कार\n3 ९ डिसेंबरला ‘बिनकामाचे संवाद’\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/shekinah-mukhiya-only-girl-in-col-brown-cambridge-boys-school-1660586/", "date_download": "2020-09-24T18:23:48Z", "digest": "sha1:XMDNHJF3FGDDLLH7YIEX3UJ3FFX3RXMP", "length": 13194, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shekinah Mukhiya only girl in Col Brown Cambridge boys School | | Loksatta", "raw_content": "\nबेल���पूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nम्हारी छोरी छोरों से कम हैं के, मुलांच्या शाळेत एकमेव मुलगी\nम्हारी छोरी छोरों से कम हैं के, मुलांच्या शाळेत एकमेव मुलगी\nरिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानं तिची शाळा बुडली होती. अखेर तिला मुलांच्या शाळेत प्रवेश मिळाला असून पुढच्या दोन दिवसांत शाळा सुरू होणार आहे.\nपंन्नास वर्षांनंतर या शाळेत शिकणारी शेकिना ही पहिलीच मुलगी आहे. तिच्या वर्गात सगळेच मुलं आहेत.\nदेहरादूनमधली ११ वर्षांची शेकिना मुखिया हे नाव इथल्या लोकांना चांगलंच परिचयाचं असेल. संगीत रिअॅलिटी शोमध्ये तिची सर्वोत्तम कामगीरी सगळ्यांच्या लक्षात आहे. या रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहचली. ही स्पर्धा तिनं जिंकली नसली तरी लोकांची मनं मात्र तिनं जिंकली. अर्थात रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानं तिला शाळेत उपस्थित राहता येईना. तिच्या गैरहजेरीमुळे तिला सहावीतून पुढच्या कक्षेत प्रवेश देण्यात मुख्याध्यापकानं नकार दिला. अखेर मुलीचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिच्या वडिलांनी कोल ब्राऊन केंब्रिज स्कूलच्या मुख्यध्यापकांकडे मुलीला प्रवेश देण्याची विनंती केली. ही शहरातील प्राख्यात आणि मुलांची शाळा आहे. या शाळेनं पहिल्यांदाच आपली परंपरा तोडून शेकिनाला आपल्या शाळेत प्रवेश दिला आहे.\nपंन्नास वर्षांनंतर या शाळेत शिकणारी शेकिना ही पहिलीच मुलगी आहे. तिच्या वर्गात सगळेच मुलं आहेत. येत्या १२ एप्रिलपासून तिची शाळा सुरू होत आहे. शेकिनामध्ये असलेले कलागुण पाहून तिला शाळेनं ही संधी दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शेकिना म्हणाली मला मुलांच्या शाळेत प्रवेश मिळाला असला तरी मी खूप खूश आहे. मला मोठं होऊन उत्तम गायिका व्हायचं आहे पण, त्याचबरोबर मला माझं शिक्षणही पूर्ण करायचं आहे.\nशेकिनाला मुलांसारखाच गणवेश अत्यावश्यक असणार आहे त्यामुळे मुलांसारखी शर्ट आणि पँट घालून येणं बंधकारक असणार आहे. वर्गमित्रांसोबत शेकिना रुळेल याची पुरेपुर काळजी घेण्यात आलीय. शेकिनाचं आई वडिलाही शिक्षक आहेत. आमिर खानच्या ‘दंगल��� चित्रपटातून आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. मुलीला मुलांप्रमाणे समान वागणूक देण्याची तसेच चौकट मोडण्याची प्रेरणा या चित्रपटानं मला दिली. म्हणूनच मी शेकिनाचं नाव मुलांच्या शाळेत घातलं असं तिचे वडील म्हणाले. शेकिनाच्या आधी १९४० आणि १९५० मध्ये एकूण तीन मुली येथे शिकल्या होत्या. १९२९ साली स्थापन झालेल्या या शाळेत राज कपूरही शिकले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 भाजपा आमदाराच्या भावाला अटक, पीडितेच्या पित्याचा तुरुंगात झाला होता संशयास्पद मृत्यू\n एका नंबर प्लेटची किंमत १३२ कोटी\n3 करायला गेलं एक झालं भलतंच, चुकून दुसरीच इमारत पाडली\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/students-closed-the-hostels-headteacher-in-classroom-31540/", "date_download": "2020-09-24T19:08:31Z", "digest": "sha1:BNVS2WOAYE7XDE2ZDOPPC4MU6IKBQ3NS", "length": 10466, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वसतिगृह अधीक्षिकेला विद्यार्थिनींनी डांबले | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nवसतिगृह अधीक्षिकेला विद्यार्थिनींनी डांबले\nवसतिगृह अधीक्षिकेला विद्यार्थिनींनी डांबले\nआदिवासी वसतिगृहात कोणत्याच सोयी-सवलती नसल्याच्या तक्रारीची गाऱ्हाणी मांडण्यासाठी निघालेल्या मुलींना मज्जाव करणाऱ्या अधीक्षिकेला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी डांबून ठेवल्याची घटना येथील शिवाजीनगरातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात शुक्रवारी घडली.\nआदिवासी वसतिगृहात कोणत्याच सोयी-सवलती नसल्याच्या तक्रारीची गाऱ्हाणी मांडण्यासाठी निघालेल्या मुलींना मज्जाव करणाऱ्या अधीक्षिकेला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी डांबून ठेवल्याची घटना येथील शिवाजीनगरातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात शुक्रवारी घडली.\nया वसतिगृहात मुलींसाठी कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने त्याबद्दलची तक्रार करण्यासाठी मुली जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाल्या होत्या, तेव्हा त्यांना वसतिगृह अधीक्षिका संजीवनी कोकाडे यांनी मज्जाव केला असता संतप्त विद्यार्थिनींनी अधीक्षिकेला एका खोलीत बंद करून कुलूप ठोकले.\nयासंबंधीची तक्रार अधीक्षिका संजीवनी कोकाडे यांनी पोलिसात केल्यावरून वडगाव रोड पोलिसांनी ३५ मुलींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 अनिल पाटील म्हशाखेत्री यांना राज्य पुरस्कार\n2 ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना मैत्री गौरव पुरस्कार\n3 ‘जाणता राजा’चे प्रयोग २६ जानेवारीपासून चंद्रपुरात\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/story-writer-sakha-kalal-profile-zws-70-2036358/", "date_download": "2020-09-24T18:54:40Z", "digest": "sha1:VIBFTOKIPJWW4TJZADGKV6YOK5JGLISC", "length": 14263, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Story writer sakha kalal profile zws 70 | सखा कलाल | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n१९७४ साली ‘ढग’ आणि पुढे काही वर्षांनी ‘सांज’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले.\nकथाकार सखा कलाल यांच्या निधनाची वार्ता शुक्रवारी आली, तेव्हा अनेकांना ‘कोण हे कलाल’ असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण कलाल यांनी कथा लिहिल्या, त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले, एके काळी अनेकांना आपल्या लेखनावर ज्यांची मुद्रा उमटावी असे वाटे त्या ‘मौज’ने ते प्रसिद्ध केले होते, वगैरे सारे ऐंशीच्या दशकाआधीचे. त्यानंतर कलाल यांचे कथालेखन जवळपास थांबलेच; फुटकळ स्फुटलेखन केले तेही मुख्य प्रवाहात आले नाही. बरे, तुटपुंज्या लेखकीय भांडवलावर व्याख्याने, संमेलने, चर्चासत्रे यांचा धुरळा उडवणे हेही कलाल यांना जमले नाही. तो त्यांचा स्वभाव नव्हता. ते पडले मितभाषी. ते ज्या कोल्हापूरमध्ये वावरले, तेही साहित्याचे तसे मुख्य केंद्र नव्हे. हे सारे तपशील पाहता, कलाल यांचे स्मरण राहणे तसे अवघडच. पण तरीही सखा कलालांना लक्षात ठेवले पाहिजे, याचीही कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे ग्रामीण जीवनसंस्कृतीचा जिवंत प्रत्यय देणाऱ्या त्यांच्या कथा आणि दुसरे म्हणजे या कथांतून ग्रामीण समाजजीवनापेक्षा ग्रामीण व्यक्तीच्या जीवनातील उमटलेले तीव्र व हळवे स्वर. आणि मुख्य म्हणजे, ग्रामीण महाराष्ट्रीय जीवनाच्या वाटचालीच्या सातत्यातील एक तुकडा कलाल यांनी मराठी वाचकांना दाखवला म्हणून\nस्वातंत्र्यपूर्व काळात र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ, श्री. म. माटे, वामन चोरघडे यांनी ग्रामीण विश्व कथेत आणले. मात्र त्या कथा रंजकताप्रधानच अधिक होत्या. या रंजकतेला फाटा देत ग्रामीण जीवनाचा तळ धुंडाळणारी कथा व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, अण्णा भाऊ साठे, महादेव मोरे आदींनी लिहिण्यास सुरुवात केली, ती स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकभरात. याच काळात सखा कलाल हेही कथा लिहू लागले. १९५९ साली ‘हिरवी काच’ ही त्यांची कथा ‘सत्यकथा’त प्रसिद्ध झाली; या कथेतील अभावग्रस्तेतील श्यामचा निरागसपणा त्यांनी कलात्मकतेने टिपला आहे. काहींचे म्हणणे आहे की, बेळगावच्या रायबागमध्ये जन्मलेल्या (१९३८), तिथल्या माळरानावर बालपण घालवलेल्या सखा कलाल यांचे जगणेच त्यात आले आहे. या कथेनंतर ‘सत्यकथा’च्या विशुद्ध वाङ्मयीन वर्तुळात त्यांचा शिरकाव झाला आणि पुढील वर्षभरात ‘विहीर’, ‘रान’, ‘फेड’ या त्यांच्या कथा ‘सत्यकथा’तच प्रसिद्ध झाल्या. ग्रामीण माणसाचे जगणे, त्यांच्या व्यथा-वेदना, मानसिक हिंदूोळे कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडावयास सुरुवात केली.\nएकीकडे हे सुरू असताना, सुंदर हस्ताक्षराचे देणे लाभलेले कलाल याच काळात काही काळ लेखनिक, लिपिक म्हणून उमेदवारी करत होते. परंतु पुढे ग्रंथालयशास्त्रातील शिक्षण घेत लवकरच ते कोल्हापूरच्याच महाविद्यालयात ग्रंथपालपदी रुजू झाले आणि ही करवीरनगरीच त्यांची कर्मभूमी झाली. १९७४ साली ‘ढग’ आणि पुढे काही वर्षांनी ‘सांज’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. या संग्रहांनंतर कलालांनी कथालेखन जणू थांबवलेच. ‘पार्टी’ या शीर्षकाचा त्यांचा स्फुट लेखसंग्रह त्यानंतर आला खरा, पण कथालेखक कलाल यांची झाक त्यात नव्हती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n3 डॉ. उदयन इंदूरकर\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news_category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T18:11:42Z", "digest": "sha1:MSIW35KBIY3R6Q3Z7L5UDSFKCVJ4HHM7", "length": 4072, "nlines": 45, "source_domain": "journalistasso.tv", "title": "News Categories मराठी सिनेमा Archive - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महारा��्ट्र बंदची हाक\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nमुंबई : ३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nरत्नागिरी : महेश मांजरेकर यांना ३० कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक\nमुंबई : चूक झाली, असं पुन्हा कधी होणार नाही; गणरायापुढे प्रवीण तरडेंनी मागितली जाहीर माफी\nमुंबई : प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार\nमुंबई : अभिनेत्री वर्षा उसगावकरांना पितृशोक\nमुंबई : रूग्णालयाला मदत करून अभिनेत्री साजरा करणार वाढदिवस\nमुंबई : निराधार ज्येष्ठ अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला आसरा\nपुणे : ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8/19", "date_download": "2020-09-24T17:34:14Z", "digest": "sha1:5OLEH6TJZJEIW2WUQMYMYDAJWVHQK3YR", "length": 5116, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘डीएसकें’सह तीन बिल्डरांची चौकशी\nपुण्यात शिक्षा होण्याच्या प्रमाणात घट\nसंरक्षण कायद्याची हवी अंमलबजावणी\nएसटी बसचालकाच्या मदतीस धावले मंत्री\n...तर प्रतिबंधात्मक कारवाई घातक\nपावणे दोन कोटींचा मुद्देमाल परत\nब्रेनडेड खेळाडूमुळे चौघांना जीवनदान\nरॅलीतून पोलिसांचे ‘सिटी सेफ’\nप्रतीक्षा सायबर पोलिस ठाण्याची \nआता तुरुंग पार्टीचे पोलिस बदलणार\nकेरळभवनमधील ते थरारक ५३ तास\nसापडल्यास गुन्हा; अन्यथा ‘मिसिंग’\nसाडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त\nपोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू\nगणेशोत्सव बंदोबस्तावरील पोलिसाचा मृत्यू\nतीन मणिपुरी विद्यार्थ्यांना लुटले\nधोकादायक वृक्ष तोडण्यासाठीसमिती आवश्यकच\nसाडेआठ हजार पोलिसांचा पहारा\nऑनलाइन परवान्यांकडे गणेश मंडळांची पाठ\nराठोड दाम्पत्य पोलिस दलातून बडतर्फ\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news_category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-24T18:09:07Z", "digest": "sha1:VPA65CAOSM6EQKLMMGUPRWSCRWWYIF5D", "length": 3862, "nlines": 45, "source_domain": "journalistasso.tv", "title": "News Categories मनोरंजन Archive - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nमुंबई : 'विकी डोनर' फेम अभिनेत्याचं कॅन्सरमुळं निधन\nमुंबई : निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण\nमुंबई : पायल घोषकडून अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल\nमुंबई : ३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'\nमुंबई : ड्रग्स प्रकरणी दीपिकानंतर नम्रता शिरोडकरचं नाव समोर\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nमुंबई : 'जो झोपी गेला आहे त्याला जागवता येऊ शकतं' - कंगना\nमुंबई : 'मुंबई पालिका ही राज्य सरकारची पाळीव' कंगनाचा आरोप\nमुंबई : ड्रग्सप्रकरणात आणखी एका अभिनेत्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/hadpsar-kalepadal-muslim-kabristan-news-2019/", "date_download": "2020-09-24T17:38:21Z", "digest": "sha1:QTGHKNG3V6FBVP32SAJIDIFOZELVWJNJ", "length": 11583, "nlines": 120, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "hadpsar kalepadal Muslim kabristan news 2019", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nहडपसर कालेपडल के मुस्लिम कब्रिस्थान मे वॉलकंपाऊंड और वॉचमन ना होने की वजहा से क्या चलरहा है देखिए\nMuslim kabristan news :पुणे ;हडपसर कालेपडल के मुस्लिम कब्रिस्थान के काम को किसने रोका \nMuslim kabristan news : पुणे ; हडपसर कालेपडल के मुस्लिम कब्रिस्थान मे वॉलकंपाऊंड और वॉचमन ना होने की वजहा से क्या चलरहा है देखिए,\nकब्रिस्थान मे ही शराब पिकर लडखडाकर गिरता हुवा शराबी, कंडोम का इस्तेमालकर कब्रिस्थान मे ही फेंका जाता है,\nये सब रूक जाये इसलीये भाजपा और शिवसेना के नगरसेवकोने बजट देकर वॉलकंपाऊंड का काम शुरू कीया,\nऔर राष्ट्रवादी के मुस्लिम माजी नगरसेवक ने राजकारण कर काम को रूकवा दिया,\nइसबारे मे मनसे के अझरूद्दीन सय्यद ने पुणे मनपा के अधिकारीयोंसे बात कर कब्रिस्थान का काम जल्द से जल्द शुरू करने को कहा है,\nऔर अधिकारीने भी काम को जल्दही शुरू करने की बात की है.\nsajag nagrikk times च्या video बातम्या पहाण्यासाठी क्लिक करा\nमागील बातमी :श्रीरामपुरात पैगंबर जयंती उत्साहात साजरी\nसजग नागरिक टाइम्स : Eid-e-Miladunnabi 2019 :श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मदिन\nईद ए मिलादून्नबी म्हणून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .यानिमिताने आज शहरात वॉर्ड नं २ मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.\nयात सुमारे सात हजार मुस्लीम बांधव सामिल झाले होते . सकाळी ९ वाजता सय्यद बाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला .\nमौलाना आजाद चौक , गुलशन चौक , मिल्लत नगर ,फातेमा कॉलनी , काजीबाबा रोड , पापाभाई जलाल रोड मार्गे मिरवणुकीची जामा मशिदीत सांगता झाली .\nमिरवणुकीत अग्रभागी मौलाना मोहमद ईमदादअली व ईतर मौलवी गण रथात विराजमान होते . मिलाद पठन तसेच नाअत पठन सुरू होते.\nमिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महाप्रसाद रुपाने मिठाई व विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत ज्येष्ठ नेते उपनगराध्यक्ष करण ससाणे,\nसचिन गुजर, नगरसेवक अंजूमभाई शेख , मुख्तार शाह , अशोक कानडे , विजय खाजेकर,मुन्ना पठाण , कलीम कुरेशी ,रज्जाक पठाण , रियाज पठाण ,\nशकूर शेख ,डॉ. राज शेख, तन्वीर रजा ,मुख्तार खान, जाफर शाह , रऊफ शाह आदि सामिल झाले होते .\nदावते इस्लामी या संघटनेने मिरवणुकीत विविध प्रतिकृती व देखावे सादर केले. गेले बारा दिवस विविध मशिदीतून झालेल्या मजलीस ए सिरतुन्नबी ची आज सांगता झाली.\nआजची मिरवणूक व विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मशिद ट्रस्ट , दावते इस्लामी, सुलताने हिन्द फाऊंडेशन, यंग आझाद ग्रुप , बातमी अधिक वाचा\n← अभियंता ते अभिनेता एक नवीन मार्ग चोखंदळणारी वेबसिरीज\nबालदिवसा निमित्त मुलांना खाऊ वाटप →\nमावळ मतदार संघातून पार्थ पावाराचा पराभव\nपुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होतेय रुग्णांची लूट\n3 thoughts on “हडपसर कालेपडल के मुस्लिम कब्रिस्थान मे वॉलकंपाऊंड और वॉचमन ना होने की वजहा से क्या चलरहा है देखिए”\nPingback:\t(childrens day ) बालदिवसा निमित्त मुलांना खाऊ वाटप 2019\nPingback:\t(Muslim Kabristan) हडपसर मे यह मुस्लिम कब्रिस्थान है या जंगल\nPingback:\t(Mominpura Kabristan)करोडो रूपये खर्च कर बनाया कब्रिस्थान झाडियों के गिरफ्त मे\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/i-will-also-seat-six-floor-nera-cm-cabine-47591", "date_download": "2020-09-24T18:19:18Z", "digest": "sha1:22JSW7SN5S7VNDJALN24KN2OXXOM676C", "length": 7664, "nlines": 173, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "i will also seat on six floor nera cm cabine | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकात्रित पकडल्यावर काम बरोबर होईल : अजित पवार\nकात्रित पकडल्यावर काम बरोबर होईल : अजित पवार\nकात्रित पकडल्यावर काम बरोबर होईल : अजित पवार\nमंगळवार, 31 डिसेंबर 2019\nमुंबई : \"\" मी सहाव्या मजल्यावरच जिथे पूर्वी सीताराम कुंटे बसायचे त्या दालनात उपमुख्यंमत्री म्हणून बसणार आहे,'' असे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.\nमुंबई : \"\" मी सहाव्या मजल्यावरच जिथे पूर्वी सीताराम कुंटे बसायचे त्या दालनात उपमुख्यंमत्री म्हणून बसणार आहे,'' असे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.\nखाते वाटप आणि अन्य विषयावर विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना अजित पवार म्हणाले, की मी सहाव्या मजल्यावरच बसायचे ठरवले आहे म्हणजे सहाव्या मजल्यावरच एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे आणि दुसऱ्या बाजूला माझे दालन असेल आणि आम्हा दोघांच्यामध्ये मुख्यसचिवांचे कार्यालय राहील. म्हणजे कसे दोन्ही बाजूंनी दोघे असणार. कात्रीत कपडल्यावर काम बरोबर होईल.\nकॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात दिल्लीहून परतले की सर्व वरिष्ठ बसून खाते वाटप अंतिम करतील. सर्व मंत्र्यांना कामकाज चालविण्यासाठी दालनांचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय सर्व मंत्र्यांना निवासासाठी बंगल्याचे वाटपही सुरू आहे.\nयापूर्वीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नव्हते त्यामुळे पाच वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून माझे जे कार्यालय होते त्यात फेरबदल झाले. कार्यालयाच्या जागेचे विभाजन करून काही कक्ष उमे राहिले त्यामुळे मी नवीन जागेच्या शोधात होतो.पण, मी सहाव्या मजल्यावरच बसेन.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअजित पवार ajit pawar बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/old-traditions-about-pitri-paksha-we-should-offer-water-to-pitru-127694422.html", "date_download": "2020-09-24T18:37:20Z", "digest": "sha1:7V7KYSE3KSKO7FIV2RC62XVKBPNRJGQI", "length": 3390, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Old Traditions About Pitri Paksha, We Should Offer Water To Pitru | पितरांना अंगठ्याच्या बाजूने अर्पित केले जाते जल, शास्त्रानुसार अंगठ्याजवळील भागाला म्हटले जाते पितृतीर्थ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरंपरा:पितरांना अंगठ्याच्या बाजूने अर्पित केले जाते जल, शास्त्रानुसार अंगठ्याजवळील भागाला म्हटले जाते पितृतीर्थ\nसध्या श्राद्धपक्ष सुरु असून या काळात पितरांसाठी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. भविष्य पुराणानुसार मनुष्याच्या हातावर 5 अत्यंत खास जागा असतात. धर्म ग्रंथांमध्ये यांना 5 तीर्थ मानण्यात आले आहे. या तीर्थांपासूनच मनुष्य देवता, पितृ आणि ऋषींना जल अर्पण करतात. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती सांगत आहोत.\nऋषितीर्थ : करंगळी बोटाच्या खालील भाग ऋषितीर्थ नावाने ओळखला जातो. लग्नाच्या वेळी हस्तमिलाप याच तीर्थापासून केला जोतो.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/policemen-127616998.html", "date_download": "2020-09-24T19:01:27Z", "digest": "sha1:U6OPKLELPRRWNS6Z6OUPWFPO3UIKRWTU", "length": 4477, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Union Home Ministry announces police medals, honors 58 policemen from Maharashtra | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलिस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा सन्मान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिसांचा सन्मान:केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलिस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा सन्मान\n74 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलिस पदकांची घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यापैकी 5 पोलिस अधिकाऱ्यांना सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. तर 14 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 पोलिस पदके जाहीर झाली.\nमहाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेले ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन👏🏼@DGPMaharashtra\nकेंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलिस पदके जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलिस पदक जाहीर झाली आहेत. यातील 80 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 215 पोलिसांना शौर्य पदके आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाली आहेत.\nमहाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेले ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन👏🏼@DGPMaharashtra\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/suicide-attempt-to-demand-loan/articleshow/70352453.cms", "date_download": "2020-09-24T19:26:53Z", "digest": "sha1:R3GN4DKBMKSF75YSSTKFYZQS3LYSV6GX", "length": 10887, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्ज मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर रुईकर कॉलनी येथील बँक ऑफ बडोद्याच्या कार्यालयासमोर कर्ज मिळत नाही या कारणावरुन ग्राहकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला...\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nरुईकर कॉलनी येथील बँक ऑफ बडोद्याच्या कार्यालयासमोर कर्ज मिळत नाही या कारणावरुन ग्राहकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शाहूपुरी पोलिसांनी ग्राहकाला आत्महत्या करण्यापासून रोखले. मारुती सोनवणे (रा. सदर बाजार) असे त्याचे नाव आहे.\nसोनवणे याने बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. पण कर्जाच्या अटी पूर्तता होत नसल्याने बँकेने कर्ज नाकारले होते. त्यामुळे सोनवणे यांनी मंगळवारी आत्महदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे फौजदार पवन मोरे, एस.एन. पांढरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सोनवणे बँकेसमोर पेट्रोलची बाटली घेऊन आला असता हेडकॉन्स्टेबल कुंभार, संजय पाटील, सहाय्यक फौजदार डोंगरे यांनी झडप टाकून सोनवणे याच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतली. यावेळी सोनवणे व पोलिसांच्यात झटापट झाली. पोलिसांनी सोनवणेला ताब्यात घेऊन त्याची मागणी समजावून घेतली. त्यानंतर पोलिसांनी बँक अधिकारी व सोनवणे यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या अटीपूर्ण केल्यानंतर सोनवणे यांना कर्ज देण्याची तयारी बँकेने दर्शवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगर्भवती महिला कॉन्स्टेबलला कारने उडवले महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्य��� दाखल\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईपोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांतील 'हे' आकडे चिंताजनक\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/health/2328/Many_of_the_benefits_of_dark_chocolate_are_eating.html", "date_download": "2020-09-24T19:31:06Z", "digest": "sha1:HCYDMQCI3M3GIXYFN7WC66FFOIG2J7OV", "length": 5671, "nlines": 84, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " डार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nडार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे\nतुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.\nनुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्यास डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.\nचॉकलेट खाण्याचे हे आहेत फायदे\nया संशोधनादरम्यान 18 ते 69 या वयोगटातील एक हजार 153 लोकांचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान ज्यांनी नियमित 100 ग्रॅम चॉकलेट खाल्ले त्यांच्यात डाय���िटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी आढळून आला.\nआता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद\nआता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद\nकोकोपासून बनवण्यात आलेली उत्पादने कार्डिओ मेटाबॉलिकचे स्वास्थ सुधारण्यास मदत करतात असेही या संशोधनादरम्यान आढळून आलेय.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=13866", "date_download": "2020-09-24T16:57:15Z", "digest": "sha1:JE5QZCHWCPIHAAIAGA7ONOZP3MSXVB2N", "length": 5466, "nlines": 78, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी – चिंचवड | विरोधकांच्या घंटानाद आंदोलनावर पक्षनेते एकनाथ पवारांचे सडेतोड उत्तर(व्हिडिओ) | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र स��िन जाधव यांना वीरमरण\nHome विडिओ पिंपरी – चिंचवड | विरोधकांच्या घंटानाद आंदोलनावर पक्षनेते एकनाथ पवारांचे सडेतोड उत्तर(व्हिडिओ)\nपिंपरी – चिंचवड | विरोधकांच्या घंटानाद आंदोलनावर पक्षनेते एकनाथ पवारांचे सडेतोड उत्तर(व्हिडिओ)\nशास्तीसाठी शंखनाद म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार (व्हिडिओ)\n15 दिवसांमध्ये मालमत्तेची नोंद न करून मिळकतकर भरा, अन्यथा जप्तीची कारवाई ; आयुक्त श्रावण हर्डीकर\nडंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू : संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला (व्हिडिओ)\n‘आले रे, आले रे उदयनराजे’ : चक्क खासदार उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी… पाहा आणि शेअर करा…\nबाबासाहेबांच्या नातू विषयी अपशब्द; आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3614/", "date_download": "2020-09-24T18:44:04Z", "digest": "sha1:PI3BRL3VPUHSXSVARPVCYRWVSKPOZXIL", "length": 10233, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबादेत कोरोनाबाधितांचे पुन्हा त्रिशतक ,चार कोरोनाबाधितांचा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nऔरंगाबादेत कोरोनाबाधितांचे पुन्हा त्रिशतक ,चार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nजिल्ह्यात 12998 कोरोनामुक्त, 4068 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दि.12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 165 जणांना (मनपा 91, ग्रामीण 74) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12998 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 328 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17632 झाली आहे. आजपर्यंत एकूण 566 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4068 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदुपारनंतर 205 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 58, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 83 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळव��े आहे.\nघाटीत खडकेश्वर येथील 59 वर्षीय स्त्री, रांजणगावातील जय भवानी चौक परिसरातील 55, सिल्लोड तालुक्यातील शास्त्री नगरातील 62 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घाटीत छावणीतील 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nसिटी एंट्री पॉइंट (58) करमाड (1), दौलताबाद (1), सातारा परिसर (3), एन आठ (3), पवन नगर (1), गारखेडा परिसर (1), एल अँड टी कंपनी परिसर (1), सावंगी (1), भगतसिंग नगर (2), सिल्लोड (3), सनी सेंटर (3), हर्सुल (1), मिसारवाडी (1), व्यंकटेश नगर (1), जाधववाडी (1), कन्नड (2), चिकलठाणा (5), भावसिंगपुरा (1), रांजणगाव (2), बजाज नगर (3), फारोळा (1), बीड बायपास (1), नक्षत्रवाडी (4), प्रकाश नगर (1),बिडकीन एमआयडीसी (6), गंगापूर (2), झाल्टा (1), विहामांडवा (1), अन्य (4)\n← जालना जिल्ह्यात 109 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nमुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले-आरोग्यमंत्री राजेश टोपे →\nतपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या – खासदार शरद पवार यांच्या सूचना\nऔरंगाबाद जिल्ह्यात 686 रुग्णांवर उपचार सुरू, आज 90 रुग्णांची वाढ\nराज्यात २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद,कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के\nआरोग्य दिल्ली देश विदेश महाराष्ट्र मुंबई\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nसलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त मुंबई, दि. २४ – राज्यात आज 19164 कोरोना बाधीत रुग्णांची\nआरोग्य तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर���टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2020-09-24T19:13:11Z", "digest": "sha1:XVWJ6EUBZNMKERFNJF2FRNN3APMEZ5JP", "length": 3064, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १११५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: १०९० चे - ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे\nवर्षे: १११२ - १११३ - १११४ - १११५ - १११६ - १११७ - १११८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशिन अराहान - म्यानमारी धर्मगुरू.\nइ.स. १११३ - इ.स. १११४ - इ.स. १११५ - इ.स. १११६ - इ.स. १११७\nLast edited on ९ फेब्रुवारी २०२०, at ०९:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०२० रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95/_U23Vv.html", "date_download": "2020-09-24T17:31:16Z", "digest": "sha1:G5GC5IV6XMSRCGGCKYPVJVQZOYYV4FAR", "length": 6338, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "कराड नगक्षपालिका कर्मचाऱयांचा आजपासून संपाचा इशारा नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकी�� जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकराड नगक्षपालिका कर्मचाऱयांचा आजपासून संपाचा इशारा नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप\nMarch 16, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकराड नगक्षपालिका कर्मचाऱयांचा आजपासून संपाचा इशारा\nनगराध्यक्षांनी कर्मचाऱयांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप\nकराड - कराड नगरपालिकेत अतिक्रमण मोहिमेनंतर सुरू झालेली आरोप, प्रत्यारोपांची धुळवड थांबायचे नाव घेत नाही. अतिक्रमण मोहिमेबाबत विशेष सभेत मुख्याधिकाऱयांवर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. मात्र नगराध्यक्षांनी अतिक्रमण पथकातील कर्मचारी दारू पिऊन आले होते, असा उल्लेख केल्याचा आरोप करत नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांची माफी मागावी अन्यथा सोमवारी 16 रोजी दुपारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.\nमुख्याधिकाऱयांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या विशेष सभेत मुकादम आणि कर्मचारी अतिक्रमण मोहिमेत दारू पिऊन आले होते, असा उल्लेख नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केला आहे. सभेला नगरसेवक उपस्थित असताना त्यांनी कर्मचाऱयांबाबत अवमानकारक वक्तव्य केले आहे. कर्मचाऱयांच्या इतर मागण्यांबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी स्वरूपात मागणी केली आहे. परंतु त्याची कसलीही दखल दोघांनीही घेतलेली नाही. अवमानकारक वक्तव्याबद्दल कर्मचाऱयांमध्ये संताप आहे. सोमवारी 16 रोजी स्वच्छता अभियान पाहणीचे काम संपल्यानंतर दुपारी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन नगरपालिकेच्या पश्चिम दरवाजासमोर करण्यात येणार आहे.\nअवमानकारक वक्तव्याबद्दल नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांची माफी मागावी, सर्व कर्मचाऱयांना मालकी हक्काची घरे मिळावीत, सातव्या वेतना आयोगाचा पहिला हप्ता रोखीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलच्या आत सर्व कर्मचारी आणि पेन्शनर यांना मिळावा, मासिक वेतन 10 तारखेच्या आत मिळावे, 2005 नंतर कायम झालेल्या कर्मचाऱयांचे अंशदान पेन्शन योजनेचे खाते प्रत्येकाच्या नावाने निघाले पाहिजे आदी मागण्या कर्मचाऱयांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/air-rafale-aircraft-would-have-been-more-effective-due-to-the-aircraft-b-s-dhanoa/", "date_download": "2020-09-24T16:59:34Z", "digest": "sha1:ZTVC6HL7LEONZLCYVHTQHL5VDYIIN5AE", "length": 4354, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राफेल विमानांमुळे हवाई हल्ला आणखी प्रभावी झाला असता - बी. एस. धानोआ", "raw_content": "\nराफेल विमानांमुळे हवाई हल्ला आणखी प्रभावी झाला असता – बी. एस. धानोआ\nकाश्मीरमधल्या पुलवामा मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात मिराज विमानं वापरण्यात आली होती. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात राफेल विमानं वापरली असती तर हा हल्ला आणखी प्रभावी झाला असता. असे वक्तव्य हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी केले आहे. तसेच भारताच्या हवाई दलात मिग – 2, मिग बायसन आणि मिराज – 2000 ही विमानं आहेत. ही विमानं भारताच्या हवाई दलाची शान आहेत. यामध्ये राफेल विमानांचीही भर पडायला हवी.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=19709", "date_download": "2020-09-24T17:17:59Z", "digest": "sha1:SA26ESCRHHSM2TNMBDIZZMPXUZG7XCRF", "length": 7417, "nlines": 83, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "शहरात 748 कोरोना पॉझिटिव्ह; 20 जणांचा बळी; 727 जण बरे | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड से���टर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome ताज्या बातम्या शहरात 748 कोरोना पॉझिटिव्ह; 20 जणांचा बळी; 727 जण बरे\nशहरात 748 कोरोना पॉझिटिव्ह; 20 जणांचा बळी; 727 जण बरे\nपिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज\nपिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.3) कोरोनाबाधित 748 रूग्णांनी नोंद झाली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23 हजार 998 वर पोहचली आहे. कोरोनाबाधित 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, 727 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.\nशहरातील 3 हजार 895 सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 46 जण उपचार घेत आहेत. 727 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्यांची एकूण संख्या 16 हजार 206 झाली आहे.\nभोसरी येथील 3, दापोडी येथील 3 सांगवी येथील 2, पिंपरी येथील 2, पिंपळे गुरव येथील 2, थेरगाव येथील 3 आणि काळेवाडी, फुगेवाडी, निगडी, माण, फुरसुंगी येथील प्रत्येकी 1 असे एकूण 20 रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एकूण 489 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.\nआज 770 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 54 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 1 हजार 239 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. एकूण 1 लाख 10 हजार 628 जणांपैकी 85 हजार 707 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nउद्धवजींनी शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं : इरफान सय्यद\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह 25 हजार पार, कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू; 301 कोरोनामुक्त\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%A8", "date_download": "2020-09-24T19:35:13Z", "digest": "sha1:RA2BWOTISQMJRHOMGFQBDDXQKT3JUQQ7", "length": 4486, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २७२ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. २७२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ३ रे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १५:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/pune-rape-case-police-arrest-accused", "date_download": "2020-09-24T18:36:27Z", "digest": "sha1:COJCHV5QLSIGMZ2NKMZ247DRNVAF3SXT", "length": 5884, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार", "raw_content": "\nलिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार\nअत्याचार आणि अंगावरील दागिने लुटल्या प्रकरणी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nपुणे (प्रतिनिधी)- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने एका महिलेला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार आणि तिच्या अंगावरील दागिने लुटल्या प्रकरणी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामचंद्र बनसोडे असे या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला बसची वाट पाहत थांबलेळी असताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बनसोडे याने या महिलेला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला होता.\nघटनेनंतर पीडित महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून या महिलेनं रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेकडून माहिती जाणून घेतली. घटना मुंढवा परिसरात घडल्यामुळे गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितेला मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.\nआरोपीचं वय ५० ते ५५ च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला. फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णन��नुसार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता आणि त्याचा आकाहे संबंध नसल्याचे सांगत होता. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपला गुन्हा कबुल केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/why-muslims-grow-beard/", "date_download": "2020-09-24T18:50:33Z", "digest": "sha1:VBIWX6MNVCGHVFC7TYI345DZ253HEPK4", "length": 9543, "nlines": 91, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मुस्लीम समाजात दाढी का वाढवतात ?", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nमुस्लीम समाजात दाढी का वाढवतात \nमुस्लीम समाजातील माणसं त्यांच्या दाढीमुळे चटकन लक्षात येतात. पुढचा मुस्लीम आहे हे समजल्यानंतर त्याला आडवं तिरकं प्रश्न विचारून तुम्ही कुणाच्यातले या प्रश्नाच्या मुळात जायचं काम अनेकांच वाचतं. आडनावावरुन जात शोधण्याचं कौशल्य बऱ्याच जणांना आत्मसात असतं. ते लोकं समोरचा व्यक्ती मुस्लीम आहे हे समजल्यानंतर नाराज होतात. एका अज्ञान कौशल्याचं प्रात्यक्षिक करता आलं नाही त्यामुळे ते लोक नाराज होतात. पण या सगळ्यात समान धागा असतो तो दाढीचा.\nमुस्लीम समाजात दाढी मोठ्ठी ठेवून मिश्या कमी ठेवण्याची प्रथा आहे. प्रथा, परंपरा, प्रतिष्ठा या ज्याच्या त्याच्या मानण्याच्या गोष्टी. दूसऱ्या धर्माला त्रास न होता आपल्या धर्माचं पालन करणं हा घटनेनं दिलेला अधिकार आहे त्यामुळ हि प्रथा चुकच आहे की बरोबर आहे असल्या नादात कोणीच पडता काम नये पण प्रथा समजून घ्यायलाच हव्यात.\nमुस्लीम समाजातील युवकांच काय मत आहे \nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nजुना टीव्ही, लाल पारा, एक कोटी आणि आपली येडी जनता..\nहल्लीची पोरं प्रथा पाळत नाहीत हि आई वडिलांकडून सर्वसामान्य ठोकली जाणारी आरोळी इथेही लागू आहेच. बरीचशी तरूण मुलं दाढी ठेवत नसल्यानं नेमकं कारण देखील तरुणांकडून समजत नाही. मात्र मोठ्ठे लोक अल्लाह चा दाखला देतात. त्यांच्या मते अल्लाहनं सांगितलेला आदेश आम्ही मानतो. कुराणमध्ये दाढी ठेवण्याबाबत सांगितल असल्यानं आम्ही दाढी ठेवतो. तर भारतातले बुद्धीवादी सांगतात की, महमंद पैंगबरांना आवडणाऱ्या गोष्टींमध्ये दाढी वाढवणं हे महत्वाचं कारण आहे. पैंगबर हे स्वत: मोठ्ठी दाढी ठेवत आणि मिश्या बारक्या ठेवत म्हणूनच अनेकजण दाढी मोठ्ठी ठेवून मिश्या बारीक ठेवतात.\nइतिहासाची फाईली गुगलवर चाळताना असा संदर्भ मिळतो की, अरब देशांमध्ये असणाऱ्या एका जमातीस मजूसी म्हणत असत. हि जमात मुस्लीमांचे पहिल्या काळातले मुख्य शत्रू होते. या समाजातील लोकं मोठ्या मिश्या ठेवत तर दाढी ठेवत नसत. यातूनचं मुस्लीम समाजाला त्यांच्याहून वेगळं दाखवण्याची गरज निर्माण झाली. त्याच्याहून उलट ठेवायचं म्हणून मिश्या कमी ठेवून दाढी वाढवण्यास मुस्लीम समजाने सुरवात केली.\nगरिबा-घरचा पोरगा पुढे जंगली कुत्री पाळून गर्भ नाहीसा करणारा डॉक्टर होईल अस वाटलं…\nकोल्हापूरची वैशिष्ट्ये वाचली तर एशियन पेंन्टचे पण कान गच्च हुतील\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nलंगोट देखील घेवून न गेलेला पैलवान मैदानात उतरला आणि हिंदकेसरी झाला.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-09-24T17:45:37Z", "digest": "sha1:2NJ3HY6GFYMZ4SHGIEII7Y32QUVEB2YT", "length": 7635, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द्राविडी पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nद्राविडी पक्ष तमिळ: திராவிடக்கட்சிகள்) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील अनेक राजकीय पक्ष आहेत ज्यांचे मूळ पेरियारच्या द्राविडी चळवळीमध्ये आहे. द्रविड भाषा वापरणाऱ्या दक्षिण भारतीय लोकांमध्ये उत्तर व मध्य भारतामध्ये वापरात असणाऱ्या हिंद-आर्य भाषासमूहामधील ��ाषा येत नसल्यामुळे उपेक्षेच्या भावना निर्माण झाल्या. ह्यामधून तमिळनाडूमध्ये स्वाभिमान चळवळ जागृत झाली ज्याचे रूपांतर राजकीय उद्देशासाठी झाले. १९४४ साली स्थापन झालेली द्रविडर कळघम हा पहिला द्रविडी राजकीय पक्ष मानला जातो. सध्या द्रमुक व अण्णा द्रमुक हे दोन प्रमुख द्राविडी पक्ष असून गेल्या अनेक दशकांपासून तमिळनाडूच्या राजकारणावर ह्या दोन पक्षांचेच वर्चस्व आहे.\nद्राविडी राजकीय पक्षांची नावे[संपादन]\nद्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळ्हम)\nमारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम\nऑल इंडिया समातुवा मक्कल काच्ची\nएमजीआर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम\nएमजीआर मक्कल मुन्नेत्र कळ्हम\nएमजीआर-एसएस‍आर लच्च्चिया द्रविड मुन्नेत्र कळ्हम\nतमिळनाडू कोंगू इलैग्नार पेरावई\nडीएमडीके (देशीय मुरपोक्कू द्रविड कळ्हम, अभिनेते विजयकांत यांचा पक्ष)\nपीएमके (पट्टली मक्कल काच्ची - एस. रामदोस यांनी स्थापन केलेला पक्ष)\nमक्कल तमिळ देशम्‌ काच्ची\nमार्क्सिस्ट पेरियारिस्ट कम्युनिस्ट पार्टी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/dhule-z-p-seal", "date_download": "2020-09-24T18:29:11Z", "digest": "sha1:M7YHSARAY2E4RA7YLFFY2EJACALJXHA3", "length": 2452, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Dhule z p Seal", "raw_content": "\nधुळे जि. प. सील\nधुळे - Dhule - प्रतिनिधी :\nजिल्हा परिषद येथील बांधकाम विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हा परिषदेतील कामकाज बंद करण्यात आले असून जि.प. सील करण्यात आले आहे.\nदोन दिवस जि.प.चे कामकाज बंद राहणार आहे. तर जि.प.ला शनिवार व रविवारी शासकीय सुटी आहे. त्यामुळे महत्वाचे कामकाज घरी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/final-decision-will-be-taken-in-the-cabinet-meeting-to-start-all-schools-varsha-gaikwad/", "date_download": "2020-09-24T17:56:24Z", "digest": "sha1:DSADK7FAI7KIJBD2HAC2Z4TY2MBX66BK", "length": 16632, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सरसकट शाळा सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल- वर्षा गायकवाड - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nसरसकट शाळा सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल- वर्षा गायकवाड\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सर्व शाळा बंदमुळे मुले घरात आहेत. शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी अनेक पालक आणि विद्यार्थी आता शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. परंतु, शाळा सध्याच सुरू होणार नाहीत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री (School Education Minister) वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या म्हणाल्या, “सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यातच अनेक शाळांचा वापर हा विलगीकरणासाठी केला जात आहे. अनेक शिक्षकांना कोविडच्या ड्युटीवर नेमण्यात आलं आहे.\nशाळा सुरू करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल. त्यामुळे सरसकट शाळा सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. ” असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली.\nकेंद्र सरकारच्या २१ सप्टेंबरनंतर शाळा सुरू करण्याच्या सूचनेवर चाचपणी करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरत असल्याने २१ सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास पालकही तयार होणार नाहीत, निवासी शाळा सुरू करणे तर अत्यंत धोक्याचे ठरेल. असा विचार बैठकीत झाला. त्यामुळे पुढे येणारा दसरा, दिवाळी पाहता आणखी ���ोन महिने तरी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleप्रियांकाची सात अफेयर तर पती निकची चार अफेयर\nNext articleराजस्थानच्या चंबळ नदीत बोट उलटली; ५ जणांचा मृत्यू, १० जण बेपत्ता\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/durgasamjunghya", "date_download": "2020-09-24T18:29:21Z", "digest": "sha1:OWFR4NQ4TW3E42VTBPPVJTOS5BKFWW7Z", "length": 24363, "nlines": 152, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); दुर्ग समजून घ्या ! | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nघरी रहा सुरक्षित रहा\nदुर्ग हा विषय महाराष्ट्रिकांच्या जिव्हाळयाचा. या विषयास शिवछत्रपतींचं कोंदण लाभलेलं. त्यामुळे हा विषय अभिमानाचाही. जगात कुण्याही देशास लाभला नाही असा दुर्गवारसा आपल्या देशास, आपल्या महाराष्ट्रास लाभला आहे. समाजमाध्यमांमुळे या विषयाबद्दल असलेल्या अनेक गैरसमजुती ध्यानी आल्या. जाणवलं की, या विषयाची शास्त्रीय ओळख करून देणं गरजेचं आहे. त्यासाठीच सुरू केलेल्या दोन अभ्यासक्रमांविषयी.\nकाही क्षण कधीकधी आयुष्याला अकस्मात कलाटणी देऊन जातात. दुर्ग भटकायची सुरुवातही अशीच झाली होती. अठ्ठयाहत्तर साली डोंगरात पहिलं पाऊल पडलं अन ती पावलं डोंगरांची कधी झाली ते कळलंच नाही. कधीकधी वाटून जातं की, हे बहुधा विधिलिखित असावं. अन्यथा दुर्गांच्या वाटा चालू पाहताना गो.नी. दांडेकरांच्या हाती हात गेला नसता. त्या क्षणापासून सारंच बदललं. दुर्ग भटकणं, ते नेटके पाहणं, त्याच्याशी संबंधित वाचणं, आलेले अनुभव मनी साठवणं... हे सारंच कालौघात हळूहळू घडत गेलं. किंबहुना आयुष्याची वळकटी उलगडायची ती सुरुवात होती.\nभटकणं सुरूच राहिलं. दुर्गांच्या वाटा पायांखाली येताच राहिल्या. तटाबुरुजांचं, विराण अवशेषांचं, इतिहासाचा रंग पांघुरलेलं ते अद्भुत वातावरण मनाचा कानाकोपरा व्यापत राहिलं. थेंबाथेंबाने तळं साचावं तसं अनुभवाच्या पडशीत गोळा होत राहिलं. काही काळ लोटला आणि पावलं पुढल्या शिक्षणाच्या वाटेवर पडली. विषय अंतरीचाच होता. ज्या दुर्गांमुळे जगण्यातला आनंद सापडला, तो आनंद अभ्यासाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवावा असं मनाने घेतलं. सतरा वर्��ांच्या एका लांबलचक दु:सह काळानंतर, मानसिक विघटनाच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या माझ्या हाती 'दुर्ग' या विषयात डॉक्टरेटची पदवी आली अन आयुष्याने पुन्हा एक सुरेख वळण घेतलं. जी स्वप्नं पहिली होती, ती आता हसतमुखाने एक एक सामोरी येऊ लागली. रूप, रंग, गंध असं सारं एकाच क्षणी अनुभवता येऊ लागलं.\n2011 या वर्षी डॉक्टरेट मिळाली आणि तिसऱ्याच महिन्यात, जुलै 2011मध्ये गिरीमित्र संमेलनात माझा प्रबंध बाबासाहेब पुरंदरेंच्या हातून मोठया थाटामाटात प्रकाशित झाला. जो मी सहसा कुणाला ठाऊक नव्हतो, तो या ग्रंथामुळे माहीत झालो. या ग्रंथाचं अवघ्यांनीच मनापासून स्वागत केलं. साडेपाचशे पानांच्या या ग्रंथाची काहीशी महागडी आवृत्ती तीन वर्षांत हातोहात संपली. याहून महत्त्वाचं म्हणजे या ग्रंथामुळे 'दुर्ग' या विषयासंदर्भातलं एक वेगळं दालन या विषयाशी नाळ जोडलेल्या दुर्गमित्रांसाठी खुलं झालं.\n2014च्या सरत्या महिन्यात काही सोबत्यांच्या आग्रहामुळे आणि सहकार्यामुळे वारसा पर्यटनाच्या क्षेत्रात पाऊल घातलं. हे काम खरं तर 2005पासून सुरू होतं. मात्र ते आता अधिक विचाराने अन् योजनापूर्वक करायला सुरुवात केली. आपल्यापाशी जे आहे ते वाटलं, तर मिळणारा आनंद कैक पटींनी वाढतो, ही जाणीव याच काळात होऊ लागली. काही थोडे पैसे मिळत होते. मात्र अनुभव उलगडून दाखवताना मिळणारा जो आनंद होता, तो निरतिशय सुखाचा होता.\nप्राचीन भारतीय संस्कृती हा एम.ए.च्या अभ्यासाचा प्रमुख विषय होता. किंबहुना ती मूळ बैठक होती. तो विषय शिकवायची संधी माझा एक मित्र डॉ. सूरज पंडित याच्यामुळे मिळाली. त्यामुळे दुर्ग हा विषय खेरीज करून मूळ विषयाचे निरनिराळे पैलू शिकवता आले. आनंदाची आणखी एक पुरचुंडी हाती लागली. आनंद वेचायची सवय देवदत्त असते. म्हटली तर उत्तम, नपेक्षा मनस्तापाचं कारण. असंच काहीसं एका क्षणी वाटलं. मनात उमटलं की, आपला वारसा, आपली संस्कृती, आपला इतिहास असे अनेक शब्द आपण बोलण्याच्या नादात सहजच उच्चारत असतो. संदर्भ तर कळत असतो, मात्र त्यामागचा व्यापक अर्थ उमगत नसतो. या विषयाचा आवाका किती प्रचंड आहे, हेही आपल्याला कधीकधी नेमकं ठाऊक नसतं. कुणाला अर्थ विचारावा, तर त्यांना तो नेमका सांगता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की, या विषयाच्या संदर्भात प्रत्येकाला अपार कुतूहल असतं, मात्र नेमकं समजावून सांगणारं वेळेला कुणी नसतं. या दृष्टीने आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे किंबहुना जेवढी जास्त माणसं या क्षेत्रात प्रयत्न करायला उतरतील, तेवढी हवीच आहेत. मात्र हेतू प्रामाणिक असायला हवा. मग या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. 'होरायझन' या माझ्या आस्थापनेचं नाव बदलण्यापासून सुरुवात करायला हवी होती. कारभार ज्यातून व्यक्त होईल असं नाव हवं होतं. खल होऊन 'होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीज' असं नवीन बारसं झालं. आस्थापनेची नोंदणी झाली. अकाउंट उघडलं गेलं अन 2017च्या वारसा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ठाण्याच्या शिवसमर्थ शाळेत 'प्राचीन भारतीय संस्कृतीबंध' या नावाने आमचा पहिला वर्ग सुरू झाला. तत्पूर्वी वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या. लोकांचे फोन्स येत होते. त्यांना समजावून सांगणं सुरू होतं. या अशा अभ्यासक्रमाच्या संदर्भात सर्वसाधारण लोकांनी फारसं न ऐकलेलं. त्यामुळे नाना प्रकारचे प्रश्न समोरून विचारले जात होते. हे सारं दहा-बारा दिवसांच्या अवधीत होत होतं. त्या तेवढया काळात अडीचशे-तीनशे कॉल्स आले. होता होता पंचविशी ते साठी या वयोगटातले बारा-पंधरा विद्यार्थी 23 नोव्हेंबरला पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. जामखेडकर सरांच्या समोर बसले होते. त्यांच्याबरोबर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे नवनियुक्त संचालक डॉ. तेजस गर्गे होते. काळजी करू नकोस, मी आहे, असे न सांगता जाणवू देणारा डॉ. सूरज पंडित होता. या साऱ्या प्रवासात साथ देणारी नीलाक्षी पाटील मनोजसकट हजर होती. बालपणीचा मैतर शंकर राऊत आवर्जून आला होता. सरस्वतीची पूजा करून आशीर्वाद देत सरांनी वर्ग सुरू केला. मन गोडावलं. आणखी एक मैलाचा दगड मागे पडला होता.\nसहा महिने सुरू असलेल्या या वर्गाला उत्तम विद्यार्थी लाभले होते. विषयाची मनापासून आवड असलेले. नवीन शिकण्यास, जाणून घेण्यास उत्सुक असलेले. चोवीस शनिवार कसे उलटले, ते कळलंच नाही. शेवटचा वर्ग महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गेंनी घेतला. त्यांच्याच हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण झालं. त्या लहानशा घरगुती कार्यक्रमात विद्यार्थीही भरभरून बोलले. आता यापुढचे काही शनिवार तरी चुकल्यासारखं वाटेल, हे मानस व्यक्त करत निरोपानिरोपी झाली. या सहा महिन्यांच्या काळात विद्यार्थी-शिक्षकाचं नातं मैत्रात बदललं होतं. अभ्याससहलींच्या माध्यमातून ते अधिकच घट्ट झालं होतं. आज यातल्या चार विद्यार्थ्यांचा तरी एम.ए.च्या दिशेने वाटचाल करायचा विचार पक्का झाला आहे. एका विद्यार्थ्याने अर्धवट राहिलेलं बी.ए.चं शिक्षण पूर्ण करायचा चंग बांधला आहे. सहा महिन्यांच्या या मेहनतीचं हे फलित निश्चितच पुढल्या प्रवासाची ओढ लावणारं आहे\nशेवटचं लेक्चर झाल्यावर डॉ. तेजस गर्गे म्हणाले होते, ''पुढल्या वर्षीपासून हा अभ्यासक्रम पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने करू या.'' त्यांनी दिला शब्द प्रामाणिकपणे पाळला. या वर्षीपासून 'प्राचीन भारतीय संस्कृतीबंध' आणि 'दुर्ग - शास्त्र, स्थापत्य आणि मीमांसा' हा नवीन अभ्यासक्रम असे हे दोन्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग यांच्या सहकार्याने त्यांच्याच कार्यालयात होताहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाची जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे.\nदुर्ग हा विषय महाराष्ट्रिकांच्या जिव्हाळयाचा. या विषयास शिवछत्रपतींचं कोंदण लाभलेलं. त्यामुळे हा विषय अभिमानाचाही. जगात कुण्याही देशास लाभला नाही असा दुर्गवारसा आपल्या देशास, आपल्या महाराष्ट्रास लाभला आहे. समाजमाध्यमांमुळे या विषयाबद्दल असलेल्या अनेक गैरसमजुती ध्यानी आल्या. जाणवलं की, या विषयाची शास्त्रीय ओळख करून देणं गरजेचं आहे. ज्यांना दुर्ग या विषयाबद्दल प्रामाणिकपणे जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी दुर्ग हा विषय ताकदीने उभा करणं गरजेचं आहे. म्हणून मग दुर्ग, त्यांमागची संकल्पना, प्राचीन साहित्यातील त्यांचं स्थान, त्यांच्या जागतिक वारशाची ओळख, त्यांचं स्थापत्यशास्त्र, त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्या योगदानाची शास्त्रीय कारणमीमांसा या अशा विविधांगांनी हा विषय आजच्या शास्त्रशुध्द बैठकीवर विश्वास असणाऱ्या तरुण पिढीसमोर येणं गरजेचं आहे. दुर्ग हा विषय दुसऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी निवडण्याची ही कारणं आहेत.\nहे दोन्ही अभ्यासक्रम शिकवणारे प्राध्यापकही त्यांच्या त्यांच्या विषयातली दादा मंडळी आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती या मूळ विषयाशी प्रामाणिक असणारी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा झाला तर फायदाच होणार आहे. पुढे जाण्यासाठी उचललेलं हे पाऊल ध्येयापाशी नेणारा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, याविषयी मन निश्चिंत आहे\nगणेशोत्सव आणि कौटुंबिक - सामाजिक भान\nचंदन शेतीचा मराठवाडा पॅटर्न\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1387/", "date_download": "2020-09-24T18:24:25Z", "digest": "sha1:Q4ZDFI2TEN7GUS7AIW3JDCDOTVOH3AJY", "length": 9656, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप - आज दिनांक", "raw_content": "\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nअर्थदिनांक कोकण चक्रीवादळ महाराष्ट्र मुंबई राजकारण\nकोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप\nनिसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत चर्चा करण्यासाठी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.\nनुकसानग्रस्तांच्या वतीनं, त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन, मुख्यमंत्र्यांना यावेळी सादर केलं. फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.\nकोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसून या नुकसान ग्रस्तांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे, त्यांना मदत करण्याबाबत सरकारचं अस्तित्व कुठेही दिसत नाही, हे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं, फडणवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.\n← चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं प्रतिपादन\nकोविड-19 रुग्ण बरे होण्याच्या दरात 49.95 टक्क्यांपर्यंत सुधा��णा,मोठ्या शहरांमधील रुग्णांचे प्रमाण प्रचंड →\n“शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे” कृषि खरीप हंगाम कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nलॉकडाऊन काळात ४५३ सायबर गुन्हे दाखल; २३९ जणांना अटक\nराज्यात जून महिन्यात आतापर्यंत २८ लाख ८५ हजार ७४५ शिवभोजन थाळ्यांचे वाटप\nआरोग्य तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nसाडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. २४: कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/jagavegle-as-kai-karate", "date_download": "2020-09-24T18:20:58Z", "digest": "sha1:ABHH7DDOV7XPFDXTACSQCK7JB6B4YL4S", "length": 8157, "nlines": 180, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Jagavegle as kai karate", "raw_content": "\nकवितेचे शीर्षक- जगावेगळं असं काय करते\nकवितेचे शीर्षक- जगावेगळं असं काय करते\nजगावेगळं असं काय करते,\nभारतात आहे स्त्री पुरुष समानता,\nपण फक्त बोलण्यासाठीच आहे महानता,\nकोणतीही स्त्री असो,नोकरी करणारी की घरी राहणारी,\nप्रत्येकीलाच ऐकावा लागतो हा टोमणा,\nजगावेगळं असं काय करते.\nनोकरी करणा���ी असेल तर......\nब-याच स्त्रीया नोकरी करतात,\nघर सांभाळून सगळं करतात,\nदमछाक त्यांची होतच्ं नाही,\nकारण त्या माणूसच नाही,\nत्यांची तारेवरची कसरत,घरच्यांना दिसत नाही,\nसगळं करताना मात्र ,आपलं मन मारत असते,\nवर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,\nजगावेगळं असं काय करते.\nघरी राहणारी असेल तर........\nएवढं पण करायला जमत नाही,\nतू करत तरी काय असते,\nकी तुला मुलांकडे लक्ष द्यायला पण जमत नाही,\nनोकरी करत नाही म्हणून,आपल्या इच्छा मारत असते,\nवर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,\nजगावेगळं असं काय करते.\nनोकरी करणारी असेल तर......\nघरात रहाणारे दोघेही बांधील नोकरीचे,\nपण स्वयंपाक बनवणारे हात मात्र तिचे,\nलादी ,भांडी,आवराआवर हे काम सगळं तिचे,\nमुलांची शी,सू ,जेवायला घालणे हे कर्तव्य मातेचे,\nजेवणात वेगवेगळे प्रकार करणे हे परम कर्तव्य तिचे,\nपण थोडीशी चिड चिड केली की ,\nवर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,\nजगावेगळं असं काय करते.\nघरी राहणारी असेल तर........\nसगळे ऑफिसला आणि शाळेला गेल्यावर,\nवेळ मिळायचा स्वत:साठी थोडाफार,\nआता सगळेच आहे घरात तर,\nकामाचा पडतो एकटीवर भार,\nसगळा वेळ जातो किचन पाशी,\nबाकी वेळात करते कपडे,भांडी आणि फरशी,\nपण थोडीशी चिड चिड केली की ,\nवर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,\nजगावेगळं असं काय करते.\nयावर ती स्त्री उत्तर देते,\nनाही करत मी काही जगावेगळं,\nपण मला स्वत:साठी करावं वाटत काही तरी वेगळं,\nमला नेहमीच गृहीत धरता सारे,\nमाझ्या मनातही आहेत काही मनोरे,\nमीही एक माणूसच आहे,\nमाणूस म्हणून मला जगायचं आहे,\nही आर्त साद ऐका सारे,\nमाझ्या मनाचे फुलू द्या पिसारे.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nअस्तित्व भाग १३ अंतिम\nदिशाभूल ( भाग 4)\nतो बंगला भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/ms-dhoni-bollywood-connection-jonh-abraham-is-bestie-and-name-linked-with-deepika-padukone-and-asin-127620493.html", "date_download": "2020-09-24T16:42:21Z", "digest": "sha1:W255YZPT4KXTANEJBFSMNEV6C4X4BVEL", "length": 10517, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MS Dhoni Bollywood Connection, Jonh Abraham Is Bestie And Name Linked With Deepika Padukone And Asin | दीपिकापासून असिनपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत होत्या कॅप्टन कूलच्या अफेअरच्या चर्चा, सर्वात खास मित्रांपैकी एक आहे जॉन अब्राहम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधोनीचे बॉलिवूड कनेक्शन:दीपिकापासून असिनपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत हो���्या कॅप्टन कूलच्या अफेअरच्या चर्चा, सर्वात खास मित्रांपैकी एक आहे जॉन अब्राहम\nधोनीने आपले आवडते गायक मुकेश यांचे ‘मैं पल दो पल का शायर हूं…’ हे गाणे शेअर आपली निवृत्ती जाहीर केली.\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीने शनिवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. धोनीने आपले आवडते गायक मुकेश यांचे ‘मैं पल दो पल का शायर हूं…’ हे गाणे शेअर आपली निवृत्ती जाहीर केली. या गाण्यासोबत धोनीने आपले क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण दाखवले. धोनीचे बॉलिवूडशी खूप जवळचे नाते आहे. साक्षीसोबत लग्नाआधी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, तर जॉन अब्राहम त्याच्या खास मित्रांपैकी एक आहे. 2007 आणि 2008 याकाळात धोनीचे नाव अभिनेत्री दीपिका पदुकोणशी जोडले गेले होते. त्यावेळी टी -20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर माही मोठा स्टार बनला होता, तर दीपिकानेही बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरुवातीच्या भेटीनंतर दोघांना बर्‍याच ठिकाणी एकत्र पाहिले गेले होते, धोनीच्या निमंत्रणानंतर, दीपिका धोनीला चीअर करण्यासाठी एक सामनादेखील पाहायला गेली होती. तर एका पत्रकार परिषदेत धोनीने दीपिकाला त्याचा क्रश असल्याचे सांगितले होते. दोघांनीही एकत्र रॅम्पवॉकही केला होता. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.\nरायलक्ष्मीशी जुळले होते नाव\nयानंतर 2009 मध्ये धोनीचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री रायलक्ष्मीसोबत जुळले होते. हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. स्वत: रायलक्ष्मीने धोनीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. याविषयी धोनी मात्र कधीच बोलला नाही.\nयानंतर वर्षभराने धोनीचे नाव गजनी फेम असिनसोबत जुळले होते. त्यावेळी हे दोघेही एकाच क्लोदिंग ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करत होते. 2010 मध्ये आयपीएलच्या उपांत्य सामन्यापूर्वी धोनी असिनच्या लोखंडवाला येथील घरीही दिसला होता. त्यानंतर तेथे धोनीला पाहण्यासाठी गर्दी जमली होती.\nजॉन अब्राहमशी घनिष्ठ मैत्री\nजॉन अब्राहम बॉलिवूडमधील माहीचा सर्वात चांगला मित्र आहे. धोनीने एकदा खुलासा केला होता की, जॉन अब्राहमची हेअरस्टाइल बघून त्याने स्वतःचे केस ला��ब ठेवले होते. त्यांच्या मैत्रीचे कारण म्हणजे दुचाकीविषयी दोघांमध्ये सारखीच क्रेझ आहे. याशिवाय धोनीप्रमाणे जॉनलाही फुटबॉलची आवड आहे. जॉन हा एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ज्याला धोनीने आपल्या लग्नात बोलावले होते. हे दोघेही बर्‍याच वेळा एकत्र बाईक चालवताना दिसले आहेत.\nधोनीच्या निवृत्तीवर बॉलिवूड स्टार्सच्या प्रतिक्रिया\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 74 चेंडूत 12.48 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-india-cases-live-updates-28-august-2020-127661046.html", "date_download": "2020-09-24T18:01:03Z", "digest": "sha1:HZD3KXMD4U6UAFU2XDMFMIT2T6IPJZ3A", "length": 6009, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates 28 August 2020 | देशातील एकूण रुग्णसंख्या 34.55 लाखांच्या पुढे; काँग्रेस खासदार वसंतकुमार यांचा कोरोनामुळे मृत्यू, इंटरनॅशनल रेसलर विनेश फोगाट कोरोना संक्रमित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना देश:देशातील एकूण रुग्णसंख्या 34.55 लाखांच्या पुढे; काँग्रेस खासदार वसंतकुमार यांचा कोरोनामुळे मृत्यू, इंटरनॅशनल रेसलर विनेश फोगाट कोरोना संक्रमित\nदेशात आतापर्यंत 62,675 रुग्णांचा मृत्यू, सर्वात जास्त 23,775 मृत्यू महाराष्ट्रात\nदेशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 34 लाखांच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी 71 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. यासोबतच देशातील एकूण संक्रमितांचा आकडा 34,55,609 झाला आहे. चांगली बाब म्हणजे, यातील 26,40,710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाईट म्हणजे, आतापर्यंत संक्रमणामुळे 62 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india नुसार आहे.\nयादरम्यान, कोरोना संक्रमणामुले तमिळनाडुमधील कन्याकुमारीचे काँग्रेस खासदार एच वसंतकुमार यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी करुन, त्यांची तब्येत नाजुक असल्याचे सांगितले होते. 70 वर्षीय वसंतकुमार यांना 10 ऑगस्टला अपोलो हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते.\nभारताची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि तिचे प्रशिक्षक ओम प्रकाश दहिया कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शनिवारी 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रिडादिनी विनेशला खेळरत्न आणि ओम प्रकाश यांना अर्जुन अवॉर्ड मिळणार होता.\nमहाराष्ट्रात कोरोना संक्रमितां���ा आकडा 7,47,995 झाला आहे. शुक्रवारी 14,427 नवीन रुग्णांची नोंद झाली,तर 331 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 1,80,718 रुग्णांवर उपचार सुरू असून, 5,43,170 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान, 23,775 रुग्णांचा मृत्यूही झाला.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T17:58:18Z", "digest": "sha1:OAOURUR2LW4ZSPFYWZ4LGPBVHANBR3GN", "length": 5843, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजय मेहरा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी २५.३० -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके ०/२ -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या ६२ -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nबळी ० -- {{{बळी३}}} {{{बळी४}}}\nगोलंदाजीची सरासरी -- -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी ० -- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी ० {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी -- -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत १/० -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै ९, इ.स. २००६\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%AC", "date_download": "2020-09-24T18:17:52Z", "digest": "sha1:D67PHFYLBRIOQ4UK6QK5YRRARELUN427", "length": 3426, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६४६ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. ६४६ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.पू. ६४६ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.पू. ६४३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ६४४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ६४५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ६४७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ६४८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ६४९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/hindutva-feelings-do-not-understand-chief-minister-mla-atul-save-339581", "date_download": "2020-09-24T19:15:54Z", "digest": "sha1:LJZ33WPQA2MWGMVXNXVPIUWIWOQWUUEN", "length": 16845, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हिंदूच्या भावना कळेना, कोण म्हणाले (पहा VIDEO) | eSakal", "raw_content": "\nहिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हिंदूच्या भावना कळेना, कोण म्हणाले (पहा VIDEO)\nआमदार अतुल सावे यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीका.\nऔरंगाबाद : गेल्या पाच महिन्यापासून मंदिरे बंद आहेत. यावर अवलंबून असलेले पुजारी फुल विक्रेते व बारा बलुतेदारावर उपासमार होत आहे. दारू व मास विक्री सुरु आहे. दुसरीकडे हिंदुत्वाचा नारा देत फिरणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदू जनतेच्या भावना लक्षातच आल्या नाहीत असा आरोप आमदार अतुल सावे यांनी शनिवारी (ता.२९) केला.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nभारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी, या मागणीसाठी घंटानाद आंदोलन कर���्यात आले. औरंगाबादेत गजानन महाराज मंदिरासमोर आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजेपासून आंदोलनात सुरुवात झाली. यावेळी महाआघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. \"दार उघड उद्धवा,दार उघड' या आशयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nआमदार अतुल सावे म्हणाले की, ज्या हिंदूंच्या मनावर हे सरकार निवडून आले त्यांचीच भावना मुख्यमंत्र्याना लक्षात येत नाहीये. गेल्या पाच महिन्यांपासून पुजाऱ्यास फूल विक्रेते व यावर अवलंबून असलेला बारा बलुतेदार हा उपाशी मरत आहे. हे सरकार केवळ सर्वसामान्यांची काळजी नाही त्यांना केवळ मास व दारू विक्रेत्यांची ची काळजी आहे असा आरोपही सावे यांनी केला. ५ ऑगस्टला देशभरात राम जन्मभूमि पूजनाचा जल्लोष साजरा करण्यात आला मात्र राज्यात रामाची पूजा करणाऱ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. लॉक डाऊन काळातही दोन-दोन तास मास विक्री व दारू विक्रीला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच आम्ही घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हिंदूच्या भावना लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मंदिरे उघडली नाही तर सर्वसामान्यांचा उद्रेक होईल. यामुळे मंदिरे उघडा अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nया आंदोलनात खासदार डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष संजय केणेकर, धावणी मोहल्ला येथील गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी खडक सिंग अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय खानाळे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, अनुसूचित जाति मोर्चाचे जालिंदर शेंडगे ,महिला मोर्चाच्या सरचिटणीस सविता कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्षा माधुरी अदवंत, राजेश मेहता, दयाराम बसय्ये, गोविंद केंद्रे,लक्ष्मीकांत थेटे,संजय बोराडे, बालाजी मुंडे,अशोक दामले, मंगलमूर्ती शास्त्री, विवेक राठोड, नवीन गिरी,डॉ. राम बुधवंत, समीर राजूरकर, अनिल मकरिये यांनी सहभाग घेतला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला कंपनीत सामावून घ्यावे'; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनाशिक/सिडको : क��्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा त्या परिवारातील किंवा त्या परिवाराने सुचविलेल्या...\nओला दुष्काळ जाहीर करा; आमदार पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nपाचोरा ः पाचोरा व भडगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा व न्याय द्यावा, असे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री...\n\"आमदार पडळकरांनी बिरोबाला फसवले आता विठ्ठलाला फसवायला निघालेत ' धनगर समाजाच्या नेत्यांमध्ये फूट\nपंढरपूर (सोलापूर) : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे हे ढोल बजाव आंदोलन केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे. कारण, दोन वर्षांपूर्वी आरेवाडी येथील...\n\"फेसाटी'कार नवनाथ गोरेंना भारती विद्यापीठ देणार नोकरी, विश्‍वजीत कदम यांची ग्वाही\nसांगली ः एक उत्तम दर्जाचे पुस्तक जन्माला घातलेला लेखक शेतमजुरी करतोय, या \"सकाळ'मधील बातमीने आज राज्यातील संवेदनशील, साहित्यप्रिय माणसाला वेदना...\nआमदार कोरोना काळात लोकांसाठी काय करू शकतो, पवारांचं काम बघा\nजामखेड : जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटल येथे कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरवर कर्जत येथे ५० तर जामखेड येथे ७० बेड उपलब्ध करण्यात आले...\nनाशिकमध्ये खडसे समर्थक आमदार नरजकैदेत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nनाशिक : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/atrocities-and-molestation-cases-filed-after-dispute-between-two", "date_download": "2020-09-24T17:08:46Z", "digest": "sha1:UW7ZMLXD3LC6OPON4BLIJ64VVKCFOHD4", "length": 16800, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "रेशन दुकानातील धान्यवाटपाचा वाद पोचला ऍट्रॉसिटी व विनयभंगापर्यंत! दोन गटांतील 16 जणांविरुद्ध गुन्हे | eSakal", "raw_content": "\nरेशन दुकानातील धान्यवाटपाचा वाद पोचला ऍट्रॉसिटी व विनयभंगापर्यंत दोन गटांतील 16 जणांविरुद्ध गुन्हे\nतालुक्‍यातील शिरनांदगी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल वाटपाच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. यातून परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून 16 जणांवर ऍट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nमंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील शिरनांदगी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल वाटपाच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. यातून परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून 16 जणांवर ऍट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nशिरनांदगी येथील स्वस्त धान्य दुकानातील मालाचे वितरण व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रार अर्जामध्ये, हे दुकान गावातील एका बचत गटाला दिल्यास तो धान्याचे वाटप व्यवस्थित करेल, असे नमूद केले. ही तक्रार राजकीय हेतूने केल्याची भावना दुसऱ्या गटाची निर्माण झाली.\nदरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी चौकशी करण्यासाठी घटनास्थळी सकाळी 10 वाजता हजर राहण्यास फिर्यादी व तक्रारदारास सांगितले. त्या वेळी धान्याची पोती उतरवत असताना पहिल्या घटनेतील 50 वर्षीय फिर्यादीचा मुलगा देविदास व आकाश खांडेकर यांनी मोबाईलमध्ये माल उतरवतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करताना रेशन दुकानदार सुनील कांबळे याने जातिवाचक शिवीगाळ करून, तुमचे इथे काय काम आहे, असे म्हणत फिर्यादीच्या वस्त्राची ओडाओढ केली. या झटापटीत फिर्यादीचे मंगळसूत्र गळून पडले व फिर्यादीचा नवरा मध्ये पडल्यावर त्यालाही सुनील कांबळे याने मारहाण केली तसेच मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार सुनील कांबळे, प्रकाश किसवे, अंकुश किसवे, महादेव खताळ, सचिन खांडेकर, बाबूराव थोरबोले, महेश मासाळ, परमेश्वर खांडेकर, गणेश कांबळे, विठ्ठल पाटील, यशवंत कांबळे (सर्वजण रा. शिरनांदगी) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक व विनयभंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्याकडे देण्यात आला.\nदुसऱ्या घटनेची फिर्याद 23 वर्षीय महिलेने दिली असून त्यात म्हटले, की नारायण खांडेकर, आकाश खांडेकर, बाळाबाई गायकवाड, गजानन गायकवाड, देविदास गायकवाड हे मोटरसायकलवरून फिर���यादीच्या घरासमोर आले. तुमचे रेशन दुकान बंद करावयाचे आहे, तुम्ही आम्हाला माल व्यवस्थित देत नाही असे म्हणत फिर्यादीच्या पतीस दमदाटी व शिवीगाळ करू लागले. त्यामुळे या वादात कोणीतरी मारेल या भीतीपोटी फिर्यादी मध्ये पडली असता फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. एकूणात स्वस्त धान्य दुकानातील वाद व धान्य वाटपावरून सुरू झालेला वाद ऍट्रासिटी व विनयभंगापर्यंत येऊन पोचला.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउमेद कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्याची बचतगट समित्यांची मागणी\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी...\n\"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का' सोलापूर \"झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक...\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या कोविड साहित्य खरेदीत झाला आहे गोलमाल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या...\nधनगर समाजाच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील एल्गार आंदोलनाला सुरवात\nकरमाळा (सोलापूर) : धनगर समाजाच्या राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज करमाळा येथून ढोल वाजवत पश्‍चिम...\nकाश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र हुतात्मा\nश्रीनगर- काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात ‘सीआरपीएफ’...\nऐन परीक्षेच्या तोंडावर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचे आंदोलन, कामकाजावर बहिष्कार\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज लेखणी, अवजार बंद आंदोलन सुरू केले. बुधवार (ता.30)...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅ���नल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/knee-deep-water-narsinghpur-sugarcane-crop-danger-alkalinity-338011", "date_download": "2020-09-24T18:48:33Z", "digest": "sha1:OHCU6AWCUS6UY5ADHUSMZYO4MGLXSFCK", "length": 14196, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "नरसिंहपूर ऊस पिकांत गुडघाभर पाणी ; क्षारपडचा धोका | eSakal", "raw_content": "\nनरसिंहपूर ऊस पिकांत गुडघाभर पाणी ; क्षारपडचा धोका\nनरसिंहपूर (ता. वाळवा) येथे ऊस पिकांत गुडघाभर पाणी साचून राहिल्याने पीक हातचे जाऊन जमीन क्षारपड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उसाचे वाडेच शेतकऱ्यांच्या हाती राहील, अशी स्थिती आहे.\nकिल्लेमच्छिंद्रगड : नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे ऊस पिकांत गुडघाभर पाणी साचून राहिल्याने पीक हातचे जाऊन जमीन क्षारपड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उसाचे वाडेच शेतकऱ्यांच्या हाती राहील, अशी स्थिती आहे. सऱ्यांत पाणी साचल्याने यंदा ऊस लागवडीचा खर्च निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. कोरोनासह पावसाचे संकट कोसळल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत.\nनरसिंहपूरमध्ये पूर्वपार उसाचे पीक घेतले जाते. पीक पद्धतीत बदल न केल्याने, भूगर्भ रचनेचे आकलन नसल्याने क्षारपड जमिनीची समस्या मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. जमिन वरून सुदृढ दिसत असली तरी आतून आरोग्य बिघडले आहे. तीन फुटांखाली पावसाच्या व वरून दिलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने माती तेलकट, चिकट बनली आहे.\nकाळा पाषाणावर जमिनी असल्याने पाणी मुरणे थांबून क्षारपडची समस्या तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात जमिनी जलमय होतात. गावास नापिकीच्या संकटाने घेरले आहे.\nराज्य शासनाने क्षारपड जमीन सुधारणा योजना जाहीर केली. योजनेत भाग घेऊन क्षारपड जमीन सुधारणा केली तर क्षारपडची समस्या निकाली निघेल. वर्षानुवर्षीच्या ऊस शेतीचा पर्याय अवलंबल्याने नजीकच्या काळात सोन्यासारख्या जमिनी मिठागरे बनतील, अशी स्थिती आहे.\nअशीच स्थिती तालुक्‍यातील शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, किल्लेमच्छिंद्रगड, ताकारीपासून रेठरे हरणाक्षपर्यंतच्या शिवारात आहे. पाण्याचा अतिरेक झाल्यामुळे गुंठ्यास अर्धा टन तरी उतारा मिळेल की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमिनी पंपिंगने कलानगर वाचवले, आता मुंबईतील पुराचा अभ्यास होणार\nमुंबई,ता.24: मंगळवार रात्रीच्या पावसात मुंबईतील अनेक भागात साचलेल्या पाण्याची कारणं मुंबई महापालिका शोधणार आहे.यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात...\nमांडओहळच्या रूईचोंडा धबधब्यात रेल्वे पोलिस बेपत्ता\nटाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण परीसरातील ओव्हरफ्लो पाण्याने तयार झालेला रूई चोंडा धबधबा पर्यटन परीसरात आज दुपारी फिरण्यासाठी...\nपेरणीनंतर सोयाबीनच उगवले नाही; उत्पादक कंपन्यांवर गुन्हे : मुकुंद म्हेत्रे\nबुध (जि. सातारा) : यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पेरणीमध्ये मोठी वाढ झाली. मात्र, पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी...\nसहकार आयुक्तालयाचे साखर कारखान्यांना पत्र; कोरोना पार्श्वभूमिवर काळजी घेण्याच्या सूचना\nनवेखेड (जि. सांगली) : यंदा राज्यातील गाळप हंगामाला १५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत गाळप...\nपैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान\nहिमायतनगर - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने खरिपाच्या पेरणीतील पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. तसेच इसापूर धरण क्षेत्रात मोठ्या...\nकापूस उत्पादक शेतकऱ्यांची घुसमट; शेतात सडतोय, घरात गरम होतोय \nगणपूर (ता. चोपडा) ः पावसामुळे घरात वेचून आणलेला कापूस गरम होत असून, शेतात झाडावरील पक्क्या कैऱ्या सडत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/led-lamp/", "date_download": "2020-09-24T18:36:23Z", "digest": "sha1:3CIENIIXN4H3W5N4LCHQFTR6DHFXN3NI", "length": 2867, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "led lamp Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : बर्ड व्हॅली परिसरात एलईडी पथ दिवे\nएमपीसी न्यूज - चिंचवड संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली परिसरात एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरु असून यासाठी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. याबाबत माहिती देताना अनुराधा…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/the-rule-of-the-president-is-applicable-in-maharashtra/", "date_download": "2020-09-24T19:00:43Z", "digest": "sha1:FYIYDA5Y4HIJS5UINSWOAI37PBWQHO5J", "length": 8664, "nlines": 109, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(rule of the President) महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू (rashtrapati rajvat)", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nNews Updates ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज\nमहाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू\nRule of the President : महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू\nRule of the President : केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाईलवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी अखेर सही केली आहे,\nयामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू झाली आहे,\nराष्ट्रपती राजवट जागु असली तरीही एखाद्या पक्षाने संख्याबळ दाखविल्यानंतर त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी देण्यात येईल,\nत्यानंतर महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रपती राजवट उठविली जाईल,ऐसे क़ायदेतन्यांचे म्हणणे आहे,\nभाजपा नंतर शिवसेनाही महाराष्ट्र राज्��ात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नाही,\nत्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिली होते.\nपण राष्ट्रवादी कांग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखविल्याने,\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारीनी महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.\nत्यास केंद्रसरकारने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारशीच्या फाईलवर\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सायंकाळी साडे पाच नंतर सही केली ,\nराष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर सही करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.\n← पुणे मे ईद-ए-मिलादु्न्नबी आपसी भाईचारेसे मनाई गयी\nअभियंता ते अभिनेता एक नवीन मार्ग चोखंदळणारी वेबसिरीज →\nपुणे: मूस्लिम रीश्तोंका महा जलसा\nओ एल एक्स एन वर जाहिरात करून एकाला लावला चुना\nगेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायवर छापा\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1198", "date_download": "2020-09-24T18:06:31Z", "digest": "sha1:KDYNKLPCPUGULALEKIPQO7RHJSIXO6LV", "length": 12971, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हल्लीच्या काळात १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक ही यशाची पहिली पायरी मानली जाते. या पातळीवर खेळणारे सारे यशस्वी ठरतात असे नाही, काही जण नंतर विस्मृतीतही जातात. मात्र नवोदितांना आंतरराष्ट्रीय मैदानावर कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी निश्‍चितच लाभते. जानेवारीत न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वयोगटातील विश्‍वकरंडक स्पर्धेत राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने जगज्जेतेपद मिळविले. कर्णधार पृथ्वी शॉ, तसेच संघातील अन्य खेळाडू प्रकाशमान झाले. त्यातील एक म्हणजे पंजाबी मुलगा शुबमन गिल याने तडाखेबंद फलंदाजीने १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धा गाजवलीच, शिवाय करंडक जिंकून भारतात आल्यानंतर लगेच विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध धडाकेबाज शतकी खेळीही केली. या शैलीदार फलंदाजाने १२२ चेंडूंत आठ चौकार व सहा षटकारांच्या मदतीने नाबाद १२३ धावा केल्या. साहजिकच हा खेळाडू केवळ वयोगटातील यशावर समाधान मानणारा नाही हे स्पष्ट झाले. भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यात सलामीवीर किंवा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज या नात्याने त्याची चाचपणी होऊ शकते. शुबमनला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आगामी आयपीएल स्पर्धेतही त्याच्यावर झोत राहील. कोलकता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी १.८ कोटी रुपये मोजले आहेत. भावी कारकिर्दीत हा प्रतिभाशाली फलंदाज प्रसिद्धीचा झगमगाट कितपत पेलतोय हे पाहावे लागेल, मात्र आतापासूनच त्याची विराट कोहलीशी तुलना होऊ लागली आहे. कदाचित ती अतिउत्साही असेलही, पण शुबमनने लक्ष वेधले आहे.\nन्यूझीलंडमधील १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत शुबमन स्पर्धावीर ठरला. झिंबाब्वे (नाबाद ९०) व बांगलादेशविरुद्ध (८६) शतकाने हुलकावणी दिल्यानंतर शुबमनने पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य लढतीतील नाबाद शतक झळकवत १०२ धावांची खेळी केली. संपुर्ण स्पर्धेत ३७२ धावा करत त्याने स्पर्धावीर हा किताब पटकावला. भारताचे महान फलंदाज राहुल द्रविड हे त्यांच्या मैदानावरील कारकिर्दीत ‘द वॉल’ या टोपणनावाने व शास्त्रोक्त भक्कम फलंदाजीसाठीच ओळखले गेले. १९ वर्षांखालील प्रशिक्षक या नात्याने द्रविड यांचा खेळाडूंवर मोठा प्रभाव आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या खेळीनंतर शुबमनने द्रविड यांना श्रेय दिले. ‘‘चेंडू हवेतून मारायचा नाही, मैदानी फटक्‍यांवर भर द्यायचा,’’ हा द्रविड यांचा मंत्र आपण जपतोय असे तो म्हणाला. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अमृतसर येथे बंगालविरुद्धच्या पहिल्याच डावात अर्धशतक (६३) केले, नंतर याच ठिकाणी सेनादलविरुद्धच्या पुढच्या लढतीत १२९ धावांची खेळी करून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शतकी कारकिर्दीचा शुभारंभ केला.\nशुबमनला लहानपणापासूनच बॅट घेऊन चेंडू टोलवायची भारी हौस. तीन-चार वर्षांचा असल्���ापासून तो ‘फलंदाजी’ करतोय. सवंगड्यांसोबत खेळण्याऐवजी तासन्‌तास फलंदाजी करणाऱ्या शुबमनच्या गुणवत्तेला त्याच्या वडिलांनी खतपाणी घातले. लखविंदर गिल यांनी मुलाची उपजत प्रतिभा जाणली. त्यांचे कुटुंब पंजाबमधील फाझिल्का जिल्ह्यातील जलालाबादनजीकच्या चक खेरवाला या गावचे. गावातील शेतजमिनीत टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या शुबमनला घेऊन लखविंदर जलालाबादला आले, त्यानंतर मुलाच्या नैसर्गिक क्रिकेट गुणवत्तेला योग्य दिशा दाखविण्यासाठी, लखविंदर लहानग्या शुबमन आणि कुटुंबासह चंडीगडजवळील मोहाली येथे निवासास आले. शुबमन क्रिकेट अकादमीत दाखल झाला. पंजाबच्या वयोगट संघातून त्याच्या कारकिर्दीला सुरवात झाली.\nशुबमन अंधश्रद्धाळू आहे. तो नेहमीच पॅंटच्या खिशात लाल रुमाल ठेवतो. त्याबाबत स्पष्टीकरणही त्याने दिलेले आहे. पंजाबच्या वयोगट संघातून खेळताना शुबमनच्या धावा होत नव्हत्या. एका सामन्यात पॅंटच्या खिशात सफेद रुमाल असताना त्याने चांगल्या धावा केल्या. नंतर क्षेत्ररक्षणाच्या वेळेस तो रुमाल मळका झाला. दुसऱ्या सामन्यात शुबमनने खिशात लाल रुमाल ठेवला व शतक केले. तेव्हापासून या रंगाच्या रुमालाने त्याच्या पॅंटच्या खिशात कायमची जागा मिळविली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/tag/relations/", "date_download": "2020-09-24T17:16:35Z", "digest": "sha1:Q3SS5QR53W3ZUJDOKTBLX3562W35VVOV", "length": 229769, "nlines": 473, "source_domain": "kathavishwa.in", "title": "Relations Archives — Katha Vishwa", "raw_content": "\nगुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची\nमयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”\nनैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”\nमयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठव���्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”\nनैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”\nतितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय\nत्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”\nमयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”\nहो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.\nमयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.\nमयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.\nनैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.\nकॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.\nअगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.\nआज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.\nबघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.\nकाही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.\nमधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.\nनैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.\nसहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.\nउगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.\nबायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.\nदिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.\nअसंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”\nहे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.\nनैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.\nअमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाह���र निघून गेला.\nमयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.\nनैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.\nमयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.\nया दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.\nप्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या. अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या. अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…\nइतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.\nआता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.\nपश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.\nखरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.\nतेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा.\n© अश्विनी कपाळे गोळे\nतू आणि तुझं प्रेम हवंय…\nमोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.\nमोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.\nकॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला‌ तुझ्याशी लग्न करायचं आहे, दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”\nशुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.\nमोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.\nशुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.\nशुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो‌ तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”\nतिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”\nशुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.\nअशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.\nशुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”\nमोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…\nएकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”\nतिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्याला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही‌. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो, जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…\nअसा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला.‌ तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.\nत्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.\nअशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्‍या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघ���ण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित्राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”\nती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोन‌वर सांगितले नव्हते.\nदोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.\nमोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.\nकाही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला‌ तू हवा‌ आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते‌ रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”\nत्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”\nते‌ ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”\nआज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.\nया दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.\nएका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना‌ करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्‍याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊\n© अश्विनी कपाळे गोळे\nलग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – अंतिम भाग\nसानिका आणि जाऊबाई यांनी आता सुशांतच्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा निश्चय केला. जाऊबाईंच्या सांगण्यावरून सुशांतच्या भावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही अडचण असेल तर मला सांग असंही म्हंटले पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या मला कामाचा बराच व्याप वाढला आहे, मी कामात व्यस्त असतो असंच सुशांत ने दादाला सांगितले. शिवाय सानिकाने दोघांच्या नात्याबद्दल दादा वहिनीला सांगितले याचा सुशांतला खूप राग आला. त्या रात्री घरी आल्यावर याच कारणावरून तो सानिकाला नको ते बोलला. तितकेच कारण सुशांतला सानिकाशी अबोला धरायला पुरेसे झाले. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू सासू सासर्‍यांना सुद्धा दोघांच्या भांडण, अबोला याविषयी कळाले पण त्यांनी यात सानिकालाच दोष दिला. तूच त्याला समजून घेत नसणार, तुझ्यातच काही तरी दोष असेल म्हणून सुशांत असा वागतोय असा आरोप त्यांनी सानिकावर केला. जाऊबाई तिची बाजू घ्यायच्या पण सासू मात्र दोघींचेही काही ऐकून घेण्याच्या तयारीत नसायच्या.\nसानिका आणि जाऊबाई यांनी सुशांत विषयी सत्य जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीच आले नव्हते. सुशांतच्या मोठ्या भावानेही शोध घेतला, याचे बाहेर कोणत्या मुलीसोबत अफेअर तर नाही ना हेही माहिती केले पण असं काही असल्याचे दिसून येत नव्हते. तो ऑफिस नंतर फक्त आणि फक्त मित्रांमध्ये व्यस्त असायचा, पार्ट्या, आउटिंग यात सुट्टी घाल��ायचा.\nसानिकाला या सगळ्याचा खूप मनस्ताप झाला पण माहेरी तिने याविषयी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. त्यांना उगाच काळजी वाटेल शिवाय सत्य काय ते आपल्याला माहित नाही म्हणून ती माहेरच्यांना याबाबत काही सांगत नव्हती.\nकितीही त्रास होऊ दे पण सुशांतचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचेच हे तिने ठरवले.\nसुशांतचे उशीरा घरी येणे, लहानसहान गोष्टींवरून सानिका सोबत भांडण करणे, अबोला धरणे असे प्रकार सुरू होतेच,\nपण सानिका मागे हटणारी नव्हती. तिने परत एकदा सुशांत सोबत बोलून तो असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,\n“काम सगळ्यांनाच असते सुशांत पण तुम्ही घरच्यांसाठी, बायकोसाठी दिवसांतला काही वेळ सुद्धा कसं काढू शकत नाही… असं कुठे व्यस्त असता तुम्ही तुम्हाला मी आवडत नसेल तर तसं तरी सांगा मला…काय चुकतंय माझं…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या प्रेमाचा तरी आदर ठेवा.. काही अडचण असेल तर सांगा मला…पण असं नका ना वागू…”\nत्यावर सुशांत चिडक्या सुरात म्हणाला, ” अरे, काय सारखं सारखं तेच घेऊन बसली आहे तू…मला काही रस नाहीये तुझ्यात..तुझ्यात काय कुठल्याच स्त्री मध्ये इंटरेस्ट नाहीये मला..उगाच इमोशनल ड्रामा नकोय आता…परत हा प्रश्न विचारू नकोस..”\nते ऐकताच सानिकाला धक्काच बसला. जरा गोंधळलेल्या अवस्थेत तिने विचारले, ” रस नाहीये म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे सुशांत…मला आज खरं काय ते जाणून घ्यायचेच आहे..बोला सुशांत बोला…”\nसुशांतचा आवाज आता अजूनच वाढला, सानिका सतत मागे लागलेली बघून तो चिडून उत्तरला, “खरं ऐकायचं आहे ना तुला…मग एक, मला कुठल्याही स्त्री मध्ये जरा जराही इंटरेस्ट नाहीये… कांहीही भावना नाही माझ्या मनात स्त्री विषयी. माझा इंटरेस्ट आहे पुरुषांमध्ये..हो मी ‘गे ‘आहे ‘गे’…. झालं आता समाधान मिळाले उत्तर…नाही जवळ येऊ शकत मी तुझ्या..काही भावनाच नाही मला त्याप्रकारे..मुळात लग्नच नव्हतं करायचं मला पण आईच्या आग्रहामुळे करावं लागलं…”\nइतकं बोलून सुशांत बाहेर निघून गेला.\nआता मात्र हे सगळं ऐकून सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा विश्वासघात…धोका… फसवणूक…. असं कसं करू शकतो हा सुशांत….इतकेच काय ते तिच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले..\nएव्हाना दोघांच्या भांडणामुळे सुशांतच्या घरच्यांना सगळा प्रकार कळाला. त्यांनी त्याचे हे बोलणे ऐकून सग��्यांना धक्का बसला. इतकी मोठी गोष्ट त्याने घरच्यांपासूनही लपविली होती.\nआता सानिका आपल्या मुलाची बदनामी करणार म्हणून सुशांतच्या आईने आपल्या मुलाला पाठीशी घालत सानिकाला उलट बोलायला सुरुवात केली. तिला धमकी दिली की,\n“जे काय झालं ते जर बाहेर सांगितलं तर आम्ही असं सांगू की तुलाच मासिक धर्म येत नाही…दोष तुझ्यात आहे अशीच तुझी बदनामी करू…बाळाला जन्म द्यायला तू सक्षम नाहीये असंच आम्ही सांगू… तेव्हा जे काय आहे ते गपगुमान सहन करावं लागेल नाही तर बदनामी तुझीच आहे…विचार कर…”\nआता मात्र हद्द झाली होती. या सगळ्यात सुशांतचे बाबा, भाऊ एक शब्दही बोलत नव्हते.\nजाऊबाई तितक्या सानिकाच्या बाजुंनी होत्या. तिलाही सासूबाई नको ते बोलल्या पण तरी त्यांचा विरोध पत्करून त्यांनी सानिकाची समजूत काढली.\nही खूप मोठी फसवणूक आहे ज्यात सानिका विनाकारण भरडली जात आहे हे जाऊबाईंना कळाले होते. तिची काहीही चूक नसताना तिलाच फसवून तिचीच उलट बदनामी, तिच्या स्त्रित्वावर संशय, गालबोट लावलेले जाऊबाईंना सहन होत नव्हते पण त्यांच्याही हातात काही नव्हते.\nत्यांनी तिला माहेरी निघून जाण्याचा सल्ला दिला. शिवाय सासरच्यांनी कितीही बदनामी करू दे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे तेव्हा खरं खोटं काय ते लपून राहणार नाही.. योग्य काय ती तपासणी केली की सत्य जगासमोर येणारच पण तू उगाच अशा वातावरणात राहून तुझ्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नकोस. सुशांतला यासाठी शिक्षा व्हायलाच हवी, तू आई बाबांकडे निघून जा… इथे तुला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार… आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या सोबत आहे.. काहीही मदत लागली तर मला सांग…पण यांना असं सोडू नकोस…शिक्षा व्हायलाच हवी… असंही सांगितलं.\nसानिकाला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. तिच्या निरागस भावनांचा अपमान झाला शिवाय तिचीच उलट बदनामी करण्याची धमकी तिला दिली गेली. अशाच परिस्थितीत ती जाऊबाईंच्या मदतीने सासरचे घर सोडून माहेरी निघून आली.\nमाहेरी आल्यावर हा सगळा प्रकार आई बाबांना तिने सांगितला तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.\nसानिका रडतच म्हणाली, “बाबा, मी आता सुशांत कडे परत कधीच जाणार नाही…त्याने मला पत्नीचा दर्जा तर कधी दिला नाहीच पण उलट त्याच्या आईने माझीच बदनामी करण्याची धमकी दिली, मी‌ कधीच आई बनू शकत नाही , मला मासिक धर्म येत नाही म्हणून…वरवर सभ्य दिसणारा सुशांत खूप विचित्र मुलगा आहे बाबा… खूप मानसिक त्रास दिलाय त्याने मला…माझ्या परीने सगळं सावरण्याचा प्रयत्न मी केला पण सगळ्यांवर पाणी फेरले गेले..”\nत्यावर बाबा तिला म्हणाले, ” सानिका, बेटा या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळणार..तू काळजी करू नकोस.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… आता ते लोक नाक घासत इथे आले तरीही तुला आम्ही पाठवणार नाहीच उलट त्यांनी केलेल्या या फसवणूकची योग्य ती कारवाई आपण करू..हिंमत ठेव तू..”\nया सगळ्यात सानिका मानसिक रित्या खूप दुखावली गेली. पण आई बाबांच्या मदतीने सुशांतला धडा शिकविण्यासाठी ती सज्ज झाली.\nसानिका ने घटस्फोटाचा निर्णय घेतला, सोबतच सुशांतच्या घरच्यांनी जे काही आरोप तिच्यावर केले, जी काही फसवणूक केली याची केस कोर्टात सुरू झाली. नशिबाने जाऊबाई या सगळ्यात मुख्य पुरावा म्हणून सानिकाच्या पाठीशी निडरपणे उभ्या होत्या त्यामुळे सानिकाला बरीच मदत झाली. मेडिकल चेक अप करून सत्य काय याची खात्री झाली. सुशांतच्या आईने त्यांची चूक कोर्टात मान्य केली. सानिका आणि सुशांतचा घटस्फोट नक्की झाला पण आयुष्याचा जो काही खेळ झाला याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सानिकाला खूप त्रास देत राहीला.\nहळूहळू सानिका यातून बाहेर पडत आपल्या भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. पण जो काही मानसिक त्रास तिला झाला यातून बाहेर पडणे खूप अवघड होते.\nएखाद्या व्यक्तीमध्ये दोष असणे ही त्याची चूक नाही पण स्वतः विषयी माहित असताना सुशांत ने सानिकाची फसवणूक केली, तिच्या भावनांचा खेळ केला. अशी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली जी एक दिवस तरी जगासमोर येणारच होती. योग्य वेळी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता अथवा घरच्यांना स्वतः विषयी सत्य सांगितले असते तर अशाप्रकारे या सगळ्याचा शेवट झाला नसता, सानिका ही या प्रकारात विनाकारण बळी पडली नसती. आपल्या मुलाला पाठीशी घालत, त्याच्या विषयी इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुशांतच्या आईने सानिकावर जे खोटे आरोप केले, तिची उलट बदनामी करण्याची धमकी दिली हे कितपत योग्य आहे. याची शिक्षा त्यांना मिळालीच पण या सगळ्यात सानिकाच्या कुटुंबांला बराच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला.\nअशा प्रकारच्या बर्‍याच फसवणूकच्या गोष्टी हल्ली कानावर येत आहेत. त्यावर आधारित ही एक क��ा.\nया प्रकारात नक्की चूक कुणाची आहे याविषयी तुमचं मत नक्की कळवा.\nकथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका.\nमी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला हरकत नाही.\n© अश्विनी कपाळे गोळे\nलग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग दुसरा\nसानिकाला सासरी जाऊबाई जरा जवळच्या वाटू लागल्या. त्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत होती. सासूबाई, सासरे तर त्यांच्याच दिनचर्येत व्यस्त असायचे. सनिकाच्या मनात मात्र सुशांत विषयी अनेक प्रश्न निर्माण होत होते. लग्नाला दोन आठवडे होत आले तरी नवरा म्हणून त्याने तिला अजूनही जवळ घेतले नव्हते. सध्या खूप काम आहेत तेव्हा काही दिवस मी तुला शक्य तितका वेळ देऊ शकत नाही पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. जरा कामाचा व्याप कमी झाला की छान कुठे तरी फिरून येऊ म्हणत त्याने सानिकाची समजूत काढली. कामाचं निमीत्त सांगून उशीरा घरी येणे, शक्य तितके सानिकाला टाळणे असे प्रकार सुरू होते. सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुशांत घरी नसायचा‌. घरी कुणाला काही म्हंटलं की म्हणायचे काम असतील त्याला , जरा काही दिवस गेले की देईल तो तुला वेळ. सानिकाला मात्र हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने याविषयी जाऊबाईला सुद्धा बोलून दाखवलं.\nत्यावर त्या म्हणाल्या, “खरं सांगू का सानिका, सुशांत आधीपासूनच घरात फारसा नसतो, त्याचे मित्र आणि तो असंच होतं त्याचं लग्नापूर्वी सुद्धा. मला वाटलं लग्नानंतर तरी घरात थांबेल पण आताही असंच दिसतंय. तू एक काम कर, त्याला सांग सुट्टी असली की एक दिवस तरी तुला वेळ द्यावा म्हणून. तुम्ही बोला एकमेकांशी याविषयी स्पष्टपणे.”\nते ऐकताच सानिकाला अजूनच विचित्र वाटले.\nजेव्हा जाऊबाईंना कळाले की सानिका आणि सुशांत यांच्यात लग्नानंतर अजून एकदाही जवळीक आली नाही तेव्हा त्यांना जरा धक्का बसला. त्यांनी सानिकाला याविषयी पुढाकार घे असंही सांगितलं.\nजाऊबाई चे बोलणे ऐकून सानिकाला सुशांत विषयी अनेक शंका मनात आल्या. लग्न म्हंटलं की एकमेकांविषयी आपसुकच ओढ निर्माण होते, एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो, तसंच सानिका चेही झाले पण सुशांत मात्र सानिकापासून लांबच होता. त्याने आपल्याला प्रेमाने मिठीत घ्यावे, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करावा अशा अनेक भावना तिच्या मनात उफाळून येत होत्या.\nआता आपणच पुढाकार घेऊन सुशांतच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायला हवे असा निश्चय तिने केला. कदाचित तो खरच कामात गुंतलेला असेल त्यामुळे वेळ देत नसेल अशी स्वतः ची समजुत सुद्धा तिने काढली.\nमनात काही तरी प्लॅनिंग करून तिने आज रात्री कितीही उशीर झाला तरीही सुशांत आल्याशिवाय झोपायचे नाही असे ठरवले. खोली छान आवरली, नवी कोरी बेडशीट बेडवर अंथरली. रात्री आठच्या सुमारास सुशांतला फोन केला आणि जेवणाविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, “मला यायला उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. मी बाहेरच खाऊन घेईल. ”\nसानिका आणि जाऊबाईंनी जेवणाची तयारी केली, सगळ्यांनी एकत्र जेवण केले पण सानिका मात्र सुशांतला मिस करत होती. मोठे दिर जाऊ कसं छान एकत्र जेवतात, सासू सासरे सुद्धा दोन्ही वेळा एकमेकांशिवाय जेवण करत नाहीत पण आपण मात्र अजून एकदाही असं एकत्र बसून ना जेवण केलयं ना जरा गप्पा मारल्या अशा विचाराने तिला एकही घास घशाखाली उतरत नव्हता. कशीबशी ती जरा जेवली आणि स्वयंपाक घरात आवरून आपल्या खोलीत निघून गेली.\nजाऊबाईंनी तिला सांगितले होतेच की, आज तू त्याच्या जवळ स्वतः हून जा, प्रेमाने त्याच्याशी बोल, त्याच्यावर तुझं किती प्रेम आहे हे त्याला जाणवू दे म्हणजे तो कितीही व्यस्त असला तरी तुला जरा तरी वेळ देईल शिवाय त्याचं असं घराबाहेर राहणं जरा कमी होईल. तू प्रयत्न कर तरी काही शंका वाटलीच तर सुशांतच्या दादाला सांगते मी त्याच्याशी बोलायला.\nसुशांत रात्री बाराच्या सुमारास घरी आला. सानिका त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघत होती. तो आलेला दिसताच तिने स्वतः ला आरशात बघून कपाळावरची टिकली उगाच नीट केली आणि स्वतःशीच लाजून तिने खोलीचा लाइट बंद केला. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर मंद मेणबत्त्या लावल्या. सुशांत खोलीत आला तसंच त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले. त्याने एक कटाक्ष सानिकाकडे टाकला, ती लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती मोकळ्या केसात ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला असं छान सजलेलं बघून सुशांत आनंदी होईल अशी गोड अपेक्षा तिला होती पण तिची अशी सगळी तयारी बघून त्याचा चेहरा उतरला. तो‌ काही एक न बोलता बाथरुम मध्ये निघून गेला.\nत्याची अशी प्रतिक्रिया बघून सानिकाचा मूड खराब झालेला पण तरीही जरा शांत राहून ती त्याच्या बाहेर येण्याची वाट बघत होती. तो जरा फ्रेश होऊन बाहेर आला तशीच ती त्याला टॉवेल द्यायला जवळ गेली, त्याने तिच्याकडे �� बघताच तिच्या जवळचा टॉवेल घेऊन चेहरा पुसला. आज तिला त्याच्या वरच्या प्रेमाची जाणिव त्याला करून द्यायची होती. ती अलगद त्याच्या जवळ गेली आणि त्याला काही कळण्याच्या आत त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,\n“सुशांत, किती उशीर केला यायला. खूप वाट बघत होते मी तुमची..बायको घरी आहे तेव्हा जरा लवकर येत जा ना.. प्लीज… दिवसांतला काही वेळ माझ्या साठी तर काढायला हवाच ना तुम्ही..माझा‌ हक्क आहे तितका…”\nअसं म्हणत तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवायला मान वर केली तसंच त्याने तिला दूर केले आणि म्हणाला, “सानिका, अगं कळतंय मला पण सध्या कामाचा व्याप आहे खूप… नाही होत लवकर यायला…तू वाट नको बघत जाऊ असं…”\nतिला त्याच्या अशा वागण्याचा जरा राग आलाच पण त्याला आपण समजून घ्यायलाच हवे असे ती स्वतःला समजून सांगत होती. ती त्याला उत्तर देत म्हणाली, ” सुशांत मलाही तुमची परिस्थिती कळते आहे पण असं किती दिवस दूर राहायचे आपण.. लग्नाआधी सुद्धा आपल्याला नीट बोलायला, समजून घ्यायला वेळ मिळाला नाही..आताही तेच होतेय.. मी खूप मिस करते तुम्हाला दिवसभर…”\nसुशांत मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत थकल्याचे कारण सांगून झोपी गेला. सानिका त्या रात्री खूप खूप रडली, तिच्या भावनांचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. आपण इतकं सगळं बोलून दाखवले तरी सुशांतला कांहीच कसं वाटत नसेल आपल्याविषयी हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. रात्रभर कड बदलत ती बेडवर पडून होती.\nसकाळी उठून तिने सुशांतला चहा करून दिला. त्याने मुकाट्याने चहा घेतला आणि तो घराबाहेर पडला. सानिकाचा चेहरा पाहून जाऊबाई काय ते समजून गेल्या. सासू सासरे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्यावर दोघीच घरात असताना सानिकाने रात्री घडलेला सगळा प्रसंग रडतच जाऊबाईंना सांगितला. जाऊबाई ते ऐकताच जरा गोंधळलेल्या अवस्थेत सानिकाला म्हणाल्या, “सानिका, तू शांत हो..मी आहे तुझ्या सोबत पण खरं सांगू का, मलाही आता सुशांत वर शंका यायला लागली..मी ह्यांना सांगते त्याच्याशी बोलायला… काय होते ते बघूया.. नाही तर खरं काय ते शोधून काढू आपण..तू काळजी करू नकोस..”\nसानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही सुशांत सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना.. सुशांत सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना.. सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.\nपुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.\nपुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.\nमी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.\n© अश्विनी कपाळे गोळे\nसासर ते सासरच असतं…\nसीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.\nसासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हि मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती.\nतापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला, डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली, घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती.\nआता पाहुणे येत पर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यात सासूबाई म्हणाल्या, “अगं सीमा, छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझ कौतुकच होईल गं म्हणून सांगते..”\nआता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला, नंतर सगळ्यांना चहा पाणी दिले. आता मात्र सीमाला गरगरायला होत होते पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं , काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासुबाई ची वाहवा करत म्हंटले, “तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का…मस्त झालाय सगळा स्वयंपाक..”\nते ऐकताच सासूबाई हवेत पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती औषधी घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासुबाईंची कुरकुर सुरू होती, “���्वयंपाक केला म्हणजे झालं का… बाकी सगळा पसारा आवरणार कोण..पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत.. इकडे पसारा आवरायला मी आहेच…”\nसीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटले. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली.\nसायंकाळ होत आली होती. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली, चहा बनवून सगळ्यांना दिला‌ आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सीमाला सतत सासुबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होते. ती मनात विचार करू लागली, “तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी. खरंच सासर ते सासरच त्यात नवराही तसाच…त्यालाही काहीच वाटलं नसेल का..”\nया क्षणी सीमाला आई बाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमित सोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशी केली नाही.\nसीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतेच चार महिने झालेले लग्नाला, सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिले पण यादरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं.\nअमित आई बाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नविन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याच स्वागत करत, सगळ्यांकडून कौतुक ऐकत चार महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हंटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागले होते.\nदुसऱ्या दिवशीही तेच, सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते.\nअमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला.\nतो असा अचानक घरी आला म्हंटल्यावर सासुबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसा दुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात देत त्याची शक्य तशी काळजी घेत होती. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला , “काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कुणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली पण आज अमित आजारी म्हंटल्यावर सगळे किती काळजीने, आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव…”\nआज मात्र सीमाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राबलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच‌. शेवटी सासर आहे हे.. कौतुकाचे वारे शेवटी क्षणभरच असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही , जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं..\nसीमाने त्याच क्षणी मनोमन ठरवलं, आता\nकुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता, उत्तम सुनबाई बनण्याचा नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचे.\nदुसऱ्या दिवशीच सासुबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः साठी वेळ देऊ लागली. आता पर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते.\nआता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायको मधला हा गोड बदल अमितला ही आवडला. घरी येताच पूर्वी प्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्या साठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमित सुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला.\nसासुबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतः साठी जगायचा सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. \nतर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचं विसरलात तर नाही ना….असं असेल तर वेळीच सावरा स्वतःला…. आयुष्य एकदाच मिळते तेव्हा ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला ह���ं. त्यासाठी कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खुप महत्वाचे आहे. \nमग माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा \nलेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करा.\n© अश्विनी कपाळे गोळे\nरघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची.\nजिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.\nभराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.\nलेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”\nते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती ��्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.\nदुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.\nहलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.\nदररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी.\nखरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)\nमागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे.\nरिय�� आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते.\nमुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.\nटपोरे डोळे, निरागस चेहरा, नाजुक अंगकाठी, खांद्यापर्यंत केसांचा शोभेसा हेअरकट असलेली रिया अनिकेतला बघता क्षणीच आवडते.\nअनिकेतही तिच्या तोलामोलाचा, आकर्षक अशी पिळदार शरीरयष्टी, दिसायला राजबिंडा. अनिकेत आई बाबांना एकुलता एक, त्यामुळे अतिशय लाडका. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. स्वभावाने प्रेमळ पण आई म्हणेल ती पूर्व दिशा अशा काहीशा विचारांचा.\nदोघांचे लग्न ठरले, दोन्ही कुटुंबे अगदी धुमधडाक्यात लग्नाच्या तयारीला लागले होते. काही महिन्यांनी लग्न झाले.\nदोघांचे लग्न ठरल्यापासून रियाला कुठे ठेवू कुठे नाही असं झालेलं त्याला.\nलग्न ठरल्या पासून लग्न होत पर्यंत तो दररोज रियाला न चुकता भेटायचा. रियाचे ऑफिस जवळच असल्याने रोज सायंकाळी तिला भेटणे सोपे होते. रियालाही त्याच्या सहवासात खूप छान वाटायचं, त्याच रोज भेटणं , एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार, छंद अशा छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेणं तिला खूप सुखद वाटायचं. तिचा शांत , प्रेमळ स्वभाव , निरागस असं सौंदर्य याचे कौतुक करताना तो कधीच थकत नव्हता. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडले होते, लग्न झाल्यावर ती घरी आली तेव्हा त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.\nतिला नववधू च्या रूपात बघून त्याची परत एकदा विकेट उडाली होती. घरत बरीच पाहुणे मंडळी असताना लपून छपून तिच्याशी बोलायला यायचा, तिची झलक बघायला सतत बहाणा शोधायचा. सगळे चिडवत म्हणायचे सुद्धा, याला काही चैन पडत नाही बाबा बायको चा चेहरा बघितल्या शिवाय. पूजा विधी सगळं आटोपलं, पाहुणे मंडळी परत गेली. राजा राणीच्या संसाराला प्रेमाने सुरवात झाली. दोघांची पहिली मिलनाची रात्र तिला अजुनही आठवते, किती उत्साहाने त्याने सगळी तयारी केली होती त्याने , ते खास क्षण अविस्मरणीय बनविण्याची. आयुष्यात कधी साथ सोडणार नाही म्हणत हातात हात घेतला तेव्हा किती सुरक्षित वाटलं होतं..किती गोड्या गुलाबी ने दोघांचा संसार सुरु झाला होता. एकत्र ऑफिसला निघायचं, मौज मजा मस्ती, भरभरून प्रेम, किती गोड दिवस होते ते. झालं ते नव्या नवलाईचे नवं दिवस भुर्रकन उडून गेले, जणू कुणाची दृष्ट लागली दोघांच्या प्रेमाला. अनिकेत चे आई बाबा दुसऱ्या गावी राहत असले तरी अनिकेत ची आई सतत त्याला फोन करायची, घरी आलास का, इतका वेळ बाहेर कशाला फिरायचे, बायको डोक्यावर बसेल, जरा धाकात ठेव असेही सल्ले द्यायचे. त्याचे बाबा मात्र या सगळ्याच्या विरोधात, ते उलट सांगायचे नविन आयुष्याची सुरवात आहे, खूप एन्जॉय करा पण बाबांनी आईला क्रॉस केले की अनिकेत ची आई मोठा ड्रामा करायची.\nजेव्हा रियाला हे सगळं कळालं तेव्हा सासूबाईंच्या विचारांची तिला कीव आली. मुलगा सुनेचा संसार आनंदाने चाललेला जणू त्यांना बघवत नव्हते की आपला मुलगा आपल्या पासून दूर जातोय अशी असुरक्षितता, एक प्रकारची भिती त्यांना वाटत होती, कोण जाणे.\nएकत्र राहत नसले तरी सतत फोन करून अनिकेत ला आई सगळे अपडेट विचारायची. अनिकेत सुद्धा त्यांना एकुण एक लहानसहान गोष्टी सांगायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण हळूहळू सगळं विचित्र वाटत होतं रियाला. ती याबाबत अनिकेतला काही बोलली की त्याला वाटायचं रियाला माझे आई बाबा नकोय, दूर राहतात तरी इतक्या तक्रारी करते ही.. झालं अशा गोष्टींवरून वाद सुरू झाले. लग्नाला एक वर्षही झाले नव्हते, अशाच गोष्टी वरून एकदा दोघांचा वाद झाला आणि रिया रागारागाने आई कडे निघून गेली. रियाचे आई बाबा त्याच शहरात राहायचे तेव्हा राग शांत झाला की अनिकेत नक्कीच घ्यायला येणार याची तिला खात्री होती पण झालं वेगळंच. अनिकेतने रिया अशी निघून गेल्याचा राग मनात धरून ठेवला, मी का माघार घ्यावी म्हणत त्यानेही पुढाकार घेतला नाही. अनिकेत चे आई बाबा त्यादरम्यान त्याच्याजवळ रहायला आले.\nइकडे रिया त्याची वाट बघत एक एक दिवस मोजत होती आणि तिकडे आईच्या सल्ल्याने, धाकाने अनिकेत काही रियाला घरी आणण्याचा पुढाकार घेत नव्हता. अनिकेत चे बाबा त्याला खूप समजवायचा प्रयत्न करायचे, आईचं ऐकून दोघांमध्ये फूट पडू नये म्हणून प्रयत्न करायचे पण आईपुढे काही अनिकेत ठाम भूमिका घेत नव्हता.\nरिया ची आई तिला समजून सांगायची पण तो घ्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही या रियाच्या निर्णयामुळे आई बाबांचे काही एक चालत नव्हते शिवाय अनिकेत आणि त्याच्या घरच्यांची विचित्र विचारसरणीची कल्पना तिने घरी दिल्यावर रियाच्या बाबांनाही अनिकेत चे वागणे पटले नव्हते. अशातच एक दिवस अचानक अनिकेत कडून डिव्होर्स नोटीस आली आणि रिया हादरली.\nनवरा बायको यांच्यात भांडण, मतभेद हे ह���तातच पण असं अचानक डिव्होर्स नोटीस बघताच रियाला काही कळत नव्हतं, अनिकेत विषयी आधी जरा राग मनात होताच पण आता त्याच्या अशा वागण्याने तिला अजूनच संताप आला. त्याला , त्याच्या घरच्यांना मी नको असेल तर मलाही जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात परत जायचं ना नाही असा विचार करून ती आई बाबांकडे राहू लागली.\nअशातच सहा महिने गेले आणि आज अचानक अनिकेत रियाला भेटला.\nअनिकेत रियाला सांगू लागला, “रिया अगं तू अशी रागात निघून गेली तेव्हा माझी खूप चिडचिड झाली, राग मलाही आलेलाच. तुला माझ्या घरच्यांशी प्रोब्लेम आहे असं मला वाटलं, माझं खरंच चुकलं रिया. तू निघून गेल्यावर आई बाबा आले, त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा बाबांनी मला तुला परत आणण्यासाठी खूप समजावले पण आईला ते मान्य नव्हते. आईला वाटत होतं मी तुझ्यामध्ये खूप गुंतल्या मुळे तिला मी विसरतो की काय..आईचा खूप लाडका ना मी म्हणून कदाचित तिच्यापासून दूर जाण्याची भिती तिला वाटली असावी. तुझ्याविषयी का माहित नाही पण एक राग, चिड तिने मनात धरून ठेवली. मी खूप गोंधळलो, आई बाबा आणि बायको प्रत्येकाची आयुष्यात एक वेगळी जागा असते हे मला खूप उशीरा कळलं. मला निर्णय घेता येत नव्हता, तुझ्या शिवाय एकटा पडलो होतो मी, मनात सतत कुढत होतो पण मनातलं सगळं बोलून दाखवता येत नव्हतं मला, तुझी खूप आठवण यायची पण तुला कसं सामोरं जावं कळत नव्हतं शिवाय आई परत ड्रामा करेल , चिडेल म्हणून वेगळाच धाक. अशातच मला कंपनीतर्फे विदेशात जाण्याची संधी चालून आली. आई म्हणाली वेळ गेली, राग शांत झाला की तू स्वतः परत येशील, तिला राहू दे काही दिवस माहेरी, तू ही संधी सोडू नकोस. झालं, परत मी भरकटलो, मला खूप मनापासून वाटत होतं तुला ही बातमी सांगावी पण त्या दरम्यान तुझ्या आई बाबांनी मला तुला भेटू दिले नाही, त्यांना माझा राग आलेला. तूसुद्धा फोन उचलले नाही. मी सहा महिन्यांसाठी लंडनला गेलो. कामाच्या, नविन प्रोजेक्टच्या व्यापात गुंतलो. तुझी आठवण सतत यायची, तुला मेसेज केले पण तू मला उत्तर देत नव्हती. आपल्यात काही कम्युनिकेशन राहीले नव्हते आणि म्हणूनच गैरसमज निर्माण झाले.\nइकडे आईने बाबांना असं सांगितलं की रियाला अनिकेत सोबत राहायची इच्छा नाही. आपल्या घरच्यांमध्येही गैरसमज झालेले त्यामुळे आईने त्या संधीचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीने तुला डिव्होर्स नोटीस पाठवली आणि परिस्थिती अजूनच बिघडली. मी परत आलो तेव्हा बाबांकडून मला सगळं कळालं, पण तू माझ्यासोबत राहायला तयार नाही यावर माझा विश्वास नव्हता. तुला डिव्होर्स नोटीस पाठवली हे ऐकून मला मोठा धक्का बसला, खूप रडलो मी बाबांजवळ, पण त्याक्षणी माझे डोळे उघडले. आईच्या संकुचित स्वभावामुळे आपल्या सगळ्यांमध्ये गैरसमज झाले, आपल्या दोघांमध्ये फूट पडली. मला कळून चुकलं की माझी ठाम भूमिका नसल्याने आपल्या नात्यात विष पसरलं. आई, बाबा आणि बायको प्रत्येकाला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात घेऊन मी नातं जपलं असतं तर अशी वेळ आली नसती. पण रिया अजूनही वेळ गेलेली नाही, मला तू हवी आहेस. मला एक संधी दे..परत असं नाही होणार..मी तुझाच आहे आणि तुझी साथ मी नाही सोडणार..मला माफ कर रिया.. प्लीज मला माफ कर.. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे..गेले सहा महिने जो दुरावा निर्माण झाला त्यामुळे मला खरंच माझ्या प्रेमाची जाणीव नव्याने झाली आहे मला..”\nहे सगळं ऐकून रियाला काय बोलावं कळत नव्हतं, तिचं खरंखुरं प्रेम होतं त्याच्यावर. दोघेही वेगळे राहून मनोमन कुढत, रडत होते पण मीपणा, गैरसमज यामुळे पुढाकार कुणी घेत नव्हते.\nरिया काही न बोलता फक्त अश्रू गाळत होती.\nअनिकेत तिला म्हणाला , ” रिया मी तुझ्या आई बाबांशी बोलून माफी मागतो, तुला मानाने आपल्या घरी परत घ्यायला येतो..आई ला बाबांनी समजावले आहे, तिचा स्वभाव बदलला नाही तरी मी यापुढे कधीच साथ सोडणार नाही. बाबा आणि मी तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सुट्टी आहे, मी घ्यायला येतो तुला, आपल्या हक्काच्या घरी घेऊन जायला. मला खरंच एकदा माफ कर.. खूप प्रेम आहे रिया माझं तुझ्यावर..”\nरियाने अश्रू पुसत मानेनेच त्याला होकार दिला. त्याचेही डोळे पाणावले होते. अनिकेत ने रियाचा हात हातात घेतला त्या क्षणी तिला त्यांच्या लग्नानंतर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तोच स्पर्श, तिच भावना आता नव्याने जागी झाल्याची तिला जाणीव झाली.रियाच्या आई बाबांना या गोष्टीचा आनंदच होईल हे तिला माहीत होते.\nतिलाही हेच हवं होतं. त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिने त्याला माफ केलं. दोघांचे नाते आज परत एकदा नव्याने बहरले.\nकिती तरी वेळ ते हातात हात घेऊन शब्दाविना बरेच काही बोलले.\nदूर राहून त्यांच्यातील नातं आज अजूनच घट्ट झालं आणि प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं.\nखरंच बर्‍याच जणांच्या आयुष्यात अशी वेळ येते, न���रा बायको यांच्यातील नात्यात गैरसमज, मतभेद यामुळे फूट पडते. अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांना समजून घेतले, ठाम भूमिका घेऊन विश्वास जपला तर नातं तुटण्या ऐवजी जोडल्या जाईल. अनिकेत ला उशीरा का होईना पण त्याच्या चुकीची जाणीव झाली, आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात आलं म्हणून दोघांचे नाते नव्याने बहरले.\nहि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा \nकथा कशी वाटली हे नक्की कळवा \nनावासह शेअर करायला हरकत नाही \n© अश्विनी कपाळे गोळे\nये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १\n“रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, एक संधी दे ना मला..एकदा भेट मला.. प्लीज रिया…मी आज सायंकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहिन.”\nअनिकेत च्या अशा मेसेज मुळे रिया खूप अस्वस्थ होती, नको असताना त्याच्या विचारातून, भूतकाळातून ती बाहेर पडू शकत नव्हती.\nमनातच विचार करत स्वतःशीच बोलत ती म्हणाली, “आता काय फायदा भेटून बोलून.. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलला नाहीस… माझ्यावर विश्वास ठेवून कधी माझी बाजू समजून घेतली नाहीस…किती प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर, वाटलं होतं अनिकेत कधीच माझी साथ सोडणार नाही पण ह्याने इतका मोठा धक्का दिला मला.. नाही मी नाही भेटणार परत अनिकेत ला…आता आमचे मार्ग वेगळे आहेत..”\nअशा भूतकाळातल्या विचारचक्रात गुंतली असताना मैत्रिणीच्याआवाजाने रिया भानावर आली.\n“अगं रिया, लक्ष कुठे आहे तुझं..कधी पासून आवाज देत आहे तुला मी…लंच ला जायचं ना..मला जाम भूक लागली आहे गंं..” ( रियाची मैत्रिण पूजा तिला म्हणाली )\nरिया आणि पूजा गेली पाच वर्षे एकाच ऑफिसमध्ये नोकरीला. दोघींची चांगली मैत्री जमलेली, एकमेकींच्या सुखदुःखात , अडीअडचणीला एकमेकींच्या सोबतीला असायच्या त्या.\nअनिकेत दूर गेल्यानंतर रियाला सावरायला पूजाने बरीच मदत केलेली. पूजा अतिशय बिनधास्त पण समजुतदार मुलगी, ज्याचं चुकलं त्याला स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं आणि हसतखेळत जगायचं असा तिचा जगण्याचा फंडा.\nरिया मात्र भाऊक, शांत स्वभाव, जरा अबोल. पण पूजा जवळ मनातलं सगळं सुखदुःख सांगायची ती, अगदी विश्वासाने आणि पूजाही तितक्याच आपुलकीने तिचा विश्वास जपायची.\nदोघीही लंच ला निघाल्या, आज परत रियाला असं गप्प गप्प बघून पूजा म्हणाली, “काय मॅडम, आज परत मूड खराब दिसतोय…काय झालंय..सांग पटकन..”\nरिया पडलेल्या चेहऱ्याने चिडक्या सुरात तिला सांगू लागली, “काही नाही गं, आज अनिकेतचा मेसेज आला.. त्याला मला भेटायचं आहे… आता मी जरा सावरायला लागले तर ह्याचा मेसेज आला एकदा भेट म्हणून.. खूप राग आहे गंं मनात पण तरी वाटतयं भेटावे का एकदा..पण असंही वाटतं का भेटायचं मी…गेली सहा महिने वेगळे राहीलो आम्ही तेव्हा नाही आठवण झाली माझी.. डिव्होर्स नोटीस पाठवताना काही नाही वाटलं..आता अचानक काय भेटायचं ….का म्हणून भेटू मी..”\nपूजा तिला समजावून सांगत म्हणाली, ” रिया तू शांत हो बघू.. अगं तुला नाही भेटायचं ना मग नको विचार करुस..हे सगळं जरा अवघड आहे पण तुला आता निर्णय घेतला पाहिजे.. यातून बाहेर पडायला पाहिजे..”\nरिया रडकुंडीला येत म्हणाली, “मी अजूनही खूप मिस करते गं अनिकेत ला..त्याच्या शिवाय अख्खं आयुष्य जगण्याची कल्पनाही करवत नाही मला.. वाटतं जावं त्याच्या जवळ, त्याला भेटून, भांडून अनिकेतला परत मिळवावं पण त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली त्या क्षणापासून खूप राग येतोय त्याचा… खूप गोंधळ उडाला गं माझ्या मनात..काय करावं खरंच सुचत नाही मला आता..”\nपूजा तिची अवस्था समजून होती, तिला धीर देत ती म्हणाली, ” रिया, तू एकदा भेटुन सगळं क्लिअर का करत नाही..मला अजूनही कळत नाहीये की अनिकेत इतका कसा बदलला..नक्की काय झालं की त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली…मला खरंच वाटत अगं तू एकदा त्याला भेटायला पाहिजे.. सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे..”\nरियाला सुद्धा मनातून वाटत होतं एकदा अनिकेत ला भेटावे, त्याला जाब विचारावा. आता पूजा ने म्हंटल्यावर खरंच एकदा त्याला भेटायच ठरवलं.\nठरलेल्या वेळी रिया त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच तिच्या ऑफिस जवळच्या बागेत पोहोचली. दुरूनच एका बाकावर अनिकेत पाठमोरा बसलेला तिला दिसला. त्याला बघता क्षणीच धावत जाऊन मिठी मारावी असं तिला वाटलं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याच्या दिशेने जायला निघाली. जसजशी ती त्याच्या दिशेने जात होती तसतशी तिची धडधड वाढत होती.\nजसे दोघे एकमेकांसमोर आले तसाच अनिकेत उठून उभा झाला, रियाचा निरागस चेहरा बघताच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली, नजरानजर होताच तिच्या अश्रूंनी वाट मोकळी केली. किती तरी वेळ फक्त नजरेने बोलत होते ते, त्यालाही भावना आवरता येत नव्हत्या. इशारा करतच त्याने तीला बाजुला बसायल��� सांगितलं. ती त्याची नजर चुकवत इकडे तिकडे बघत होती. अनिकेत तिला शांत करत म्हणाला, “रिया प्लीज अशी रडू नकोस..आधी तू शांत हो.. मला माहिती आहे माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली आहे पण मला माझी चूक कळून चुकली गं..नाही राहू शकत मी तुझ्याविणा..एक संधी दे मला..आपल्या दोघांमध्ये खूप गैरसमज झाले आहेत..मला तेच दूर करायचे आहेत.. म्हणूनच तुला बोलावलं मी भेटायला..मला खात्री होती तू नक्कीच येणार…”\nरिया अश्रू आवरत म्हणाली, “गैरसमज.. आपल्यात.. खूप लवकर कळालं रे तुला..सहा महिने आठवण नाही झाली माझी.. आणि संधी कशाची मागतोय..तुला तर डिव्होर्स पाहिजे ना… नोटीस पाठवलीस ना मला..मग आता काय बोलायचं बाकी राहीलं अनिकेत..तू माझा अनिकेत नाहीस..ज्याच्यावर मी प्रेम केलेलं तो अनिकेत तू नाहीस..तो माझ्याशी असा कधीच वागला नसता.. तुझ्या अशा वागण्याने माझी काय अवस्था झाली असेल कधी विचार केला तू…”\nअनिकेत अपराधी भावनेने उत्तरला, ” रिया अगं ती डिव्होर्स नोटीस मी पाठवली नाही..तुला खरंच असं वाटतं का गं मी इतका वाईट वागेल तुझ्याशी.. मान्य आहे तुला मी दुखावलं, माहेरी जायला सांगितलं पण डिव्होर्स नोटीस खरंच मी नाही पाठवली..मी सगळं सांगतो तुला..मला तू हवी आहेस…मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय…”\nअनिकेत चे बोलणे ऐकून रिया आश्चर्य चकित झाली, अनिकेत ने नोटीस नाही पाठवली मग कुणी पाठवली.. आणि का…पण मग अनिकेत सहा महिने भेटला नाही..बोलला नाही त्याचं काय..या सगळ्या विचाराने ती जरा गोंधळली.\nरिया आणि अनिकेत यांच्या आयुष्यात नक्की काय झालं जाणून घेऊया पुढच्या भागात \nतुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार..मग कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.\nलिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही \n© अश्विनी कपाळे गोळे\nस्वतः साठी जगायचे राहूनच गेले..\nईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.\nआई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.\nईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.\nवयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई‌ बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले ,\n” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्‍या नवर्‍याची मदतच होईल तुला..”\nईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न.\nअमन आणि ईशा फोन‌वर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची.\nदोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्‍यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.\nत्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”\nईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना‌ फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”\nआताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा.\nमुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”\nकसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता.\nनोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं.\nतिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.\nआज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं.\nईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौ���ुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला,\n“आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडून आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”\nटाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला.\nखरंच विचार करण्याजोगे आहे नाही का\nईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nजन पळभर म्हणतील हाय हाय….\nजन पळभर म्हणतील, ‘हाय हाय\nमी जातां राहील कार्य काय \nकवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत.\nपुन्हा आपल्या कामी लागतील,\nउठतील, बसतील, हसुनि खिदळतील,\nमी जातां त्यांचें काय जाय \nअगदी खरंय, आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं आहे, कुणाचं आयुष्य किती कुणालाच माहीत नाही. काही विपरीत घडले तर कुणाला काय फरक पडतो हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.\nखरंच विचार केला तर फरक हा पडतोच आणि तो म्हणजे आपल्या आई वडीलांना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, आपण आई वडील होतो तेव्हा जाणवतं की आपल्या आई वडीलांना आपल्याला इथवर पोहोचवताना किती खस्ता खाव्या लागल्या असणार. आपल्या पदरात मुलबाळ असताना आपल्यावर चुकून वाईट प्रसंग ओढावला तर खरंच फरक पडतो त्या इवल्याशा जीवाला. आई वडील दोघांचीही गरज असते मुलांना‌ जशी आपल्याला अजूनही वाटते.\nइतर नातलगांना मात्र दोन दिवसाचे दु:ख होते आणि परत ते आपापल्या कामी लागतात. निसर्गाचा नियम आहे तो, अपवाद फक्त आई वडील आणि मुले.\nअनेक बातम्या कानावर पडतात, अपघात, आत्महत्या, हिंसा, आजारपण त्यामुळे ओढावलेला मृत्यू…ते ऐकताच प्रश्न पडतो जाणारा जातो पण त्या जन्मदात्या ला, त्यांच्या मुलाबाळांना किती बिकट परिस्थितीतून जावे लागत असेल, मनात शेवट पर्यंत एक दु:खाची सल कायम राहत असेल ना. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतील पण काही गोष्टींची काळजी घेत आपण आनंदाने आयुष्य जगणे कधीही चांगले.\nनवरा आणि बायको यांच्यातलं नातं म्हणाल तर तेही पूनर्विवाह करून आपल्या आयुष्यात गुंतल्या जातात पण अशा वेळी मुलांची मनस्थिती काय असते हे त्यांचं त्यांनाच कळत असावं.\nया जगात कुणीच कुणाचं नसतं, ज्याचं त्यालाच पहावं लागतं. गेल्यावर दोन दिवस गोडवे गाणारे अनेक असतात पण जिवंतपणी कौतुक करणारे मोजकेच.\nआई वडीलांची उणीव ही कुणीही भरून काढत नाही. म्हणूनच कुणाकडून काहीअपेक्षा न बाळगता स्वतः ची काळजी स्वतः घेणे कधीही फायद्याचेच, स्वतः साठी, आई‌वडिलांसाठी आणि मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी.\nकाय मग , पटतंय ना. स्वतः ची काळजी घ्या, तंदुरुस्त रहा, बिनधास्त राहून आनंदाने आयुष्य जगा…हसत रहा…हसवत रहा \n© अश्विनी कपाळे गोळे\nम्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम\nपंचाहत्तरी ओलांडलेले म्हातारे आजोबा तासाभरापासून बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसले होते, त्यांच्या जवळ एक गाठोडे होते. कितीतरी वेळाने बस आली, आजोबा कसेबसे गाठोडे सांभाळत बसमध्ये चढले आणि कंडक्टर च्या बाजुला बसले.\nकंडक्टर तिकीट काढून आल्यावर आजोबांनी ही तिकीट घेतले. गाठोडे बघून कंडक्टर ने मोठ्या उत्सुकतेने विचारले “काय आजोबा, गाठोड्यात काय माल आहे.. ”\n“काय माल बिल नाही बाबा…आमच्या म्हातारीनं मोठ्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर आलेले टमाटर, मिरची, वांगे , कोथींबीर हाय..तालुक्याला आज बाजार हाय.. तिथं जाऊन इकतो..जरा का होईना पैसा मिळेल तितकाच म्हातारीच्या हातात तिच्या मेहनतीचा मोबदला..पण न चुकता त्या पैशातले काही पैसे मलाही देते ती मोठ्या प्रेमानं तिकीट काढून जाऊन विकण्याचा मोबदला म्हणून..”\nआजोबांचं उत्तर ऐकून कंडक्टर आणि आजुबाजुच्या लोकांना आजी आजोबांचे प्रेम बघून खूप उत्सुकता वाटली. शेजारच्या सीटवर बसलेल्या एका तरूणाने आजोबांना विचारले “किती मोबदला मिळतो आजोबा..आणि एरवी मग कशावर चालतं घरदार..”\nआज��बा – ” पोरा, मी सरकारी नोकरीत होतो. मिळते जरा पेंशन… दोघांना पुरेसं हाय तितकं पण आमच्या म्हातारीला आधीपासूनच स्वतः च्या कमाईचे पैसे बटव्यात असल्याशिवाय काही दम निघत नाही. अगुदर तीच जायची बाजारी पण आता तिच्या आजारपणामुळे तिच्या कडून प्रवास व्हत नाय… म्हणून म्या जातुय..तिची औषधं बी आणल्या जातात.. म्या कधी जवळचे पैसे टाकून खोटं बोलून जास्त पैसे दिले तरी म्हातारी लगेच वळखते..लय हुशार हाय ती..”\nअशाच गप्पा सुरू असताना आजोबांचा स्टॉप आला आणि ते उतरले. दिवसभर भाजी विकून तीनशे वीस रुपये जमलेले. आजीने दिलेला जेवणाचा डबा खाऊन आजोबा म्हातारीचे औषधे घ्यायला गेले. वाटेत गजरा विकणारा लहान मुलगा त्यांना दिसला. खिशातून दहा रुपयांची नोट काढून आजोबांनी आजी साठी मोगर्‍याचा गजरा घेतला. आजोबा परतीला निघाले, घरी पोहोचताच आजीच्या पांढर्‍या केसांच्या आंबाड्यात गजरा माळून तीनशे वीस रुपये आजीच्या हातात ठेवले. आजीने वरचे वीस रुपये मोठ्या प्रेमाने आजोबांना मोबदला म्हणून दिले आणि म्हणाल्या,\n“हे वय हाय होय माझं गजरा माळायचं.. तुमी पण उगाच खर्च करता..”\nआजोबा लाडात येऊन आज्जीची मस्करी करत म्हणाले, “अगं आज आपल्या लग्नाचा पंचावन्न वा वाढदिवस.. म्हणून लय प्रेमानं आणलायं बघं गजरा..”\nआजी लाजून , “ठाउक हाय मला म्हणून तर तुमच्या आवडीचा बेत केला रातच्या जेवणाला.. पुरणपोळी, भरल्या वांग्याची भाजी ते बी म्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या झाडाचे ताजे वांगे बरं का..चला हात पाय धुवा..चहा ठेवते.”\nआजी आजोबांच्या घरी नेहमी मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा..आजही सुरू होता आणि त्यावर गाणं लागलं होतं,\n“तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं….”\nआजी आजोबांना मुलं बाळं नव्हते. दोघेच गावातील घरात राहायचे, अख्या गावातील मुलांचे लाडके होते दोघेही कारण सगळ्यांना जीव लावायचे मग ते पशू पक्षी का असेना. काही गोडधोड केले की आजुबाजूला, येणाजाणार्‍याला आग्रहाने खाऊ घालायचे. आजोबा सरकारी नोकरीत कामाला, आजीने सुरवातीपासूनच अंगणात छान बाग तयार केलेली. त्यात फुले, फळे, भाज्या सगळंच असायचं. आजी मग गावच्या बाजारात तर कधी तालुक्याला जाऊन ते विकून यायच्या. आजोबा म्हणायचे अगं मी चांगला सरकारी नोकर, दोघांना पुरून उरेल इतकं आहे आपल्याकडे, कशाला उगाच राबतेस पण आजीच मत असं की कुठल्याही कामाची लाज नको वाटाय���ा शिवाय माझ्या मेहनतीचे पैसे बटव्यात असल्याशिवाय मला नाही बाई आवडत.\nआजोबांना आजीच्या या गोष्टीचं खूप कौतुक वाटे.\nआजीचं मन राखायला आजोबाही मदत करायला लागले होते.\nआजीला दम्याचा त्रास होता त्यामुळे ये-जा करणे आता पेलायचे नाही पण आजोबा मात्र अजूनही तरतरीत.‌ दोघेही छान बाग कामात, घरकामात एकमेकांना मदत करायचे. आजोबा अगदी चिरतरुण हृदय असलेले, गमतीजमती करत आजीला हसवायचे, चिडवायचे. गावात अनेक जोडप्यांसाठी ते एक प्रेरणास्थान होते.\nएकदा अशेच आजोबा तालुक्याला जाऊन सायंकाळी घरी आले, बघते तर काय दरवाजा उघडा आणि आजी झोपलेली. आजोबांनी आजीला आवाज दिला आणि नेहमीप्रमाणे मस्करीच्या सुरात म्हणाले, “आज कशी काय सायंकाळी झोपली गं, मला दुरून येताना बघून मुद्दाम जाऊन झोपली वाटतं.. बरं आज मीच करतो च्या दोघांसाठी मग तर झालं..बरं आइक ना आज तुझ्या बागेतले पेरू सगळे विकल्या गेले. हे घे सगळे धरून चारशे साठ रुपये हाती आले…”\nआजोबा हात पाय धुवून परत आले तरी आजी काय उठल्या नव्हत्या. आजोबांनी जाऊन हलवले तर आजी स्तब्ध होऊन निर्जीव वस्तू सारख्या पडल्या होत्या, बाजुला आजीचा बटवा सुद्धा होता. आजोबा घाबरले, शेजारच्या गण्याला हाक मारली, आजोबांच्या हाकेने आजुबाजुची मंडळी घरी आली, बघतात तर काय , आजी आजोबांना कायमच्या सोडून गेल्या होत्या. घरात मंद आवाजात आजीच्या रेडिओ वर गाणे सुरू होते,\n“भातुकलीच्या खेळा मधली..राजा आणिक राणी…\nअर्ध्या वरती डाव मोडला अधुरी एक कहाणी….”\nआजी गेली म्हणताच आजोबा ढसाढसा रडायला लागले. थंडीचे दिवस त्यात आजीला दम्याचा आजार असल्याने श्वास घेताना त्रास होऊन त्या गेल्या असल्याची शक्यता गावातील वैद्याने सांगितली.\nआजीच्या जाण्याने आजोबा खूप खचले, आता कुणासाठी जगायचे असं म्हणत स्वतः कडे दुर्लक्ष करत त्यांनीही स्वतः च्या तब्येतीवर चांगलाच परिणाम करून घेतला.\nआजी आजोबांनी मिळून तयार केलेली बाग, बागेतील प्रत्येक झाडाला , इवल्या इवल्या रोपट्याला आजीने जिवापाड जपले होते. आजीच्या जाण्याने आजोबां सोबतच बाग ही ओसाड , सुकलेली दिसत होती.\nकथा कशी वाटली हे नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nकॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग १\nअदिती ऑफिसमधून निघणारच होती पण बघते तर काय बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती बाहेर बघत जरा चिडचिड करत मनातच पुटपुटली,\n“��ेमकी मी छत्री ☔ विसरते त्याच दिवशी पाऊस येतो. आधीच कामामुळे उशीर आणि त्यात हा पाऊस… कधी थांबतो कुणास ठाऊक….चला तोपर्यंत कॉफी तरी घेऊया.. तितकाच काय तो वेळ जाईल..”\nअदिती कॉफी घ्यायला निघाली आणि जाताना आजुबाजूला फ्लोअर वर एक नजर टाकली तर मोजकेच लोक होते.. शुक्रवार असल्याने बरेच जण लवकर निघून गेलेत वाटतं असा विचार करून ती कॅन्टीन मध्ये निघून गेली.\nएका टेबल खुर्ची वर बसून कॉफी घेत समोरच्या काचेतून बाहेरचा पाऊस बघत ती मग्न झालेली असतानाच एक आवाज आला,\nतो आवाज ऐकताच तिने वळून पाहिले , “अविनाश तू…अरे बस ना… कधी आलास इकडे..तू UK ला होतास ना..”\nअविनाश समोरच्या खुर्चीवर बसून, अदिती च्या निरागस चेहऱ्याकडे पाहून आनंदी होत बोलला,\n“आजच जॉइन झालो अगं इकडे… मागच्या आठवड्यात आलो परत..दोन वर्षांचा प्रोजेक्ट होता..संपला..आलो परत…तू सांग कशी आहेस.. अजूनही तशीच दिसतेस..जशी ऑफिसच्या पहिल्या दिवशी दिसत होती आठवतोय मला तो दिवस… तेव्हाही असाच पाऊस सुरू होता…आठवतो ना…”\nअदिती जरा लाजत, मनातल्या भावना आनंद लपवत , ” काहीही काय रे…तू पण ना..मी मजेत आहे….तू सांग कसं वाटलं दोन वर्षे..आणि आज दिवसभर तर दिसला नाहीस..आता अचानक इथे कसा.. म्हणजे उशीर झाला ना.. म्हणून म्हणतेय..”\nअविनाश एकटक अदितीला बघत होता, तिचा नाजूक चेहरा, तिला शोभून दिसणारे कुरळे केस, तिच्या गालावरची ती खळी, मध्यम उंचीची साधी सिंपल पण अगदीच गोड मुलगी.\nमध्यमवर्गीय कुटुंबातली , आई वडिलांना एकुलती एक. हुशार, समजुतदार आणि मेहनती, त्यामुळे कामात परफेक्शन. स्वभावाने जरा लाजाळू, अबोल पण हसरी मुलगी. \nतिच्या डोळ्यातले भाव टिपत तो म्हणाला, “दिवसभरात किती वेळा तुझ्याशी भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत येऊन बघितलं पण मॅडम बिझी..एकदा कॉलवर, एकदा मिटिंगमध्ये.. लक्षही नव्हतं तुझं..कामात मग्न होतीस, व्यत्यय नको आणायला म्हणून काही तुला डिस्टर्ब केलं नाही..म्हंटलं आता आज भेटतात मॅडम की नाही काय माहित.. म्हणून थांबलो तुमची वाट बघत…”\n“म्हणजे तू मला भेटायला थांबलास…. अरे, सध्या खूप काम आहे त्यामुळे कुठेच आजुबाजूला लक्ष नसतं..रोज घरी जायला उशीर होतो..” अदिती.\n“हो, खरं तर तुला भेटायलाचं थांबलो..किती कॉल, मेसेज, इमेल केले तुला.. ऑफिसच्या मेसेंजर वर सुद्धा किती तरी वेळा मेसेज केला पण तू मात्र काहीच उत्तर दिले नाही…आज ठरवलं होतं तुला भेटूनचं जायचं घरी..” अविनाश.\nअदिती विषय बदलत म्हणाली, “कॉफी घ्यायची का अजून एक.. बोलता बोलता ही कॉफी कधी थंड झाली कळालेच नाही..”.\n“अजूनही तशीच कॉफी प्रेमी आहेस वाटत तू… थांब मी घेऊन येतो…” अविनाश.\nअदिती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती.\n( अविनाश उंच पुरा, गोरापान, रूबाबदार व्यक्तीमत्व, हुशार, आत्मविश्वास असलेला होतकरू मुलगा. अगदीच मॉडर्न विचारांचा, घरी मोठा व्यवसाय असूनही पारंपरिक व्यवसाय नको म्हणून स्वबळावर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोहोचला होता. घरचा व्यवसाय वडील आणि भाऊ सांभाळायचे. दोघेच भाऊ. घरी आई वडील, भाऊ ,वहिनी आणि अविनाश सगळ्यात लहान. )\nअविनाश दोघांसाठी कॉफी घेऊन आला.\nअदिती आधीच्या गोष्टींवर बोलण्याच्या मूड मध्ये नाही हे लक्षात घेऊन अविनाश तिला चिडवत म्हणाला, “काय मग, पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही.. कशी जाणार आहेस घरी..”\nअदिती बाहेर एक नजर टाकत, “हो ना..पाऊस कधी थांबतो काय माहीत.. आई-बाबांना कळवायला पाहिजे.. काळजी करत असतील ते.. कॅब मिळते का बघते आता.. बसने जाणे तर अशक्यच वाटतेय..”\n“तुझी हरकत नसेल तर मी सोडतो ना तुला.. पावसाचं काही सांगता येत नाही म्हणून कार घेऊन आलेलो आज..” अविनाश.\n“नको अरे मी बघते कॅब मिळते का…तुला उगाच चक्कर होईल मला सोडून घरी जायला…” अदिती.\n“अगं, किती ही औपचारिकता…खरंच इतक्या पावसात आता कॅब मिळेल का.. मिळाली तरी मी नाही जाऊ देणार तुला एकटीला..नऊ वाजत आलेत आता..चल मी सोडतो.. काही चक्कर वगैरे होणार नाही मला…” अविनाश.\n“बरं ठीक आहे, मी आईला फोन करून कळवते..तसं आज उशीर होईल ते सांगितलं होतंच पण इतका उशीर होईल वाटलं नव्हतं…हा पाऊस पण ना…” अदिती.\n“बरं झालं आला ना पाऊस.. नाही तर काम आटोपून निघून गेली असतीस..मला तुझ्याशी भेटताही आलं नसतं…\nत्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अदीती म्हणाली,\nन बोलताच अदीतीला मान हलवून होकार देत अविनाश चल म्हणाला.\nदोघेही पार्कींग कडे निघाले.\nअदिती आणि अविनाश यांच्यातल्या नात्याला जाणून घेऊया पुढच्या भागात \nकथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा \nलेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव.\nनावासह शेअर करायला हरकत नाही \n© अश्विनी कपाळे गोळे\nतिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )\nहो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.\nलाडात क��तुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.\nआयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.\nएकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.\nघरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.\nअसं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.\nखूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.\nसंसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.\nती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.\nकधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.\nराब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.\nआर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही अस��ेच.\nआई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.\nतिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.\nमनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.\nखूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.\nप्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं \nप्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. \nकुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता, आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.\nकसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.\nआयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच \nलग्नातली बेडी… भाग १\nनैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.\nराज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.\nनैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती.\nतीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.\nमागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहो��ली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.\nत्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.\nराज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.\nदोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.\nहा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”\nपुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”\n“व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”\n“हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”\nसगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.\nराज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”\nतिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”\n(महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”\n“बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.\nनैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”\nराज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”\nती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”\nराज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”\nपोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”\nराजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”\nलग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.\nपुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्���ा भागात. पुढचा भाग लवकरच.\nकथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nMomspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.\nसाठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे. एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी.. एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”\nआजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.\nसाठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.\nअशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.\nदोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.\nमुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.\nआजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.\nमुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”\nआजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”\nआजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”\nअसं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.\nमुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.\nतारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.\nइतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी गरज असते सोबतीची.\nअशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….\nवृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..\nया लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. \nलेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही \n© अश्विनी कपाळे गोळे\nगण्या (काल्पनिक हास्य कथा)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/article-107082.html", "date_download": "2020-09-24T18:58:50Z", "digest": "sha1:VBCJWJYA2ZEFRB7CRMFZDORNHCCJ4425", "length": 21158, "nlines": 237, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत मोफत वाय फाय | Mumbai - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगा���ावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nमुंबईत मोफत वाय फाय\nमुंबईत मोफत वाय फाय\nVIDEO : शोविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स विभागाने घेतलं ताब्यात\nVIDEO भुयारी रस्त्यांमुळे मुंबईला धोका 5 ऑगस्टच्या पावसाचा धडा\nVIDEO : 'मिठी'ने धारण केलं 26 जुलैची आठवण देणारं रूप, थोडक्यात वाचली मुंबई\nVIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं\nEXCLUSIVE सोनू सूद : संकटकाळात हजारो मजुरांना मदतीचा हात देणारा Real Hero\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nमुस्लिमांनी मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवली राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nVIDEO : 27 वर्षात मी पहिल्यांदा व्यासपीठावरून बोलतोय - अमित राज ठाकरे\nबदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO\nVIDEO: मुंबईत आता हे दिवे पाहा आणि मगच टॅक्सीला हात करा\nVIDEO: वाडिया हॉस्पिटल बंद करण्याचा डाव\nकाँग्रेसची चिंता मिटली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर; Exclusive इंटरव्ह्यू\nटाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO\nदिव्याखाली अंधार आणि डोळ्यादेखत काळाबाजार, नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO\nकबूतरांमुळे होऊ शकतात धोकादायक आजार\nठाण्यात दोन दिवसांच्या बछड्याला जीवनदान, पाहा VIDEO\nVIDEO: भगव्या रंगाच्या कुर्त्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्यव्य, म्हणाले...\nमहापौरपदी विराजमान झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nVIDEO : मेट्रो-3 प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, गाड्यांची केली तोडफोड\nपश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO\nVIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत, काय म्हणाले शरद पवार\nVIDEO: राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया\nशिवसेनेचा नरमाईचा सूर; नेमकं काय म्हणाले राऊत\nVIDEO : भिवंडीत अपघातांची मालिका, महिन्याभरात खड्ड्यांचे 4 बळी\nविधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हं\nSPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी\nआकडेवारी नव्हती म्हणून भाजपने पळ काढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली अबिगेल पांडे TOPLESS YOGA मुळे आधी होती चर्चेत\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाय�� घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_climate/92590292194091a94d92f93e-91593e93393e924-90590291c940930-92c93e91794791a947-93594d92f93593894d92593e92a928", "date_download": "2020-09-24T19:12:27Z", "digest": "sha1:SULPLPZBJAWRMCTYJF3SYWLF7WR6UILZ", "length": 16768, "nlines": 106, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "थंडीच्या काळात अंजीर बागेचे व्यवस्थापन — Vikaspedia", "raw_content": "\nथंडीच्या काळात अंजीर बागेचे व्यवस्थापन\nथंडीच्या काळात अंजीर बागेचे व्यवस्थापन\nअंजिराचे झाड फळांवर येण्याच्या बेतात असताना पाऊस पडला किंवा आकाश ढगाळलेले असेल तर ते वातावरण अंजीर फळांना हानिकारक ठरते. ओलसर, दमट हवामान मात्र या पिकास निश्‍चितपणे घातक ठरते. अति थंडीमुळे फळात साखर निर्माण होण्याची प्रक्रिया थांबते. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्राण वाढल्यास फळांना भेगा पडतात, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.\nअंजीर बागेस उष्ण व कोरडे हवामान मानवते. फळांची वाढ होत असताना उष्णतामान 27 ते 37 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असून आकाश निरभ्र असावे. कोरड्या हवामानात उत्तम प्रतीची फळे मिळतात.\nहवामान व जमिनीचा प्रकार हे दोनच घटक अंजीर लागवड ठराविक भागात होण्यास अनुकूल ठरतात. अति कमी उष्णतामानात अंजिराचे झाड सुप्त अवस्थेत राहते. हिवाळ्यात उष्णतामान जेव्हा पाच सेल्सिअसपेक्षा कमी होते. तेव्हा झाड सुप्त राहते व स्वतःचा थंडीपासून बचाव करते. थंडीचे प्रमाण जेव्हा वाढते. त्या वेळेसच झाडांची पानगळ व फळगळ सुरू होते. थंडीच्या काळात अंजीर बागेस पालाश या घटकाची कमतरता जाणवू लागते व त्यामुळेदेखील पान व फळगळ होते. केवळ थंडीमुळे अंजीर उत्पादनात 30 ते 35 टक्के घट येऊ शकते.\nअंजिराचे झाड फळांवर येण्याच्या बेतात असताना पाऊस पडला किंवा आकाश ढगाळलेले असेल तर ते वातावरण अंजीर फळांना हानिकारक ठरते. ओलसर, दमट हवामान मात्र या पिकास निश्‍चितपणे घातक ठरते. अति थंडीमुळे फळात साखर निर्माण होण्याची प्रक्रिया थांबते. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्राण वाढल्यास फळांना भेगा पडतात, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.\nसन 2010 व सन 2011 चे हवामान गेल्या 40 वर्षांपेक्षा खूपच वेगळे असल्याचे तापमानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. या वर्षीच्या खट्टा बहरामध्ये अवकाळी पाऊस व सप्टेंबर, ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या महिन्यांतील अनुक्रमे 8, 7 व 6 दिवस सकाळी पडलेल्या तीव्र दाट धुक्‍यामुळे रोग व किडीची तीव्रता वाढली, संपूर्ण झाडे, पाने व फळेरहित झाल्यामुळे 60 ते 70 टक्के उत्पादनात घट येते. खट्टा बहर घेणारी सर्वच गावे जाधववाडी, दिवे, काळेवाडी, सोनोरी झेंडेवाडी, वनपुरी व खोर येथील अंजीर बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.\nमीठा बहर महाराष्ट्रात सर्वत्र घेतला जातो. सन 2010 ते 2011 मधील हवामान हे गेल्या 40 वर्षांपेक्षा प्रतिकूल स्वरूपाचे असल्याचे अंजीर उत्पादक शेतकरी सांगत होते. त्याकरिता मागील 40 वर्षांच्या हवामानाची व सन 2010-2011 ची तुलना केली असता असे दिसून आले, की सदर हवामान अंजीर पिकास हानिकारक होते.\nहवामानातील बदलाचा अंजीर बागेच्या वाढीवर व उत्पादनावर वाईट परिणाम झालेला आहे. बागेतील झाडांच्या पानांची व फळांची वाढ समाधानकारक होऊ शकली नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कमाल व किमान तापमानातील मोठी तफावत अंजीर बागांना मानवली नाही. सन 2010-2011 मध्ये किमान तापमान डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये अनुक्रमे 5.5 ते 16.6 अंश से. 4.5 ते 13.1 अंश से. 9.5 ते 18.1 अंश से. व 10.1 ते 17.7 अंश से. होते. सन 2010-2011 मध्ये किमान तापमान आठ अंश से.पेक्षा कमी दोन महिने राहिले व त्यांचे वाईट परिणाम अंजीर बागांवर झाल्याचे सर्वत्र आढळून येत आहे. सदरच्या हवामानातील बदलामुळे उत्पादनात 70 ते 90 टक्‍केपेक्षा अधिक घट असल्याचे दिसून आले आहे. काही अंजीर बागा 100 टक्के उत्पादनात घट आल्याचे पाहणीत आढळून आले आहे.\nहवामानातील बदलाचा अंजीर पिकांवर होणारा परिणाम पाहता, अंजीर बहराचे महिने बदलले तरच हे पीक तग धरू शकेल व त्यासाठी नवीन बहराचे संशोधन हाती घेणे गरजेचे आहे.\nबागेची स्वच्छता व व्���वस्थापन महत्त्वाचे.\nपिकांचे पोषण व पाणी व्यवस्थापन.\nबदलत्या हवामानाप्रमाणे बहरतात बदल करणे काळाची गरज.\nबागेच्या पश्‍चिम व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, मलबेरी, करंज, शेवगा, हलगा, पांगारा, जांभूळ इ. लागवड करावी.\nहिवाळ्यात बागेतील झाडांत पसरणारी वाटाणा, वाल, चवळी, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, पालेभाज्या आदी मिश्र पिके घ्यावीत, म्हणजे जमिनीत उष्णतामान टिकून राहण्यास मदत होते.\nअंजीर बागेला विहिरीचे, पाटाचे पाणी घ्यावे. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेचे उष्णतामान थोडे वाढते आणि झाडांच्या वाढीवर थंडीचा विपरीत परिणाम होत नाही.\nअंजीर बागेत रात्री जागोजागी शेकोटी पेटवून धूर धुमसत राहील असे पाहावे. त्यामुळे बागेत धुराचे दाट आवरण तयार होईल व बागेचे तापमान वाढीस मदत होईल.\nअंजीर बागेच्या वाफ्यांमध्ये शक्‍य असल्यास कडबा, गवत, सरमाड, पालापाचोळाचे आच्छादन करावे.\nलहान लावलेली कलमे, रोपवाटिकेतील रोपे व कलमे यांना तुरंट्या, कडबा, पाचट अथवा पॉलिथिनचे छप्पर करावे.\nथंडीचे प्रमाण वाढल्यास प्रति झाड 200 ते 500 ग्रॅम या प्रमाणात म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश हे खत जमिनीतून घ्यावे. असे केल्यास फळ गळ थांबते.\nपोटॅश नायट्रेट किंवा पोटॅश क्‍लोराईड त्याचे कमी तीव्रतेचे द्रावण झाडास दिल्यास झाडांचा काटकपणा वाढू शकतो.\nतांबेरा नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा तीन ग्रॅम डायथेन एम 45अधिक बाविस्टीन एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांनी फवारावे.\nअंजिराची निरोगी झाडे, अशक्त, रोगट किंवा कीडग्रस्त झाडापेक्षा जास्त थंडी सहन करू शकतात. त्याकरिता अंजीर बागेची उत्तम निगा ठेवून अंजिराची झाडे निरोगी व कीडरहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nसंपर्क - डॉ. खैरे, 9371015927\n(लेखक प्रकल्प अधिकारी, अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र,\nजाधववाडी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/eight-days-janata-curfew-prajakt-tanpures-taluka-61439", "date_download": "2020-09-24T18:12:12Z", "digest": "sha1:IEDBTN5GHGS3SU2OTISTCTWYIYVV6VPD", "length": 11458, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Eight days 'Janata Curfew' in Prajakt Tanpure's taluka | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यात आठ दिवस \"जनता कर्फ्यू'\nप्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यात आठ दिवस \"जनता कर्फ्यू'\nप्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यात आठ दिवस \"जनता कर्फ्यू'\nसोमवार, 7 सप्टेंबर 2020\nकोरोनाचा धोका ओळखून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा राहुरी तालुका आठ दिवस बंद ठेवण्याचा आज निर्णय घेतला. तसेच त्यांनाही आज कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nराहुरी : कोरोनाचा धोका ओळखून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा राहुरी तालुका आठ दिवस बंद ठेवण्याचा आज निर्णय घेतला. तसेच त्यांनाही आज कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान तालुक्‍यात \"जनता कर्फ्यू' लागू करण्यात येणार आहे.\nअत्यावश्‍यक सेवा वगळता, सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत. पालिकेच्या सभागृहात प्रशासन, व्यापारी संघटना व विविध संस्थांच्या उपस्थितीत बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आदी उपस्थित होते.\n\"जनता कर्फ्यू' दरम्यान 15 व 18 सप्टेंबरला बाजार समितीत होणारा कांद्याचा मोंढा बंद राहील. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले. ते म्हणाले, की तालुक्‍यात कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे. कोरोना झाल्यास गरिबांना उपचार परवडणारे नाहीत. कोरोन���ची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनची गरज आहे.\nनगराध्यक्ष कदम म्हणाले, की लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नाशवंत शेतमालाची काळजी घेतली जावी. तहसीलदार शेख म्हणाले, की तालुक्‍यात बाधितांची संख्या 658 झाली आहे. पैकी 24 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. शासनाचा लॉकडाउन करण्याचा विचार नाही. व्यापारी व नागरिकांनी निर्णय घ्यावा.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकांदा निर्यात बंदी हटवा, फलोत्पादन मंंत्र्यांचे कृषीमंत्र्यांना पत्र...\nऔरंगाबाद, : राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराकडे, परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू\nपरभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ते ३० सप्टेंबर...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकॉलेजचे शैक्षणिक सत्र १ नोव्हेंबरपासून; ‘यूजीसी’ची सूचना\nनवी दिल्ली : विद्यापीठांनी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करून शक्‍यतो १ नोव्हेंबरपासून २०२०-२१ चे नवीन शैक्षणिक वर्ष...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकोरोनाचे केवळ पाचशे रुग्ण असलेला भारत सहा महिन्यात आज जगात दुसरा \nनवी दिल्ली, ः कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली त्याला आज सहा महिने पूर्ण...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nमोदींचा नवा मंत्र \"फिटनेसचा डोस, अर्धा तास रोज \"\nनवी दिल्ली : तंदुरूस्त भारत (फिट इंडिया) उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट कप्तान विराट कोहली...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकोरोना corona नगर प्रशासन administrations व्यापार तहसीलदार पोलिस बाजार समिती agriculture market committee\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gavgoshti.com/2020/05/23/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A/?replytocom=31", "date_download": "2020-09-24T18:29:59Z", "digest": "sha1:6VJ2VUXKTSX4UNXDKVYV2AI2SIXLVIQR", "length": 7724, "nlines": 55, "source_domain": "gavgoshti.com", "title": "व्यक्ती आणि वल्ली : माणसाच्या गुणावगुणांचा उत्सव – गावगोष्टी", "raw_content": "\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव… मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\nव्यक्ती आणि वल्ली : माणसाच्या गुणावगुणांचा उत्सव\nव्यक्ती आणि वल्ली. अनेक वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर राहिलेलं एक सुंदर पुस्तक.\nपुलंना एकदा कोणीतरी विचारलं होत, जर व्यक्ती आणि वल्लीमधील पात्रे तुम्हाला खरोखर भेटली तर तुम्ही काय कराल पुलं म्हणाले होते,”त्यांना मी कडकडून भेटेन”\nव्यक्ती आणि वल्ली मध्ये पुलंनी विविध व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. त्याची सुरवात झाली ती अण्णा वडगावकर या पात्रापासून. हे व्यक्तिचित्रण सुरवातीला एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते आणि या लेखानेच महाराष्ट्राचे लक्ष पुलंच्या लिखाणाकडे वेधले गेले.\nअण्णा वडगावकर हे पात्र त्यांच्या इस्माईल कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या फणसाळकर मास्तरांवरून बेतलेले होते. त्यांचे संस्कृत शिकवणारे फणसाळकर मास्तर सतत “माय गुड फेलोज” अशी त्यांच्या वाक्याची सुरवात करत. अर्थात अण्णा वडगावकर हे पात्र संपूर्णपणे फणसाळकर मास्तरांचे व्यक्तिचित्र नाही.\nहीच तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाची गम्मत आहे. यातील पात्रे आपल्याला ओळखीची वाटतात. आपणही कधीतरी अशा जीव तोडून शिकवणाऱ्या आणि वर्गात गम्मत आणणाऱ्या शिक्षकाला भेटलेलो असतो. त्यांच्या वर्गात बसलेलो असतो.\nकधीतरी अतिशुद्ध मराठी बोलणाऱ्या सखाराम गटणेसोबत आपली ओळख झालेली असते.कधीतरी आपण भीती वाटावी इतक्या सभ्य, अतिनीटनेटक्या, “त्या चौकोनी” कुटुंबाला भेटलेलो असतो. त्यांच्या घरात अवघडून वावरलेले असतो. कधीतरी आपल्याला “तो” भेटलेला असतो, समाजाने बिनभरंवशाचा आणि चूक ठरवलेला, तरीही सर्वात खरा माणूस एखादा नंदा प्रधान आपल्याही ओळखीचा असतो, सर्व असूनही एकटा एखादा नंदा प्रधान आपल्याही ओळखीचा असतो, सर्व असूनही एकटा हेवा वाटावं असं आयुष्य जगूनही एकटा हेवा वाटावं असं आयुष्य जगूनही एकटा एखाद्या इरसाल नामू परटाने आपल्यालाही इंगा दाखवलेला असतो. कोकणातला एखादा खट अंतू बरवा आपल्याला जीवनाचं सार सांगून गेलेला असतो. हि आणि अशी असंख्य पात्रं. आपल्या आजूबाजूला वावरणारी. इतक्यावर्षांपूर्वी मनुष्य स्वभावाचे असंख्य नमुने पुलंनी आपल्या लिखाणातून टिपले. आजही असे लोक आपल्याला भेटतात. जग सतत बदलत असत. पण मनुष्य स्व���ाव फारसा बदलत नाही. म्हणूनच पुलंनी टिपलेली मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये चिरंतन टवटवीत राहतात.\nपुलंनी एका ठिकाणी म्हटलं होत, “मला पाहायला आवडतात माणसे, असंख्य स्वभावाची असंख्य नमुन्याची, माणसासारखं पाहण्यासारखं या जगात काहीच नाही.(…) माणसं चुकतात म्हणूनच जगायला मजा येते. समजा कोणीही खोट बोललं नसत, थापा मारल्या नसत्या, वेळेवर आली असती तर मग जगणं कंटाळवाणं झालं असत. माणसं चुकतात म्हणूनच जगायला मजा येते. “\nव्यक्ती आणि वल्ली हा माणसाच्या सर्व भल्याबुऱ्या गुणावगुणांचा उत्सव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/be-careful-go-native-village-be-prepared-quarantine-53542", "date_download": "2020-09-24T18:41:02Z", "digest": "sha1:3ALOOFVC6VUASYVDZ2D7PJGOXK7ANOB4", "length": 11321, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Be careful, go to the native village, be prepared for quarantine | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसावधान, मूळ गावी जायचे, तर क्वारंटाईनची तयारी ठेवा\nसावधान, मूळ गावी जायचे, तर क्वारंटाईनची तयारी ठेवा\nसावधान, मूळ गावी जायचे, तर क्वारंटाईनची तयारी ठेवा\nशनिवार, 2 मे 2020\nबाहेरगावांवरून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होऊन संबंधित व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.\nनगर : बहुतांश व्यक्ती या ना त्या मार्गाने आपापल्या गावात येत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून बाहेरगावाहून गावात येणाऱ्या व्यक्तीवर \"कोरोना ग्रामसुरक्षा समिती'चा वॉच राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.\nबाहेरगावांवरून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होऊन संबंधित व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nगावचे सरपंच समितीचे अध्यक्ष, तर पोलिस पाटील सदस्य सचिव असतील. याशिवाय तल��ठी व ग्रामसेवक सदस्य राहणार आहेत. ऊसतोड कामगार, पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी आदी आपापल्या गावाकडे बाहेरून वास्तव्यास येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nबाहेरील व्यक्तीस विनापरवानगी गावात प्रवेश देऊ नये, परवानगी असल्यास तहसीलदारांच्या निदर्शनास आणावे, संबंधित व्यक्तीची नोंद ठेवणे बंधनकारक, संस्थात्मक विलगीकरणासाठी जागा निश्‍चित करावी, संबंधित व्यक्तीच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारावेत, सारी व कोरोनाची लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटरला कळवावे, अशी कामे समितीला करावी लागणार आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर महापालिकेत लक्ष घालण्यापूर्वीच मंत्री शंकरराव गडाख यांना दणका\nनगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांनी नगर शहरातील शिवसेना बळकट करण्यासाठी लक्ष घालण्यास प्रारंभ केला....\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\n `स्थायी`ची दोरी आमदार जगताप यांच्याच हातात\nनगर : महापालिकेत सध्या भाजपचा महापाैर असला, तरी त्याला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाठबळ आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nनगरमध्ये भाजपचा उमेदवार पळविला `स्थायी`साठी मनोज कोतकर राष्ट्रवादीत\nनगर : महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने राजकारण पेटले आहे. भाजपच्या हाती महापालिकेची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\n पावसाचा जोर अन कोरोनाचा कहर\nनगर : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी ढकफुटीच्या घटना घटत आहेत. आधीच कोरोनाने हतबल झालेल्या नगरकरांना...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nप्रसाद तनपुरे यांचे गडकरी यांना या कारणासाठी साकडे\nनगर : नगर - मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, रस्त्याची झालेली चाळण पाहून माजी खासदार प्रसाद तनपुरे व्यथित झाले. त्यांनी थेट केंद्रीय रस्ते व...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nनगर प्रशासन administrations कोरोना corona सरपंच पोलिस पुणे मुंबई mumbai\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/05/blog-post_10.html", "date_download": "2020-09-24T18:01:26Z", "digest": "sha1:L4EYN6DH2ZVHLVGD3DD2YHN4SFHRORUH", "length": 16829, "nlines": 69, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "२१ विरोधी पक्षांना ‘सुप्रीम’ झटका - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Technology २१ विरोधी पक्षांना ‘सुप्रीम’ झटका\n२१ विरोधी पक्षांना ‘सुप्रीम’ झटका\nलोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून दोन टप्प्यांचा रणसंग्राम सुरु आहे. दुसरीकडे २३ रोजी होणार्‍या मतमोजणीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र निवडणुकीचे दोन टप्पे बाकी असतांना विरोधी पक्षांनी ईव्हीएम पुराण सुरु केले आहे. साधारणत: निकाल लागल्यानंतर पराभवाचे खापर फोडण्यासाठी ईव्हीएम हक्काची मानली जाते व तसा आजवरचा इतिहास देखील सांगतो. मात्र यंदा निकालाआधीच ईव्हीएमवरुन रडगाणे सुरु झाले आहे. विरोधकांचे आरोप व पारदर्शकता या दोन मुद्यांमुळे यंदा देशात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येत असला तरी यावरही विरोधकांचे समाधान होतांना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत ५० टक्के मतांची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला द्यावा, अशी मागणी २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे. ईव्हीएम व्यक्त होणार्‍या संशयामुळे निवडणूक आयोगाची विश्‍वासार्हात धोक्यात येत असून याचा देशाच्या लोकशाहीवरदेखील परिणाम होत आहे. हा वाद कुठेतरी थांबणे आवश्यक आहे.\nईव्हीएम छेडछाडीमुळे लोकशाही धोक्यात\nईव्हीएम छेडछाडीमुळे लोकशाही धोक्यात असल्याचे आरोप बहुतांशी विरोधी पक्षांद्वारे केले जात आहेत. प्रसिध्द अभिनेता सलमान खानच्या एका चित्रपटात एक गाणं आहे, ‘मुन्नी बदनाम हुई, डारलिंग तेरे लिए मात्र आता ईव्हीएम बदनाम हुई, इलेक्शन तेरे लिऐ’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हा आरोप २०१९ मध्ये प्रथमच आला आहे असे नाही. २०१४ च्या निवडणुका झाल्यानंतरही सर्वप्रथम उत्तर प्रदेशात मायावतींनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर दिल्लीतल्या आम आदमी पार्टीने ईव्हीएम मशीन्सचा घोटाळा संदर्भात निवडणूक आयोगाकडे काही पुरावे सादर केले. परंतु निवडणूक आयोगाच्या कस्टडीत असलेल्या मशीनचे प्रात्यक्षिक केल्यानंतर तसे काहीच आढळून न आल्याने ती तक्रार तशीच राहिली. यानंतरही देशातल्या अनेक मतदारसंघांमध्ये स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या तक्रारी होत राहिल्या. मध्यंतरीच्या काळात एका भारतीय हॅक���ने विदेशात या संदर्भात आपला दावा सिद्ध करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. यातही काहीच हाती आले नाही. ईव्हीएमबाबतीत मोठ्या प्रमाणात शंका घेतल्या जावू लागल्याने व्हीव्हीपॅटची योजना सर्वच इव्हीएमसाठी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. गेल्या वर्षी गाजलेल्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये आयोगाने प्रथमच नमुना म्हणून काही व्हीव्हीपॅट मत-चिठ्ठ्यांची मोजदाद करण्याचा प्रयोग केला गेला. आताही लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एका बूथमधील ईव्हीएमशी संलग्न व्हीव्हीपॅट मतचिठ्ठ्या मोजण्याचे आयोगाने जाहीर केलेच होते. म्हणजेच देशस्तरावर सुमारे ४२०० व्हीव्हीपॅटची पडताळणी व मोजणी होणार होती. पण यावरदेखील समाधान होत नसल्याने काँग्रेस, सपा, बसपा, राजद, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम आणि टीडीपीसह एकूण २१ पक्षांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील किमान ५० टक्के ईव्हीएमची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली. ती फेटाळल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला. ५० टक्के पडताळणीची मागणी व्यवहार्य नव्हती. कारण तसे करायचे तर देशातल्या १० लाखांपेक्षा अधिक संख्येने असणार्‍या मतदानयंत्रांना जोडलेल्या व्हीव्हीपॅट मधील मत-चिठ्ठ्यांची मोजदाद करावी लागणार होती व संबंधित ईव्हीएमच्या निकालाबरोबर त्याची पडताळणी करावी लागणार होती.\nईव्हीएम हॅक करणे अशक्य\nपन्नास टक्के यंत्रांबाबतीत ही प्रक्रिया करायची तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करावे लागले असते. साधनसामुग्रीची जुळवा-जुळव करावी लागली असती. ते सारे करून निकाल जाहीर करण्याचा कालावधी पाच ते सात दिवसांनी वाढू शकेल असा अंदाज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केला. ईव्हीएममध्ये पडलेली मते व त्यांना जोडलेल्या व्हीव्हीपॅटच्या मतचिठ्यांची पडताळणी होते, तेव्हा जितकी मते ईव्हीएममध्ये दिसली, तितकीच मते चिठ्ठ्यांमध्येही मोजली गेली. असेच आजवरच्या सर्व चाचण्यांमध्ये व प्रत्यक्ष मतदानातील पडताळणीमध्ये आढळून आलेले आहे. त्यामुळे ज्या चिन्हापुढचे बटण तुम्ही दाबता त्याच चिन्हावर, त्याच उमेदवारावर तुमचे मत पडलेले असते, ही भुमिका आयोगाने न्या���ालयाला पटवून दिली. याचा तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास, ईव्हीएम हॅक करण्यासाठी प्रत्यक्षात बॅलेट युनिटमध्ये प्रवेश करुन मूळ चिप बदलणे आवश्यक असते. प्रत्यक्ष प्रवेश शक्य नसेल तर किमान वाय फाय कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्यात घोटाळा केल्या जाऊ शकतो. ब्लूटुथ आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे सहज केल्या जाऊ शकतं तसेच बॅलट मशीनच्या प्रोग्रॅमिंग पोर्टमध्ये प्रवेश शक्य असल्यास मशीन हॅक केली जाऊ शकते. संगणकाशी कनेक्ट केलेल्या ईव्हीएमच्या प्रोग्रामिंग पोर्टमध्ये वायर बसवून कोडींग बदलल्या जाऊ शकते. मात्र मतदान केंद्रावरील कडक सुरक्षा व्यवस्था भेदून हॅकिंगची उपकरणे तेथे घेऊन जाणे जवजवळ अशक्य आहे. शिवाय ईव्हीएम मशीनमध्ये अशी एक व्यवस्था असते कि प्रत्यक्षात मशीन मध्ये काही फेरफार करण्याचा प्रयत्न केल्या गेल्यास मशीन निरुपयोगी होईल. याचा सारासार विचार करुन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ५० टक्के पडताळणीची मागणी फेटाळून लावली. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक विश्वसनीय बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून पाच ईव्हीएम मतांची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करावी, असा आदेश देत त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही देशात ईव्हीएमपुराण सुरुच आहे. या राजकीय वादामुळे एकूणच लोकशाहीमधल्या निवडणूक प्रक्रियेविषयीच काही गंभीर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. किंबहुना ईव्हीएम मशीन्सविषयी वारंवार तक्रारी होत असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहत असून याचा परिणाम सर्वसामान्य मतदारांवर देखील होत आहे. याचा कुठेतरी विचार होणे आवश्यक आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/grajuwatermother", "date_download": "2020-09-24T18:27:11Z", "digest": "sha1:X6PXOPKTWOLYWKE4R5ZXO4VILJCYDZF4", "length": 17845, "nlines": 148, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); 'ती' बनली गरजूंची 'वॉटर मदर' | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHome'ती' बनली गरजूंची 'वॉटर मदर'\n\"भुताचा भाऊ\" अशोक सराफ यांचा आज जन्मदिन\n'ती' बनली गरजूंची 'वॉटर मदर'\nकालपर्यंत ज्या भागातील लोक दुष्काळाच्या छायेखाली पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकूळ होत होते, आज त्याच भागात बाराही महिने पाणी आहे. ही किमया आहे अमला रुईया यांच्या कार्याची...\nअमला रुईया यांना अध्यात्माची आंतरिक ओढ होती. पण, एका घटनेने ‘त्या’ खूप विचलित झाल्या व त्यांनी असे काम केले की, ज्यामुळे कालपर्यंत ज्या भागातील लोक दुष्काळाच्या छायेखाली पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकूळ होत होते, आज त्याच भागात बाराही महिने पाणी आहे. आपल्या विचारांशी दृढ व नशिबाशी दोन हात करणार्‍या ७० वर्षीय अमला रुईया भलेही मुंबईत राहात असतील, पण त्यांनी आपल्या कामाने राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागाचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांनी पारंपरिक जलसंचयनाचा तांत्रिक पद्धतीने उपयोग करून २०० जलकुंड बनविले, ज्यामध्ये एक कोटी लिटर पाणी जमा होते. तसेच त्यांनी राजस्थान व दुसर्‍या राज्यातील अनेक ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त ‘चेकडॅम’ तयार केले, जिथे कधी काळी लोक पाण्यासाठी व्याकूळ होते. आज तिथे पाण्यामुळे हिरवळ तर आहेच व आसपासच्या सगळ्या विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेल्या आहेत. आपल्या देशातील ६० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसामुळे काही भागात ओला दुष्काळ पडतो, तर काही भाग हा कोरडा राहातो. स्वातंत्र्यानंतर सरकारने य��� समस्येच्या निवारण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या. पण, परिस्थितीत काही विशेष फरक पडला नाही. पण, असे काही लोक आहेत, जे अशा प्रकारच्या योजनेला सत्यात परिवर्तीत करून दाखवतात, त्यांपैकीच एक आहेत अमला रुईया.\nत्यांचे सासर राजस्थानच्या रामगढ जिल्ह्यातील शेखावटी भागातील. त्या सांगतात की, 'मला अध्यात्माची आवड आहे. नव्वदच्या दशकात जेव्हा राज्यस्थानमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे हृदयद्रावक चित्र टीव्हीवर पाहिले, तेव्हा माझी या लोकांसाठी काही तरी करण्याची इच्छा जागृत झाली.' त्यावेळेस दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अल्पशा प्रमाणात का होईना, आनंद देण्यासाठी अमलाच्या सासऱ्यांनी टँकरने पाणी पुरवठ्याची व जेवणाची सोय केली. परंतु, या उपक्रमातूनही अमला रुईया यांना समाधान वाटले नाही. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, विपरीत परिस्थितीतसुद्धा येथील लोकांना त्यांचे जीवन सामान्यपणे जगता आले पाहिजे. अमला रुईया सांगतात की, 'मला काय काम करायचे आहे, याची कल्पना नव्हती व मी या बाबतीत खूप विचार केल्यावर असे लक्षात आले की, काही सामाजिक संस्था आहेत, ज्या या क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत आहेत. त्यांच्या कामाला मी आधार बनवून आपल्या कामाची सुरुवात केली. याची सुरुवात मी आमच्या पूर्वजांचे गाव शेखावटीपासून केली. हे थार मरूस्थलच्या जवळील एका समांतर जागेवरील ठिकाण आहे, जिथे पावसाचे पाणी जमीन शोषून घेते. अशातच आम्ही तेथे जलकुंड बनवण्याचा निर्णय घेतला, जो पारंपरिक पाणी साठवण्याचा उपाय आहे.'\nअशाप्रकारे अमला रुईया यांनी त्या भागातील लोकांच्या मदतीने सन २००० मध्ये शेखावटी व त्याच्या आसपासच्या भागात राहाणार्‍या शेतकऱ्यांच्या शेतात २०० जलकुंड (शेततळे) बनवले. दोन-तीन तास पडणार्‍या पावसाने प्रत्येक कुंडात साधारणतः १६ हजार ते ५० हजार लिटरपर्यंत पाणीसाठा तयार होतो. विशेष गोष्ट म्हणजे, यामुळे येथे वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व स्त्रियांना घराजवळच वापरासाठी पाणी मिळू लागले आहे व त्या पशुपालनही करू लागल्या आहेत. तसेच दूध, दही, खवा इ. विकून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढू लागले आहे. अशाच प्रकारे अमला यांना जेव्हा राजस्थानातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल कळले, तेव्हा त्यांनी अशा भागातील लोकांची तहान भागवण्यासाठी 'चेकडॅम' बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी राजस्थानच्या 'निम का थाना' या भागाची निवड केली. कारण, हा भाग डोंगराच्या पायथ्याला होता व ‘चेकडॅम’ अशाच जागेवर तयार केले जातात, जिथे उंचावरुन पडणार्‍या पावसाचे पाणी एकत्र जमा होऊन खाली वाहून येते. दोनच तासाच्या पावसाने त्यांनी बनवलेले 'चेकडॅम' भरून वाहायला लागतात व त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. ज्या विहिरीतील पाण्याचा स्तर ८० फुटांपेक्षा खाली होता, तोच आता वाढून ३० फुटांपर्यंत आला आहे. यानंतर सदर ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात वर्षातून दोन खरीप व रब्बी पिके घेऊ लागले आहेत. तसेच काही भागात पाणी आणखी जास्त असल्यामुळे शेतकरी भाज्या पिकवू लागले आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले व ते अतिरिक्त धान्य विक्री करू लागले. तसेच त्यांची पशुपालनाची आवडही वाढू लागली आहे.\nअमला रुईया गर्वाने सांगतात की, 'ज्या भागात त्या काम करतात, तेथे गाव सोडून शहरात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे व जे लोक गाव सोडून गेले होते, ते परत गावात परतत आहेत. गावातील स्त्रिया आता घरी राहूनच काम करू लागल्या व त्यांची मुले शाळेत जाऊ लागली आहेत.' हा अमला रुईया यांच्या प्रयत्नाचाच परिणाम आहे की, त्यांना आतापर्यंत राजस्थान व्यतिरिक्त महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश व हरियाणासारख्या राज्यात २१६ 'चेकडॅम' बनवण्यात यश आले आहे. अमला रुईया सांगतात की, या 'चेकडॅम'मुळे शेकडो गावातील लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे. जलसंचयनाच्या कामाला योग्य प्रकारे आकार देण्यासाठी अमला रुईया यांनी 'आकार चॅरिटेबल ट्रस्ट' नामक एक संस्था सुरु केली. याच्या मदतीसाठी गावकरी नवीन जागेवर 'चेकडॅम' बनविण्यासाठी ३० ते ४० टक्के खर्च देतात व उर्वरित रक्कम सदर ट्रस्ट देते. अमला करत असलेले काम खूप मोठे आहे. अमला यांच्या कार्याला सलाम\nकस्तुरीरंगन समितीला तिसर्‍यांदा मुदतवाढ\nसाहित्य संमेलन - एक नवीन अनुभव\nजालन्यात प्रतिभा संगम संपन्न\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/modis-rs-20-lakh-crore-package-is-a-mirage-criticized-by-congress-president-satyajit-tambe-127613197.html", "date_download": "2020-09-24T18:21:29Z", "digest": "sha1:WOYEAIJTTWSD24ICZUD726BSJKWIUOXQ", "length": 5115, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Modi's Rs 20 lakh crore package is a mirage, criticized by Congress president Satyajit Tambe | मोदींचे वीस लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची टीका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘कहां गये 20 लाख करोड’ आंदोलन:मोदींचे वीस लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची टीका\nयुवक काँग्रेसचे ‘कहां गये 20 लाख करोड\nअर्थव्यवस्थेत नोकरदार हा मोठा उपभोक्ता वर्ग असून मागणी जिवंत ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने जर थेट आर्थिक मदत केली असती तर अर्थव्यवस्था मंदावली नसती. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असून त्यांचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या ‘कहां गये वो २० लाख करोड’ या अनोख्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कामगार व नोकरदार यांच्याशी संवाद साधून २० लाख कोटींच्या पॅकेजबद्दल त्यांची मतं जाणून घेतली. नोकरदार वर्गाला काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची खासगी, कॉर्पोरेट क्षेत्र व कामगार वर्गात विशेष नाराजी असल्याचे समोर आले आहे. या वेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून नोकरदार वर्गाच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.\nबेरोजगार झालेल्या युवकांना २० लाख कोटी रुपयांतून काय मदत मिळाली याचा आढावा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उद्या घेणार असून १४ तारखेला भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत त्यांना जाब विचारणार आहेत.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/guidelines-issued-by-the-election-commission-for-holding-elections-during-the-corona-period-127637285.html", "date_download": "2020-09-24T19:23:16Z", "digest": "sha1:JS5ZOZOFHGLX5V2Z3MESOZJSUTWEFEUQ", "length": 7429, "nlines": 84, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Guidelines issued by the Election Commission for holding elections during the Corona period | उमेदवाराला ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा, प्रचारादरम्यान मास्क घालणे बंधनकारक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवडणुकांसाठी गाइडलाइन्स जारी:उमेदवाराला ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा, प्रचारादरम्यान मास्क घालणे बंधनकारक\nसरकारी निर्देशांनुसार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल\nनिवडणूक आयोगाने कोरोना काळात निवडणुका घेण्यासाठी जारी केल्या गाइडलाइन्स. नवीन गाइडलाइन्सनुसार, मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि थर्मल स्कॅनरसारख्या वस्तु निवडणुकीदरम्यान महत्वाच्या असतील. याशिवाय आयोगाने ऑनलाइन नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुविधादेखील दिली आहे.\nनिवडणुकीवेळी कोणत्याही कामादरम्यान मास्क घालावा लागेल.\nइलेक्शनसाठी वापरण्यात येणार्या रुम, हॉल किंवा कोणत्याही परिसरावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायजर, साबन आणि पाणी ठेवावे लागेल. प्रत्येकाची स्कॅनिंग होईल.\nसरकारी निर्देशांनुसार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल. यासाठी मोठा हॉल किंवा परिसराचा वापर करावा लागेल.\nनिवडणूक अधिकारी, सुरक्षेतील कर्मचारी यांच्यासाठी ट्रांसपोर्टेशनदरम्यान वाहने ठेवणे गरजेचे असेल.\nपहिल्या आणि दुसऱ्या ईव्हीएमसंबंधित प्रत्येक काम मोठ्या हॉलमध्ये व्हायला हवे.\nसॅनिटायजरचा मोठा साठा करावा लागेल.\nईव्हीएम/व्हीव्हीपॅटला सांभाळणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ग्लव्ज घालावे लागतील.\nनॉमिनेशन फॉर्म ऑनलाइन दिले जातील. उमेदवार फॉर्म ऑनलाइनदेखील भरू शकतात.\nशपथपत्रही ऑनलाइन भरता येईल. त्याची प्रिंट आपल्याकडे ठेवता येईल. नोटरीकरणानंतर त्याला निवडणूक अर्जासोबत अधिकाऱ्याला देता येईल.\nउमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने डिपॉझिट भरू शकतील.\nनॉमिनेशन फॉर्म भरताना उमेदवारासोबत दोनपेक्षा जास्त लोक नसावेत. त्यांना दोनपेक्षा जास्त गाड्या घेऊन फिरण्याची परवानगी नसेल.\nउमेदवारांना वेगवेगळ्यावेळी बोलवण्यात येईल.\nएका पोलिंग बूथवर 1500 ऐवजी 1000 मतदार बोलवले जातील.\nमतदानापूर्वी पोलिंग स्टेशन सॅनिटाइज केला जाईल.\nप्रत्येक बुथच्या एंट्री पॉइंटवर थर्मल स्कॅनर लावला जाईल. प्रत्येकाची थर्मल स्क्रिनींग होईल.\nज्या मतदाराचे तापमान जास्त असेल, अशांना शेवटच्या तासात मतदान करता येईल.\nपोस्टल बॅलटद्वारे मतदान कोण करू शकेल\n80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदानर\nकोरोना पॉझिटिव्ह किंवा कोरोना संशयित\nनिवडणूक प्रचार कसा होईल \nघरोघरी जाऊन प्रचार करताना पाचपेक्षा जास्त लोकांना सोबत ठेवता येणार नाही.\nरॅलीदरम्यान 5 गाड्या असतील. अर्ध्या तासानंतर अजून 5 गाड्या जाऊ शकतील. दोन गाड्यांमध्ये शंभर मीटरचे अंतर असावे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/supreme-court-hearing-on-university-final-year-exams-today-13-state-governments-oppose-holding-exams-in-corona-period-127604031.html", "date_download": "2020-09-24T19:32:47Z", "digest": "sha1:RXH6XTEY3ML2UTHYKHO7CSFZTYTP3IDY", "length": 8589, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Supreme Court hearing on university final year exams today, 13 state governments oppose holding exams in Corona period | विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसदर्भात पुढील सुनावणी 14 ऑगस्टला, परीक्षा न घेण्याचा एसडीआरएफचा निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअंतिम वर्षाच्या परीक्षेचा तिढा:विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसदर्भात पुढील सुनावणी 14 ऑगस्टला, परीक्षा न घेण्याचा एसडीआरएफचा निर्णय\n13 राज्यांच्या सरकारचा कोरोना काळात परीक्षा घेण्यास विरोध\nयूजीसीने दिलेल्या गाईडलाईन्स विरोधात युवासेनेसह विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसजी तुषार मेहता यांना वेळ दिला. संपूर्ण देशभरात परीक्षा होणार आहे, मात्र केवळ दोन राज्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, असे एसजी तुषार मेहता म्हणाले. अन्य राज्यांची प्रतिज्ञापत्रे बाकी असल्याचे विचारात घेऊन सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी मेहता यांनी केली. पुढील सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होणार आहे.\nयूजीसीने देशभरातील विद्यापीठांना तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सक्ती केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या परीक्षा घेण्यात याव्यात असे यूजीसीने म्हटले आहे. दरम्यान 31 विद्यार्थ्यांनी यूजीसीच्या परीक्षासक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. यूजीसीने दिलेल्या गाईडलाईन्स विरोधात युवासेनेसह विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जीव धोक्यात घालणे हिताचे नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.\nयूजीसीने देशभरातील विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र, पंजाब, दिल्लीसह 13 राज्यांच्या सरकारचा कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास विरोध आहे. यूजीसी मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. 640 पैकी 454 विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याचे यूजीसीने सांगितले आहे.\nअंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांचे भविष्य सांभाळणे - यूजीसीचे\nयूजीसीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत म्हटले की 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांचे भविष्य सांभाळणे हे आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वर्षाच्या अभ्यासाला उशीर होऊ नये आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा थांबवली आहे, या भरोशावर न राहता विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी सुरु ठेवावी, असेही यूजीसी म्हटले.\n... तर परीक्षा घेण्याचा पर्याय ठेवणार - ठाकरे सरकार\nआतापर्यंत झालेल्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात घेतला होता. ज्यांना आपण मिळालेल्या गुणांपेक्षा अधिक गुण मिळवू शकलो असतो, असे वाटेल त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा परीक्षा घेण्याचाही पर्याय ठेवणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Articles_by_Importance_Pie_Graph", "date_download": "2020-09-24T19:13:14Z", "digest": "sha1:LHGBWLYIE7N34ZIUUNXBFKOX3UHD76QP", "length": 8656, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Articles by Importance Pie Graph - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवृत्तलेख वृत्तलेखयादी वृत्तलेखमाध्यम अ\nउत्तम ब क प्राथमिक\nखुंटलेल्या यादी अ-लेख अमुल्यांकीत\nअ यादी ब यादी क यादी प्राथमिक यादी\nपुस्तक वर्ग निःसंदिग्धीकरण मसूदा\nसंचिका विलयन हवे दालन\nप्रकल्प पुनर्निर्देशन साचा सदस्य\nउच्चतम उच्च मध्यम निम्न\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Articles by Importance Pie Graph/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (��ंपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१८ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ujani-water-dispute-the-verbal-scandal-between-pawar-and-mahajan/", "date_download": "2020-09-24T17:46:20Z", "digest": "sha1:5LLS47W5CWZQIIK742XNJX7DERFQJKQR", "length": 5871, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणीप्रश्नावरून विधानसभेत हल्लाबोल; पवार आणि महाजन यांच्यात शाब्दिक चकमक", "raw_content": "\nपाणीप्रश्नावरून विधानसभेत हल्लाबोल; पवार आणि महाजन यांच्यात शाब्दिक चकमक\nमुंबई: सोमवारपासून पावसाळी अधिवेश सुरू झालं आहे. दरम्यान, विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. आज विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तुफान शाब्दिक राडा झाला. उजनीच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.\nउजनी धरणाच्या पाण्याच्या उपशाबाबत जे ढिसाळ नियोजन झालं, त्याबाबत अजित पवार यांनी विधानसभेत आवाज उठवला. ते म्हणाले, “यंदाच्या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरलं होतं. आमच्या काळात या धरणाची उंची वाढवली होती. त्यामुळे आज तिथे 14 ते 15 टक्के अधिक पाणीसाठा आहे. तरी आज धरणात 58 टक्के मायनस इतकंच पाणी उरलंय. मग पूर्ण धरण भरलेलं असताना एवढ्या पाण्याचा विसर्ग कसा झाला अजिबात नियोजन झालेलं नाही. याला अधिकारी जबाबदार की सरकारमधलं कुणी तरी की इथले पालकमंत्री की जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष दिलं नाही, हे सरकारने शोधून काढावं. मात्र त्यामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेला पाण्यापासून वंचित रा���ावं लागतंय.\nतसेच बालभारती च्या अभयसक्रमात करण्यात आले बदलावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली. बावनकुळेंना 502कुळे असं म्हणायचं का किंवा फडणवीसांना फडण20, असा टोला अजित पवारांनी लगावला.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/flood-like-conditions-in-vidarbha-will-not-harm-jee-main-and-neat-candidates-uday-samant/", "date_download": "2020-09-24T16:50:05Z", "digest": "sha1:CBERQAAFLGVR66YIPWD2CSU6TCFEY3D3", "length": 16352, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई मुख्य आणि ‘नीट’ परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही - उदय सामंत - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nविदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई मुख्य आणि ‘नीट’ परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही – उदय सामंत\nमुंबई : दिनांक १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला.\nश्री. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये,अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तात्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.\nश्री. सामंत म्हणाले,या भागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला ही परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचणे अडचणीचे आहे.\nयाबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना श्री. सामंत यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असेही श्री. सामंत यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमंदिर उघडण्यास आम्ही सक्षम; शिवसेनेनं एमआयएमला खडसावले\nNext articleकोकणी माणूस आणि गणराया\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nप्रकाश आंबेडकर लढणार बिहार विधानसभेची निवडणूक\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ipl-history-dhoni-who-was-cool-on-the-field-suddenly-lost-his-temper-because-find-out-what-happens/", "date_download": "2020-09-24T18:45:47Z", "digest": "sha1:P6AIXCN2L3EDULKCWWKXLXKQ4PUNM4QT", "length": 18911, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "IPL इतिहास: मैदानावर कूल असणाऱ्या धोनीने अचानक आपला सैयम गमावला, कारण काय होते ते जाणून घ्या - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nIPL इतिहास: मैदानावर कूल असणाऱ्या धोनीने अचानक आपला सैयम गमावला, कारण काय होते ते जाणून घ्या\nनेहमी मैदानावर शांत असणारा सीएसकेचा ‘कैप्टन कूल’ (Captain Cool) महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या इतिहासात एकदा आपला सैयम गमावला होता आणि बाद झाल्यानंतरही तो पंचाबरोबर भिडला होता.\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे, तर असा कोणताही आयपीएल हंगाम नाही जेव्हा सीएसकेने प्लेऑफमध्ये प्रवेश केला नसेल. सीएसकेच्या या यशाचे श्रेय धोनीला दिले जाते. पण आयपीएलमध्ये एक असा प्रसंग आला जेव्हा कर्णधार कूल धोनी रागाने मैदानावर दिसला. जरी बर्‍याचदा असे पाहिले गेले आहे की माही आपली भावना दर्शवित नाही. पण धोनीला अशाप्रकारे सैयम गमावलेला सर्वांनाच आश्चर्य करणारा होता.\n‘कॅप्टन कूल’ पंचांशी मैदानावर भिडला\nआयपीएल -१२ मध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडियमवर (Sawai Man Singh Stadium) सामना खेळला जात होता. त्या सामन्यात धोनी नो बॉल वादावरून थेट ���गआऊटमधून मैदानावर आला आणि पांचाला सुनावण्यास सुरुवात केली. असे पहिल्यांदाच झाले होते,जेव्हा धोनी बाद झाल्यावरही परत मैदानात आला आणि पंचांशी भिडला. तथापि, बीसीसीआयने नंतर धोनीच्या कृत्यावर आयपीएलच्या आचारसंहिता २.२० पातळीवरील दोषी असल्याबद्दल त्याला सामना शुल्काच्या ५०% दंड ठोठावण्यात आला होता.\nधोनीला का आला होता राग\nवास्तविक या सामन्यात राजस्थान कडून चेन्नई सुपर किंग्जला १५२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. ते मिळवण्यासाठी धोनीने स्वतः सामन्याला एक रोमांचक वळण आणले आहे. शेवटच्या २ षटकांत धोनीच्या सैन्याला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. धोनी आणि रवींद्र जडेजा क्रीजवर उपस्थित होते आणि राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजीची कमान बेन स्टोक्सच्या हाती होती.\n१९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर जडेजाने षटकार ठोकला, पण यानंतर स्टोक्सने धोनीला षटकांच्या तिसर्‍या चेंडूवर बाद केले. त्यानंतर स्टोक्सने या षटकातील चौथा चेंडू फेकला ज्याला राज्य पंच उल्हास गांधे यांनी नो बॉल दिले. पण दुसर्‍याच क्षणी स्क्वेअर लेग पंच ब्रूस ऑक्सेनफोर्डच्या आदेशानुसार गांधे यांनी आपला निर्णय बदलला. हे पाहून धोनी थेट डगआऊटवरून मैदानात आला आणि पंच उल्हास गांधेवर भडकला, बर्‍याच तनातनीनंतरही गांधेनी आपला निर्णय बदलला नाही आणि चेंडूला नो बॉल दिला नाही.\nही बातमी पण वाचा : सांगलीत सर्वाधिक कोरोना मृत्यूदर : देवेंद्र फडणवीस\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleदार उघड उद्धवा दार उघड : मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलन\nNext articleउद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही : चंद्रकांत पाटील\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब म���झी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/icse-board-exam-2020-10th-and-12th-exam-cancel-board-follow-cbsc-decision-mhkk-460786.html", "date_download": "2020-09-24T19:31:13Z", "digest": "sha1:7UMBENAQOO2Y5UOOSAPMRTB73YZDIRTQ", "length": 19131, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ICSE बोर्डाकडूनही 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही icse-board-exam-2020-10th-and-12th-exam cancel board follow cbsc decision mhkk | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nICSE Board Exams 2020: 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही\n नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणार हेलिकॉप्टर\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\nकोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\nजगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या : 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी\nICSE Board Exams 2020: 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही\nपरीक्षा रद्द झाल्यानं लवकरच निकाल मिळण्याची विद्यार्थ्यांची आशा वाढली आहे.\nनवी दिल्ली, 25 जून : CBSC बोर्डानं दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर आता ICSE बोर्डानंही या निर्णयाला संमती दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं आहे. परीक्षा रद्द झाल्यानं महाराष्ट्रासह देशभरातील ICSE बोर्डाच्या विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nकोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातही दहावी-बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ICSE बोर्ड आणि CBSC बोर्डाच्या उर्वरित परीक्षांबाबत निर्णय़ येणं बाकी होतं. सुप्रीम कोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या असून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.\nICSE बोर्डाच्या दहावी व बार��वीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या हातात निकाल मिळण्याची आशाही वाढली आहे. CBSC बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचं ICSE बोर्ड अनुसरण (Follow) करेल असंही बोर्डाकडून कोर्टात सांगण्यात आलं होतं.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/dictator-kim-jong-un-policies-economic-ministry-employees-killed-by-north-korea-updates-news-mhsp-479219.html", "date_download": "2020-09-24T19:09:59Z", "digest": "sha1:I65TPMKINIETUQSTOUH4YP6XHXUS3RFG", "length": 23877, "nlines": 198, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुन्हा भडकला कोरियाचा हुकूमशहा; मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंत���ही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उ��मुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nपुन्हा भडकला कोरियाचा हुकूमशहा; मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nपुन्हा भडकला कोरियाचा हुकूमशहा; मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या\nडिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे.\nसियोल, 12 सप्टेंबर: डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे. उत्तर कोरियातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर सवाल केला होता. त्यामुळे हुकूमशहा किम जोंग हा प्रचंड भ���कला होता. मंत्रालयातील त्या 5 अधिकाऱ्यानांना गोळ्या घाला, असे आदेश किम जोंग यानं दिले होते.\nदरम्यान, किम जोंग याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनमधून नॉर्थ कोरियात येणाऱ्यांनाही गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते.\nउत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने पुन्हा एकदा आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मृत्यूदंड देण्याची शिक्षा सुनावली आहे. हुकूमशहाच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहे.\nउत्तर कोरियावरच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेऊन उसणारा दक्षिण कोरियाची वेबसाईट 'डेली एनके'नुसार उत्तर कोरियाच्या अर्थ मंत्रालयाच्या पाच अधिकाऱ्यांनी एका डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा केली होती. अधिकाऱ्यांनी असं करून किम शासनाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. चर्चेत संबंधित अधिकाऱ्यांनी देशात औद्योगिक सुधारणांची गरज असल्याचं म्हटलं होतं. उत्तर कोरियाला आपले निर्बंध हटवण्यासाठी परराष्ट्राची मदत घ्यायला हवी, याबाबतही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती.\nहेही वाचा...विमानाने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकते कारवाई\n30 जुलैला दिला मृत्यूदंड...\nमिळालेली माहिती अशी की, अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देशाच्या अर्थ व्यवस्थेवर चर्चा केल्याबाबतची माहिती हुकूमशहा किम जोंग उनला समजली होती. किम हा स्वत: अर्थ मंत्रालयाचा प्रमुख आहे. नंतर त्या पाचही अधिकाऱ्यांना किम याच्या समोर बोलावण्यात आलं. त्यांना आपला गुन्हा कबूल करण्यास मजबूर करण्यात आलं. नंतर 30 जुलैला पाचही अधिकाऱ्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना येडोक येथील एका राजकीय शिबिरात पाठवण्यात आलं आहे.\nकिम जोंगने आपल्याच काकांचा केला होता शिरच्छेद..\nसिंगापूरमध्ये ट्रम्प आणि किम जोंग यांची भेट झाली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी किमचं कौतुकही केलं होतं. अमेरिकचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांच्यावरच्या एका पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. वाशिंग्टन पोस्टचे संपादक आणि शोधपत्रकार पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी हे पुस्तक लिहिलं असून त्यात ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याची अनेक गुपीतं उघड केली आहेत.\nकिम हा आपल्याला त्याच्या अनेक गोष्टी सांगतो असं डोनाल्ड ट्रम्प यांनीच आपल्याला सांगितलं असा दावा लेखकाने केला आहे. त्यात किमच्या अनेक क्रुर कथाही आहेत.\nहेही वाचा... रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर; 'बंगालच्या लेकी'साठी मोर्चा\nकिम जोंग याने आपले काका जांग सांग थायक यांचा शिरच्छेद केला होता. त्यानंतर त्यांनी ते शीर सर्व अधिकाऱ्यांना दाखवलं होतं असं किम याने ट्रम्प यांना सांगितलं होतं. 2013ची ही घटना आहे. थायक यांना देशात काही सुधारणा करायच्या होत्या. मात्र किमचा त्याला विरोध होता. त्याच रागातून त्याने त्यांची हत्या केली होती. शांती चर्चेसाठी किम आणि ट्रम्प यांची भेट झाली होती त्यावेळी किम याने आपल्याला अशा अनेक गोष्टी सांगितल्या असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/03/13/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-24T19:08:44Z", "digest": "sha1:J3SQ3LC7FKYKY5BVZ6XJO6HUH4I7Q7A7", "length": 22156, "nlines": 112, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "#अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट# - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट#\n#अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट#\nइरफान खान, दीपक डोबरियाल, राधिका मदन, करीना कपूर, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी ,कीकू शारदा यांच्या भूमिका असलेल्या अंग्रेजी मिडीयम हा चित्रपट आज प्रदर्शित झाला\nइरफान खान यांनी कँन्सर वर मात करून या चित्रपटा द्वारे कमबँक केले आहे\nकधी कधी आपण आजूबाजूला बघतो की काही लोक विदेशात जाऊन सेटल झालेले असतात आणि आपल्याला वाटतं की ते तिकडे खूप आनंदी आहेत पण प्रत्येकदा विदेशात राहणारे किंवा पाश्चिमात्य देशात राहणारे भारतीय लोक तिकडे खूष असतीलच असे काही नाही, बर्‍याच लोकांच्या आयुष्यात आपल्या सारख्याच किंवा आपल्या पेक्षाही गंभीर समस्या असतात\nआपण बघितले असेल इकडचे काही लोक तिकडे जाऊन झाडू मारणे, टँक्सी चालविणे अशी कामे करतात व भारतात येऊन मोठ्या मोठ्या फोकनाड गोष्टी सांगतात\nभारतीय शाळा – कॉलेजांना कमी समजणार्‍या, भारतीय संस्कृतीला कमी समजणार्‍या अशा सर्व लोकांसाठी या चित्रपटाने चपराक मारली आहे, अशा लोकांना नक्की अंग्रेजी मिडीयम विचार करायला लावेल\nहिंदी मिडीयम या सिनेमाचा सिक्वल असलेल्या या सिनेमात खरचं मन जिंकून घेण्याची क्षमता आहे\nआपल्या मुलीसाठी कष्ट करणारा, तिची काळजी घेणारा, तिच्या लंडनमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व पणाला लावणारा बाप चंपक,\nभलेही कौटुंबिक वाद कोर्टात गेलेला असला तरी आपल्या भावाच्या प्रत्येक संकटात साथ देणारा नात्यातील भाऊ गोपी ,\nआपल्या कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी सर्व वाद विसरणारे नातेवाईक,\nआपल्या मित्रासाठी जिवाला जीव देणारा मित्र गज्जू\nहे असे लोक फक्त भारत देशातच मिळू शकतात , नुसते सिनेमातचं नाही तर रियल लाईफ मध्ये ही असे लोक फक्त आपल्या देशातच मिळू शकतील \nतर चंपक (इरफान खान) व गोपी( दीपक डोबरीयाल) हे राजस्थान च्या एका मिठाई चा व्यवसाय करणाऱ्या घसीटेराम बंसल कुटुंबातील सदस्य असतात ते नात्याने एकमेकांचे भाऊ ��ागतात, चंपकला च्या बायकोचा मृत्यू झालेला असतो आणि त्याला एक तारिका नावाची मुलगी असते व गोपी ची बायको त्याला सोडून गेलेली असते \nआता घसीटेराम बंसल जो मिष्टान्न व्यवसायातील एक मोठे नावं असते तो मरण पावलेला असतो त्यामुळे त्याच्या भल्या मोठ्या कुटुंबात घसीटेराम चे नाव दुकानावर ला़वण्यावरून व घसीटेराम च्या नावाने मिठाई विकण्यावरून वाद चालू असतो\nमुख्य वाद चंपक व गोपी यांच्यात असतो त्यामुळे कुटुंबातील काही लोक चंपकच्या बाजूने तर काही लोक गोपीच्या बाजूने असतात\nगोपी (दीपक डोबरीयाल) हा कोर्टातील न्यायाधीशाला आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी 9 लाख रूपयांचे रोलेक्स चे घड्याळ लाच म्हणून देतो, म्हणून गोपी केस जिंकतो व घसीटेराम चे नाव लावण्याचा अधिकार त्याला मिळतो\nइकडे मुख्य पात्र असलेली तारिका (राधिका मदन) तिची 12 वी परीक्षेत 85% घेऊन काँलेजात चौथी येते, त्यामुळे तिला लंडन मधील ख्यातनाम युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळणार असतो \nमुलगी दूर जाईल या भितीने चंपकला चांगले वाटत नाही , पण तारिकाला लंडनला जायची, तिकडे सेटल होण्याची इच्छा असते कारण तिला जगण्यासाठी स्वतंत्र जीवनशैली हवी असते, आपल्या जीवनात आपल्या वडीलांनी जास्त लुडबूड करू नये, आपल्याला स्वतःच्या मर्जीनुसार वागता यावे म्हणून ती बाहेर जाण्याची इच्छा बाळगून असते\nतारिका लंडनला जाण्यासाठी क्वालिफाय झाल्यानंतर तिच्या ज्युनियर कॉलेजात एक सत्कारासाठी कार्यक्रम ठेवण्यात येतो त्यामध्ये गेस्ट लेक्चर म्हणून त्याच न्यायाधीशाला बोलविण्यात येते जो न्यायाधीश लाच घेऊन घसीटेराम चे नाव लावण्याचा अधिकार गोपी ला देतो \nतो न्यायाधीश आपल्या भाषणात मोठमोठ्या इमानदारी च्या गोष्टी करतो त्यामुळे चंपक ला बरेच हसू येते\nनंतर जेव्हा चंपकला यशस्वी मुलीचे वडील म्हणून स्टेजवर बोलण्याची संधी मिळते तेव्हा तो त्या न्यायाधीशाची पूर्ण पोल खोलून टाकतो\nकाँलेजची प्रिंसिपल ही त्या न्यायाधीशाची बायको असते व आपल्या पतीचा चंपक मुळे अपमान झाला म्हणून ती विदेशी युनिव्हर्सिटी चे तारिकाचे अँडमिशन अप्रुवल लेटर फाडून टाकते \nआता लंडनमध्ये काँलेजकडून जाण्याचा मार्ग बंद होतो पण चंपक त्या प्रिंसीपल ला आपल्या मुलीची अँडमिशन त्याच लंडनच्या युनिवर्सिटी त करणार असा चँलेंज देऊन आलेला असतो\nते प्रायव्हेट कंसलटन्सी कडून अँडमिशनसाठी प्रयत्न करतात तेव्हा\nविदेशी लोकांसाठी जागा फुल झाल्या असं त्यांना कळते\nमग लंडनमध्ये असलेल्या त्यांचा मित्र बबलू (रणवीर शौरी) ची मदत घेण्यात येते व तो काही पैसे घेऊन मदत करण्यासाठी तयार होतो पण नंतर जेव्हा चंपक, गोपी आणि तारिका तेथे जातात तेव्हा बबलू ला अटक झालेली असते त्यामुळे तो काँल घेत नाही\nबेकायदेशीर कामामध्ये असलेल्या बबलू ची एअरपोर्टवर ओळखी सांगितल्या मुळे गोपी आणि चंपक ला लंडनला येण्यासाठी ब्लॅकलिस्ट केले जाते तारिका यांच्या सोबत असल्याचे पोलिसांना कळत नाही त्यामुळे ती यामधून सुटते\nतिकडे तारिका एकटीच शहरात पोहोचलेली असते व जेलमध्ये असलेला बबलू काँल घेत नाही आणि गोपी व चंपक सूद्धा परत गेलेले असतात\nती शहरात युनिव्हर्सिटी तील काही मित्रांच्या मदतीने एक मिसेस कोहली (डिंपल कपाडिया) चे घरी कीरायाने\nराहते व तिच्याच दुकानात पार्टटाईम नोकरी करते ज्यामुळे ति स्वतःचा खर्च सहज करू शकेल\nआपली मुलगी लंडन सारख्या शहरात एकटी आहे व ति संकटात असेल या भितीने चंपक परत लंडन ला जाण्याची इच्छा आपला मित्र गज्जू(किकू शारदा) कडे व्यक्त करतो\nगज्जू त्यांना दुबई ला असलेल्या टोनी(पंकज त्रिपाठी)कडे पाठवतो \nचंपक व गोपी यांचा भारतीय पासपोर्ट लंडन मध्ये ब्लॅकलिस्ट झाल्यामुळे टोनी त्यांना पाकिस्तानी नागरिक बनवून नकली पासपोर्टवर लंडनला पाठवतो\nलंडनमध्ये पोलिस अधिकारी असलेल्या करीना कपूरला या दोघांवर शक होतो पण हे तेथून निसटतात\nतिकडे गेल्यावर वडील आणि मुलीमध्ये बरीच अणबन होते, कमवायवा लागलेली तारिका आपल्या वडीलांना सर्व पैसे परत देईन असं बोलते व ती चंपक सोबत राहण्याऐवजी एकटे राहणे पसंत करते\nत्यामुळे चंपकला खूप दुःख होते\nएकदा तर तारिका एका मुलाला किस करत असते तेवढ्यातच चंपक तिच्या घरी जातो, तेव्हा ती तुम्ही नाँक करून यायला पाहिजे होतं असं वडीलांना म्हणते, तेव्हा खरचं खूप वाईट वाटते\nत्या मुलीला आपल्या बापापेक्षा आपली प्रायवसी व खासगी फ्रिडम महत्त्वाचे असते याचे खूप वाईट वाटते\nलंडन मधला चंपक चा मित्र बबलू (रणवीर शौरी) अत्यंत गरीबीत जीवन जगत असतो, त्याची जेलमधून गोपी व चंपक जमानत करतात नंतर तोच बबलू तारिकाच्या अँडमिशन साठी खूप प्रयत्न करतो व शेवटी तिला अँडमिशन मिळते\nआपल्या लंडन मध्ये अँडमिशन साठी गोपी व चंपक यांनी अत्यंत फेमस असलेले घसीटेराम नावाचे ब्रँड दुसर्‍याला विकले आहे हे जेव्हा तारिकाला कळते तेव्हा ती लंडन मध्ये शिक्षण घेण्याचा हट्ट सोडते व भारतातच समोरचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेते आणि घसीटेराम या ब्रँड ला जगभरात पोहोचविण्याचा निर्धार करते\nचित्रपटामध्ये भारतीय संस्कृती व भावनांना प्रकट केले असले तरी विदेशांमध्ये मोठमोठ्या लोकांची मुलं वयाच्या 18 वर्षांनंतर नोकर्‍या करून कसे स्वतःच्या पायावर उभे राहतात ही दुसरी बाजू सुद्धा दाखविली आहे\nकरीना कपूर आणि डिंपल कपाडिया या आई मुलींचही आपापसांत जमत नाही, एकदा जेव्हा डिंपल कपाडिया ला हार्ट अटँक येतो तेव्हा चंपक ( इरफान) करीना ला म्हणतो\nकी तुम्ही, 18 वर्षांनंतर आपल्या आईबापांना सोडून देता मग 18 वर्ष त्यांच्या सोबत फक्त एक बिजनेस म्हणून राहता काय हा सिन खरचं खुप इमोशनल करतो\nअँक्टिंग सर्वांची अगदी मस्त आहे, मोठमोठे कलाकार असून सुद्धा काहींना जास्त सीन मिळाले नाहीत तरी सर्वांनी आपली छाप सोडली आहे\nपंकज त्रिपाठी, कीकू शारदा, करीना कपूर, डिंपल कपाडिया यांनी अतिशय कमी वेळाचे सीन मिळून ही प्रभावी काम केले आहे\nबबलू च्या भूमिकेत रणवीर शौरी एकदम सूट करतो \nसिनेमाचे मुख्य नायक जे पूर्ण वेळ स्क्रीनवर राहतात ते दीपक डोबरीयाल आणि इरफान खान यांचे इमोशन्स, काँमिक टाइंमिंग खूप जबरदस्त आहे\nराधिका मदन ने तारिक बंसल च्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे\nया सिनेमात म्युझिक चांगले आहे पण आवश्यकते एवढीच गाणी आहेत म्हणजे बाकी मसाला मुवी सारखे जबरदस्ती ने गाणी टाकली नाहीत त्यामुळे दिग्दर्शकाने जास्तीत जास्तं कथेतून आपल्या मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे\nविषय भावनिक असला तरी त्याची मांडणी एका गमतीशीर काँमेडी पद्धतीने केल्यामुळे पाहायला मजा येते\nजर आपल्या घरी जवान मुली मुलं असतील तर त्यांच्यासोबत हा चित्रपट अवश्य पाहा, तुमचे आपल्या मुलासोबत नाते अधिक घट्ट होईल व आपल्या आईबापाला आपली जास्त काळजी असते म्हणून ते जास्त विचारपूस करतात याची मुलांना जाणीव होईल\nचित्रपट अत्यंत चांगला आहे पण जर तुम्ही नेहमीप्रमाणे हिरो हिरोईन चे प्रेम, अँक्शन इत्यादी पाहणारे प्रेक्षक असाल तर तुम्हाला आवडणार नाही पण जर एक काहीतरी वेगळा जीवन बदलवायचा विषय बघण्याची इच्छा असेल तरच हा चि��्रपट बघा\nLeave a Comment on #अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट##अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट#\n#महाराष्ट्रात ही होऊ शकतो सत्तापालट\n#आलायं कोरोना, कोरोना कोरोना नको जवळ आता अशी तु येऊना #\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/your-good-work-is-a-letter-to-the-god/", "date_download": "2020-09-24T18:41:47Z", "digest": "sha1:YFN7LLKKSOF67QUDYGG2AOQVBAGMHNXF", "length": 6168, "nlines": 102, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Your Good Work Is A Letter To The God", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nतुम्ही केलेले सत्कार्य हे भगवंताला लिहिलेले पत्र असते\nएका व्यक्तीला अनेक ठिकाणी पत्रे पाठवायची असतील तरी त्यासाठी त्याला वेगवेगळ्या पोस्टाच्या पेट्यांमध्ये पत्रे टाकावी लागत नाहीत, तो ती सर्व पत्रे एकाच पेटीत टाकतो. माणूस पोस्टाच्या पेटीत जे पत्र टाकतो, ते त्या पेटीला लिहिलेले पत्र नसून संबंधित व्यक्तीला पाठवलेले पत्र असते. त्याप्रमाणे मानव जे भले काम (Good Work) करतो ते त्या मानवाने भगवंताला पाठवलेले पत्र असते आणि ज्या व्यक्तीसाठी करतो ते त्याचे केलेले सत्कर्म पोस्टाच्या पेटीत पत्र टाकण्याप्रमाणे असते, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ३...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग २...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग १...\nसद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूके श्रीश्वासम्‌ प्रवचन का हिन्दी अनुवाद (Shreeshwasam)\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/9/28/swar-tipecha-.aspx", "date_download": "2020-09-24T18:59:41Z", "digest": "sha1:QTBWXHFDSUAKWWRMJHOZYROY75TRGIEW", "length": 5958, "nlines": 49, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "स्वर टिपेचा...", "raw_content": "\nशीर्षक वाचून विचारात पडलात एवढं अगम्य नाही हो ते एवढं अगम्य नाही हो ते आज आपण तुमच्या आवाजाबाबत बोलतोय. खूपजण विचारतात मुलांशी कशा आणि कोणत्या आवाजात बोलावं हो आज आपण तुमच्या आवाजाबाबत बोलतोय. खूपजण विचारतात मुलांशी कशा आणि कोणत्या आवाजात बोलावं हो यासाठीचं हे आजचं लेखन.\nआपला आवाज ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे मुलांशी बोलताना तो बदलायची गरज नाही आणि घर म्हणजे काय रंगमंच आहे का तिथे आवाज बदलून बोलायला त्यामुळे नेहमी नेहमी फार गोडगोड आणि लाडिक लाडिकच बोलायला हवंच मुलांशी असा अविवेकी विचार नकोच. कधीतरी आपण वैतागणार, चिडणार, रागावणार हे तर स्वाभाविकच आहे आणि ते असावंच. उद्या समाजात वावरताना मुलांना या भावनांना सामोरं जाण्याची गरज तर पडणारच आहे. त्यामुळे त्यांची या भावनांशी ओळख तर हवीच. पण, एक मात्र खरं, की जेव्हा हे सगळं होईल म्हणजे वैताग, राग, चिडचिड वगैरे वगैरे हो, त्या वेळी बरेचदा टिपेचा स्वर लागतो ना त्या वेळी फक्त एवढंच पाहायचं की ज्यासाठी टिपेचा स्वर लावणार आहोत त्यामागचं कारण त्या आपल्या कोकराला समजलंय ना त्यामुळे नेहमी नेहमी फार गोडगोड आणि लाडिक लाडिकच बोलायला हवंच मुलांशी असा अविवेकी विचार नकोच. कधीतरी आपण वैतागणार, चिडणार, रागावणार हे तर स्वाभाविकच आहे आणि ते असावंच. उद्या समाजात वावरताना मुलांना या भावनांना सामोरं जाण्याची गरज तर पडणारच आहे. त्यामुळे त्यांची या भावनांशी ओळख तर हवीच. पण, एक मात्र खरं, की जेव्हा हे सगळं होईल म्हणजे वैताग, राग, चिडचिड वगैरे वगैरे हो, त्या वेळी बरेचदा टिपेचा स्वर लागतो ना त्या वेळी फक्त एवढंच पाहायचं की ज्यासाठी टिपेचा स्वर लावणार आहोत त्यामागचं कारण त्या आपल्या कोकराला समजलंय ना ते जर त्याला समजलंच नाही तर ते लेकरू अगदी ‘बिच्चारं कोकरू’ होईल ना आणि त्याचा त्याच्यावर आत्मविश्वास हरवणे, स्वप्रतिमेला ठेच पोहोचणे वगैरेसारखा वाईट परिणाम होईल. त्यामुळे टिपेचा स्वर लावण्याआधी दहा आकडे मोजायचे, लेकराला कारण सांगायचं आणि खुश्शाल टिपेच्या आवाजात दमात घ्यायचं.\nआणि हो, अजून एक, टिपेचा स्वर लावायला हरकत नसली तरी तो सारखा सारखा आणि रोज रोज लावायचा नाहीच. कारण सतत वरच्या पट्टीत गाणारा गायक आपल्याला तरी आवडेल का आणि त्याच्याकडे आपण लक्ष देऊ का सांगा बरं आणि त्याच्याकडे आपण लक्ष देऊ का सांगा बरं त्यातूनच टिपेचा स्वर ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे, त्यामुळे तो उस्त्फुर्तपणे लागतो, हे जरी खरं असल�� तरी त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न तर करता येईल. अनेकदा राग या भावनेतून हा स्वर लागतो आणि त्यातून हेटाळणी करण्याची सवय लागते. जर रागावर नियंत्रण करण्याची सवय किंवा राग व्यक्त करण्याआधी तो कसा व्यक्त करावा यावर थोडासा पुनर्विचार करणं शक्य झालं, तर चारचौघात टिपेचा स्वर नक्कीच लागणार नाही. आणि आपल्या कोकराला आपण उगाचच दुखावलं याची पश्चातबुद्धीही टाळता येईल. मग करता येईल ना एवढं\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/sunny-leon-farm-protection/", "date_download": "2020-09-24T17:01:14Z", "digest": "sha1:YR4G6OHMAJLABZLY2TQ72WOH2S37YY5P", "length": 9872, "nlines": 87, "source_domain": "bolbhidu.com", "title": "शेताच्या संरक्षणाची जबाबदारी आत्ता सन्नी लिओनीकडे…", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nशेताच्या संरक्षणाची जबाबदारी आत्ता सन्नी लिओनीकडे…\nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On Feb 15, 2018\nपहैले में बहूत पतला था \nमुझे सबी शेतकरी तेरे शेतीका माल सब चुराते हैं कहकें चिडाते थैं फिर मैंने अपने खेती मैं सनी लिऔनी का अच्छी तरहं सें इस्तेमाल किंया, अब मैं अपनी खेती का मला खुद खाता हूं.. सब मुझें हाय हॅण्डसम कहतें हैं \nखरच सांगतो स्टोरी खरी आहे. देवाशप्पथ खोटं काहीच नाही. कसय भारत देश हा खूप मोठ्ठाय. आणि या देशात जुगाडू लोकं पण तितकीच आहेत. लोकांच्या इच्छा आकांक्षा उफाळून आल्या की, ते लोकं आपआपल्या दैंनंदिन कामात आपल्या इच्छांना वाट मोकळी करुन देतात.\nतर मुद्याची गोष्ट अशी की सर्वसामान्य जीवन व्यतीत करणारा चिंचू रेड्डी हा आंध्रप्रदेशातील शेतकरी. शेती करायची आणि जे येईल त्यातून कुटूंब चालवायचं हा त्याचा दिनक्रम. एकच पीक घ्यायच्या ऐवजी या शेतकऱ्यानं शेतात माळवं लावलं. माळवं माहित नाही हं.. तर माळवं म्हणजे भाजीपाला लावलां. आत्ता झालं अस की, ये���ां जातां माणसांच्या नजरा याच्या शेताकडं जात. मग माणसं जरा काकडी देतो का हं.. तर माळवं म्हणजे भाजीपाला लावलां. आत्ता झालं अस की, येतां जातां माणसांच्या नजरा याच्या शेताकडं जात. मग माणसं जरा काकडी देतो का जरा दोडकां देतो का जरा दोडकां देतो का जरा कडिपत्ता, जरा कोबी अस करत करत सकाळ संध्याकाळच जेवणच करु लागली. जाता येता सहज शेतात जावून सगळं लुटण्याचा दिनक्रम लोकांचा झाला आणि या शेतकऱ्याचा थोडक्यात बाजार उठला.\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nजुना टीव्ही, लाल पारा, एक कोटी आणि आपली येडी जनता..\nअस म्हणलं जातं, दूखांत खूप चांगल सुचतं. या शेतकऱ्याला दूख झालं तेव्हा सनी लिओनिची आठवण आली. एकीकडं सनी आणि दूसरीकडं शेती. द्विधा अवस्थेत असणाऱ्या यानं दोघांना एकत्र आणायचं ठरवलं आणि मस्तपैकी सन्नी लिऔनिचा एक डिजीटल आपल्या शेताच्या कोपऱ्यावर लावून टाकलां.\nआत्ता जरा विषयांतर फोरोमॉन्स जाळं माहिताय का हे काय असतय तर नर मादिकडं आकर्षित होतो अस डिस्कव्हरी वाल्यांनी आपल्याला सांगितलय. शेतात किडे जास्त झाले की मादिच्या वासाची जाळी लावली जाते. मग आपले किडे या जाळ्यात जावून पडतात. एकदा किडे जाळ्यात अडकले की लागीरं झालं जी \nआत्ता मुळ मुद्दा, तर यानं सनी लिओनी आणली आणि शेताच्या कोपऱ्यावर टांगली. आत्ता आपले नर जाता येता फक्त आणि फक्त पोस्टरकडे पाहू लागले. शेतातला कोबीचा गड्डा किती मोठ्ठा झालाय हे न पाहता याचं लक्ष दूसरीकडच जावू लागलं. नर आत्ता त्याच्या शेतीकडं दूर्लक्ष करु लागले. ते यायचे सनी पहायचे आणि निघून जायचे. हळूहळू शेत बहरलं आणि शेतकरी खूष झाला. आत्ता असल्या वातावरणात एखादा शेतकरी खुष दिसतोय म्हणल्यावर मिडीयाच्या नजरा त्याच्याकडं वळल्या. आपकी खूषीका राज विचारल्यावर त्यांन सन्नी दाखवली. लाल बिकनीतली सनी \nहं.. तर लगे रहो नरांपासून संरक्षण करायला आत्ता नविन जाळं आलच आहे तर ते सगळीकडं वापरून बघायला हरकत काय \nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/32432/", "date_download": "2020-09-24T17:33:23Z", "digest": "sha1:E72AR7GHIY6PB23R5PGTPDZX4CNEEI2Y", "length": 7133, "nlines": 51, "source_domain": "journalistasso.tv", "title": "पुणे : पुढच्या २४ तासात राज्याच्या या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nपुणे : पुढच्या २४ तासात राज्याच्या या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nमागच्या २ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. असं असतानाच भारतीय हवामान खात्याने पुढच्या २४ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभरही झोडपले. कुलाब्यामध्ये आत्तापर्यंतच्या ऑगस्ट महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद आज झाली आहे. आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढलाय. दुसरीकडे कोकणातही आज दिवसभर तुफान पाऊस झाला. रायगडमधल्या सावित्री आणि कुंडलिका नद्यांना पूर आला आहे. अनेक भागांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/six-cpse-government-companies-are-being-considered-for-closure-or-are-under-litigation-says-anurag-thakur-dlop-transpg-mhmg-479972.html", "date_download": "2020-09-24T18:09:57Z", "digest": "sha1:X7IYW7QDIRL6VLLKJHYJN5IZU6YZPKWG", "length": 20188, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : या 6 सरकारी कंपन्यांना लागणार टाळं; अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितली कंपन्यांची नावं– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nया 6 सरकारी कंपन्यांना लागणार टाळं; अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितली कंपन्यांची नावं\nआधीच लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाल्याने सरकारी कंपन्या बंद केल्याने परिस्थिची बिकट होण्याची शक्यता आहे\nअर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर (Anurag Singh Thakur) यांनी सोमवार लोकसभेत एका लिखित उत्तरात सांगितले की सरकारच्या रणनीतीच्या भागभांडवलाची विक्री आणि मायनॉरिटी स्टेक डाइल्युशनच्या माध्यमातून गुंतवणूक नीती सुरू आहे. ठाकूर म्हणाले की नीती आयोगाने सरकारी कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी काही अटी तयार केल्या आहेत. या आधारावर सरकारने 2016 पासून आतापर्यंत 34 प्रकरणात रणनीतिक गुंतवणुकीला सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. यामध्ये 8 प्रकरणात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 6 CPSE बंद करणे आणि बाकी 20 मध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया विविध टप्प्यात आहे.\nज्या सरकारी कंपन्या बंद करण्याबाबत विचार केला जात आहे त्यात हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड (HFL), स्कूटर्स इंडिया, भारत पंप्स अॅण्ड कम्प्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिंट आणि कर्नाटक एंटीबायोटिक्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड सामील आहेत. याशिवाय प्रॉजेक्ट अॅण्ड डेव्हलपमेंट इंडिया लिमिडेट, इंजीनियरिंग प्रॉजेक्ट (इंडिया) लिमिटेड, ब्रिज अॅण्ड रूफ कंपनी इंडिया लिमिटेड, सीमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) ची यूनिट्स, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML), फॅरो स्क्रॅप निगम लिमिटेड आणि एनएमडीसीची नागरनार स्टील प्लांटमध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे.\nठाकुर पुढे म्हणाले की अलॉय स्टील प्लांट, दुर्गापुर; सेलम स्टील प्लांट; सेलची भद्रावती यूनिट, पवन हंस, एयर इंडिया आणि त्याची पाच सहायक कंपनी आणि एक संयुक्त उपक्रमांतदेखील रणनीतिक विक्रीची प्रक्रिया सुरू आहे.\nएचएलएल लाइफ केयर लिमिटेड, इंडियन मेडिसिन एंड फार्मास्युटिकल्स कॉरपोरेशन लिमिटेड, आईटीडीसीची व���भिन्न यूनिट्स, हिंदुस्तान अॅंटीबायोटिक्स, बंगाल केमिकल्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स, भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (नुमालीगढ़ रिफाइनरी लिमिटेड को छोड़), शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेडमध्येगी रण​नीतिक विक्री होईल.\nज्या CPSEs ची रणनीतिक विक्री प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यात HPCL, REC, हॉस्पिटल सर्विसेज कंसल्टेंसी, नॅशनल प्रॉजेक्ट कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, THDC इंडिया लिमिटेड, नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पाॅवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NEEPCO) आणि कामाराजर पोर्ट सामील आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/ananya-pandey-reveals-that-sara-ali-khan-was-her-senior-in-school/articleshow/71064123.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T19:14:32Z", "digest": "sha1:QXLLX7OA5EBJUOPZF7F3CZHUXFGOLO2J", "length": 11160, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाळेत अनन्याची सिनियर होती सारा अली खान\nबॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला आहे. सारा अली खानच्या पाठोपाठ चंकी पांडेची लेक अनन्या पांडेनंही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सारा आणि अनन्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्यांना एकत्र पार्टीला जाताना पाहिलं आहे. इतकंच नव्हे तर, सारा आणि अनन्या एकाच शाळेत शिकत होत्या. खुद्द अनन्यानंच या गोष्टीचा खुलासा केला आहे.\nमुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला आहे. सारा अली खानच्या पाठोपाठ चंकी पांडेची लेक अनन्या पांडेनंही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सारा आणि अनन्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्यांना एकत्र पार्टीला जाताना पाहिलं आहे. इतकंच नव्हे तर, सारा आणि अनन्या एकाच शाळेत शिकत होत्या. खुद्द अनन्यानंच या गोष्टीचा खुलासा केला आहे.\nशाळेत असताना सारा अनन्याची सिनीयर होती. अनेक नाटकाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. असं अनन्यानं सांगितलं. नुकतंच अनन्यानं पति, पत्नी और वो चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या चित्रपटात अनन्या कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसुशांतने सारासोबत हिमालयात घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस...\nnia sharma birthday: अभिनेत्रीच्या ३० व्या बर्थडे ला 'अ...\nरियाचा दावा, ड्रग्ज लपवण्यासाठी या युक्त्या करायचा सुशा...\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण, प...\nअभिनेत्री आशालता माझ्या गुरुभगिनी, अशोक सराफ यांना तीव्...\nसहा लोककलांतून साकारणार शिवराज्यभिषेक गीत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने ���शी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमध्यरात्री 'असा' साजरा केला करीनाने वाढदिवस\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-july-30-2019-day-68-episode-punishment-to-shiv-thakre-and-veena-jagtap/articleshow/70456901.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T19:16:41Z", "digest": "sha1:R267XTFSLINRZTL5WDFFPID5BUQPPRDU", "length": 12382, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिव आणि वीणाला बिग बॉसने केली शिक्षा\nतहानलेला कावळा टास्क संपल्यानंतर शिव आणि वीणाने टास्क दरम्यान वापरण्यात आलेले दगड वापरून प���रेमाचे प्रतिक असलेले 'लव' तयार केले होते. यावरून शिव आणि वीणाला बिग बॉसने टास्कमध्ये दिलेल्या वस्तूंचा व्यक्तिगत वापर केला म्हणून शिक्षा केली.\nतहानलेला कावळा टास्क संपल्यानंतर शिव आणि वीणाने टास्क दरम्यान वापरण्यात आलेले दगड वापरून प्रेमाचे प्रतिक असलेले 'लव' तयार केले होते. यावरून शिव आणि वीणाला बिग बॉसने टास्कमध्ये दिलेल्या वस्तूंचा व्यक्तिगत वापर केला म्हणून शिक्षा केली.\nवीणा आणि शिवला टास्क मध्ये वापरण्यात आलेले दगड गार्डन परिसर, जिम परिसर आणि स्विमिंग पूलमध्ये गोळा करून टोपलीत भरुन ठेवण्याची बिग बॉसने शिक्षा केली.\nविविध प्रकारच्या टास्कमुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेणाऱ्या बिग बॉसच्या घरात आज 'तहानलेला कावळा' हा टास्क रंगला. या टास्कमध्ये घरातील सदस्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागला. नव्या टास्कमध्ये शक्ती श्रेष्ठ ठरते की युक्ती याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.\n'बिग बॉस' विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा\nया टास्कनुसार तळाला गेलेले रांजणातील पाणी वर आणण्यासाठी कावळ्याने रांजणात खडे टाकले. शक्तीपेक्षा युक्तीने कावळ्याने त्याची तहान भागवली. बिग बॉसच्या घरातील कॅप्टन्सीची संधीही तळाला गेलेल्या या पाण्यासारखी होती, जी सदस्यांनी खडे टाकून मिळविली. प्रत्येक टीमने या टास्कच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. आरोहच्या टीममध्ये शिवानी, अभिजीत बिचुकले, वीणा आणि नेहा हे सदस्य होते. तर अभिजीतच्या टीममध्ये किशोरी, रुपाली, शिव आणि हीना यांचा समावेश होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना \nBigg Boss Marathi: ही मेघा धाडे आहे कोण\nबिग बॉस: 'तहानलेला कावळा' टास्कमध्ये शक्ती श्रेष्ठ की युक्ती\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाही���\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/google-doodle-honours-vikram-sarabhai-on-his-100th-birthday/articleshow/70636820.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T17:12:13Z", "digest": "sha1:KWYBMVPLJ6GRQ622VKBLS2NIV7S6TGLI", "length": 13392, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडॉ . विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली\nभारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक, 'इस्रो'चे संस्थापक दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.\nडॉ. विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nमुंबई: भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक, 'इस्रो'चे संस्थापक दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.\nविक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात १२ ऑगस्ट, १९१९ रोजी अंबालाल आणि सरलाबेन या दाम्पत्याच्या पोटी झाला होता. विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांच्या घरीच झाले. आईने सुरू केलेल्या शाळेत ते शिकले. गुजरातमध्ये १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन नंतर ते इंग्लंडला रवाना झाले. केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक या विषयातील परीक्षा उतीर्ण झाले. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्याने साराभाई भारतात परतले आणि त्यांनी बंगळुरू येथील ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी.वि.रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्मिक किरणांवर संशोधन करण्यास सुरुवात केली.\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, विक्रम साराभाई स्पेस सेंटर... देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत विक्रम साराभाई यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी १९६२ साली शांती स्वरूप भटनागर पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांनी ३० डिसेंबर १९७१ ला अखेरचा श्वास घेतला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nसायबर गुन्हे: नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागत...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nमृत्यूनंतर गुगल अकाउंट 'असं' होईल बंद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nविदेश वृत्तउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची 'अशी' केली हत्या\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/thane/many-corporators-are-between-40-to-50-age/articleshow/57340403.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-24T18:19:44Z", "digest": "sha1:YWEBTOVRWQWC6J2P37MX3SGINXDVRW3N", "length": 13832, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतरुण, कल्पक चेहऱ्यांच्या तुलनेत यंदाही ठाणे महानगरपालिकेमध्ये अनुभवी आणि बुजूर्ग नगरसेवकांनाच पसंती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक ४०-५० या वयोगटातील आहेत. याचबरोबर तरुण नगरसेवक आणि मध्यमवयीन नगरसेवकांची फळीसुद्धा तयार झाल्याने अनुभव आणि कल्पकता यांचा अनोखा संगम यंदा साधला गेला आहे.\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nतरुण, कल्पक चेहऱ्यांच्या तुलनेत यंदाही ठाणे महानगरपालिकेमध्ये अनुभवी आणि बुजूर्ग नगरसेवकांनाच पसंती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक ४०-५० या वयोगटातील आहेत. याचबरोबर तरुण नगरसेवक आणि मध्यमवयीन नगरसेवकांची फळीसुद्धा तयार झाल्याने अनुभव आणि कल्पकता यांचा अनोखा संगम यंदा साधला गेला आहे.\nतरुण उमेदवारांना निवडणुकीमध्ये पसंती मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यंदाही तरुण उमेदवारांची संख्या मर्यादितच आहे. २५ वर्षांखालील उमेदवारांची संख्या अवघी चार असून एकूण चौदा उमेदवार तिशीतील आहेत. आरती गायकवाड, प्रियांका पाटील, सिद्धार्थ ओवळेकर या तरुण नगरसेवकांना लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांचीही निवड मर्यादित असून देवराम भोईर आणि अशोक राऊळ या दोनच नगरसेवकांचे वय साठीच्यापलीकडे आहे. चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यानच्या नगरसेवकांना यंदा सर्वाधिक पसंती मिळाली असून पूजा करसुळे, प्रतिभा मढवी, सुनेश जोशी, नरेश म्हस्के, एकनाथ भोईर या नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. पन्नाशी पार केलेलेही २० नगरसेवक आहेत. ३१-४० वयोगटातील सक्रिय मंडळींनाही लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून या वयोगटातील ३१ नगरसेवकांची निवड झाली आहे.\n२१ वर्षांची तरुण नगरसेविका\nशिवसेनेच्या प्रियांका पाटील हिने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी निवडून येत सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान संपादन केला आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण होऊन शिक्षण सुरू असतानाच तिने वयाच्या २१व्या वर्षीच राजकारणात उडी घेत नगरसेविका होण्याचा मान संपादन केला आहे. धडाडी आणि चिकित्सक वृत्तीमुळे कामाची अपेक्षा तिच्याकडून केली जात आहे.\nनगरसेवक म्हणून निवड��न आलेल्यांचे वय नाही तर त्यांचे काम महत्त्वाचे आहे. काम हे कर्त्यव्य समजून कोणत्याही वयोगटातील नगरसेवकांनी आपले १००% योगदान दिले पाहिजे. तरच सामान्यांची निवड सार्थकी लागेल.\n- सुदीप नगरकर, लेखक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'ती' २१ व्या वर्षी झाली नगरसेविका\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा बिनसले...\nकोट्यधीशांची पालिका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांचं रणमैदान सज्ज झालंय. सगळेच राजकीय पक्ष अस्रं-शस्त्रं घेऊन तयार आहेत. वातावरण हळूहळू तापणार आहे. या मतसंग्रामाच्या बित्तंबातमीसाठी हे खास पेज...\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nनाशिकशेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nआयपीएलIPl 2020: RCB vs KXIP पंजाबचा शानदार विजय, एकट्या राहुलच्या धावा संपूर्ण बेंगळुरूला जमल्या नाही\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5..-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4...%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/ydrv7Z.html", "date_download": "2020-09-24T17:56:15Z", "digest": "sha1:ZBZ5BSNYTM7EOP7GRZC7RJVAAIJXVRCH", "length": 5478, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "अखेर कोल्हापूरातही करोनाचा शिरकाव.. सांगली पाॅझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातुन एक बाधित...तर पुण्यातून आलेला तरुणही पाॅझीटिव्ह - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nअखेर कोल्हापूरातही करोनाचा शिरकाव.. सांगली पाॅझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातुन एक बाधित...तर पुण्यातून आलेला तरुणही पाॅझीटिव्ह\nMarch 27, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nअखेर कोल्हापूरातही करोनाचा शिरकाव.. सांगली पाॅझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातुन एक बाधित...तर पुण्यातून आलेला तरुणही पाॅझीटिव्ह\nकोल्हापूर - अखेर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला.शेजारच्या सांगली जिल्ह्यात ईश्वरपुर येथे दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या कोरोना बाधीतांशी संपर्क आलेल्यां मध्ये,आज आणखी दोघांचा अहवाल पाॅझीटिव्ह आला.यापैकी पेठवडगांव,जि.कोल्हापुर येथील एका नातेवाईक महिलेचा समावेश असल्याने, यानिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने,खळबळ उडाली आहे.\nसांगली येथील काहीजण सौदी अरेबिया येथुन आले होते.यातील चौघेजण करोनाबाधीत असल्याचे समोर येताच,सांगली जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या चौकशीत या चौघांशी पेठवडगाव येथील ��ातेवाईकांशी संपर्क झाल्याचे समोर आले.त्यामुळे या महिलेस ही मिरज येथील रुग्णालयात दाखल करून,त्यांचेही घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्याचा अहवाल पाॅझीटिव्ह आला.त्यामुळे पेठवडगावसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.मुळची कोल्हापूरची असलेली हि महिला सांगली येथेच उपचार घेत आहे.यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाकडून त्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांची तपासणी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nपुण्यावरून कोल्हापुरात आलेला एक तरुण दि.२५ मार्च रोजी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात कोरोना सदृश्य लक्षणांमुळे दाखल झाला होता.त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे,आज गुरुवारी रात्री उशिरा समोर आले.यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशीरापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2020-09-24T17:28:22Z", "digest": "sha1:XZNEWSQEPL6U6ZPULIXRA2LF5WWLQF6Y", "length": 5803, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रदुषणमुक्‍तीचा संदेश: प्रकाश जावडेकर इलेक्‍ट्रीक कारमधून संसदेत दाखल", "raw_content": "\nप्रदुषणमुक्‍तीचा संदेश: प्रकाश जावडेकर इलेक्‍ट्रीक कारमधून संसदेत दाखल\nनवी दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या वर्षातले हे शेवटचे अधिवेशन आहे. दरम्यान, याअधिवेशनात अनेक मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यातच आज सकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे प्रदूषणमुक्‍तीचा संदेश देत इलेक्‍ट्रीक कारने संसदेच्या परिसरात दाखल झाले.\nइलेक्‍ट्रीक कारमुळे प्रदूषण निर्मिती होत नाही. त्यामुळे सरकारचा हळूहळू इलेक्‍ट्रीक कारचा वापर वाढवण्यावर भर आहे,असे जावडेकर यांनी सांगितले. जनतेने जास्तीत जास्त सरकारी वाहने आणि इलेक्‍ट्रीक कारचा वापर करुन प्रदूषण विरोधी लढयात योगदान द्यावे असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले.\nघसरललेले तापमान, वाऱ्यांचा मंदावलेला वेग व शेजारील राज्यात शेतांमध्ये भाताच्या पिकातील तुसाच्या स्वरूपातील अवशेष जाळण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आगींच्या संख्येतील वाढ यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची समस्या धोकादायक बनली आहे.\nदिल्ली राजधानी परिसरात��ल हवा प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्य सचिवांना उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले होते. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने सम-विषम वाहनांचाही प्रयोग केला.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/also-the-names-of-sara-ali-khan-simon-and-rahul-in-the-drugs-case-ncbs-big-revelation-mhmg-479705.html", "date_download": "2020-09-24T17:44:55Z", "digest": "sha1:NPIIWOLYO2YAHQYUZO72YV44SMNOVBFD", "length": 20573, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ड्रग्ज प्रकरणात सारा अली खान, सिमॉन यांना समन्स? अखेर NCB ने केला खुलासा | Photo-gallery - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावक��ी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nड्रग्ज प्रकरणात सारा अली खान, सिमॉन यांना समन्स अखेर NCB ने केला खुलासा\nरश्मी देसाईचे ट्रेडिशनल लुकमधले हॉट फोटो VIRAL, युजर्सनी या कारणामुळे केलं ट्रोल\nबिग बी यांची नवी S Class Merc कार; किंमत वाचून थक्क व्हाल, नंबरही आहे खास\nतुळ आणि वृश्चिक राशीसाठी शुभ दिवस, वाचा आजचं राशीभविष्य\nराशीभविष्य: कर्क आणि मीन राशीच्या व्यक्तींना कामात अडचणी उद्भवतील\nड्रग्ज प्रकरणात सारा अली खान, सिमॉन यांना समन्स अखेर NCB ने केला खुलासा\nकाही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सारा अली खान हिचं नाव ड्रग्ज प्रकरणात घेतलं होतं.\nमुंबई, 14 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर NCB ने कारवाई केली असून सध्या ती तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी रियाने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे घेतल्याची माहिती समोर आली होती. रियाने बॉलिवूडमधील अनेक पार्टयांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचा खुलासा केल्याचे वृत्त होते.\nत्यानंतर आता NCB ने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री सारा अली खान, सिमॉन खंबाटा आणि रकुलप्रीत सिंह यांचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आलं आहे. मात्र त्यांना समन्स देण्यात आलेलं नाही, एनसीबीने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सारा अली खान हिचं नाव ड्रग्ज प्रकरणात घेतलं होतं. सारा अली खान एका हाय प्रोफाइल ड्रग्ज पॅडलरच्या संपर्कात होती, ज्याची एनसीबी तपास करीत आहे. एनसीबीची विशेष तपास दलाकडून सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास करीत आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, शौविक, सुशांतचा प्रबंधक सॅम्युअल मिरांडा, घरातील सहाय्यक दिपेश सावंत आणि अन्य काही जणांना अटक केलं आहे. ही सर्वजण न्यायिक अटकेत आहेत.\nNCB ला कशी मिळाली ड्रग्ज प्रकरणाची माहिती\nजेव्हा एनसीबी रिया, तिचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेशच्या बँक खात्याची छाननी करत होते, तेव्हाच त्यांना रियाच्या कार्डवरून झालेला एक आर्थिक व्यवहार सापडला होता. रियाच्या कार्डवरून एका ड्रग डिलराला बड म्हणजे गांज्याचे पैसे देण्यात आले होते. शोविक काही महिन्यांपूर्वीच सॅम्युअल मिरांडाला एका ड्रग्ज डिलरकडे बड आणण्यासाठी पाठवलं होतं. मात्र घाईघाईत सॅम्युअल पैसे घेऊन जायला विसरला. तिथं पोहोचल्यावर सॅम्युअलने शोविकला फोन केला आणि पेमेंट द्यायला सांगितलं. तेव्हा शोविकने सॅम्युअलला रियाच्या कार्डने पेमेंट करायला सांगितलं. एका ड्रग डिलरसह रियाचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दिसल्यानेच रियावरील एनसीबीने आपल्या चौकशीचा फास अधिक आवळला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/toddlers", "date_download": "2020-09-24T18:53:56Z", "digest": "sha1:JOJ7N4F74RGTFLBQSSMOBGJJTF7KX4IS", "length": 5899, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलहान बाळांत आणि मुलांमध्ये मलेरिया कसा पसरतो\nजवानांप्रती कृतज्ञ पण 'प्रचाराचं टूल' शेअर करू नका, उमर अब्दुल्लांचं आवाहन\n शेजाऱ्यानं दोघांना चौथ्या मजल्यावरून फेकलं, दीड वर्षीय मुलाचा मृत्यू\n शेजाऱ्यानं दोघांना चौथ्या मजल्यावरून फेकलं, दीड वर्षीय मुलाचा मृत्यू\nचिमुकल्यानं चिमण्यांना चमच्याने दिलं पाणी\nकरोनामुळे धास्तावली सनी लिओनी, तीनही मुलांना घातलं मास्क\nपाहा: केरळमध्ये हाऊस बोटला आग\nबोअरवेलमध्ये पडलेल्या २ वर्षांच्या सुजीतचा मृत्यू\nठाणे: सात वर्षाच्या चिमुकल्याचा गटारात पडल्याने मृत्यू\nतामिळनाडू: दोन वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला\nयूएसः चिमुरडा थोडक्यात बचावला\nसहाव्या मजल्यावरून पडला; सुखरुप घरी परतला\n जमशेदपूर रेल्वेस्थानकात ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार\nगोरेगाव: दिव्यांश सिंग अद्याप बेपत्ताच\nपाहाः चिमुरड्याला बंदुक लोड करण्याचे प्रशिक्षण\nइमारतीच्या स्टेअरवेलमधून पडणाऱ्या बालकाला आईनं वाचवलं\nपाहा: दुसऱ्या मजल्यावरून पडली मुलगी,'अशी' झेलली\nपंजाबः १०८ तासांनंतर बोअरवेलमधून मुलाला बाहेर काढले\nपंजाबः २ वर्षाचं मूल १५० फूट बोअरवेलमध्ये पडलं\nखेळता खेळता मॅनहोलमध्ये पडून मुलाचा मृत्यू\n१८ वर्षाच्या मुलाची आईने बिबट्याच्या तावडीतून केली सुटका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2223/Pawar_Dlamlale-_Notabandimulae_operative_sector.html", "date_download": "2020-09-24T17:57:59Z", "digest": "sha1:JH53UVALSDQWCIDGUP5AYHAKKTSWML6T", "length": 12535, "nlines": 80, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " नोटाबंदीमुळे सहकार क्षेत्र डळमळले- शरद पवार - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nनोटाबंदीमुळे सहकार क्षेत्र डळमळले- शरद पवार\nऔरंगाबाद(प्रतिनिधी)- नोटाबंदीचा आजच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला चलनासंबधीचे नियो��न नसल्याने आजच्या घडीला सोसायटी, कारखाने, सहकार क्षेत्रातील संस्था डळमळीला आल्या आहेत. तर पैश्याअभावी रोजगार मिळत नसल्याने, शेतीतल्या मालाला क मी भाव येत असल्याचे व विविध क्षेत्रात कामे उपलब्ध नसल्याने जनसामान्यांवर नोटाबंदीचा परिणाम झाला असल्याचे मत राष्ट्रवादी कॉ.चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.\nकोकॉन सहकार परिषद 2017 च्या आयोजन औरंगाबाद शहरातील संत तुकाराम नाटयगृह येथे दि. 16 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार क्षेत्र आणि जनसामान्याच्या प्रश्नाचा वेध घेणारी या परिषदेला यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.नरेंद्र जाधव, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकात खैरे, राजेश टापे, अंबादास मानकापे, सुरेश धस, चिकटगावकर, बालभारती महाराज आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार चळवळ ही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून उभी झाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या मातीत ही चळवळ उभी राहीली. आणि मराठवाड्यातही तेवढ्याच ताकतीने ती निर्माण केली. सहकार्याचे वृक्ष अधिक डेरेदार करण्यासाठी व सामान्य माणसांना रोजगार कसा उपलब्ध होईल. यासाठी हा प्रयत्न होता. या चळवळीमागचा मुख्य आधार म्हणजे जनसामान्य माणूस होता. 1890 च्या दशकापासून सुरु झालेली या चळवळीने 19 व्या शतकात जोर धरला होता. असे त्यांनी सांगितले. तर आजच्या घडीला सहकार क्षेत्र डळमळले असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे चलन तुटवडा होऊन पन्ना टक्के आर्थिक व्यवहार कमी झाले. तर 35 टक्के लोक रोजगाराला मुकले. काळा पैसा आणण्यासाठी आजच्या सरकारने केलेला निर्णयात 50 दिवसात सर्व सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतू पन्नासचे साठ दिवस उलटले. स्वीस बॅंका माहिती देत नाही.एक दिवसात निर्णय घेवून 15 लक्ष 88 हजार चलन रद्द केले. जनसामान्य माणसाला जवळील पैसे भरण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहावे लागले. तर पैशाच्या तुटवड्याने कारखान्यातील लोकांना कामावरुन बसवले. त्यामुळे सहकार क्षेत्रातील आर्थिक व्यवहार 50 टक्क्याने घसरला तर 35 टक्के लोकांची कामे गेली. नरेगातील रोजगार वाढले. असा परिणाम नोटाबंदीने सहकार क्षेत्र व जनसामान्यावर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते बुलढाणा अर्बन को. ऑपरेटिव्ह सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स. साखर कारखाना, आदर्श सहकारी नागरी बॅक, नरसिंह सहकारी साखर कारखाना, समर्थ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ साखर कारखाना, घृष्णेश्वर सहकारी संस्था, लोकनेते सुंदरराव सोळुंके साखरकारखाना, आष्टी दुग्ध संघ, जयप्रकाश नारायण स.संस्था, यांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तर स्मरणीचे प्रकाशन आिण गौरव गं्रथाचे प्रकाशन केले. कार्यक्रमात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अनिल फ ळे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठवाड्याच्या शेती, ग्रामीण भाग, कारखाने, आद्योगीक क्षेत्र, निघणारे मोर्चे, तरुणांची होत असलेली दिशाभुल याचा वेध घेणारी एक फि ल्म दाखवण्यात आली. या कार्यक्रमाच्या शेवटी अंबादास मानकापे यांनी उपस्थितींचे व मान्यवरांचे आभार मानले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासह मान्यवरांचा गौरव\nराष्ट्रवादी कॉंगे्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना यावेळी मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवीण्यात आले. तर कार्यक्रमासाठी उपस्थितीत असणारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, सुरेश धस, चिकटगावकर, बालभारती महाराज, आदींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/china-conspiracy-against-india-china-funds-nepali-organizations-for-demonstrations-against-india-amid-ladakh-border-tension-127681428.html", "date_download": "2020-09-24T17:59:39Z", "digest": "sha1:64NUCCEPCF3R4UFUL3QL3HAFMCLGGHJA", "length": 6479, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "China Conspiracy Against India; China Funds Nepali Organizations For Demonstrations Against India Amid Ladakh Border Tension | नेपाळी संघटनांना भारताविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारताविरोधात चीनचे कारस्थान:नेपाळी संघटनांना भारताविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले\nचीन नेपाळी संघटनांना नेपाळच्या राजकारणात भारताच्या हस्तक्षेपाविरुद्ध भडकवत आहे\nचीन नेपाळमधील संघटनांना भारताविरोधात प्रदर्शन करण्यासाठी पैसे पुरवत आहे. गुप्तचर विभागाने सांगितल्याप्रमाणे, चीनने भारतच्या सीमेवर असलेल्या भागांमध्ये काम करणाऱ्या अनेक संघटनांना यासाठी तयार करत आहे. या संघटनांना भारत-चीन सीमा वादाविरोधात प्रदर्शन करण्यास सांगितले जात आहे. यासाठी चीनी दूतावासने नेपाळी संघटनांना 2.5 कोटी रुपये दिले आहेत.\nभारत आणि नेपाळदरम्यान, 1700 किमी. लांब सीमा आहे. भारतने लिपुलेखपासून धारचूलापर्यंत रस्ता बनवला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 मे रोजी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे या रस्त्याचे उद्घाटन केले. यानंतर नेपाळने नवीन नकाशा जारी करुन भारताचे तीन भाग नेपाळमध्ये असल्याचे दाखवले. यात लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुराला नेपाळमध्ये असल्याचे दाखवले आहे. दोन्ही देशांमध्ये या तीन भागांवरुन वाद सुरू आहे.\nचीनने गोरखा कम्युनिटीवर स्टडी करण्यासाठी फंड दिला\nचीनने गोरखा तरुणांवर स्टडी करण्यासाठी काठमांडूच्या एका एनजीओला 12.7 लाख नेपाळी रुपये दिले आहेत. चीन हे माहित करुन घेत आहे की, गोरखा समाजातील तरुण भारतीय सैन्यात भरती का होत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेपाळमध्ये चीनच्या राजदूत होउ यानकीने नेपाळी एनजीओ चाइना स्टडी सेंटर (सीएससी) ला फंड दिला होता.\nचीन म्यानमारच्या बंडखोरांना भारताविरूद्ध भडकवत आहे\nचीन म्यानमारच्या बंडखोरांनाही हत्यार देऊन भारताविरोधात भडकवत आहे. यातून चीनला पूर्वोत्तरच्या राज्यांमध्ये अशांती पसरवयची आहे. नीदरलँडच्या एमस्टर्डम आधारित थिंक टँक यूरोपियन फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (ईएफएसएएस) ने मागच्या महिन्यात जारी आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला होता. त्यात म्हटले की, जुलैमध्ये म्या��मारमध्ये थायलँडच्या सीमेवरील मेइ ताओ भागात चीनी हत्यारांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला. हे हत्यारं बंडखोर संघटनांना पाठवले होते.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/tuesday-1-september-2020-daily-horoscope-in-marathi-127670950.html", "date_download": "2020-09-24T19:28:38Z", "digest": "sha1:JXSWERNVSCYF3OF5FXNMCUNNTZR6IV6T", "length": 6891, "nlines": 81, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tuesday 1 September 2020 Daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nमंगळावर 1 सप्टेंबर रोजी धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...\nमेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५\nआज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.\nवृषभ: शुभ रंग : जांभळा | अंक : २\nआज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.\nमिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३\nतुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळणार अहे. अध्यात्मिक मार्गात असाल तर उपासनेचे फळ मिळेल.\nकर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : १\nआज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नको.\nसिंह :शुभ रंग : भगवा|अंक : ४\nजोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.\nकन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ७\nकाही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे. रूग्णांनी पथ्य पाळावे.\nतूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ६\nवाहन वास्तुविषयी खरेदी विक्री चे व्यवहार फायद्यातच राहतील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील.\nवृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९\nआज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होणार आहे.\nधनु : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८\nज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.\nमकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४\nव्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.\nकुंभ : शुभ रंग : तांबडा | अंक : ३\nआज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. स्वत:चेच खरे कराल. घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील.\nमीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७\nकाही दूरचे नातलग संपर्कात येतील. आपल्या अती स्पष्ट बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/malvika-marathe.html", "date_download": "2020-09-24T18:45:56Z", "digest": "sha1:MBID4K6LOWVHVF33VKOPUM24AJOVAMXR", "length": 8945, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "दूरदर्शन वृत्तनिवेदिका, अभिनेत्री मालविका मराठे यांचे निधन - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई दूरदर्शन वृत्तनिवेदिका, अभिनेत्री मालविका मराठे यांचे निधन\nदूरदर्शन वृत्तनिवेदिका, अभिनेत्री मालविका मराठे यांचे निधन\nलोकप्रिय दूरदर्शन वृत्तनिवेदिका,अभिनेत्री मालविका मराठे यांचं आज ,७ मे २०२० रोजी दुपारी १.३०च्या सुमारास दु:खद निधन झाले.\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या माजी वृत्तनिवेदिका, आणि आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या माजी उद्घोषक मालविका मराठे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या मेंदूच्या कर्करोगानं आजारी होत्या. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीला आकाशवाणीच्या उद्घोषक म्हणून काम करत असतानाच, त्यांनी अनेक नाटकांमधेही भूमिका केल्या होत्या. सुमारे १० वर्षे दूरदर्शनच्या वृत्तविभागात काम केलं, दूरदर्शनवरच्याच हॅलो सखी या लोकप्रिय कार्यक्रमाचं त्यांनी सलग १२ वर्ष सूत्रसंचलनही केलं. अलिकडेच नव्या संचात आलेल्या मोरुची मावशी या नाटकातही त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय अनेक मालिकांमधेही त्यांनी काम केलं होतं. अनेक रंगमंचीय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आणि निवेदिकेची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/neet-and-jee-students-from-containment-zones-to-appear-for-exams-later-health-ministry-new-guidelines-for-exams-up-mhpg-477021.html", "date_download": "2020-09-24T18:32:04Z", "digest": "sha1:C55OY3PTBXHJGPT6HOOYEM72ZBRJIGCI", "length": 22757, "nlines": 200, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कंटेनमेंट झोनमध्ये ��सलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाल�� चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nकंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी परीक्षांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी\n नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणार हेलिकॉप्टर\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\nकोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\nजगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या : 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी\nकंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी परीक्षांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी\nदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत.\nनवी दिल्ली, 03 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टानं NEET आणि JEE परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता या प्रवेश परीक्षांसाठी गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार कंटेनमेंट झोनमध्ये (Containment Zone) असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. तसेच, परीक्षा स्टाफही परीक्षाकेंद्रांमध्ये उपस्थित नसतील. कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने परीक्षा देण्यास असमर्थ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत.\nआरोग्य मंत्रालयाच्या नवीन कार्यप्रणाली, एसओपीनुसार कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी एकतर इतर मार्गांनी परीक्षेत भाग घेऊ शकतील किंवा शैक्षणिक संस्था नंतरच्या तारखेला त्यांची परीक्षा घेऊ शकतात. जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. नीट परीक्षेसाठी 15,97,433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात 11 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती.\nवाचा-NEET, JEE विद्यार्थ्यांसाठी धावला सोनू; म्हणाला, परीक्षा पुढे ढकलल्या नाही तर...\nपूर्णवेळ मास्क घालणे अनिवार्य\nआरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेनमेंट झोनमध्ये येणारी परीक्षा केंद्रे नसतील. इतकेच नाही तर परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ मास्क घालणे बंधनकारक असेल. नवीन एसओपीचे उद्दीष्ट पद्धतशीर पद्धतीने परीक्षा आयोजित करणे हे आहे जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर एकत्र येऊ दिले जाऊ नये. या व्यतिरिक्त, विद्यार्थी व कर्मचार्‍यांसाठी फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स, साबण इत्यादींची व्यवस्था संबंधित विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, परीक्षा घेणार्‍या अधिकाऱ्यांमार्फत करावी लागेल.\n JEE आणि NEE मेन परीक्षा 'या' तारखेला होणार\nया गोष्टी ठेवा ध्यानात\n- परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्��ी आपल्या आरोग्याबद्दल डिक्लेरेशन द्यावा लागेल.\n- डिक्लेरेशनमध्ये माहिती चुकीची असल्यास परीक्षेस परवानगी दिली जाणार नाही.\n- पेन आणि पेपर आधारित चाचणी दरम्यान प्रश्नपत्रिका वितरित करताना, इनव्हिजिलेटरने त्यांचे हात स्वच्छ केले पाहिजेत.\n- उत्तरपत्रिका प्राप्त करताना हात सॅनिटायझ करणे गरजेचे आहे.\n- पेपर घेताना उत्तरपत्रिका 72 तासांनंतर उघडल्या जातील.\n- पत्रके वितरीत करताना आणि मोजणी करताना थुंकी वापरली जाणार नाही.\n- संगणक-आधारित परीक्षेदरम्यान, परीक्षेच्या आधी आणि नंतर अल्कोहोल वाइप्सद्वारे सिस्टम पूर्णपणे साफ केली जाईल.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/caribbean-premier-league-final-2020-trinbago-knight-riders-beat-st-lucia-zouks-and-became-champion-mhpg-478865.html", "date_download": "2020-09-24T19:24:47Z", "digest": "sha1:LCBXCUKIOTPFVSKD3PQH5HTVFJ4CY57A", "length": 20146, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CPL Final 2020: IPL आधी मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंनी शाहरूखला केलं चॅम्पियन! caribbean premier league final 2020 trinbago knight riders beat st lucia zouks and became champion mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळव��\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nCPL Final 2020: IPL आधी मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंनी शाहरूखला केलं चॅम्पियन\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nCPL Final 2020: IPL आधी मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंनी शाहरूखला केलं चॅम्पियन\nIPL आधी शाहरूखच्या संघाचा डंका सलग 12 ���ामने जिंकत झाले CPL चॅम्पियन.\nनवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सुरू झालेली कॅरेबियन प्रीमियर लीगचा 2020 (caribbean premier league) अंतिम सामना गुरुवारी पार पडला. या स्पर्धेत बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (shahrukh khan) संघ त्रिनबागो नाइट रायडर्सने (trinbago knight riders) सलग 12 सामने जिंकत चॅम्पियन झाला आहे. अंतिम सामन्यात नाइट रायडर्सनं लूसिया जूक्स संघाला 8 विकेटनं नमवले.\nया सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना जूक्स टीमने 154 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग नाइट रायडर्सने केवळ 18.1 ओव्हरमध्ये केला. डेरेन ब्राव्होनं या सामन्याचा विजयची चौकार मारला. सामना जिंकल्यानंतर संघाचा मालक शाहरुख खाननं लगेचच ट्वीट करत खेळाडूंचे अभिनंदन केले. शाहरुखनं, \"शानदार खेळलात, तुम्हचा नेहमी मला अभिमान वाटतो. तुम्ही लोकांना आनंद देतात, अशा प्रसंगी जेव्हा प्रेक्षकही नाही आहेत\". शाहरूखने यावेळी कर्णधार केरन पोलार्ड आणि डेरेन भावांचे आभार मानले.\nसिमन्सने केली शानदार खेळी\nधावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाइट रायडर्सने चांगली सुरुवात केली नाही. 19 धावांवरच संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. मात्र सलामीवीर लेंडी सिमन्सनं चांगली फलंदाजी केली. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर सिमन्सने आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. सिमन्सने 49 चेंडूत 84 धावा केल्या. तर ब्राव्होनं 47 चेंडूत 58 धावांची आक्रमक खेळी केली.\nपोलार्डच्या गोलंदाजीनं जूक्स गारद\nयाआधी गोलंदाजीमध्ये केरन पोलार्डनं जूक्स संघाला गारद केले. पोलार्डनं 30 धावा देत 4 विकेट घेतल्या. पहिल्या ओव्हरपासूनच जूक्स संघ अडचणीत सापडला होता. 1.2 ओव्हरमध्येच त्यांचा स्टार फलंदाज कॉर्नवाल बाद झाला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, ��ाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T16:47:31Z", "digest": "sha1:OTCVBH4MYZHYW6JZBOEN4C5HJUXJJZ2B", "length": 6652, "nlines": 97, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "बादाम का हलवा - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nसामग्री :दुध- एक कप ,बादाम- एक कप,चीनी-एक कप ,घी-एक कप, ८,१० केसर के रेशे,एक चम्मच-इलायची पावडर.\nबनाने का तरीका:बादाम को भिगोकर उसका छिलका उतारले और उसमे थोडा घी डालकर मिक्सर में दरदरा पिस ले.तवे की कड़ाई में एक बड़ा चम्मच घी डाले फिर इसमें बादाम का पेस्ट और चीनी डालकर लगातार मिक्स करते हुवे भुनले .बचा दूध गर्म करके उसमे केसर डालके मिलाले .इसे बादाम के मिश्रण में डालके भुन ले .अब देसी घी भी डालदे .हलवा गाढ़ा होने तक और घी अलग होने तक हिलाते रहे. कड़ाई के किनारे छोड़ देने पर गैस बंद करदे .हलवे में इलायची पाउडर मिलाकर इसे परोसे .\n← माजी आमदाराला ८ लाखाला पडली पाणीपुरी\nइन्सान को रोज़ा रखनेसे बुलंदी हासिल होती है →\nझटपट स्नैक्स: पनीर बॉल्स\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/492", "date_download": "2020-09-24T17:31:49Z", "digest": "sha1:T4LXVOLDNHN42RUQUIB6I2AMAJNVHCP7", "length": 15964, "nlines": 152, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); फॅरेनाईट ४५१ -पुस्तक परीक्षण | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeफॅरेनाईट ४५१ -पुस्तक परीक्षण\nफॅरेनाईट ४५१ -पुस्तक परीक्षण\nवाचन हा देखील प्रत्येक संस्कृतीचाच एक भाग असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर, तसेच जडणघडणीवर पुस्तकांचा प्रचंड असा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. राजकारणाच्या आखाड्यातील डावपेचांपासून ते मनोरंजनापर्यंत, ज्या ज्या गोष्टीची माहिती आपल्याला हवी आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पुस्तकं पुरवत असतात. इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे तो म्हणजे Today a reader, tomorrow a leader. इतकं महत्त्व असतं आपल्या जीवनात पुस्तकांचे.\nजर इतकं महत्त्व आहे आपल्या जीवनात पुस्तकांचे तर मग अशी एक कल्पना करू या की, आपण राहत आहोत त्या शहरात, त्या गावात असा एक कायदा पास झाला की, आपण आपल्याच घरात कोणत्याच प्रकारची पुस्तकं जवळ बाळगू शकत नाही. अगदी एक पुस्तक सुद्धा जवळ ठेवू शकत नाही तर काय अवस्था होईल आपली काय करू अशा वेळी आपण काय ��रू अशा वेळी आपण आणि समजा चुकून-माकून जरी एक पुस्तक आपल्याजवळ सापडलेच तर ... किंवा तशी हलकीशी जरी कुणकुण कुणाला लागली की, तुम्ही पुस्तकं बाळगून आहात म्हणून तर.. आणि समजा चुकून-माकून जरी एक पुस्तक आपल्याजवळ सापडलेच तर ... किंवा तशी हलकीशी जरी कुणकुण कुणाला लागली की, तुम्ही पुस्तकं बाळगून आहात म्हणून तर.. तर तुमचे घर शहरातील फायरब्रिगेडचे लोक जाळून टाकायला येतील. इतकी मोलामहागाची कुठून-कुठून, काय-काय, सायास करून जमवलेली दुर्मीळ पुस्तकं आपल्याच डोळ्यादेखत, आपल्याच समोर, आपल्या अंगणात जाळून टाकली तर... तर तुमचे घर शहरातील फायरब्रिगेडचे लोक जाळून टाकायला येतील. इतकी मोलामहागाची कुठून-कुठून, काय-काय, सायास करून जमवलेली दुर्मीळ पुस्तकं आपल्याच डोळ्यादेखत, आपल्याच समोर, आपल्या अंगणात जाळून टाकली तर... नाही ना ही कल्पना सहन होत. मलाही नाही झाली सहन. शहारलोच होतो मी या अभद्र कल्पनेने नाही ना ही कल्पना सहन होत. मलाही नाही झाली सहन. शहारलोच होतो मी या अभद्र कल्पनेने कुठुन हा दळभद्री विचार माझ्या मनाला शिवला कुणास ठाऊक कुठुन हा दळभद्री विचार माझ्या मनाला शिवला कुणास ठाऊक पण अघोरी विचाराचे बीज माझ्या मनात रोवलं गेलं, ते मागच्या आठवड्यात युट्युबवर ऐकलेल्या; रे ब्रॅडबरीच्या 'फॅरनाईट- ४५१' ही कादंबरी ऐकताना. आपल्या घरातील सर्व पुस्तकं ही मंडळी झडती घेऊन जाळून टाकणार पण अघोरी विचाराचे बीज माझ्या मनात रोवलं गेलं, ते मागच्या आठवड्यात युट्युबवर ऐकलेल्या; रे ब्रॅडबरीच्या 'फॅरनाईट- ४५१' ही कादंबरी ऐकताना. आपल्या घरातील सर्व पुस्तकं ही मंडळी झडती घेऊन जाळून टाकणार या कल्पनेनेच थरकाप होतो जिवाचा. माझं साधं एक पुस्तक मी लवकर कुणाला देत नाही इथं तर अख्खीच्या अख्खी माझी जिवलग पुस्तकं जाळायची म्हणतो... या कल्पनेनेच थरकाप होतो जिवाचा. माझं साधं एक पुस्तक मी लवकर कुणाला देत नाही इथं तर अख्खीच्या अख्खी माझी जिवलग पुस्तकं जाळायची म्हणतो... अशक्य \nरे ब्रॅडबरी हा एक दिग्गज अमेरिकन विज्ञानकथा लेखक तसेच कादंबरीकार होय. प्लेबाॅय या मासिकाच्या मार्च १९५४ च्या अंकात रे ब्रॅडबरी यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी ‘फॅरनाईट- ४५१’ पहिल्या भागासह दाखल झालेली दिसते. ब्रॅडबरींचे विज्ञान कथालेखक म्हणून खूप मोठे नाव प्राप्त झालेले असताना देखील तीन भागांची ही मालिका प्लेबॉय���्या साहित्यिक आघाडीची नांदी होती. या कादंबरीचे भाग प्लेबाॅयमध्ये छापले गेल्यामुळे प्लेबाॅयचा खप देखील खूप वाढला होता असे आजही कित्येक दाखले सापडतात. रे ब्रॅडबरींना प्लेबाॅयसाठी लिहायला फार आवडायचं. प्लेबाॅयच्या जानेवारी १९५५ च्या अंकात ब्रॅडबरींसोबत जॉन स्टाइनबॅक यांचीदेखील कथा आहे.\n'फॅरेनहीट ४५१' हे एक असं तापमान आहे, ज्या तापमानाला पुस्तकाची पाने पेट घेतात. या कादंबरीचे मुख्य पात्र आहे 'गे माॅन्टॅग' हा एक फायरब्रिगेडच्या दलातील फारयमन आहे. माॅन्टॅगवर विक्षिप्त वागण्याने त्याचा मेंटाॅर 'कॅप्टन बेट्टी' याला माॅन्टॅगवर संशय येतो की त्याने पुस्तकांचा संग्रह केला आहे म्हणून. शहरात जर असं कुणीही आढळलं की, जो आपल्याजवळ पुस्तक बाळगून आहे; तर त्यांच्या घरावर छापा घालून पुस्तके राॅकेल टाकून जाळून टाकण्याची कामगिरी या फायरब्रिगेडच्या टीमला दिलेली असते. या फायरब्रिगेडच्या टीममध्ये काम करणाऱ्या माॅन्टॅगलाच एक दिवस पुस्तक वाचण्याचा मोह उत्पन्न झाला तर मग.. इथेच तर खरी मेख आहे. तोच पुस्तकांच्या प्रेमात पडला तर इथेच तर खरी मेख आहे. तोच पुस्तकांच्या प्रेमात पडला तर या कादंबरीचा नायक माॅन्टॅग म्हणतो तसं Books makes you unhappy, antisocial. Books are dangerous. अर्थात याचा प्रतिवाद होऊ शकतो. ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. ही कादंबरी ब्रॅडबरींनी १९५० मध्ये लिहिलेली आहे नुकतेच दुसरे महायुद्ध संपून उणीपुरी पाच वर्षही झालेली नव्हती. याच महायुद्धाचा या कादंबरीवर प्रभाव आहे. नाझी पक्षाची मंडळी मित्रराष्ट्रांचा जिंकलेल्या भागातील त्यांचं साहित्य नष्ट करत असत. त्यांची पुस्तके जाळून टाकत असत. या पार्श्वभूमीवर ही कादंबरी उभी आहे. आजकाळच्या टॅब्लेट, किंडल, विकिपिडीयाच्या काळात प्रत्यक्ष पुस्तकं कोण हातात धरून वाचतं या कादंबरीचा नायक माॅन्टॅग म्हणतो तसं Books makes you unhappy, antisocial. Books are dangerous. अर्थात याचा प्रतिवाद होऊ शकतो. ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. ही कादंबरी ब्रॅडबरींनी १९५० मध्ये लिहिलेली आहे नुकतेच दुसरे महायुद्ध संपून उणीपुरी पाच वर्षही झालेली नव्हती. याच महायुद्धाचा या कादंबरीवर प्रभाव आहे. नाझी पक्षाची मंडळी मित्रराष्ट्रांचा जिंकलेल्या भागातील त्यांचं साहित्य नष्ट करत असत. त्यांची पुस्तके जाळून टाकत असत. या पार्श्वभूमीवर ही कादंबरी उभी आहे. आजकाळच्या टॅब्लेट, क���ंडल, विकिपिडीयाच्या काळात प्रत्यक्ष पुस्तकं कोण हातात धरून वाचतं तंत्रज्ञान क्रांतीच्या या काळात पुस्तकं जाळून टाकणे हे तसं हास्यास्पद वाटेल. कारण हार्ड काॅपी बाळगणे याला आता काही फार बरे दिवस राहिले नाही. पण कादंबरी वाचताना त्याचा ती कादंबरी कोणत्या काळाचे प्रतिनिधित्व करते आहे हे लक्षात घेऊन वाचावी लागेल. त्यामुळे प्रफुल्ल शिलेदार यांची पुस्तकांवरची कविता उद्‌घृत करतो आणि थांबतो.\nपुस्तकं अचानक कडेलोटपर्यंत नेतात चाकूपेक्षा धारदार होतात.\nथंड डोक्याने माथे फिरवतात\nसाखळ्यासाखळी होतात भोसक्याभोसकीत सुऱ्याचं काम करतात.\nदिवसाउजेडी बाजारात गाठून कपाळावर रोखलं जाणारं रिव्हॉल्व्हर होतात.\nअपरात्री फोन करून दम भरतात रंगमंच उधळवून लावणारे बेभान प्रेक्षागार होतात.\nघरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरे\nसंचारबंदीच्या काळातले गावाकडचे जग\nवाटेवरचे कुणी - भाग ४\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2335/Udgir_Market_Committee_election;_Wherever_there-f_persons_Shivaji_hude.html", "date_download": "2020-09-24T19:18:23Z", "digest": "sha1:VGK34MTUB2AXG76Y3WNASRLTSXPOTZAJ", "length": 9914, "nlines": 76, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " उदगीर बाजार समिती निवडणूक; जिकडे-तिकडे फ क्त शिवाजी हुडे - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nउदगीर बाजार समिती निवडणूक; जिकडे-तिकडे फ क्त शिवाजी हुडे\nउदगीर (प्रतिनिधी)-उदगीर बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला. तसे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरूद्ध छुपे डावपेच रचने चालू केले. या डावपेचात कालपर्यंत एका पक्षात असलेला कार्यकर्ता आज दुसऱ्याच पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता बनला आहे. नामांकन प्रक्रिया संपली, छाननी झाली व त्या छाननीत माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचा अर्ज नामंजूर झाला तसे उदगीरच्याराजकारणात एक प्रकारचा भुकंप झाला. आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या पॅनलच्या उमेदवारांची अधिकृत यादी प्र��िद्ध के ली नाही. कॉंग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी हे तिनही पक्ष जरी संपूर्ण ताकदीनिशी आम्ही बाजार समिती निवडणूक लढविणार असे सांगत असले तरी या सर्वांनी आपिलात गेलेल्या शिवाजीराव हुडे यांच्या नावाचा धसका घेतला की काय अशी शंका उपस्थित होत आहे. परवापर्यंत कॉंग्रेससोबत असलेले हुडे नगरपालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर भाजपात दाखल झाले. तेव्हापासून भाजपातील काही नेत्यांच्या डोक्यात शिवाजीराव हुडे हे परत बाजार समितीचे सभापती होतात की काय, अशा शंकेने ग्रासून कदाचित तिसरी अघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. आपीलात गेलेल्या हुडे यांचा अर्ज मंजूर झाल्यास कदाचित स्वत: हुडे हेच तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार असल्याची चर्चा ही उघड-उघड चालू आहे. त्यामुळे निवडूणूक तोंडावर आली असता भाजपाचे जिल्हाध्याक्षांनी आज रोजी पर्यंत तरी 18 जागेंसाठी निवडणूक होणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. हीच गत कॉंग्रेस पक्षाची आहे. कॉंग्रेस कधी राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणूक लढवितो किंवा एकला चलो चा नारा देतो हे अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे. कॉंग्रेसचे नेतेसुदधा शिवाजीराव हुडे यांच्या अपिलावरील निर्णयाची वाट बघत आहेत. अशी चर्चा कॉंग्रेसच्या गटात चालू आहे. अर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबत तर अर्धी रा ष्ट्रवादी ही भाजपाच्या सोबत जाण्यास उत्सुक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ग्रामीण भागात ताकद असुन सुद्धा विखुरलेल्या नेत्यांचा फ टका हा पक्षाला बसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची चर्चा या निवडणूकीत तरी कोठेच होताना दिसून येत नाही. भाजपाच्या खांद्यावरून खरेदी-विक्री संघाचे चेअरमन झालेले भरत चामले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. दोन मातब्बर पक्ष कॉंग्रेस व भाजपा यांनी शिवाजीराव हुडे यांच्या अपिलावर निर्णय काय येतो यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करतील व मगच उमेदवारांची यादी जाहीर करतील असे दिसून येत आहे. त्यामुळे सद्या तरी जिकडे तिकडे फ क्त शिवाजीराव हुडे यांचीच चर्चा सुरू आहे.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्���्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/vartika-singh", "date_download": "2020-09-24T19:03:16Z", "digest": "sha1:VULKWLLUVLQOXJRTLIEYTOSFBRFIM7ZK", "length": 5162, "nlines": 77, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिर्भयाः मी दोषींना फाशी देते; रक्ताने लिहिले पत्र\n अजिबात घाई नाही: वर्तिका सिंग\nवर्तिका सिंग कडुन र इंडीया रोहीत खंडेलवालचे अभिनंदन\nपंखुरी गिडवाणी ठरली मिस ग्रॅंड इंडिया २०१६\nओबामांनी आईनं बनवलेली भेंडीची भाजी खावी: सिंग\nप्ले बॉय मॅक्झिन सोबत काहीही संबंध नाही: वर्तिका सिंग\nमिस ग्रँड इंटरनॅशनल २०१५ची विजेती वर्तिका सिंगचं स्वागत\nभेटा एफबीबी एफएमआय २०१५ फायनलिस्ट वर्तीका सिंहला\nएफबीबी एफएमआय २०१५ फायनलिस्टचा मुकुट समारंभ\nमिस इंडीया २०१५ फायनलिस्टकडून शिका नेलआर्ट - भाग २\nमिस इंडीया २०१५ फायनलिस्टकडून शिका मेकअप- भाग ३\nमिस इंडीया २०१५ फायनलिस्टकडून शिका मेकअप-भाग ४\nमिस इंडीया २०१५ फायनलिस्टकडून शिका आय मेकअप-भाग ५\nमिस इंडीया २०१५ फायनलिस्टकडून शिका आय मेकअप\nस्वित्झर्लंडमध्ये मिस इंडीया सुंदरी\nमिस ग्रॅंड इंडीया २०१५ : वर्तीका सिंह\nस्टायलीस्ट भावना शर्माची स्टाईल आडीया\nमिस इंडीया ग्रॅंड वर्तीका सिंहचा भारतीय पोशाख\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-outbreak-with-52000-new-covid-19-cases-in-24-hours-indias-tally-reaches-19-lakh-mark-803-death-on-monday/", "date_download": "2020-09-24T17:42:57Z", "digest": "sha1:ED7ML7U7TDD3APR2SN4FSXVO2GAJ6NQS", "length": 21530, "nlines": 221, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : भारतात सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेपेक्षा जास्त 'कोरोना'चे रूग्ण, 24 तासात 51050 नवे पॉझिटिव्ह तर 803 जणांचा मृत्यू | coronavirus outbreak with 52000 new covid 19 cases in 24 hours indias tally reaches 19 lakh mark 803 death on monday | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nCoronavirus : भारतात सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेपेक्षा जास्त ‘कोरोना’चे रूग्ण, 24 तासात 51050 नवे पॉझिटिव्ह तर 803 जणांचा मृत्यू\nCoronavirus : भारतात सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेपेक्षा जास्त ‘कोरोना’चे रूग्ण, 24 तासात 51050 नवे पॉझिटिव्ह तर 803 जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या १८ लाख ५५ हजार ७४६ झाली आहे. सोमवारी ५२,०५० नवीन रुग्ण आढळले आणि ८०३ लोक मरण पावले. सर्वाधिक महाराष्ट्रात ८,९६८ आणि आंध्र प्रदेशात ७,८२२ लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी देशात ४३ हजार ७० लोक बरे देखील झाले आहेत. यासह बरे झालेल्या रुग्णांची संख्याही १२ लाखांच्या पुढे गेली आहे. रिकव्हरी रेट सध्या ६६.३४% आहे. म्हणजेच प्रत्येक १०० रूग्णांमध्ये ६६ लोक बरे होत आहेत.\nआरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे ५ लाख ८६ हजार २९८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ३८ हजार ९३८ लोक मरण पावले आहेत. तसेच दिलासादायक बाब ही आहे की, आतापर्यंत एकूण १२ लाख ३० हजार ५०९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.\nदिल्ली-मुंबई आणि चेन्नईमध्ये कमी झाला कोरोनाचा वेग\nनुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, देशातील या तीन महानगरांमध्ये कोरोनाचा वेग कमी झाला आहे. अभ्यासात आढळले आहे की, कोविड-१९ च्या आर-व्हॅल्यू किंवा रिप्रॉडक्टिव्ह व्हॅल्यूमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये घट झाली आहे, हे दर्शवते की देशातील या तीन मोठ्या शहरांमध्ये महामारी संपण्याच्या मार्गावर आहे\nमहाराष्ट्रात एका दिवसात आली ८,९६८ नवीन प्रकरणे\nसोमवारी महाराष्ट्रात कोरोनाची ८,९६८ नवीन प्रकरणे आढळल्यानंतर एकूण संक्रमितांची संख्या वाढून ४,५०,१९६ वर गेली आहे. आणखी २६६ रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यात या महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून १५,८४२ झाली आहे. राज्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून २,८७,०३० वर पोचली आहे.\nतामिळनाडूमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाखावर\nतामिळनाडूमध्ये सोमवारी संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाखांवर गेली. राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत राज्यात संसर्गाची ५,६०९ प्रकरणे आढळली. यासह आता संक्रमितांची संख्या २,६३,२२२ झाली आहे. येथे संक्रमणामुळे १०९ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या ४,२४१ वर गेली.\nदिल्लीत रिकव्हरी रेट वाढला, नवीन प्रकरणांमध्येही घट\nदिल्लीत कोविड-१९ च्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा दिसून आली आहे. दिल्लीत रिकव्हरी रेट वाढला असून नवीन प्रकरणांमध्येही घट झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ८०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राज्यात कोविड-१९ संक्रमितांची संख्या १.३८ लाखांवर गेली आहे. तर सोमवारी उत्तर प्रदेशात विक्रमी ४ हजार ४४१ नवीन प्रकरणे वाढली. येथे संक्रमितांची संख्या आता ९७,३६२ वर पोहोचली आहे. येथे ५० रुग्णांचा मृत्यू झाला.\nआतापर्यंत कोणत्या राज्यात किती मृत्यू\nमृत्यूच्या एकूण ३८,१३५ पैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १५,८४२, तामिळनाडूमध्ये ४,१३२, दिल्लीत ४,२४१, कर्नाटकमध्ये २,४९६, गुजरातमध्ये २,४८६, उत्तर प्रदेशमध्ये १,७३०, पश्चिम बंगालमध्ये १,६७८, आंध्र प्रदेशमध्ये १,४७४ आणि मध्य प्रदेशमध्ये ८८६ लोकांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत राजस्थानामध्ये ७०३, तेलंगणामध्ये ५४०, हरियाणामध्ये ४२३, पंजाबमध्ये ४२३, जम्मू-काश्मीरमध्ये ३९६, बिहारमध्ये ३२९, ओडिशामध्ये १९७, झारखंडमध्ये ११८, आसाममध्ये १०५, उत्तराखंडमध्ये ८६ आणि केरळमध्ये ८२ लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nराम मंदिरासाठी आजींचा 28 वर्ष उपवास\n‘हे’ देखील लठ्ठपणाचं मोठं कारण \nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट, ‘ही’ बँक आणतेय नवीन सुविधा\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची ‘स्टाइल’\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी क��लेल्या इंजिनसाठी वायुसेनेनं दिले तब्बल…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर जाहीर केले आकडे\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे नुकसान,…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nदेवगाव येथील 15 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग, आरोपीस 3 दिवसाची…\nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘संजीवनी’ ठरू शकते…\nमाझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत जळगावात 10 लाख नागरिकांची…\n‘पोलीसनामा’च्या ‘त्या’ बातमीची दखल \nपुणे- सोलापूर रोडवर सहजपूर फाटा आणि कासुर्डी फाट्यावर 2…\nडोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केले, मॉडेल अ‍ॅमी…\nVivo नं लॉन्च केलं आपलं पहिलं स्मार्टवॉच Vivo Watch हार्ट…\nहरिवंश यांच्यानंतर आता विरोधी पक्षाच्या समर्थनार्थ शरद पवार…\nमधमाशीचे ‘विष’ वेगानं नष्ट करते धोकादायक…\n‘या’ 9 घरगुती उपायांनी दूर करा कमजोरी, शरीर होईल…\nHeadaches Home Remedies : डोकेदुखीचा त्रास असेल तर जाणून…\nअलर्ट : जर तुम्ही खात असाल ‘हे’ मासे तर व्हा…\nCoronavirus : तुमच्या ‘या’ 5 खराब सवयींचा…\n…म्हणून सकाळच्या वेळी माणसाच्या ‘प्रायव्हेट…\nCoronaVirus : बिहार सरकारचा मोठा ‘निर्णय’,…\nमहिलांसाठी लसूण खाण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या\nकोल्हापूरात घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या आळ्या\nसुशांत सिंह राजपूतची शेवटची इंस्टाग्रामची स्टोरी दिशा…\n‘आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय…’, Ex…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची…\n‘तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल’, अमेय…\nपिरियडमध्ये येतेय चक्कर, जाणून घ्या कारणे आणि टाळण्याचे…\n‘मादाम कामा’नं भारतातल्या ब्रिटीश राजवटीला…\n‘कोरोना’ काळात हॅकर्सपासून वाचवू इच्छित असाल…\nVivo नं लॉन्च केलं आपलं पहिलं स्मार्टवॉच Vivo Watch हार्ट…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\n‘या’ App पासून दूर राहण्याचा केंद्र सरकारनं दिला इशारा,…\nTATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच केला UC ब्राऊझरचा भारतीय पर्याय iC…\n ‘कल्याण-डोंबिवली’चे माजी महापौर आणि…\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी निविदा मागवल्या,…\nNokia नं 5G स्मार्टफोनसह लॉन्च केले 2 भन्नाट डिव्हाइस, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\n10 वर्षांनंतर बदललं जातंय Wikipedia चं डिझाइन, पहा नवा ‘लेआउट’\n सलग 5 व्या दिवशी ‘कोरोना’ संक्रमितांपेक्षा Covid-19 मधून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/02/ahmednagar-city-in-top-100-cleaned-city/", "date_download": "2020-09-24T17:37:52Z", "digest": "sha1:TUEIF26QDB6QXOBQWDGTTCPJGJC5BVJV", "length": 12926, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'टॉप १००' स्वच्छ शहरांमध्ये अहमदनगरचा समावेश ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar City/‘टॉप १००’ स्वच्छ शहरांमध्ये अहमदनगरचा समावेश \n‘टॉप १००’ स्वच्छ शहरांमध्ये अहमदनगरचा समावेश \nअहमदनगर : मागील तीन वर्षांपासून स्वच्छता सर्वेक्षणातील घसरलेल्या रँकिंगमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. मनपा पदाधिकारी व अधिकारी परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्न कर��� आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मागील दोन तिमाहीच्या रँकिंगमध्ये दहा लाखांच्या आत लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये क्रमांक आला आहे.\nस्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरांमध्ये स्वच्छताविषयक उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात घर ते घर कचरा संकलन व वाहतूकीसाठी खासगीकरणातून काम सुरु करण्यात आले आहे. तसेच मोकळ्या भूखंडावरील कचरा उचलण्यासाठी, कायम कचरा टाकल्या जाणाऱ्या जागांवर स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. पूर्ण क्षमतेने कचरा संकलन व्हावे, यासाठी नवीन वाहनांची खरेदी होणार आहे.\nप्लॅस्टिक मुक्त शहरासाठी शासनाच्या निर्देशानुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे. तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खत प्रकल्प, हॉटेल वेस्ट, मृत जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमेंथानेशन प्रकल्प, मोठ्या मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनी, शहरात चार छोटे खत प्रकल्प, सेप्टीक टॅंक मधील उचलण्यात आलेल्या मैल्यावर प्रक्रियेसाठी एफएसटीपी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यातील काहींची कामे सुरू झालेली आहेत.\nस्वच्छता ॲपचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. होम कंपोस्ट प्रकल्पासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून जनजागृती सुरु आहे. काही स्वयंसेवी संस्था, शाळा, बचत गट आदींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासाठी बैठक घेउन सूचना दिल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपाययोजनांसह नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याने स्वच्छता रँकिंगमध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे.\nपहिल्या टप्प्यात झालेल्या ओडीएफ सर्वेक्षणात मनपाला ओडीएफ प्लस दर्जा मिळाला आहे. मागील दोन तिमाहीमध्ये स्वच्छता विषयी उपाययोजना प्रत्यक्ष अंमलबजावणी यात सुधारणा होत असल्याने देशातील दहा लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये नगरचा समावेश झाला आहे. पहिल्या तिमाहीत नगर शहर 78 व्या क्रमांकावर होते.\nतर दुसऱ्या तिमाहीत नगर शहर 96 या क्रम���ंकावर असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निकालातून समोर आले आहे. सर्वेक्षणातील प्रमुख टप्पा असलेल्या ‘थ्री स्टार’ रँकिंगसाठी जानेवारी महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी मनपाकडून तयारी सुरू आहे. उपाययोजनांमध्ये सातत्य राहिल्यास व शहरातील स्वच्छतेमध्ये आणखी सुधारणा झाल्यास सर्वेक्षणाच्या अंतिम निकालातही नगर शहराचा पहिल्या शंभर शहरांमध्ये समावेश होऊ शकतो, असा विश्वास महापौर वाकळे व जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी व्यक्त केला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/12/news-1223/", "date_download": "2020-09-24T18:39:36Z", "digest": "sha1:SKSN5XNWP2CIVSWDXIXZL36WPWRYZVJG", "length": 13449, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Maharashtra/मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू\nमुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू\nमुंबई दि. 12 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित\nअन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना\nप्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात ( तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत ) माहे एप्रिल व मे महिन्याची एकूण २ किलो मोफत डाळीचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दिली आहे\nचार मेपासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये २ प्रति किलो दराने गहू व रुपये ३ प्रति किलो\nदराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रु . २ प्रति किलो दराने गहू व रु . ३ प्रति दराने तांदूळ वितरित करण्यात येत असून आतापर्यंत ५१ % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे .\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५९००० / – पेक्षा जास्त व रूपये १ लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना गहू रू . ८ / – प्रति किलो व तांदूळ रू . १२ / –\nप्रति किलो या दराने प्रति माह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचे मे महिन्याचे वितरण दिनांक २४ एप्रिलपासून सुरू करण्यात आले असून सदर अन्नधान्याचे वितरण मे महिन्यातही सुरु राहील .\nआतापर्यंत तांदूळ २४९४ मेट्रिक टन आणि गहू ३४४३ मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे २० % शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे .\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) सर्व पात्र शिधापत्रिकाधार���ांनी त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या http : //mahaepos.gov.in या वेबसाइट वरील Rc Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी .\nयाबाबत तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसेच ई – मेल dycor.ho.mum @ gov.in यावर तक्रार नोंदवावी . जर अधिकृत शिधावाटप दुकानदाराने त्यानुसार अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरूध्द कडक कार्यवाही करण्यात येईल .\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) शिधापत्रिकाधारकांनी स्वत : हून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन प्राप्त करुन घ्यावे .\nराष्ट्रीयअन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) तसेच एपीएल ( केशरी ) शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वचिंत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत .\nअन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप दुकाना समोर गर्दी करु नये , असे आवाहन कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी केले आहे\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nतलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक\nनालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/2020/05/", "date_download": "2020-09-24T17:25:56Z", "digest": "sha1:6WHX7J2MGT2WQADP37O2OCQUOMHIAHMF", "length": 29285, "nlines": 90, "source_domain": "kathavishwa.in", "title": "May 2020 — Katha Vishwa", "raw_content": "\nगुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची\nभुताटकी इमारत ( भयकथा)\nमदन नोकरीच्या शोधात पुण्यात आलेला. सुरवातीला एक खोली मित्��ांसोबत शेअर करून काटकसरीने वर्ष काढलं. आता मात्र चांगली नोकरी मिळाली आणि आई बाबांना आता पुण्यातच घेऊन यायचं असं त्याचं ठरलं. आई बाबा इकडे येणार म्हंटल्यावर अर्थातच घराची शोधाशोध सुरू झाली. जिथून ऑफिस फार लांब पडणार नाही अशा एरिया मध्ये घर बघावं असा विचार करून त्याने घर शोधायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशी आता बजेटमध्ये बसेल असा घर/ फ्लॅट शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरत होता.\nअशातच एक दिवस त्याच्या नजरेत पडली एक सोसायटी. मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेली ही सोसायटी बाहेरून अगदी राजवाड्यासारखे आर्किटेक्चर असलेली, साधारण तीन चार वर्षांपूर्वीच तयार झालेली असावी असा अंदाज बिल्डिंग बघताच येत होता. मदन चे लक्ष या सोसायटीकडे गेले आणि तो आपली टू व्हीलर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क करून रस्ता ओलांडून सोसायटी गेटच्या दिशेने चौकशी करायला जाऊ लागला. बिल्डिंगच्या आजुबाजूला बरीच हिरवीगार झाडे होती, आवारात पालापाचोळा पडलेला, दुरून एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासणारी ही सोसायटी मदनला जवळून बघताच जरा भयाण वाटली. गेटच्या आत चिटपाखरूही दिसत नव्हते पण गेटवर खुर्ची टाकून एक पन्नाशीच्या वयातील सिक्युरिटी गार्ड हातात काठी घेऊन बसलेले. मदन त्यांच्या दिशेने आला आणि म्हणाला,\n“नमस्कार, या सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट आहे का भाड्याने मिळेल असा..\nसिक्युरिटी गार्ड हसून उत्तरला, “भाड्याने फ्लॅट..या सोसायटीमध्ये.. नाही रे बाबा…इथे कुणीच राहत नाही.. अख्खी सोसायटी रिकामी आहे.. फ्लॅट तर आहेत पण राहण्याची हिंमत कुणातही नाही इथे…”\nगार्डच्या बोलण्याने मदन जरा गोंधळला आणि म्हणाला, “म्हणजे..मला काही कळालं नाही..इतकी सुंदर सोसायटी, तीही अगदी मोक्याच्या ठिकाणी आणि पूर्ण रिकामी.. म्हणजे काही प्रोब्लेम आहे का\nगार्ड आजुबाजूला नजर फिरवत म्हणाला, “हो..इथे भूत आहे भूत..दिवसा तरी मी असतो पण रात्री तर चिटपाखरूही फिरकत नाही इकडे.. ”\nमदन त्यावर हसला आणि म्हणाला, “भूत…..काही तरीच काय हो..भूत वगैरे काही नसतं बघा..उगाच मनात येईल ते सांगू नका..सरळ सांगा ना फ्लॅट उपलब्ध नाही म्हणून..”\nगार्ड त्यावर म्हणाला, “हे बघ पोरा..मला काही हौस नाही उगाच काहीतरी सांगण्याची..तुझा विश्वास नसेल तर नको ठेवू पण जे काही मी सांगतोय ना ते खरं आहे..तुला कुणी तरी दिसतंय का इथं बघ ना जरा.. खूप मोठी स्टो���ी आहे या सोसायटीची…”\nमदनला अजूनही गार्ड च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. “बरं..भूत आहे तर मग तुम्ही कसे काय इथे सोसायटी तर रिकामी आहे ना मग तुमची उगाच ड्युटी का इथे..”\nगार्ड – “बंद सोसायटी बघून चोरट्यांनी, सट्टा जुगार वाल्यांनी भरदिवसा इथं अड्डा बनवायला नको म्हणून मी असतो सायंकाळी सहा वाजेपर्यंत..पण त्यानंतर कानाला खडा.. पोटापाण्यासाठी दिवसभर ड्युटीवर यावं लागतं..”\nगार्ड चे उत्तर ऐकून मदन परत जायला निघाला. रात्री रूमवर आल्यावर घडलेला सगळा प्रकार त्याने मित्राला हसत हसत सांगितला तर त्यावर मित्र म्हणाला ,”अरे मदन, हसू नकोस..ती सोसायटी खरंच भुताटकी आहे..मी ऐकलंय त्या सोसायटी विषयी बरंच काही पण नक्की काय स्टोरी आहे हे काही माहित नाही..”\nमित्राचे बोलणे ऐकून मात्र मदनला हा भूत प्रकार, ही बंद सोसायटी फार इंटरेस्टिंग वाटली. आता या सोसायटीची स्टोरी माहिती करून घ्यायला हवी असा विचार करून उद्या परत त्या गार्ड ला भेटायचं त्याने ठरवलं. रात्रभर सतत ती राजवाड्या प्रमाणे भासणारी बंद सोसायटी त्याच्या नजरेसमोर येत होती, डोक्यात गार्ड चे शब्द , भूत.. अख्खी सोसायटी रिकामी..बंद..हे सगळे विचार काही गोंधळ घालत होते.. मदनने कशीबशी रात्र काढली.\nदुसऱ्या दिवशी सकाळीच मदन त्या सोसायटी जवळ गेला. सिक्युरिटी गार्ड गेटच्या आतला परिसर स्वच्छ करत होता. मदन ने बंद गेट जवळून त्यांना हाक मारली, “दादा.. ओळखलं का मी काल आलेलो बघा..जरा बोलायचं होतं हो..”\nगार्ड ने हातातला झाडू बाजूला ठेवला आणि म्हणाला, “अरे आज परत इकडे..तेही सकाळीच..बोल काय म्हणतोस..”\nमदन – “काल तुम्ही सांगितलं ना या सोसायटी विषयी..भूत..अख्खी सोसायटी रिकामी.. यामागे काही तरी मोठी स्टोरी आहे म्हणालात..मला ना ते सगळं जाणून घ्यायचंय हो..काल रात्री सतत हाच विचार सुरू होता डोक्यात..प्लीज मला सांगा ना काय स्टोरी आहे या बंद सोसायटीच्या मागे..”\nगार्ड – “अरे बाळा, काल तर विश्वास नव्हता तुझा..हसत होतास माझ्या बोलण्यावर..पण मला सांग, कशासाठी जाणून घ्यायचं आहे सगळं..\nमदन – “दादा, खरं सांगायचं म्हणजे माझा ना भूत वगैरे वर विश्वास नाही हो पण काल ही सोसायटी बघितली..दुरून अगदी राजवाडा वाटणारी ही सुंदर सोसायटी अशी अख्खी रिकामी, बंद कशी काय असू शकते हा विचार माझ्या डोक्यातून काही केल्या जात नाहीये.. मित्रांकडून सुद्धा कळाले की या सोसायटीची मोठी स्टोरी आहे म्हणून.. तेव्हापासून तर अजूनच वेड लागलंय मला..प्लीज सांगा ना..”\nगार्ड – “बरं बरं सांगतो सगळं पण मी जे सांगतोय ते कुणाला सांगू नकोस.. माझ्याही पोटापाण्याचा प्रश्न आहे.. बिल्डर मलाच रस्त्यावर आणेल जर त्यांना कळालं की मी कुण्या परक्या व्यक्तीला सोसायटी विषयी सांगितलं तर माझी नोकरी जाईल..”\nमदन – “नाही सांगत मी कुणाला पण मला प्लीज सांगा आता तुम्ही सगळं..”\nगार्ड गेटमधून बाहेर आला आणि मदनची अस्वस्थता बघून म्हणाला, “फार हट्टी आहेस रे पोरा.. थांब बाजुच्या टपरीवरून दोन चहा आणतो..बस इथे.. बसून बोलूया..”\nगेटजवळ असलेल्या झाडाभोवतीच्या ओट्यावर मदन बसला. गार्ड लगेच चहाचे दोन कप हातात घेऊन येत आला आणि मदनला एक कप देत सोसायटीची स्टोरी सांगू लागला,\n“तर गोष्ट अशी आहे की, दोन‌ वर्षांपूर्वी ही राजवाड्यासारखी सोसायटी उभी झाली.. बांधकाम सुरू होते तेव्हापासून मी इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. कधी दिवसा तर कधी रात्री माझी इथे ड्युटी. इमारत तयार झाली तसेच मोठ्या आनंदाने अनेक कुटुंबे इथे राहायला आले. बर्‍याच जणांनी धुमधडाक्यात वास्तुशांती वगैरे केली. सगळे आपापलं नवं घर सजविण्यात गुंतलेले. कुणी उत्साहाने फर्निचर बनवून घेतले तर कुणी लाखोंचे इंटेरियर करवून घेतले. अशातच काही महिने निघून गेले.\nएका रात्री माझी नाईट ड्युटी होती. पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात विजा चमकत होत्या, विजांचा गडगडाट त्या रात्रीच्या शांततेचा भंग करत होता. अचानक लाइट गेली, सोसायटी मधील काही इमरजन्सी लाइट सोडले तर सगळीकडे किर्र अंधार. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे साडेबारा वाजत आलेले. मी छत्री हातात घेतली आणि सोसायटीच्या आवारात पहारा देण्यासाठी राऊंड वर निघणार तोच एक किंचाळी कानावर पडली सोबतच धपकन काही तरी पडल्याचा आवाज सुद्धा आला. पावसाळी रात्रीच्या त्या भयाण वातावरणात अशी अचानक किंचाळी ऐकून मी सुद्धा घाबरलो पण देवाचा धावा करत धपाधप पावले टाकत नेमकं काय झालंय याचा अंदाज घ्यायला बिल्डिंग भोवती जायला लागलो. मागच्या बाजूला जाऊन बघतो तर काय, कुणीतरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला.. भळाभळा रक्त वाहत होते, उघडे डोळे स्थीर नजर ठेवून एकटक कुठेतरी बघत होते. एकंदरीत चित्र बघून मला पार घाम फुटला, भितीने हातपाय थरथरत होते. धावतच गेटवर आलो आणि सोसायट��च्या सेक्रेटरी ला इंटरकॉम वरून फोन लावला. पुढच्या काही मिनीटात त्यांच्यासह सोसायटी मधले बरेच जण खाली आले.\nएम्बुलन्स ला बोलावले गेले पण ती व्यक्ती कधीच हे जग सोडून गेलेली.\nती मृत व्यक्ती म्हणजेच नवव्या मजल्यावर राहणारा सुधीर. सुधीर इथे एकटाच राहायचा. अतिशय उत्साही व्यक्तीमत्व असलेला हा तरुण दररोज न चुकता सकाळी सहा वाजता खाली दिसायचा. कधी मॉर्निंग वॉक करायला तर कधी व्यायाम व्हावा म्हणून सायकल चालवायचा. नंतर जिम मध्ये बराच वेळ व्यायाम वगैरे करून मग घरी परत जायचा. त्याची माझी दररोज सकाळी न चुकता गाठ पडायची आणि गुड मॉर्निंग म्हंटल्याशिवाय, कसे आहात वगैरे विचारपूस केल्याशिवाय तो दिसल्यावर कधीही न बोलता जायचा नाही. दररोज डोळ्यांसमोर बघितलेला हा माझ्या मुला समान सुधीर नवव्या मजल्यावरून रात्री उशिरा असा अचानक खाली कसा काय पडला याचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. कुणी म्हणे त्याने आत्महत्या केली तर कुणी म्हणे अपघात झाला, पाय घसरून वगैरे तोल गेला असावा. नंतर तर कळालं की हा घातपात होता. त्याचा आणि बिल्डरचा बराच मोठा वाद होता, केस का काय सुरू होती कोर्टात. त्या वैमनस्यातून घातपात घडवून आणला अशीही चर्चा झाली पण नक्की काही पुरावा मिळाला नाही बघ.\nतो शरीराने तर गेला पण त्याचा आत्मा इथेच भटकत असतो. त्याच्या अशा अपघाती मृत्यूनंतर सोसायटीत भितीचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा खाली यायला जायला सगळे घाबरू लागले. इतकंच काय तर बर्‍याच जणांना तो मृत्यूनंतर सुद्धा दिसायचा. नववा मजला तर आठवडाभरात रिकामा झाला. भितीपोटी त्याच्या आजूबाजूचे लोक घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. त्यानंतर बर्‍याच जणांना तो दिसला. एकदा पहाटे दुसऱ्या मजल्यावरील नेने काकांना तो सोसायटीच्या आवारात सायकल फिरवत असलेला दिसला. काकांना भितीमुळे इतका मोठा धक्का बसला की ते दुसऱ्या मुलाकडे राहायला गेले. सुरवातीला काकांवर कुणी विश्वास ठेवला नाही पण हळूहळू बर्‍याच जणांनी त्याला बघितलं. कधी तो जॉगिंग करताना दिसायचा तर कधी गाडीवरून येताना, कधी सायकलवर तर जिम मध्ये. महिन्या दोन महिन्यात अख्खी सोसायटी रिकामी झाली. सगळे आपलं घर सोडून दुसरीकडे राहायला निघून गेले. घराचे लोन, हफ्ते सगळं सुरू.. आवडीने उत्साहाने सजवलेले हक्काचे घर सोडून लोकं दुसरीकडे भाड्याने राहायला गेले. त्यानंतर कुणी इथे कमी किंमतीत सुद्धा घर विकत घेतले नाही ना भाड्याने घर घेतले. वर्ष होऊन गेलं पण ही सोसायटी बंद पडून आहे. मी सुरवातीला रात्री सुद्धा असायचो पण मलाही तो दिसला. पूर्वी कितीही चांगला माणूस असला तरी मृत्यूनंतर तो दिसल्यावर भिती वाटणारच ना..तसा मी सुध्दा घाबरलो.. त्याने मृत्यूनंतर कुणाला त्रास दिला नाही पण त्याच्या अशा दिसण्याने लोकं जाम घाबरून गेली. अख्खी सोसायटी रिकामी झाली.\nम्हणून आता फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतो मी इथे. ”\nमदन सगळं ऐकूनच जाम घाबरला. दबक्या आवाजात त्याने विचारले, ” घातपात घडवून आणला म्हणजे नक्की काय झालेले..बिल्डर सोबत कशावरून वाद होता सुधीर चा मग त्याचा घातपात असेल तर काहीच पुरावा नाही मिळाला मग त्याचा घातपात असेल तर काहीच पुरावा नाही मिळाला\nगार्ड म्हणाला, “खरं तर ही सोसायटी ज्या जागेवर उभी आहे ना, ती जागा सुधीरच्या वडिलांची‌. पूर्वी त्यांचे लहानसे घर होते इथे आणि आजुबाजूला शेती. मोक्याची जागा म्हणून बिल्डरने त्यांच्या मागे लागून ही जागा मिळविण्यासाठी बराच प्रयत्न केला पण सुधीरचे बाबा काही जागा द्यायला तयार नव्हते. काही दिवसांनी सुधीरच्या आईला कॅन्सर झाल्याचे कळाले, मग उपचारासाठी पैसा हवा होता म्हणून सुधीरच्या बाबांनी फार काही विचार न करता ही जागा बिल्डरला दिली पण त्यांना मात्र बिल्डरने फसवले. जितकी किंमत होती त्याच्या अर्धे सुद्धा पैसे दिले नाही. एक फ्लॅट त्यांना राहायला दिला नवव्या मजल्यावर, जिथे सुधीर राहायचा तोच फ्लॅट. या दरम्यान सुधीर शिक्षणासाठी बाहेर होता शिवाय आईचे आजारपण, ऑपरेशन त्यामुळे त्याला या व्यवसायातील गोष्टी काही माहीत नव्हत्या. बिल्डरने सुधीरच्या वडीलांच्या सह्या घेऊन कमी किंमतीत ही जागा हडप केल्याची गोष्ट सुधीरला कळाली तेव्हा त्याने कोर्टात केस टाकली. इकडे उपचार करूनहु काही फायदा झाला नाही, काही महिन्यांत त्याच्या आईला स्वर्गवास झाला. बाबांना फसवणूक झाल्याचे कळाले शिवाय आई गेल्याचा धक्का, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली. तेही वर्षभरात हे जग सोडून गेले. सुधीर त्यांना एकटाच मुलगा होता. आई बाबा गेल्यावर तो खूप खचला पण बिल्डरने केलेल्या फसवणूकीचा बदला घ्यायचा असं त्याचं ठरलेलं होतं. पण अचानक त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्याने मृत्यूनंतर बिल्डरचा बदला घेतला बघ.. या सोसायटीतुल करोडो रुपये किंमतीची घरे बंदच आहे. बिल्डरची बदनामी झाली, लोकांनी बिल्डर वर केस करून घराची किंमत परत मागितली. अजूनही तो बिल्डर अनेक केस लढतो आहे कोर्टात. फसवून हडप केलेल्या या जागेवर सोसायटी तर उभी आहे पण इथे राज्य मात्र सुधीर करतो आहे, तेही ह्यात नसताना..ते म्हणतात ना, अतृप्त आत्मा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भटकत असतो तसाच हा प्रकार..”\nमदनचे मन सगळं काही ऐकून सुन्न झाले. सुधीरच्या आत्म्याला शांती मिळो असं नकळत तो मनोमन बोलून गेला. गार्ड परत गेट उघडून सोसायटीच्या आत आपल्या ड्युटीवर निघून गेला.\n© अश्विनी कपाळे गोळे\nगण्या (काल्पनिक हास्य कथा)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/some-heartwarming-photos-from-puja-banerjees-baby-shower-ss-transpg-transpg-mhmg-479739.html", "date_download": "2020-09-24T18:01:29Z", "digest": "sha1:TF5BNMHYJPS7NB27ZMIF23X3SUTBBQCX", "length": 16921, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे PHOTOS VIRAL; बाळाच्या जन्मानंतर घालणार लग्नाचा घाट– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nप्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे PHOTOS VIRAL; बाळाच्या जन्मानंतर घालणार लग्नाचा घाट\nटीवी एक्ट्रेस पूजा बनर्जीने (Puja Banerjee) पहिल्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\n'तुझ संग प्रीत लगाई सजना' मधील वृंदाच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली टीवी अभिनेत्री पूजा बनर्जीने आपल्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram\nपूजाने आपल्या पहिल्या बेबी शॉवरचे सात फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram\nफोटो शेअर करीत पूजाने लिहिलं आहे की, मी ही भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. कुणाल वर्माला पहिलं सरप्राइज देण्यासाठी धन्यवाद ’’ Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram\nअभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की तिने कुणालशी लग्न केलं आहे. मात्र अधिकृत लग्नाचा सोहळा 15 एप्रिल रोजी होणार होतं..मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आलं. आता ती बाळाच्या जन्मानंतर लग्न करणार आहे. Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram\nपूजा आणि कुणालने पहिल्यांदा सांगितले होते की लग्नासाठी जमा केलेले पैसे ते कोरोना फंडमध्ये दान करणार आहेत. Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/india-china-tension-ladakh-daulat-beg-oldie-water-hunting-indian-army/articleshow/78157975.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T17:41:49Z", "digest": "sha1:EC3TQL6UDLUTSIP4OFQYK45T73AHJLUO", "length": 14596, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध\nपूर्व लडाखमध्ये भारत- चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. यामुळे भारताने आगामी काळासाठी तयारी सुरू केलीय. भारतीय जवानांसाठी आता दौलत बेग ओल्डी भागात पाण्याचा शोध सुरू आहे.\nलडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध ( प्रातिनिधिक फोटो )\nलडाखः चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीमुळे भारताने तयारी पूर्ण केलीय. शिवाय भविष्यातील कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठीही आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्याचा विचार करत भारतीय लष्कर पूर्व लडाखमधील १७,००० फूट उंचीवरील दौलत बेग ओल्डी (DBO) येथील डोंगराळ वाळवंटात पाण्याचा शोध आणि बोरिंगच्या मोहीवर आहे.\nदौलत बेग ओल्डी (DBO) ही भारत आणि चीनमधील सर्वात सामरिक आ���ि बहुदा सर्वात महत्त्वाची चौकी आहे. भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यानच्या तणावामुळे इथे एप्रिल अखेर आणि मेच्या सुरूवातीच्या काळापासून बंद आहे.\n'मी नुकतीच डीबीओला भेट दिली आहे. कारु ते तांगलपर्यंतच्या भागात शाश्वत भूजलाच्या शोधासाठी आम्ही सुमारे २८ दिवस काम केलं, असं प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ आणि डॉक्टर रितेश आर्य यांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलंय. आर्य यांनी यापूर्वी सियाचीन ग्लेशियर आणि बटालिक हाइट्सवर भारतीय लष्करासोबत काम केलं आहे.\nडॉ. रितेश आर्य यांनी यापूर्वी पूर्व लडाखच्या उंच आणि थंड डोंगराळ वाळवंटात तैनात असलेल्या लष्करासाठी भूगर्भातील जलसाठा यशस्वीरित्या शोधून काढला. \"गलवान खोऱ्याशिवाय पँगाँग त्सो, लुकंग, थाकुंग, चुशूल, रेझांग ला आणि तांगसेमध्येगी आम्हाला यश आलं आहे, असं आर्य म्हणाले.\nसर्वपक्षीय बैठक संपली; चीन मुद्द्यावर राजनाथ सिंह गुरुवारी राज्यसभेत निवेदन देणार\nडीबीओमध्येही पाणी मिळेल, अशी आशा भूगर्भशास्त्रज्ञ आर्या आणि भारतीय लष्कराला आहे. 'डीबीओमधील भूजल स्त्रोतांच्या शोधाच्या संदर्भात पेलिओ जलवाहिनीच्या विकासासाठी जलविज्ञानशास्त्रीय परिस्थिती ( हायड्रो-जिओलॉजिकल ) अनुकूल आहे. आम्हाला खोलवर बोरिंग करावे लागेल. जवानांसाठी पाणी शोधण्याचा आम्हाला विश्वास आहे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी करोनाबाधित, ट्विट करून दिली माहिती\nसुमारे १०,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या डीबीओमध्ये उपस्थित पेलिओ तलावाच्या पुनर्बांधणीसाठी आशावादी आहेत. पेलिओ तलावाची पुनर्बांधणी केल्याने एकीकडे जवानांचे मनोबल वाढेल आणि आगामी काळात पर्यटनाला चालनाही मिळेल, असं डॉ. रितेश आर्य म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकर�� करोनाबाधित, ट्विट करून दिली माहिती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score: पंजाबचा बेंगळुरूवर ९७ धावांनी दणदणीत विजय\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/west-indies-vs-new-zealand-match-in-world-cup-2019-when-where-and-how-to-watch-live-streaming/articleshow/69895535.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T18:37:09Z", "digest": "sha1:6NVT7A4VHXBJWXDPT7DFSWNPMQJFSR2T", "length": 14613, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nविंडीजचं 'करो या मरो', किंवीविरुद्ध विजय आवश्यक\nपाच सामन्यांत केवळ एक विजय मिळवणाऱ्या विंडीज संघाला उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा कायम राखण्यासाठी आज (शनिवार) वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय आवश्यक आहे.\nपाच सामन्यांत केवळ एक विजय मिळवणाऱ्या विंडीज संघाला उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा कायम राखण्यासाठी आज (शनिवार) वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय आवश्यक आहे.\nविंडीज संघाने सलामीच्या लढतीत पाकिस्तानवर सात विकेटनी मात करून वर्ल्ड कप मोहिमेला धडाक्यात सुरुवात केली होती. तेव्हा या वर्ल्ड कपमध्ये विंडीज संघ 'डार्क हॉर्स' ठरणार, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर विंडीज संघ बेभरवशी असल्याचे स्पष्ट झाले. या संघाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत पावसामुळे अनिर्णित राहिली. सध्या विंडीजचा संघ तीन गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या संघाच्या आता चार लढती शिल्लक आहेत. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी विंडीजला उर्वरित चारही लढती जिंकाव्या लागणार आहेत.\nमागील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारूनही विंडीजला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, विंडीजने दिलेले ३२२ धावांचे लक्ष्य बांगलादेशने ४१.३ षटकांतच पूर्ण केले होते. विंडीजच्या फलंदाजांनी या वर्ल्ड कपमध्ये तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. एव्हिन लुइस, शाय होप, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर यांच्या साथीला गेल आणि आंद्रे रसेलही आहेत. मात्र, सलामीच्या लढतीचा अपवाद वगळता गोलंदाजी विंडीजसाठी चिंतेचा विषय राहिली आहे. शेल्डॉन कोट्रेल, गॅब्रिएल, ओशेन थॉमस यांच्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.\nदुसरीकडे, न्यूझीलंड संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. या संघाने पाचपैकी चार सामने जिंकले असून, भारताविरुद्धची लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे. अर्थात, न्यूझीलंडचा आतापर्यंत तुलनेत दुबळ्या संघांविरुद्ध (श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका) सामना झाला आहे. त्यांचा खरा कस लागलेला नाही. मागील दक्षिण आफ्रिकेविर��द्धच्या लढतीत त्यांना झुंजावे लागले होते. मात्र, कर्णधार केन विल्यमसनच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने ही लढत जिंकली होती. आता विंडीजच्या बाउन्सरचा सामना न्यूझीलंड कसा करते, याबाबत उत्सुकता आहे.\nस्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\nवेळ : सायंकाळी ६ पासून\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचेन्नईला धक्का; पुढील दोन सामने खेळणार नाही 'हा' खेळाडू...\nMI vs CSK: धोनीने खेळला माइंड गेम; जाणून घ्या कुठे चुकल...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nचित्रपटातून टीम इंडियात पदार्पण; आता मुंबई इंडियन्सकडून...\nकोहलीच्या सामन्यापूर्वी अनुष्का शर्माने पोस्ट केलला हॉट...\nटीम इंडिया आणि अफगाणिस्तानविरुद्धची लढत आज रंगणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\nIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलIPl 2020: RCB vs KXIP पंजाबचा शानदार विजय, एकट्या राहुलच्या धावा संपूर्ण बेंगळुरूला जमल्या नाही\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूं���ा प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/panipat-movies", "date_download": "2020-09-24T19:28:54Z", "digest": "sha1:KSLEZPJJ2SDZ6IWW747HLQ4JHPOR4RZ3", "length": 4267, "nlines": 67, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘पानिपत’ सर्वांनी पाहावा म्हणून 'ही' सवलत\n'पानिपत' सिनेमावर चालणार कैची, वादानंतर निर्मात्यांनी घेतली माघार\nपानिपत वाद: सेन्सॉर बोर्डानं दखल घेण्याची मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मागणी\nजाणून घ्या तुरुंगात कमावलेल्या पैशांचं संजय दत्तने काय केलं\n'पानीपत'चं रोमँटिक गाणं प्रदर्शित, प्रेमात आकंठ बुडाले अर्जुन क्रिती\nपानिपतचा वाद काही थांबेना, सिनेमाला मिळाली नोटिस\n'पानिपत'ची उडवली थट्टा, अर्जुन म्हणाला...\n'पानिपत'च्या ट्रेलरमुळे अफगाणिस्तानमध्ये असंतोष\n 'पानिपत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n अर्जुन कपूरसाठी नो प्रॉब्लेम\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-ima-founder-mansoor-khan-returns-to-india-to-surrender-before-police-1813834.html", "date_download": "2020-09-24T18:42:32Z", "digest": "sha1:HCNFFCB3LSB2MN4GVBNXHAAZ6M3S7H5T", "length": 24268, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "IMA founder Mansoor Khan returns to India to surrender before police, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\n��ित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुर��वार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nहजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा मोहम्मद मन्सूर खान अखेर भारतात\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nहजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेला आय मॉनेटरी ऍडवायजरीचा संस्थापक मोहम्मद मन्सूर खान अखेर शुक्रवारी पहाटे भारतात परतला. त्याला सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.\nमोहम्मद मन्सूर खान शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास नवी दिल्ली विमानतळावर उतरला. तो दुबईहून भारतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष तपास पथकाचे अधिकारी मोहम्मद मन्सूर खान याचा शोध घेत होते. तो दुबईत असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले होते. त्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. भारतात येऊन चौकशीला सामोरे जाण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अधिकारी यशस्वी ठरले आणि तो भारतात परतला.\nइस्लामिक वित्तपुरवठा कंपन्यांतील घोटाळ्यानंतर मोहम्मद मन्सूर खान ७ जून रोजी फरार झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत ४२ हजार गुंतवणूकदारांकडून तक्रारी दाखल झाल्या आहेत. आपल्या कंपन्या तोट्यात जाण्याला अनेक राजकारणी आणि शासकीय अधिकारी जबाबदार आहेत, असे त्याने म्हटले होते. काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांनी आपल्या कंपनीला देय असलेले ४०० कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत, असाही आरोप त्याने केला आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा ��णि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nहजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा मोहम्मद मन्सूर खान अखेर भारतात\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त��व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-24T19:35:49Z", "digest": "sha1:N22WETT5QIIYA4CYUYZ5I6ELXUPKVTGV", "length": 3410, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५४४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५४४ मधील मृत्यू\n\"इ.स. १५४४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०१:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/investigate-the-black-box-brought-from-modis-helicopter-congress/", "date_download": "2020-09-24T17:26:45Z", "digest": "sha1:DQNXHTB4IDGOZRLF7IQWHR7XDWH4YQD7", "length": 5291, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींच्या हेलिकॉप्टरमधून आणलेल्या काळ्या बॉक्सची चौकशी करा - काँग्रेस", "raw_content": "\nमोदींच्या हेलिकॉप्टरमधून आणलेल्या काळ्या बॉक्सची चौकशी करा – काँग्रेस\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेस पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ एक काळा बॉक्स गाडी मध्ये ठेवताना दिसत आहे. यावर काँग्रेस पक्षाने आरोप करत कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथे नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टर मधून हा काळा बॉक्स एका गाडीमध्ये ठेवला असून, ती गाडी मोदींच्या ताफ्यातील नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.\nकर्नाटका के चित्रदुर्ग में, प्रधानमंत्री मोदी के हेलीकॉप्टर से एक काला बड़ा बक्सा निकाला गया और उसे एक ऐसे निजी वाहन में रखा गया, जो प्रधानमंत्री के काफिले का हिस्सा नहीं था चुनाव आयोग से हमारा आग्रह है कि इसकी शीघ्र निष्पक्ष जांच हो : @AnandSharmaINC\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-state-government-is-not-serious-about-maratha-reservation-vinod-patil/", "date_download": "2020-09-24T17:46:20Z", "digest": "sha1:AVUIJLRGLQ4RQ6NWHR3V7K357VFPMWJB", "length": 16499, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मराठा आरक्षणावर राज्य सरकार गंभीर नाही - विनोद पाटील - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : ��हराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nमराठा आरक्षणावर राज्य सरकार गंभीर नाही – विनोद पाटील\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार गंभीर नाही हे आज पुन्हा एकदा न्यायालयात उघड झालं आहे, असा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केला आहे. मराठा आरक्षण प्रकरण लांबवण्यासाठी आणि वेळकाढूपणा करण्यासाठी पाच न्यायमूर्तींसमोर सुनावणी घेण्याची मागणी होत आहे, असा आरोप विरोधकांच्यावतीने आज न्यायालयात करण्यात आला.\nयावर राज्य सरकारचे वकील अभिषेक सिंघवी आणि अ‌ॅड. पटवारी यांनी सांगितले की, विनोद पाटील यांच्यावतीने २७ फेब्रुवारी २०२० रोजी सदरील प्रकरण पाच न्यायमूर्तींसमोर पाठवण्यात यावे, असा विनंती अर्ज अ‌ॅड. पी. एस. नरसिंहा व अ‌ॅड. संदीप देशमुख यांच्यावतीने करण्यात आला होता. राज्य सरकारला ही मागणी करायला जरी उशीर झाला असला तरी मराठा समाजाच्यावतीने विनोद पाटील याचिकाकर्ते आहेत आणि आमचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे व याबाबतची मागणी आम्ही त्यांच्यानंतर केली होती.\nराज्य सरकारच्यावतीने सांगण्यात येत होतं की, आम्ही मराठा आरक्षणाबाबत अत्यंत गंभीर आहोत आणि मी सातत्याने सांगत होतो की, राज्य सरकार गंभीर नाही. आज थेट न्यायालयात हे स्पष्ट झालं. राज्य सरकारला बाजू मांडण्यासाठी अर्ज सादर करण्याला उशीर का झाला त्याचे उत्तरदेखील त्या ठिकाणी देता आलं नाही. सरकारला माझ्या म्हणजेच समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा लागला; परंतु सरकार म्हणून त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो- असे पाटील यांनी म्हटले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसुमित नागलने मिळवून दिले सात वर्षांतील पहिले यश\nNext articleशिवसेना आणखी मजबूत; गडाखांच्या उपस्थितीत मुस्लिम नेत्यांचा ‘जय महाराष्ट्र \nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्���, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/03/home-delivary-food-essential-service-belgaum/", "date_download": "2020-09-24T17:29:05Z", "digest": "sha1:LCWN4Y4HH5ETS6TI6KAYC2N3SKM4KV2C", "length": 9389, "nlines": 134, "source_domain": "belgaumlive.com", "title": "लवकरच घरपोच मिळणार जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या लवकरच घरपोच मिळणार जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला\nलवकरच घरपोच मिळणार जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला\nदेशभरातील लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संचारबंदी सदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांचे जीवनावश्यक वस्तू व भावी हाल होत आहे हे लक्षात घेऊन तिला प्रशासनातर्फे रेशन आणि भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनाळी यांनी बुधवारी दिली.\nजिल्हाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांची जीवनावश्यक वस्तू अभावी मोठी गैरसोय होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याची अंमलबजावणी सुरू होताच नागरिकांना फक्त एका दूरध्वनीवर किराणा दुकानानातून हव्या त्या जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार आहेत. यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांचे सहकार्य घेण्यात विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हातगाडीवरून घरोघरी भाजी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अनेक भाजीविक्रेते पुढे आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.\nशहरातील रिलायन्स, मोर, बिग बझार, डीमार्ट आदी शॉपिंग मॉल्सना देखील फक्त जीवनावश्यक किराणा मालाची विक्री करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या ठिकाणीदेखील सदर विक्री करताना ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर राखले जाईल याची काळजी घेतली जावी, अशी सक्त सूचना मॉल व्यवस्थापनाला करण्यात आली आहे.\nशहरातील हॉटेल व उपग्रह खुली राहतील मात्र त्याठिकाणी बसून ग्राहकांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार नाही. हॉटेल व उपहारगृहातील फक्त किचन खुले राहील ज्यामुळे ग्राहकांना तेथून खाद्यपदार्थ घरपोच मागवता येतील किंवा स्वतः घेऊन घेऊन जाता येतील.\nजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डाॅ. एस. बी. बोमनहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी, हॉटेल मालक व भाजीविक्रेत्यांच्या उपरोक्त बाबींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nPrevious articleत्या दहा जणांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह\nNext articleघरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मिळणार खास “पास”\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nअंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nअंगडी यांच्य��� वर दिल्लीत अंतिम संस्कार\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/the-increased-risk-of-phishing/articleshow/68765458.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T19:22:30Z", "digest": "sha1:6CA52QACOED52PZYGIFP66ZN5CWRX5YE", "length": 20620, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंटरनेटवर आपण दररोज नवनवीन वेबसाइट वापरतो फेसबुक, जीमेल किंवा आपल्या बँकेची वेबसाइटही आपण नेहमीच वापरतो...\nइंटरनेटवर आपण दररोज नवनवीन वेबसाइट वापरतो. फेसबुक, जीमेल किंवा आपल्या बँकेची वेबसाइटही आपण नेहमीच वापरतो. बऱ्याचदा आपण वापरत असणारी वेबसाइट प्रत्यक्षात बँकेच नसून, भलतीच असल्याचे लक्षात येते. बऱ्याचदा आपण उघडलेली वेबसाइट हुबेहुब आपल्या बँकेच्या वेबसाइटप्रमाणेच भासते. प्रत्यक्षात मात्र, त्या वेबसाइटची निर्मिती 'फिशिंग'च्या उद्देशाने केलेली असते.\nफिशिंग म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरात असलेल्या वेबसाइटसारखी हुबेहूब दुसरी वेबसाइट बनवून फसवणूक करणे होय. फसविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली वेबसाइट मूळ वेबसाइटसारखीच दिसत असल्याने सहजासहजी ओळखता येणे अवघड आहे. अगदी एखादी व्य्ती दररोज नेटबँकिंगचा वापर करणारी असली, तरीही ती खोटी वेबसाइट ओळखू शकत नाही. त्यामध्ये मूळ वेबसाइटची रंगसंगती, रचना, फोटो, लोगो आणि माहितीची हुबेहुब नक्कल असते.\nफिशिंग वेबसाइट ओळखायची कशी\nअनेक सिक्युरिटी संस्था, बँका आणि तज्ज्ञांकडून वेळोवेळी सांगितलेल्या सूचनांनुसार सामान्य लोकांना फिशिंग साइट्सबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. सर्वप्रथम त्या वेबसाइटचा यूआरएल (URL) तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर वेबसाइटचे नाव पहावे. उदाहरणार्थ.... www.abcdbank.com या वेबसाइटवर आपण आहोत असे आपल्याला वाटत असेल आणि URL मध्ये वेबसाइटचे नाव www.xyz.com असेल तर, हा नावातील बदल फिशिंगचा संकेत आहे. तसेच, ती वेबसाइ https:\nआहे का, हे बघणे आवश्यक आहे. त्यावरून ती वेबसाइट सुरक्षित आहे ��ी नाही, याचा अंदाज बांधता येतो. वेबसाइटच्या नावाशेजारी एक हिरव्या रंगाचे कुलूप येते. त्यावरून आपल्याला वेबसाइट किती सुरक्षित आहे, याचा अंदाज येऊ शकतो.\nफिशिंग साइटमध्ये होणारे बदल\nकोणत्याही वेबसाइटसाठी httpsचा वापर करण्यासाठी 'SSL' हे सर्टिफिकेट लागते. 'SSL' सर्टिफिकेट असल्यास त्या वेबसाइटवर केले जाणारे बँकिंग व्यवहार सुरक्षित आहेत, असे समजले जाते. परंतु, 'SSL' सर्टिफिकेट आता कोणाही वेबसाइट तयार करणाऱ्याला विकत घेता येऊ शकते. काही कंपन्या 'SSL' सर्टिफिकेट अगदी चकटफूही देत आहेत. 'SSL' सर्टिफिकेटमध्येही अनेक प्रकार आहेत. मात्र, सर्वसामान्यांना 'SSL' सर्टिफिकेट प्रामुख्याने दिसत असल्यामुळे 'https' वेबसाइट दिसते आणि ती सकृतदर्शनी सुरक्षित आहे, असे वाटण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मात्र, ती वेबसाइट सुरक्षित आहे, असे ठामपूर्वक सांगता येत नाही. फिशिंग वेबसाइटचा 'URL' हा एकच मुद्दा असा आहे, की ज्यावरून वेबसाइट खरी की खोटी हे कोणीही सहज ओळखू शकेल. मात्र, त्यातही आता फसवणुकीच्या दोन पद्धती आल्या आहेत.\nया प्रकारामध्ये एका वेबसाइटवरून दुसरी वेबसाइट उघडते. मात्र, ही वेबसाइट पूर्णपणे न उघडता, अर्ध्या स्क्रिनमध्ये किंवा अगदी त्या पेक्षाही छोट्या चौकोनात उघडली जाते. त्याला पॉपअप म्हणता येईल. जावा स्क्रिप्ट आणि इतर तांत्रिक गोष्टींचा वापर करून तो चौकोन अशा प्रकारे तयार केलेला असतो, की तो बंद करता येणार नाही. त्या छोट्या चौकोनात उघडलेली वेबसाइट अगदी हुबेहूब खरी वाटते आणि त्यात एक खोटा 'URL' बॉक्स तयार केलेला असतो. ज्यात वेबसाइटचे नाव अगदी खरेखरे दिसते. त्यामुळे भलेभलेही त्यावर अगदी सहज विश्वास ठेवतात.\nजेव्हा यूजर एकावेळी विविध टॅब्समध्ये वेगवेगळ्या वेबसाइट उघडतात, तेव्हा या प्रकारामधून हल्ला केला जातो. समजा तीन टॅबमध्ये तीन वेगवेगळ्या वेबसाइट उघडल्या आहेत. एका वेळी आपल्याला स्क्रिनवर एकच वेबसाइट दिसते. जेव्हा एका टॅबवरून यूजर दुसऱ्या टॅबवर क्लीक करतो, तेव्हा पहिल्या टॅबमधील वेबसाइट बदलली जाते. मूळ वेबसाइटच्या ऐवजी हुबेहूब दिसणारी फिशिंग साइट उघडली जाते. जेव्हा यूजर पुन्हा त्याच टॅबवर येतो, तेव्हा त्याची फसवणूक होते. कारण त्याला असेच वाटत असते, की आपण खरी वेबसाइट उघडली होती. हा प्रकार अगदी यूजरच्या डोळ्यांसमोर होत असते तरी त्या गोष्टीकडे फारसे लक्ष ज��त नाही.\nफिशिंग साइट्स कशा बनवतात\nफिशिंग साइट तयार करण्यासाठी हल्ली फार कष्ट करावे लागत नाहीत. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसते. हुबेहूब दिसणाऱ्या वेबसाइटची नक्कल करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्याद्वारे मूळ वेबसाइटची नक्कल सादर केली जाते. त्या वेबसाइटमध्ये हवे तसे बदल करण्यासाठी तांत्रिक ज्ञानाची गरज आहे. काही वेबसाईट कॉपी होत नसल्याने त्यांचे क्लोन बनवताना मात्र कसब पणाला लागते.\nव्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा मेसेज या माध्यमातून विविध लिंक पाठवल्या जातात. त्या लिंकवर क्लिक केले, की यूजर फिशिंग वेबसाइटवर येतो. वेबसाइट दिसायला ओळखीची आणि अधिकृत वेबसाइट सारखी दिसली की. यूजर फारसा विचार न करता त्यावर आपली माहिती टाकतो. कधी समोर फेसबुक चे लॉग इन असते, तर कधी बँकेचे तपशील मागणारे पेज असते. त्यावर एकदा माहिती टाकली कि ती माहिती सरळ हॅकर च्या हातात पडते. त्यानंतर अनेक प्रकारचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते.\n- कोणतीही वेबसाइट उघडताना लिंकवर क्लीक न करता त्या वेबसाइटचे नाव स्वतः 'URL' मध्ये टाइप करावे.\n- वेबसाइट उघडल्यावर पुन्हा वेबसाइटचे नांव तपासावे.\n- ऑनलाइन व्यवहार करताना केवळ httpsवर भुलून जाऊ नये. वेबसाइटची सत्यता तपासून पाहावी.\n- कोणतेही ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना एका वेळी एकच टॅब उघडावा. एका वेळी अनेक टॅब आणि विविध वेबसाइट ओपन ठेवल्या तर, 'टॅब नॅपिंग' चा धोका असतो.\n(लेखक सायबर तज्ज्ञ आणि विश्लेषक आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nएच १ २०२० मध्ये पीसी डेस्कटॉपमध्ये एसर नंबर वन वर...\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nडेटा सुरक्षामध्ये मराठी तरुणानं उभारली यशाची गुढी महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/sushilkumar-is-not-in-the-congress-executive-said-no-reaction/", "date_download": "2020-09-24T17:03:13Z", "digest": "sha1:RVYFEYQWXDVFQGXTHQYTQAP2C4R3SWW3", "length": 10066, "nlines": 110, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "[congress] Sushilkumar is not in the congress executive said No reaction", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर���म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nCongress कार्यकारणीत स्थान न मिळालेले सुशीलकुमार म्हणाले, ‘नो रिऍक्‍शन’\nCongress कार्यकारणीत स्थान न मिळालेले सुशीलकुमार म्हणाले, ‘नो रिऍक्‍शन’ सजग नागरीक टाईम्स प्रतिनिधी\nसोलापूर :Congress news : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.\nकार्यकारिणीमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश नाही. यासंदर्भात सोलापूरात त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, “मला माहिती आहे. नो रिऍक्‍शन’ असे उत्तर दिले.\nखासदार राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कॉंग्रेसची तत्कालीन कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली व कार्यकारिणी निवडीचे सर्वाधिकार गांधी यांना देण्यात आले होते.\nमंगळवारी सायंकाळी पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी नव्या कार्यकारिणीची यादी प्रसिद्ध केली.\nत्यामध्ये स्वतः राऊल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे,\nए. के. अन्टोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमेन चंडी, तरूण गोगई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरिष रावत, कुमारी शेलजा,\nमुकूल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरीया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीना, गायखनम व गेहलोत यांचा समावेश आहे.\nकायम निमंत्रितांमध्ये शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योतिदारित्य सिंधीया, बाळासाहेब थोरात, तारीक हमीद कर्रा, पी.सी. चाको, जितेंद्रसिंह,\nआरपीएन सिंग, पी. एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुनतिया, अनुराग सिंग, राजीव सातव,\nशक्तीसिंह गोहिल, गुरव गोगई व डॉ. ए. चेल्ला कुमार यांचा समावेश आहे. विशेष निमंत्रितांमध्ये के. एच. मुनियप्पा, अरूण यादव,\nदीपेंदर हुडा, जतीन प्रसाद, कुलदीप बिष्णोई यांच्यासर कांग्रेसच्या विविध विभागाच्या अध्यक्षांचा समावेश आहे.\nकार्यकारिणीमध्ये शिंदे यांचा समावेश होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांचा समावेश न झाल्याने सोलापूरातील कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.\n← ओरिजनल Driwing Licence आणि आरसी साभाळत बसण्याची गरज उरणार नाही.\nश्रीगोंदयातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित(chhagan bhujbal) भुजबळ शिवीगाळ प्रकरण →\nपिस्तूल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केले अटक\nबिफ वाहतुकीच्या संशयावरून ट्��क जाळले\nबालदिवसा निमित्त मुलांना खाऊ वाटप\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/agnipankh/", "date_download": "2020-09-24T19:03:34Z", "digest": "sha1:J3IIQBJUNMTA2NL7R3GIQQRXXIOCYLPT", "length": 22228, "nlines": 173, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nAgnipankh - राजहंस प्रकाशन\nतामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री\nएका अशिक्षित नावाडयाच्या पोटी\n1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच\nदेशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे\nआजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.\nया आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या\nआयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच\nदुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग\nया घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही\nफार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.\nहे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून\nस्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे.\nजागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि\nविज्ञानाची ती कहाणी आहे;\nतसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे\nते मनोहारी खंडकाव्यही आहे.\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वन��ता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/bank-of-badoda-sayajirao-gaiekwad123/", "date_download": "2020-09-24T17:39:29Z", "digest": "sha1:PNXICSSQKHNA5C36NCN5ZJTRCLCIA7DW", "length": 20794, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\n२० जुलै १९०८. बडोदा.\nसकाळचे ११ वाजत आले होते. बाजारपेठेतल्या एका छोट्याशा दुकानगाळ्यामध्ये बडोद्यामधली पहिली बँक सुरु होत होती. तिथे सगळ्यांची धावपळ चालली होती. एवढ्यात वर्दी आली,\n“महाराज आले, महाराज आले.”\nत्या दुकानंगाळ्याच्या समोर एक भला मोठा हत्ती थांबला होता. त्यावरच्या अंबारीतून बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड उतरले. आत पूजा अर्चा सुरु होती. महाराजांनी स्वतःच्या कंबरेला लावलेली थैली काढली. बँकेच्या मनेजरकडे सोपवली. त्या थैलीत १०१ सोन्याच्या नाणी होत्या.\nसयाजी महाराजांनी बँक ऑफ बडोदाची पहिली डीपॉजीट करून बँकेची अधिकृत सुरवात केली होती.\nमहाराजा सयाजीराव तिसरे हे बडोद्याच्या राज गादीवर १८७५ पासून १९३९ पर्यत बसले. गायकवाड राज घराण्याचे ते तसे थेट वारस नव्हते त्यामुळेच सिहासन त्यांना सहजासहजी मिळालेले नव्हते. विस्तारित गायकवाड घराण्यातील नशिकच्या बुड्क्यात सयाजीराव यांचा जन्म झाला. गायकवाड मुळचे पुण्याचे त्याचे सुरवातीचे आडनाव म्हात्रे असे होते.\nमराठा साम्राज्यात तेव्हा पिलाजी राव गायकवाड सेनापती होते. पिलाजी राव गायकवाड यांनी १७२१ ला मुघलांना हरवून बडोदा शहर मराठा साम्राज्याच्या अधिपत्या खाली आणले. त्यानंतर पेशवा बाजीराव पहिले यांनी बडोद्याचे सर्व अधिकार पिलाजी राव यांना देऊन टाकले. तेव्हा पासून गायकवाड घराण्याची सुरवात झाली.\n१८७० साली बडोदाच्या तत्कालीन महाराज खंडेराव गायकवाड यांचे निधन झाले. त्यानंत��� पाच वर्ष चाललेल्या सत्ता संघर्षात सयाजीराव हे नाट्यमयरित्या बडोद्याचे महाराज झाले. १८ जून १८७५ साली सयाजीराव गादीवर बसले खरे पण वय लहान असल्याने ते सत्ता चालवत नव्हते.\nपाच वर्ष त्यांनी टी. माधवराव यांच्या देखरेखीत प्रशासन चालवण्याचे धडे गिरवले. २८ डिसेंबर १८८१ साली अखेर सर्व सत्ता सयाजीराव यांच्या हाती आली. सयाजीराव तरुण होते पाच वर्षात चांगलाच अनुभव त्याच्याकडे आला होता. या नव्या महाराजाला त्याच्या राज्यात अनेक बदल करायचे होते एक आधुनिक, आदर्शवादी राज्य त्याला बनवायचे होते.\nकारभार हाती येताच सयाजीराव यांनी तळागाळातील लोकांना वर काढण्यासाठी काम करण्यास सुरवात केली. गरिबांसाठी मोफत शाळा शैक्षणिक संस्था चालू केल्या. न्यायव्यवस्था दुरुस्त केली. शेती आणि सामाजिक विषयातील जाचक नियम बंद करून सर्वाना सोयीस्कर असे नवीन नियम बनवले.\nबडोद्यात महाराजांनी बाल विवाह बंद केले, घटस्पोटाचा कायदा आणला. अस्पृश्यता संपुष्टात आणण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले. महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे होते त्यामुळे त्यांनी बहुजनांना संस्कृत शिकण्याची सोय केली त्याच बरोबर ललित कलेला ही महाराजांनी महत्व दिले. महाराजांना कलेची जाण होती त्यांनी भारतीय शास्त्रीय सांगितला त्यांच्या कार्यकाळात अत्यंत महत्व दिले. महाराजांनी रेल्वे, धरण आणि विद्यापीठांची पायाभरणी केली होती.\nते देशातील पहिला राज्यकर्ता होते ज्याने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. देशातील अद्यावत असे ग्रंथालय महाराजांचे होते. आपण गुजरात मधील मराठा राज्यकर्ते आहोत याची महाराजांना जाण होती.त्यामुळे लोकांना आधुनिकते कडे गेऊन गेले पाहिजे पुरोगामी बदल आत्मसात करणारा समाज आपल्याला बनवला पाहिजे हे महाराज जाणून होते.\nया सर्व बरोबरच महाराजांनी आणखी एक महत्वाची गोष्ट उभी केली ती म्हणजे बँक ऑफ बडोदा.\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा…\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन…\nकोणताही राजा त्याकाळी बँक वगेरे काढत नसे पण हा सयाजीराव यांची दूरदृष्टी होती की त्यांनी अर्थकारणाला चालना देण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शाश्वत दिशेनी पावलं टाकली.\nमहाराजांच्या डोक्यात बँकेचा विचार येताच त्यांनी गुजरात मधील बड्या व्यावसाईक��ना विश्वासात घेतले. त्यात संपतराव गायकवाड , राल्फ व्हाईटन्याक , विठलदास ठाकरसी, तुलसीदास कालीचंद आणि एन.एम.चोक्सी हि सर्व मंडळी होती तत्कालीन गुजरातचे अर्थकारण याच लोकांभोवती फिरत होते त्यामुळे चाणाक्ष महाराजांनी आधी यांना बरोबर घेतले आणि मग २० जुलै १९०८ साली महाराजांनी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली.\nबँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली. त्यानंतर मुंबई ,कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसर्या महायुद्धानंतर. १९५३ मधेच बँकेने हिंदी महासागर ओलांडून केनिया आणि युगांडा या देशात रहाणार्या भारतीयांसाठी मोंबासा आणि कम्पाला या दोन्ही ठिकाणी स्वतःच्या शाखा काढल्या.लगेच पुढचाच वर्षी बँकेने केनियाची राजधानी नैरोबी आणि टांझानिया या ठिकाणी हि शाखा काढल्या.\n१९५७ मध्ये बँकेने मोठा धाडसी पाउल घेतले ते म्हणजे लंडन मध्ये शाखा काढण्याचा.लंडन त्याकाळी जगाचे आर्थिक केंद्र होते. सन १९५८ मध्ये बँक ऑफ बडोदाने पहिली बँक कलकत्त्यातील ‘ हिंद बँक’ अधिग्रहित केली.\n१९६१ मध्ये महाराष्ट्रात चांगल जाळं असणारी ‘न्यू सिटीजन बँक ऑफ इंडिया’ ही बँक अधिग्रहित केली. त्याच वर्षी मोरेशियास आणि फिजी या देशांमध्ये बँकेने काम चालू केले. असं करत करत बँकेची भारतात आणि भारता बाहेर घौडदौड चालूच राहिली.\n१९ जुलै १९६९ साली इंदिरा गांधी सरकारने बडोदा बँके सह एकूण तेरा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले.\n१९७४ मध्ये बँकेने अबू धाबी आणि दुबई मध्ये काम चालू केले आणि मध्य पूर्व मध्ये हि स्वतःचे स्थान बळकट केले. कालानुरूप बँक संधी दिसेल तिथे कामकाज सुरु करू लागली आणि स्वतःचे पंख पसरत राहिली.\nसाल होते १९९६ बँकेने एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे कॅपिटल मार्केट मध्ये उतरण्याचा आजही भारत सरकार ची ६६ टक्के भागीदारी या बँकेत आहे. जगभरात पसरलेल्या गुजराती व्यापार्यांनी या बँकेला भारता बाहेर वाढवले\n१७ सप्टेंबर २०१८ साली सरकारने देना आणि विजया या दोन्ही बँकांना बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला २ जानेवारी २०१९ अखेर काबीनेट ने मान्यता दिली.या विलीनीकरणा मुळे बँक ऑफ बडोदा सध्या स्टेट बँक आणि HDFC नंतरची भारतातील सर्वात मोठी बँक आहे.\nमहाराज सयाजीराव ग���यकवाड यांनी लावलेल्या रोपट्याचे आज एक वटवृक्ष झाले आहे असंच म्हणावे लागेल आज घडीला बंकेंच्या एकूण शाखा ९५०० पेक्षा जास्त आहेत. १३४०० ATM आहेत तर एकूण ८५००० लोकं बँकेत काम करतात. जगभरात आज बारा लाख ग्राहक आहेत. बँक आज CSR फंडा मार्फत महाराजांचा सामाजिक कामाचा वारसा ही जपत आहे. CSR अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करत आहे,बडोदा अमादमी च्या माध्यमातून अनेक ट्रेनिग प्रोग्राम बँक आयोजित करत असते.\n२०१९ च्या फोर्बेस च्या ग्लोबल २००० बँकांच्या यादीत बँक ऑफ बडोदाचा ११४५ वा नंबर आहे.बँकेची एकूण मालमता आजच्या घडीला तीन खरबरुपय.(3 trillion rupees) इतकी आहे. नुकतीच या बँकेला १११ वर्षे पूर्ण झाले आहेत. सयाजीराव गायकवाड यांनी रचलेल्या मजबूत पायावरच बँक ऑफ बडोदा इथवर पोहचू शकली.\nहे ही वाच भिडू.\nब्रिटेनच्या नोटेवर झळकणार, जगदीशचंद्र बोस\nअशा प्रकारे एका वडाच्या झाडाखाली सुरु झाला होता मुंबई शेअर बाजार;\nपंजाब नॅशनल बँकेतील पहिला घोटाळा लाला लजपत राय यांनी बाहेर काढला होता \nसुभाषबाबूंच्या मुलीच्या शिक्षणासाठी काँग्रेस दर महिन्याला जर्मनीला मदत पाठवत राहिली.\nमहापूरावेळी त्या बारा जणांनी मिळून दोन दिवसात अडीच हजार लोकांना वाचवलं.\nफक्त ब्लॅक लेबल व्हिस्कीसाठी देशाची गोपनीय कागदपत्रे विकली गेली होती.\n उत्तर सापडतंय अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या निर्माणामध्ये \nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T19:18:48Z", "digest": "sha1:MB26Z5G32H32NLGHGOHRFZYYUZ3CD6PZ", "length": 3738, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पंचकुला जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या हरियाणा राज्यातील पंचकुला जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"पंचकुला जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१४ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/what-brain-dead-condition-and-difference-between-coma-and-brain-dead/", "date_download": "2020-09-24T18:57:03Z", "digest": "sha1:QITTCDJFT5L4Z3OQAMD3UUUCEKHI7ROD", "length": 19962, "nlines": 221, "source_domain": "policenama.com", "title": "'ब्रेन डेड' म्हणजे नक्की काय ? जाणून घा कोमात जाणं अन् ब्रेड यातील फरक काय ! | what brain dead condition and difference between coma and brain dead | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\n‘ब्रेन डेड’ म्हणजे नक्की काय जाणून घा कोमात जाणं अन् ब्रेन डेड यातील फरक काय \n‘ब्रेन डेड’ म्हणजे नक्की काय जाणून घा कोमात जाणं अन् ब्रेन डेड यातील फरक काय \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्रेन डेड होणं हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की, ब्रेन डेड म्हणजे नक्की काय आहे. कोमात जाणं हेही आपण अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. ब्रेन डेड म्हणेज नक्की काय आणि कोमात जाणं व ब्रेन डेड यात काय फरक असतो याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.\nब्रेन डेड म्हणजे काय \nब्रेन डेड म्हणजे अशी स्थिती असते ज्यात मेंदू शरीराला प्रतिसाद देत नाही. यात शरीराची हालचाल, डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल आणि श्वास घेण्याची प्रक्रिया ही काही प्रमाणात बंद होते. या स्थिती फक्त मेंदूनंच काम करणं थांबवलेलं असतं. इतर अवयव जसे की, हृदय, लिव्हर किडनी यांचं कार्य मात्र सुरू असतं. याचा अर्थ असा की, व्यक्तीचं शरीर जिवंत असतं, फक्त त्याला संवेदना जाणवत नाहीत.\nब्रेन डेडनंतर काय होतं \nजेव्हा एखाद्या व्यक्तीला ब्रेन डेडची समस्या येते तेव्हा त्याचे रेस्पिरेट्री फंक्शन्स नियंत्रणात नसतात. त्यामुळं अशा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणं, शारीरिक विधी बंद होणं, कितीही वेदना होत असल्या तरी जाणीव न होणं अशा समस्या जाणवतात.\nम��हणून ब्रेन डेड झाल्यावर रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवलं जातं\nआपल्या मेंदूचे एकूण 3 भाग असतात. ब्रेन स्टेम हा मिड ब्रेन म्हणजेच मेंदूच्या मधला भाग असतो. या ब्रेन स्टेममार्फत बोलण्याची, पापण्या हलवण्याची, चालण्याची, एक्सप्रेशन देण्याची क्रिया होत असते. जर एखाद्याला ब्रेन डेडची समस्या उद्भवली तर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवलं जातं. जेणेकरून त्याला श्वास घ्यायला त्रास होणार नाही.\nब्रेन डेड झालेली व्यक्ती किती काळ जिवंत राहते \nतज्ज्ञ सांगतात की, ब्रेन डेड झालेली व्यक्ती ही काही तास किंवा काही दिवस जिवंत राहू शकते. काही वेळा या स्थितीतून बाहेर पडणंही शक्य असतं. ब्रेन डेडचं कारण काय आहे यावर तो व्यक्ती बरा होईल किंवा नाही हे अवलंबून असतं.\nब्रेन डेडची कारणं काय \nब्रेन डेडची अनेक कारणं असतात. औषधांचा ओव्हर डोस, घातक ब्रेन इंफेक्शन (मेनिनजायटीस), मासनकि आजार किंवा साप चावणं अशा अनके कारणांमुळं हा आजार होऊ शकततो.\nकधी कोमात जाते व्यक्ती \nजर एखादी व्यक्ती डोक्यावर पडली किंवा रस्त्यावर अपघात होऊन डोक्याला तीव्र जखम झाली तर संबंधित व्यक्ती कोमात जाऊ शकते. अशा केसमध्ये मेंदूत रक्तस्त्राव होतो किंवा सूज येते.\nब्रेन डेड आणि कोमात रिकव्हरीची शक्यता किती असते \nवर सांगितल्या प्रमाणे काही कारणांमुळं जर ब्रेन डेड झाला असेल तर यातून रिकव्हर होण्याची शक्यता असते. कारण जेव्हा याचा प्रभाव कमी होतो तेव्हा ब्रेन पुन्हा व्यवस्थित काम करू लागतो. जेव्हा व्यक्ती कोमात जाते तेव्हा रिकव्हरी शक्यता जास्त असते. याच्या तुलनेत ब्रेन डेड मध्ये रिकव्हरीची शक्यता कमी असते. तपासणी दरम्यान कोमात गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांची बुबुळं प्रतिसाद देत असतात. परंतु ब्रेन डेड झाल्यानंतर शरीर आणि मेंदू प्रतिसाद देत नाही.\nटीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nशरद पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नेते, ते बोलू शकतात, पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांचं उत्तर\nमोबाइल वापरताय तर मग जर सांभाळूनच… तुम्हाला होऊ शकतो ‘कोरोना’, ‘या’ प्रकारे काळजी घ्या\nBenefits Of Amla : आवळा ज्यूस आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’7 मोठे फायदे\nDeworming In Children : मुलांच्या पोटात वाढणारे जंतू असू शकतात धोकादायक,…\nFace Yoga : काय आहे फेस योग जाणून घ्या खास 6 टिप्स आणि 8 फायदे\nपीरियड्सच्या भयानक वेदना मिनीटांमध्ये करा दूर, ‘या’ 4 गोष्टींचा करा वापर,…\nकीडे चावल्यानं होऊ शकतो खुप धोका, ‘या’ 4 पध्दतीनं तात्काळ मिळेल आराम,…\nCoronavirus Pandemic : काय येणार्‍या काळामध्ये आणखी धोकादायक होईल कोरोना व्हायरस \nअंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचं आणि क्रिती…\nशरद पवार यांच्या इनकम टॅक्स नोटीसीबाबत निवडणूक आयोगाचं…\n…म्हणून अजित पवारांनी घेतला यु-टर्न, वाशीहून पुन्हा…\nDiabetes : शरीरातील ‘या’ 7 किरकोळ लक्षणांनी ओळखा…\nCoronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nवृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात…\n होय, आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना…\nCovid time : ‘कोरोना’ काळात शाळा उघडण्यापूर्वी,…\n नोकरदारांना मिळणार एका वर्षामध्ये…\nदहा लाख रूग्णांनी घेतला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nसफरचंदाच्या बिया आहेत धोकादायक, चूकूनही खाऊ नका\nपैसे खर्च न करता डासांपासून आपला बचाव करायचा असेल तर करा…\n#MonsoonFood : मासे आणि पालक टाळा, लिंबू आणि मेथीसह…\n‘LED लाईट्स’चे हे आहेत 10 ‘गंभीर’…\nउन्हाळ्यात आवर्जून प्या माठातलं पाणी \nउन्हाळ्यात आपल्या पायांची काळजी घेण्यासाठी ‘हे’…\nQuarantine Weight Gain : महामारीदरम्यान वजन वाढलं आहे का \nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\nLAC वर तणाव असतानाच आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\nदेवगाव येथील 15 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग, आरोपीस 3 दिवसाची…\nPreity Zinta Net Worth : प्रीती झिंटा इतक्या कोटींची मालकीण,…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल���या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी निविदा मागवल्या,…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे का मादक…\nCoronavirus Impact : ऑनलाईन शिक्षणाचा फंडा, गरीब विद्यार्थ्यांचा झाला…\nअमेरिकन कंपनीकडून ‘कोरोना’ची लस अंतिम टप्प्यात, ट्रम्प…\nTelangana : पोलीस अधिकार्‍यांकडे 70 कोटीची अवैध संपत्ती, ACB च्या छाप्यात खुलासा\nIndia-China Tension : सीमेवर सैन्याच्या हालचालीसाठी 43 पूल रेडी, संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन\nPune : आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळं मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/d-link+external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-09-24T17:07:01Z", "digest": "sha1:BQGRGMQ4U5V7VG6DRUHSL5XXC3YOY6JB", "length": 11035, "nlines": 265, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "द लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस किंमत India मध्ये 24 Sep 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nद लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\nद लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nद लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस दर India मध्ये 24 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1 एकूण द लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन दलिंक शरेचेंत्रे डान्स 325 3 5 इंच 1 टब नेटवर्क हार्ड डिस्क आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी द लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nकिंमत द लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस आपण सर्व बाजार मध्य��� देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन दलिंक शरेचेंत्रे डान्स 325 3 5 इंच 1 टब नेटवर्क हार्ड डिस्क Rs. 20,500 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.20,500 येथे आपल्याला दलिंक शरेचेंत्रे डान्स 325 3 5 इंच 1 टब नेटवर्क हार्ड डिस्क उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nद लिंक एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nएक्सटेर्नल हार्ड डिस्कस Name\nदलिंक शरेचेंत्रे डान्स 325 3 Rs. 20500\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nदलिंक शरेचेंत्रे डान्स 325 3 5 इंच 1 टब नेटवर्क हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- कॅपॅसिटी 1 TB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/mealy-bug-infestation-in-cotton-5f1bbdbc64ea5fe3bd3ef8c3", "date_download": "2020-09-24T18:22:15Z", "digest": "sha1:GOTPGPHDIU55FAAEIO55ZVGCLGDP6HKG", "length": 5802, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कापूस पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूस पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. ज्ञानेश्वर कारभारी बगले राज्य:- राजस्थान उपाय:- ब्युप्रोफेंझिन ७० डीएस @१२० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकापूसपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nकापूस पिकातील कोरायनेस्पोरा व अल्टरनेरिया बुरशीजन्य रोग व त्याचे योग्य नियंत्रण\nकपाशीचे पीक हे सध्या बोंडे धारणेच्या तसेच विकासाच्या अवस्थेत आहे, परंतु मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.यामुळे...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकिमान आधारभूत किंमत कायम राहिल- कृषी मंत्री तोमर\nनवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर विविध माध्यमांद्वारे या शंका दूर करीत आहेत. श्री तोमर हे बिल काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करीत आहेत. अध्यादेशात...\nकृषी वार्ता | कृषक जगत\nकापूसपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकपाशी पिकामध्ये लाल्या विकृतीचे नियंत्रण\nकापूस पीक वाढीच्या सुरूवातीच्या टप्प्यात लाल्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही समस्या येऊ नये, यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 10-15 किलो / एकर जमिनीतून द्यावे.\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/now-getting-10gb-daily-data-plan-starting-at-rs-96-bsnl-4g-users/articleshow/70845691.cms", "date_download": "2020-09-24T18:39:26Z", "digest": "sha1:2JKHXYB2G2ZGCA72J6FKJYUYXC4DD5XH", "length": 13421, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "mobile phones News : BSNLचा ९६ रुपयांत दररोज १०जीबी ४जी डेटा\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBSNLचा ९६ रुपयांत दररोज १०जीबी ४जी डेटा\nभारत संचार निगम लिमिटेड आपल्या ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लान लाँच करत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त डेटाचे फायदेही मिळणार आहेत. ज्या ठिकाणी कंपनीचे ४जी नेटवर्क आहे त्या परिसरात २ नवीन विशेष टेरिफ वाऊचर्स कंपनीने लाँच केले आहेत.\nनवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लान लाँच करत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त डेटाचे फायदेही मिळत आहेत. ज्या ठिकाणी कंपनीचे ४जी नेटवर्क आहे त्या परिसरात २ नवीन विशेष टेरिफ वाऊचर्स कंपनीने लाँच केले आहेत.\nबीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एसटीव्ही ९६चा प्लान लाँच केला आहे. याची वैधता २८ दिवस आहे. यात ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १०जीबी डेटा मिळणार आहे. ज्या ठिकाणी बीएसएनएलचे ४जी नेटवर्क अॅक्टिव्ह आहे, अशाच ठराविक ठिकाणांसाठी हा प्लान उपलब्ध आहे. बीएसएनएलचे ४जी नेटवर्क सध्यातरी फक्त महाराष्ट्रातील अकोला, बीड, जालना, उस्मानाबाद आणि आसपासच्या क्षेत्रात अॅक्टिव्ह आहे. खरं पाहता, या प्लानमध्ये फक्त डेटाचे फायदे आहेत, याशिवाय टॉकटॉइम एसएमएससारख्या सुविधांचा यात समावेश नाही.\nकंपनीने आपल्या ४जी ग्राहकांसाठी एसटीव्ही २३६ रुपयांचा प्लानही लाँच केला आहे. ज्यात ग्राहकांना ८४ दिवसांसाठी दररोज १०जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. कंपनीने आपल्या ४जी नेटवर्कच्या प्रसारासाठी हे दोन्ही प्लान लाँच केले आहेत. या प्लानच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बीएसएनएलचे ४जी नेटवर्क अॅक्टिव्ह आहे त्या ठिकणच्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा मानस आहे.\nयासोबतच बीएसएनएलने काही व्हॉइस बेस्ड एसटीव्हीजही लाँच केले आहेत. याद्वारे डेटा-बेस्ड एसटीव्हीज अधिकाधिक वाढवण्यावर कंपनीने लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होते. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफरही आणली आहे. ज्यात ग्राहकांना दररोजच्या सामान्य डेटा मर्यादेसोबतच २.२ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\n... म्हणून Samsung Galaxy M51 ठरतो 25 हजारांच्या आत बेस...\n५५०० रुपयांनी स्वस्त झाले OnePlus आणि Samsung चे स्मार्...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्...\nअॅपल, सॅमसंगच्या फोनमधून निघतात घातक लहरी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n४ जी ग्राहक १० जीबी बीएसएनएल डेटा प्लान BSNL 4G users 10gb daily data plan\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4834/", "date_download": "2020-09-24T19:17:12Z", "digest": "sha1:XC5VAWBJCVHSB5GS2ZPEO45RJXU262K5", "length": 7261, "nlines": 191, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-शापित प्रीती.....", "raw_content": "\nअन त्या फेनिल लाटा,\nभाळी लिहिलंय ग माझ्या,\nमृत्यूचे हि भय मला,\nआता सतावत नाही ,\nमी आता घाबरत नाही.........\nमला म्हणे, सांग तुझी,\nहास्य आले माझ्या ओठी,\nमाझ्या चेहऱ्यावर हास्य पाहून,\nत्याच्या कापली आली आठी....\nमाझी शेवटची इच्छा, प्रिये,\nमी जाहीर ग केली,\nत्याच्याकडे मागणी ग केली,\nदारात मृत्यू उभा असूनही,\nअमर आहे प्रेम त्यांचे,\nमग तूच सांग, यमदुता,\nसलाम माझा, त्या प्रेमवीरांना,\nजे फक्त आठवणीवरच तळमळतात,\nते असे शापित जीवन जगतात......\nसलाम माझा, त्या प्रेमवीरांना,\nजे फक्त आठवणीवरच तळमळतात,\nते असे शापित जीवन जगतात......\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nसलाम माझा, त्या प्रेमवीरांना,\nजे फक्त आठवणीवरच तळमळतात,\nते असे शापित जीवन जगतात.\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/kashmirs-human-shield-big-boss-offer/", "date_download": "2020-09-24T16:52:41Z", "digest": "sha1:VBQWFI7JHH2RZ5GAKOCOQKECNRNOZSVH", "length": 8494, "nlines": 89, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आर्मीने जीपवर बांधून फि���वलेल्या काश्मिरी युवकाला BIG BOSS ची ऑफर आली होती.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nआर्मीने जीपवर बांधून फिरवलेल्या काश्मिरी युवकाला BIG BOSS ची ऑफर आली होती.\nफारूक अहमद डार. बडगाव जिल्ह्याच्या चिल गावात राहणारा तरुण. या तरुणाला मागच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात आर्मीच्या काही जवानांनी जिपसमोर बांधून पंचक्रोशीतल्या गावांमध्ये फिरवलं होतं. स्थानिक दगडफेक करणाऱ्या तरुणांपासून निवडणूक अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी या तरुणाचा उपयोगी मानवी ढाल म्हणून करण्यात आल्याचं स्पष्टीकरण या घटनेनंतर देण्यात आलं होतं.\nया घटनेनंतर मानव अधिकारी संघटनेनं निषेध नोंदवला होता. देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. आत्ता याच तरुणांचा वापर कलर्स वाहिनीने व्यवसायासाठी करण्याचा देखील प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे. या तरुणाबरोबर झालेल्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात हा तरुण देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याच्या याच प्रसिद्धीचा फायदा घेण्याच्या हेतूने कलर्स वाहिनीने आपल्याला हि ऑफर दिल्याचा खुलासा फारूकने केला आहे.\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का…\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nद हिंदू या वर्तमानपत्राने हा खुलासा केला आहे. त्यांच्या मते आम्ही कलर्स वाहिनीशी संपर्क साधल्यानंतर या वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटना फेटाळली देखील नाही किंवा मान्य देखील केली नाही.\nफारूक अहमद याच्या मते मला कलर्स वाहिनीने पन्नास लाख देण्याची अॉफर दिली होती मात्र या काळात मी माझ्यावर झालेल्या अत्याचाराची नुकसान भरपाई मागण्यात व्यस्त होतो. मी दहा लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र शासनाने अशा प्रकारच्या घटनेवर नुकसानभरपा�� देण्याची तरतुद नसल्याचं सांगून माझी मागणी फेटाळली होती.\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nया १२ कारणांमुळे तुकाराम मुंढेंसारखा कणखर माणूस पचवणं राजकारण्यांना जड जातं\nमहापूर असो की कोरोना भारतावर कोसळणाऱ्या प्रत्येक संकटात हा माणूस धावून येतो.\n२००७ साली चिघळलेलं दुध आंदोलन विलासरावांनी अमेरिकेतून सोडवलं होतं\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/discharge-of-11000-cusecs-of-water-from-khadakwasla-dam-127616575.html", "date_download": "2020-09-24T17:17:25Z", "digest": "sha1:ANN7XFJ2OK5YNOYEIFRLG5LNEZVNQVON", "length": 6243, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Discharge of 11,000 cusecs of water from Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून 11 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणातून पाणी सोडले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे:खडकवासला धरणातून 11 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणातून पाणी सोडले\nनांदूर-मधमेश्वरमधून सर्वाधिक 16 हजार 865 क्युसेकने गुरुवारी विसर्ग\nपुणे जिल्हा परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. पुण्याजवळचे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून गुरुवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणातून पाणी सोडले जात आहे. यंदा पावसाचे सुरुवातीचे महिने कोरडे गेल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून चित्र बदलले आहे. पावसाची कृपा झाल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच धरणसाखळीतील पाणीसाठा समाधानकारक रीतीने वाढत आहे. गुरुवारी सकाळी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले.\n> ६ दरवाजे प्रत्येकी एक फूट उचलून मुठा नदीत ५,१३६ क्युसेक वेगाने पाणी साेडले.\n> पावसाचा जाेर कायम राहिल्याने सायंकाळी ५.३० वाजता विसर्ग वाढवून ११,७०० क्युसेक वेगाने पाणी साेडले.\nनांदूर-म��मेश्वरमधून सर्वाधिक १६ हजार ८६५ क्युसेकने गुरुवारी विसर्ग\nनाशिक | जून-जुलैमध्ये जिल्ह्यावर पाठ फिरवलेल्या वरुणराजाने ऑगस्टमध्ये जिल्ह्यावर कृपा केली आहे. गत दोन-तीन दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू असून गुरुवारी धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या इगतपुरीत १४५ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ६६ आणि पेठमध्ये ७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झाली असून गंगापूरचा साठा ६० टक्के झाला आहे. नांदूर मधमेश्वरमधून गुरुवारी सायंकाळी ६ वाजता एक वेळ १६ हजर ८६५ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. ८ वाजता तो कमी करत ९ हजार ९५६ क्युसेकने करण्यात आला.\nअन्य धरणांची स्थिती अशी :\nइगतपुरीत १४५, तर त्र्यंबक ६६ आणि पेठमध्ये ७७ मिमी पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ.\nगंगापूर धरणाचा पाणीसाठा ६० टक्क्यांवर, दारणा धरण ९२ % भरले.\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 33 चेंडूत 20.54 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/muslim-children-took-darshan-of-ganesha-villagers-got-the-message-of-social-unity-127677913.html", "date_download": "2020-09-24T16:52:19Z", "digest": "sha1:P37SJOUQJBYBXXNF2YYHJK7RLSZIZGYM", "length": 4790, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Muslim children took darshan of Ganesha, villagers got the message of social unity | मुस्लिम बालकांनी घेतले गणेशाचे दर्शन, ग्रामस्थांना मिळाला सामाजिक एकोप्याचा संदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिरागसतेला धर्म नसतो:मुस्लिम बालकांनी घेतले गणेशाचे दर्शन, ग्रामस्थांना मिळाला सामाजिक एकोप्याचा संदेश\n''तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,\nइंसान की ओलाद है इंसान बनेगा.\nकुदरत ने तो बनाई थी\nएक ही दुनिया, हमने उसे हिंदू और मुसलमान बनाया,तू सबके लिए अमन का पैगाम बनेगा, इंसान है इंसान की ओलाद है इंसान बनेगा..''\nपापरी (ता. मोहोळ) येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन मुस्लिम मुले भोसले चौकातील नवयुग गणेश तरुण मंडळाच्या गणेशाची पूजा करत, मूर्तिस गंध लावत हात जोडून दर्शन घेत होते तेव्हा हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ओठी या गिताच्या ओळी आपसूकच येत होत्या.\nलहान मुले निरागस, निष्पाप असतात त्यांच्या मनात कोणताही जात धर्म वर्ण आदि भेदभाव नसतो, त्यांचे अंतःकरण शुद्ध असते. देवाला व श्रद्धेला ही जात धर्म नसतो म्हणूनच मुलांना देवाचे रूप मानले जाते. पापरी येथी�� अरमान मुलाणी व अलिफ मुलाणी ही दोन बालके आपल्या घरच्यांनी दूध आनायला सांगितले म्हणून रस्त्याने जात होती, त्यांची नजर भोसले चौकात रस्त्या शेजारी बसविलेल्या नवयुग गणेशाच्या मूर्ति कड़े गेली. आज गणपती विसर्जन होणार म्हणून दोन्ही भावंडे श्री गणेशाजवळ जाउन पूजा करत हात जोडून दर्शन घेवून गेली.\nया मुलाणी भावंडाच्या या कृतीने गावात तेथे उपस्तीत असलेल्या ग्रामस्थांना सामाजिक एकोप्याचा संदेश मिळाला आहे.\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 66 चेंडूत 13.36 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/one-country-one-exam-approval-for-establishment-of-national-recruitment-institute-improving-the-recruitment-process-127633254.html", "date_download": "2020-09-24T17:08:17Z", "digest": "sha1:EEURIAVZ7HCAU4PCYRHE6D5NE645IRWW", "length": 11821, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "One Country-One Exam: Approval for Establishment of National Recruitment Institute; Improving the recruitment process | एक देश-एक परीक्षा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या स्थापनेस मंजुरी; ग्रुप 'बी' आणि 'सी'साठी एकच परीक्षा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभरती प्रक्रियेत सुधारणा:एक देश-एक परीक्षा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या स्थापनेस मंजुरी; ग्रुप 'बी' आणि 'सी'साठी एकच परीक्षा...\nया परीक्षा 12 वेगवेगळ्या भाषांमध्येही घेता येतील, देशभरात एक हजारावर परीक्षा केंद्रे उभारली जाणार\nसरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेत केंद्राने मोठा बदल केला आहे. केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) स्थापनेला मंजुरी दिली. बी व सी ग्रुपच्या अतांत्रिक पदांसाठी उमेदवारांच्या स्क्रीनिंगसाठी ही संस्था सामायिक पात्रता परीक्षा (सीईटी) घेईल. यामुळे परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना अनेक पदांसाठी पात्र हाेण्याची संधी मिळेल. प्राथमिक परीक्षेत पात्र ठरणारे उमेदवार व्हेकन्सीनुसार परीक्षेला बसू शकतील.\nया निर्णयामुळे दरवर्षी सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेला बसणाऱ्या अडीच ते तीन कोटी तरुणांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना विविध अर्जांसाठी वेगवेगळी फीस भरावी लागणार नाही. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह म्हणाले, देशभरात हजारापेक्षा जास्त केंद्रे स्थापली जातील. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र असेल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रीय भरती संस्था कोट्यवधी तरुणांसाठी वरदान ठरेल. सीईटीच्या माध्य���ातून वेगवेगळ्या परीक्षा संपुष्टात आणून वेळ व संसाधनांची बचत होईल, पारदर्शकताही वाढेल. सरकारने एनआरएसाठी १,५१७.५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.\nसीईटीचा स्कोअर ३ वर्षांपर्यंत मान्य, राज्ये आणि खासगी क्षेत्रांनाही जोडणार\n> राष्ट्रीय भरती संस्था कोणकोणत्या परीक्षा घेईल\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), सर्व रेल्वे भरती बाेर्ड व इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सर्व्हिस पर्साेनलद्वारे (आयबीपीएस) अतांत्रिक पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा आता ही संस्था घेईल. भविष्यात जवळपास सर्व संस्थाही त्याच्याशी जोडल्या जातील.\n> राज्य सरकारी संस्थांचा यात समावेश नाही का\nसध्या सीईटीच्या गुणांचा वापर उपरोक्त प्रमुख संस्थाच करतील. कालांतराने केंद्राच्या इतर भरती संस्थाही त्याचा अवलंब करतील. सीईटीचे गुण केंद्र, राज्य सरकारे व खासगी क्षेत्रातील इतर भरती संस्थांशी शेअर होतील.\n> एनआरएद्वारे संचालित सीईटीमध्ये पात्र ठरताच उमेदवारांची नाेकरी पक्की होईल का\nतूर्त नाही. मात्र, भविष्यात असे शक्य आहे. सीईटी सध्या फक्त टिअर-१ परीक्षा आहे. म्हणजेच ती फक्त स्क्रीनिंग/शाॅर्टलिस्टिंगसाठी आहे. सीईटी देणारे परीक्षार्थी व्हेकन्सीनुसार पुढील उच्चस्तरीय परीक्षेसाठी सर्व संस्थांकडेही अर्ज करू शकतील. सीईटी स्काेअरच्या आधारावर या संस्था स्वतंत्रपणे टिअर-२ व टिअर-३ च्या विशेष परीक्षा घेतील. तथापि, काही सरकारी विभागांनी भरतीसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा समाप्त करणे व फक्त सीईटी गुणांच्या आधारावर उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय चाचणी करून नियुक्तीचे संकेत दिले आहे.\n> १२वी पास वा पदवीधरांसाठी वेगळी भरती परीक्षा असते. सीएटीत व्यवस्था कशी असेल\nशैक्षणिक पातळीच्या आधारावर एनआरएही ३ पातळ्यांवर सीएटी घेईल. अतांत्रिक पदांसाठी १० वी, १२ वी पदवीधर उमेदवारांसाठी वेगवेगळ्या परीक्षा होतील. मात्र अभ्यासक्रम एकच असेल. आता प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम नसेल.\n> सीईटीचे गुण किती वर्षे मान्य असतील तसेच ही परीक्षा किती वेळा देता येईल\nसीईटीचा स्कोअर निकालाच्या तारखेपासून ३ वर्षांपर्यंत वैध असेल. तो वाढवण्यासाठी उमेदवारांना कितीही वेळा परीक्षा देता येईल. वयोमर्यादा सध्याच्या नियमांनुसार असेल. सध्याच्या धोरणानुसारच एससी, एसटी, आेबीसी व इतर श्रे��ीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.\n> सीईटीसाठी नावनोंदणीची प्रक्रिया कशी असेल परीक्षा केंद्रे कशी ठरवली जातील\nपरीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना पोर्टलवर नावनोंदणी करावी लागेल. सोबतच पसंतीचे परीक्षा केंद्र नोंदवता येईल. उपलब्धतेच्या आधारावर त्यांना परीक्षा केंद्र दिले जाईल. सरकारने देशभरात एक हजार परीक्षा केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.\n> नव्या व्यवस्थेमुळे काय फायदा होईल\nउमेदवारांना नोकरीसाठी परीक्षेत भाग घेणे व तयारीसाठी लागणारा महत्त्वाचा वेळ, पैसे व काठिण्य बऱ्याच अंशी कमी होईल. सीईटीद्वारे भरतीचे चक्रही कमी होईल. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असल्यामुळे दूरवरच्या क्षेत्रात राहणाऱ्या उमेदवारांना फायदा होईल. उमेदवारांना परीक्षा शुल्कासह प्रवास, राहण्यावरही बराच खर्च करावा लागतो. सीईटीसारख्या एकाच परीक्षेमुळे उमेदवारांवरील आर्थिक बोजा कमी होईल.\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 46 चेंडूत 16.43 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/09/24/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T18:25:11Z", "digest": "sha1:KAQ6N4WZYNHISOPCQB5UENXSS3G66C3N", "length": 4571, "nlines": 92, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मला शोधताना", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nतु स्वतःत एकदा शोधुन बघ\nडोळ्याच्या या पापण्यांन मध्ये\nमला एकदा सहज बघ\nमी तिथेच असेन तुझी वाट पहात\nमला एकदा भेटुन बघ\nस्वतः एकदा ह्रदयात तु बघ\nलपवते ते काय तुझ्याशी\nएकदा तु ऐकुन बघ\nछेडली ती तार कोणती\nसुर तु जुळवून बघ\nभेटेल ते गीत तुला\nशब्द माझे तु बनुन बघ\nस्वतः एकदा आठवणीत बघ\nतुझ्या गोष्टीतील मला एकदा\nचित्रांन मध्ये रंगवुन बघ\nअधुरे असेल चित्र तेही\nस्वतःसही तु रंगवुन बघ\nआठवणीतील मी भेटेल तुला\nडोळे एकदा मिटुन बघ\nतु स्वतःत एकदा शोधुन बघ… \nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nक���ा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/led-bulb/", "date_download": "2020-09-24T17:46:26Z", "digest": "sha1:AYLBAM2BZ3R54TMLEWNHH5RV5URK4NQ2", "length": 3896, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "LED Bulb Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: ‘डस्टबीन’ खरेदी म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपहार – भाजप नगरसेवक संदीप…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तीन वर्षांपूर्वी ओला कचरा व सुका कचरा गोळा करण्यासाठी 29 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेले डस्टबिन धूळ खात पडलेले आहेत. वाटपाअभावी भांडार विभागाकडे या डस्टबीन पडून असताना आता पुन्हा नव्याने…\nChinchwad : सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व अविमम लायटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'गमतीशीर विज्ञान, विज्ञानातून गंमत' या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पेटंट नोंदणी प्रक्रियेची…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-school-result-is-98-35-percent/", "date_download": "2020-09-24T18:38:39Z", "digest": "sha1:XYCW46NMLM4QZXLMYKFTY2JCIYIYNUAV", "length": 2896, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala school result is 98.35 percent Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : शहराचा दहावीचा निकाल 98.35 टक्के\nएमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी शालांत परिक्षेत लोणावळा शहराचा निकाल 98.35 टक्के लागला. शहरातील 1336 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती, यापैकी 1314 विद्यार्थी…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/you-will-no-longer-wish-to-date-with-this-actress/", "date_download": "2020-09-24T18:27:43Z", "digest": "sha1:YZTWQNY5HUOFAVGTHFROUK6XMFWF5454", "length": 12009, "nlines": 134, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "'या' अभिनेत्रीसोबत डेट करण्याची तुमची इच्छा आता होणार पूर्ण - News Live Marathi", "raw_content": "\n‘या’ अभिनेत्रीसोबत डेट करण्याची तुमची इच्छा आता होणार पूर्ण\nNewslive मराठी- बॉलिवूडमधील अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. तिला डेट करण्याचं स्वप्न अनेक मुलं पाहत असतात. दिशाच्या चाहत्यांनी अनेकदा ही ईच्छा सोशल मीडियावर दिशा समोर व्यक्त केली आहे.\nआता दिशाच्या चाहत्यांची ही ईच्छा पूर्ण होणार आहे. दिशा तुमच्यासोबत डेट करु शकते आणि ते सुद्धा वर्षाच्या सर्वात रोमँटिक दिवशी अर्थात ‘व्हॅलेन्टाईन डे’ या दिवशी तुम्ही दिशासोबत डेट करु शकता.\nमाझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप\nअभिनेत्री दिशा पटाणीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं आहे की, व्हॅलेन्टाईन डेला ती आपल्या चाहत्यांमधील एका कुणाला तरी डेट करणार आहे. त्यासाठी त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत एक व्हिडीओ अपलोड करत सांगावे लागेल की, ते का दिशासोबत डेट करण्यास ईच्छुक आहेत. दिशाने व्हिडीओमध्ये विशेष करुन सांगितलं आहे की, पाठवण्यात येणाऱ्या व्हिडीओमध्ये एकही ‘चीजी लाईन्स’ नसावी.\n….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध\nया अभिनेत्रीसोबत अक्षय कुमार जायचयं डेटवर\nपंतप्रधानांच्या फोटोचा गैरवापर केल्यास होणार शिक्षा\nNewslive मराठी – मंत्र्यांसोबत फोटो काढून काही जण आपली एखाद्या मंत्र्याशी किती जवळची ओळख आहे, हे दाखवण्याचा दावा करतात. परंतू, आता राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा देशाचं राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा, चुकीचा किंवा व्यावसायिक कामासाठी वापर केल्यास सरकारकडून कडक कायदे करण्यात येणार आहेत. व्यापार किंवा व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा अयोग्य किंवा अनधिकृत वापर केल्यास […]\n“सत्याचा विजय होईल,” FIR दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर\nNewslive मराठी- अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियाच्या वकिलांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध […]\nनितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी; तब्बल 5 कोटी रोजगार होणार उपलब्ध\nदेशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक उद्योग बंद पडले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक जणांवर बेरोजगाराचा डोंगर कोसळला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक चांगली बातमी दिली आहे. गडकरींनी सांगितले की येत्या पाच वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 5 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. गडकरी यांनी सांगितले की, […]\nमाझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप\nकौमार्य चाचणी ठरणार लैंगिक अत्याचार\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nअखेर खर्गे यांना हटवले; कॉंग्रेस कार्यकारिणीत मोठे बदल\nव्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री\nसतीश शाह यांची करोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3078", "date_download": "2020-09-24T18:34:58Z", "digest": "sha1:ZHYGXDORDWP4SNQQ7TP6FR2JIHMOLPAG", "length": 13899, "nlines": 137, "source_domain": "pcnnews.in", "title": "ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे - साखर संघ दरम्यान बैठक - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > शहरं > मुंबई > ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे – साखर संघ दरम्यान बैठक\nऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे – साखर संघ दरम्यान बैठक\nSeptember 10, 2020 PCN News55Leave a Comment on ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे – साखर संघ दरम्यान बैठक\n*ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे – साखर संघ दरम्यान बैठक*\n*कोयता म्यान ठेवा ; ऊसतोड मजूर माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय – पंकजाताई मुंडे*\n_कामगारांच्या मजूरीत वाढ करण्यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत झाली चर्चा \nमुंबई दि. १० —— ऊसतोड कामगारांना मी न्याय मिळवून देणारच आहे, तोपर्यंत कोयता म्यान ठेवावा. माझ्यासाठी ऊसतोड मजूर हा जिव्हाळ्याचा विषय आहे, राजकारणाचा नाही असे स्पष्ट करत\nकामगारांना वेठीस धरून राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे.\nराज्यातील ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ऊसतोड कामगार लवादाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या दरम्यान आज साखर भवन येथे एक बैठक पार पडली. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत न्याय्य वाढ करण्यासह अन्य महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे आबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, केशवराव आंधळे, श्रीमंत जायभाये व विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.\nयावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जो लवाद आहे, त्यावर मी आणि कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून ना. जयंत पाटील आहेत. या विषयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करू. कामगारांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तोपर्यंत कोयते म्यान ठेवा. मजूरांचा विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे, राजकारणाचा नाही. कामगारांचे मुद्दे मांडताना ते आक्रमकपणे मांडले जावेत, आक्रस्ताळेपणे नाही. तथापि, मजूरांना वेठीस धरून कुणी राजकीय हस्तक्षेप करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असे सांगून ऊसतोड कामगार महामंडळाचा विषय जसा हवा तसा हाताळता आला नाही याबद्दल खंत वाटते असेही त्या यावेळी म्हणाल्या.\n*पंकजाताईंनी केले सुशीला मोराळे यांचे कौतुक \nया बैठकीला बीडमधून सुशीलाताई मोराळे हया एकट्या महिला उपस्थित होत्या. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलतांना त्यांच्या उपस्थितीची दखल घेऊन कौतुक केले.\n*या मागण्यांवर झाली चर्चा*\nराज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनाकडून प्राप्त झालेल्या निवेदनावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ करावी यासह ऊस वाहतूक दरात वाढ करणे,मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करणे,ऊसतोडणी मजूरांना पाच लाखाचे विमा कवच दयावे व त्याचा विमा हप्ता ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून किंवा कामगार खात्यामार्फत भरणा करावा, यात कोविडचा ही समावेश व्हावा, ऊसतोड मजूरांच्या बैलांसाठी कारखाना परिसरात पशुवैदयकीय दवाखान्याची व्यवस्था करावी, कारखान्यावर स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था करणे, कारखाना परिसरात पक्के घरकुल व शौचालये पुरविणे, मजूरांच्या मुलांकरिता प्रत्येक तालुक्यात निवासी शाळा व वस्तिगृहाची व्यवस्था करणे,\tमजूरांसाठी उन्नती योजनेची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करणे, मजूरांना ६० वर्षे वयानंतर पेन्शन योजना सुरु करणे, ऊसतोड कामगारांच्या मुलींचे विवाह लहान वयात होतात,हे आढळून आलेले आहे, त्यामुळे त्या मुलींचे लग्न वय वर्षे 18 झाल्यानंतर व्हावे त्याला शासनाने कन्यादान अशी खास योजना करावी आणि ऊसतोड कामगारांचा दर तीन वर्षांनी करार करावा अशा मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली\nपरळीत वादळी वा-यासह जोरदार पाऊस\nबीड जिल्हयात 90 तर परळीच्या 24 जणांना मिळणार डिस्चार्ज\nभाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n‘मदर्स डे’ निमित्त पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट\nसामाजिक न्यायमंञी ना.धनंजय मुंडेसह मुंबईतील बंगल्यातील काही व्यक्ती कोरोनाबाधित\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3122", "date_download": "2020-09-24T16:51:40Z", "digest": "sha1:SSRXZKTG7BGEMBOVL3WF2U2G6RB6H7N2", "length": 7355, "nlines": 127, "source_domain": "pcnnews.in", "title": "संपादक गंमत भंडारी यांना मातृशोक - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > संपादक गंमत भंडारी यांना मातृशोक\nसंपादक गंमत भंडारी यांना मातृशोक\n*संपादक गंमत भंडारी यांना मातृशोक*\nयेथील दै. पार्श्वभूमी चे संपादक गंमत भंडारी यांच्या मातोश्री राधाबाई नंदलाल भंडारी यांचे आज मंगळवार दि.१५ सप्टेंबर २०२० रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८७ वर्ष होते.\nसायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती राधाबाई भंडारे त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार समयी बीड शहरासह जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. दै. पार्श्वभूमी चे संपादक गम्मतभाऊ भंडारी यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखात मराठवाडा साथी पीसीएन न्युज परिवार सहभागी आहे.\nशेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी -भाई मोहन गुंड\nबीड जिल्हया�� 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह\nबीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज\nबीड जिल्ह्यातील शेतक-यांचा पीक विमा भरून घेण्याबाबत आदेश द्या\nखरीप हंगामापूर्वी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करा-खा.डाॕ.प्रितमताई मुंडे\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/sharad-pawar-nasikrav-tirpude/", "date_download": "2020-09-24T17:52:46Z", "digest": "sha1:465FXNKJHYDJEFADJWUMYYJ4CVZJUJWK", "length": 22150, "nlines": 119, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या उपमुख्यमंत्र्यामुळे पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nया उपमुख्यमंत्र्यामुळे पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला.\nआणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. कॉंग्रेसमधल्या देखील जुन्या नेत्यांचे इंदिराजींनी राजकारणात अनुनभवी असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली असे मत बनले होते. य�� दोन्ही गटात वाद झाल्यामुळे कॉंग्रेसची फाळणी झाली व इंदिरा गांधी कॉंग्रेसपासून वेगळ्या झाल्या.\nहे दोन्ही कॉंग्रेस स्वतःला मूळ कॉंग्रेस म्हणवून घ्यायचे. तरी त्यांच्या अध्यक्षांच्या नावावरून ते ते पक्ष ओळखले जायचे. इंदिरा कॉंग्रेस आणि रेड्डी कॉंग्रेस.\nयशवंतराव चव्हाण हे केंद्रातही सर्वात वरिष्ठ नेता म्हणून ओळखले जायचे. त्यांनी नेहरूंच्या व लालबहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्रीपद तर इंदिरा गांधी यांच्या मंत्री मंडळात गृह, अर्थ, परराष्ट्र अशी महत्वाची खाती संाभाळली होती. इंदिरा गांधी यांच्यानंतर कॉंग्रेसचे दोन नंबरचे नेते असच त्यांना ओळखल जायचं.\nयापूर्वी जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींच्या विरोधात बंड झालं होतं तेव्हा त्यांनी इंदिराजींना साथ दिली होती. पण यावेळी मात्र त्यांनी ब्रम्हानंद रेड्डी, देवराज अर्स यांची साथ द्यायची ठरवली.\nयशवंतराव चव्हाणांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातही कॉंग्रेस दुभंगली. अनेक मोठे नेते त्यांच्यासोबत रेड्डी कॉंग्रेसमध्ये आले. यशवंतरावांचे विरोधक समजले जाणारे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी स्वतःचा महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस नावाचा पक्ष काढला. इंदिरा कॉंग्रेसमध्ये वसंतराव साठे, रामराव आदिक व नासिकराव तिरपुडे असे मोजकेच नेते उरले होते.\nएकेकाळी राजकीय संन्यास घेतलेले वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाणांना हटवून मुख्यमंत्री बनले होते.\n१९७८च्या विधानसभा निवडणुका झाल्या. जनता दलाचे सर्वाधिक ९९ आमदार निवडून आले होत. राष्ट्रीय पातळीवर आलेल्या जनता दलाच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात देखील पडले होते. रेड्डी कॉंग्रेसचे ६९ तर इंदिरा कॉंग्रेसचे ६२ आमदार विजयी झाले होते. जनता दल चर्चेत अडकली होती तेव्हा वसंतदादांनी शरद पवारांच्या सारख्या धूर्त नेत्याच्या मदतीने दोन्ही कॉंग्रेस युतीचे सरकार बनवले.\nरेड्डी कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रीपद तर इंदिरा कॉंग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद अशी विभागणी करण्यात आली. वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री बनले.\nयापूर्वी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद अस्तित्वात नव्हते पण पहिल्यांदाच आघाडी सरकार बनल्याने नव्याने उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. विदर्भातील दलित चळवळीतून आलेले इंदिरा कॉंग्रेसचे नेते नासिकराव तिरपुडे या पदावर बसले.\nपण ह�� आघाडी सरकार अस्तित्वात आल्याच्या पहिल्या दिवसापासून नासिकराव तिरपुडेनी यशवंतराव चव्हाणांच्यावर टीका करण्यास सुरवात केली. नासिकराव तिरपुडे हे आधीपासून विदर्भवादी नेता म्हणून प्रसिद्ध होते, त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सहकार लॉबीच्या नेत्यांवर राग होता. हे नेते फक्त मराठा समाजाचच नेतृत्व करतात असा त्यांचा आरोप असायचा.\nइंदिरा गांधीना देखील यशवंतराव चव्हाणांनी आपली साथ दिली नाही याचा राग होता.\nत्यांनी नासिकराव तिरपुडेनां बळ दिले. आक्रमक राजकारण केले नाही तर महाराष्ट्रात आपले अस्तित्व राहणार नाही ही त्यांची व संजय गांधी यांची समजूत झाली होती, यशवंतराव चव्हाणांचे पंख महाराष्ट्रातच कापले पाहिजेत असे त्यांचे धोरण होते.\nनासिकराव तिरपुडे यांना मोकळीक देण्यात आली. याचा त्यांनी फायदा उचलला.\nदादांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करून स्वतःच मुख्यमंत्री असल्याच्या थाटात प्रतिसरकार चालवण्यास सुरवात केली. मुख्यमंत्र्यांकडे जाणारी प्रत्येक फाईल आधी माझ्याजवळ आली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. पत्रकार परिषदासुद्धा वेगळ्याच घेतल्या जाई. इंदिरा कॉंग्रेसचे आमदार वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते.\nएकदा पत्रकारांनी नासिकराव तिरपुडे यांना आघाडीचे सरकार कसे चालू आहे हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी वसंतदादांच्या काठी टेकीत चालण्यावरून असंस्कृत टिप्पणी केली की,\n” काठी टेकीत टेकीत चालू आहे.”\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र…\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले…\nदोन्ही कॉंग्रेसमध्ये दुरावा वाढत चालला होता. रेड्डी कॉंग्रेसचे नेते आपल्या जेष्ठ नेत्यांवर रोज होणार्या टिकेमुळे चिडून होते.\nखुद्द वसंतदादांनी एका आमदारांच्या बैठकीत हे सरकार गेल गाढवाच्या *** असा ग्राम्य भाषेत उद्धार केला होता. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानस पुत्र म्हणून ओळखले जायचे. दादांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री देखील होते. दादांनी त्यांना थेट सांगितलं ही होतं,\n“शरद, या नाशिकरावचे बघा काय तरी, नाही तर मीच राज्यपालांकडे राजीनामा देऊन आपल्या सगळ्यांचीच नाशिकरावच्या जाचातून सुटका करून घेतो.”\nइंदिरा कॉंग्रेसच्या ऐवजी जनतापक्षाचा पाठी���बा घेऊ असा विश्वास वसंतदादांना होता. त्यांची केंद्रात नेते असणाऱ्या चंद्रशेखर यांच्याशी मैत्री होती. पण जेव्हा खरोखरीस राजीनाम्याची वेळ आली तेव्हा दादांनी धाडस दाखवले नाही. मात्र इतर यशवंतराव चव्हाण समर्थक नेते आक्रमक झाले होते. त्यांनी हे सरकार पडायची तयारी सुरु केली.\nजेष्ठ संपादक गोविंदराव तळवळकर यांनी अग्रलेख लिहिला की\nहे सरकार पडावे ही तर श्रींची इच्छा.\nया अग्रलेखानंतर सरकार पाडण्याच्या गतीविधी वेगवान झाल्या. दादांना कुणकुण लागली होती. मात्र त्यांच्या हातातून सर्व गोष्टी निसटत चालल्या होत्या. उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे हे अवघड जागेचे दुखणे बनले होते. त्यांच्यामुळे वसंतदादांची फरफट होत होती.\nअखेर १२ जून १९७८ रोजी शरद पवार, सुंदरराव सोळंकी, सुशीलकुमार शिंदे व दत्ता मेघे या चार मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यांना ३८ आमदारांचा पाठींबा होता. यशवंतरावांचे कट्टर मित्र व जेष्ठ नेते आबासाहेब कुलकर्णी खेबुडकर व किसन वीर हे त्यांच्या बरोबर होते.\nखुद्द यशवंतराव चव्हाण राज्यात सरकार अस्थिर करण्याच्या बाजूने नव्हते. त्यांनी तसा फोन शरद पवारांना केला देखील पण किसन वीर यांनी पवारांच्या हातातून फोन हिसकावून घेऊन यशवंतरावाना सांगितले,\n“तरुण मुलांनी निर्णय घेतला आहे, त्यात बदल होणार नाही. पोरांचं राजकीय आयुष्य बरबाद होईल अस काही करायला सांगू नका. “\nआबासाहेब कुलकर्णी यांनी चंद्रशेखर यांना फोन करून जनता पक्षाच्या पाठिंब्याची व्यवस्था केली. रेड्डी कॉंग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट सरकारमधून बाहेर पडला व नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली. राज्यात एसएम जोशी यांनी सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून पवारांना पसंती दिली. जवळपास एक महिन्याच्या घडामोडीनंतर १८ जुलै १९७८ रोजी वसंतदादांनी राजीनामा दिला.\nआणि पुरोगामी लोकशाही दलाचे शरद पवार मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात ही घटना पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून प्रसिद्ध झाली.\nपुढे वसंतदादा पाटील इंदिरा कॉंग्रेसमध्ये परतले. परत मुख्यमंत्री झाले, शरद पवार देखील परत कॉंग्रेसमध्ये आले. वेगळ्या कॉंग्रेसच अस्तित्वच मिटल. ज्या नासिकराव तिरपुडे यांच्यामुळे हे घडले ते मात्र काही वर्षांनी जनता पक्षात गेले. राजकीय पटलावर त्यांचं महत्व कमी कमी होत ��ेल.\n१९८६ साली वेगळा विदर्भ मागून त्यांनी खळबळ करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही, पुढे त्यांनी अखिल भारतीय इंदिरा कॉंग्रेस नावाचा पक्ष स्थापन करून अखेर पर्यंत त्याचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राहिले.\nहे ही वाच भिडू.\nम्हणून इंदिरा गांधींनी पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली.\nएका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.\nसुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य.\nअमरावतीची ऑलिम्पिक टीम हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती..\nवाहत्या महापुरात क्रांतिकारकांनी उडी मारली. हाकाटी पसरली, “वसंतदादाने जेल फोडला…\nमहाराष्ट्राच्या शेतकरी नेत्याने कर्नाटकात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन उभारलं होतं.\nएसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2020-09-24T18:17:29Z", "digest": "sha1:K4F5ZKHSO3BR4SNGUVNBL74YLHZMQG7M", "length": 8204, "nlines": 104, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "बदन से अपाहीज लेकीन हौसलो से मजबूत को चाहिए छोटीसी मदद. - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nबदन से अपाहीज लेकीन हौसलो से मजबूत को चाहिए छोटीसी मदद.\nक्या हम सचमूच ईस पढीलीखी बदन से अपाहीज लेकीन हौसलो से मजबूत लडकी की मदद कर सकते है \n.यह बिलकीस पठाण है. जिसने M-COM किया है. लेकीन यह बदन से अपाहीज है. यह चल फिर नह�� सकती. उसे कीसी दुसरे की मदद की जरूरत होती है.\nयह IBM मे जाॅब कर रही थी. लेकीन अदंर आना जाने के लिऐ ऑफीस वाले जो मदद करते थे वह उन्हे हमेशा का बोज होने लगा. जाॅब चला गया.\nइसके वालीद (पिता)एक अच्छे शोसल वक॔र है. जो अब वाघोली मे रहेते है. और कन्स्ट्रकशन कपंनी मे ड्रायव्हर है.\nअब इस माजुर लडकी को “ईलेक्टाॅनिक व्हिल चेअर” की जरूरत है. ता के वह सब खुदब खुद चल फिर सके. और माँ, बाप पर बोझ ना बन ते हूवे जाॅब करके अपना और माॅ बाप का पेठ भर सके. और जो ईतना Struggling से पढी है उसकी भी चिज हो.\nतो उस “ईलेक्ट्रीकल व्हिल चेअर” की किमंत 2,10,000/-₹ है. जो 1,50,000/- ₹ मे मिल रही है.\nअगर कोई दानीश्वर, तजींम, सस्थां हो तो ईस खादिम या उस लडकी के वालीद को (M. No. 8623988648 को संंपर्क करे.\nआप दे दे, दिला दे, नही तो देनेवाले का नाम बता दे\nहाजी गौस शेेख (येरवडा.)\n← शिवाजी रोडवर पीएमपीएलखाली चिरडून एकाचा मृत्यू.\nपावसाचे जमलेले पाणी जाण्यास पावसात भिजून मार्ग बनवणारे बालवीर. →\nPune corporation च्या विस्तारित इमारतीचे उपराष्ट्रपती च्या हस्ते उदघाटन होणार.\nझाडे न तोडता रेल्वे स्टेशन बनविण्याची मागणी\nशफि इनामदार विरोधात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.rkhunt9.com/2019/08/janmashtami-quotes-in-marathi.html", "date_download": "2020-09-24T19:22:30Z", "digest": "sha1:76TLCNPWBCBSP24VAE4MIU6DORMQPIQF", "length": 8827, "nlines": 72, "source_domain": "www.rkhunt9.com", "title": "10+ Best Janmashtami Quotes in Marathi Gokulashtami Marathi Messages - RkHunT9", "raw_content": "\nJanmashtami Quotes in Marathi: जन्माष्टमीचे नवीनतम उद्धरण आणि हिंदी व इंग्रजीमध्ये जन्माष्टमीच्या शुभेच्छा मिळवा. कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती, सतम आथम, जन्माष्टमी, कृष्णाष्टमी, श्री जयंती अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते. कृष्ण जन्माष्टमी भगवान श्री कृष्ण यांचा जन्म उत्सव आहे जो विष्णू���ा आठवा अवतार आहे. gokulashtami information in marathi shree krishna janmashtami status in marathi gokulashtami messages in marathi.\nमराठी मध्ये जन्माष्टमी कोट्स\nथंडी किंवा उष्णता, आनंद किंवा वेदना यांचा अनुभव घ्या. हे अनुभव क्षणभंगुर असतात; ते येतात आणि जातात. त्यांना संयमाने सहन करा. - भगवद्गीता - भगवान श्रीकृष्ण\nया जन्माष्टमीचा वर्षाव होऊ शकेल\nआपण प्रेम आणि शांती फुलते.\nभगवान श्रीकृष्णाची दिव्य कृपा असो\nआज आणि नेहमी तुझ्याबरोबर रहा.\nकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा\nजरी अज्ञानी माणसाने वाईट वागणूक दिली किंवा अपमान केला, उपहास केला, शिव्या घातल्या, मारहाण केली, बळजबरी केली, किंवा अज्ञानी लोकांद्वारे वाईट वागणूक दिली गेली, किंवा त्याचे स्वत: चे कल्याण केले. त्याने स्वत: च्या प्रयत्नातून स्वत: ला धीर आणि प्रतिकार सहन करून सोडवावे. - भगवद्गीता - भगवान श्रीकृष्ण\nलढाईत, जंगलात, पर्वतांच्या पर्वावर, अंधार असलेल्या मोठ्या समुद्रावर, भाला व बाणाच्या मध्यभागी, झोपेमध्ये, गोंधळामध्ये, लज्जास्पद खोलीत, एखाद्या मनुष्याने आपला बचाव करण्यापूर्वी केलेली चांगली कृत्ये . - भगवद्गीता - भगवान श्रीकृष्ण\nकृष्ण सर्वोच्च परमेश्वर आहेत,\nदेवकी (कंसची बहिण) आणि वासुदेव यांचा मुलगा.\nतो कंस आणि चैनूरचा खून करणारा आहे.\nअशा महान परमेश्वराला मी नमन करतो आणि देव मला आशीर्वाद देवो\nकृष्ण जन्माष्टमी धन्य असो\nसत्य नेहमीच जिंकेल हे अगदी स्पष्ट आहे,\nम्हणून श्रीकृष्णाने सांगितलेल्या गोष्टी करण्याचा नेहमीच प्रयत्न करा.\nआणि भगवान रामासारखे वागा.\nतुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.\nएखादा माणूस नवीन वस्त्र घालतो, जुन्या वस्तूंचा त्याग करतो, तसाच आत्मा नवीन भौतिक देह स्वीकारतो, जुन्या आणि निरुपयोगी माणसांना सोडून देतो - भगवान श्रीकृष्ण\nएखाद्याला आनंद आणि त्रास, किंवा थंड व कळकळ यासारख्या द्वैद्वांचा सामना करताना सहनशीलता शिकायला हवी आणि अशा द्वैत्यांना सहन केल्याने नफा आणि तोटा या चिंता पासून मुक्त होते. - भगवान श्रीकृष्ण\nवाघ जसा इतर प्राण्यांचा नाश करतो तसाच प्रभूबद्दल तीव्र प्रेम आणि आवेश यांचा वास वासना, क्रोधाने व इतर उत्कटतेने खाऊन टाकतो. गोपींची भक्ती म्हणजे प्रेम, निरंतर, अतुलनीय आणि न उलगडणारी भक्ती. - श्री रामकृष्ण परमहंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/543", "date_download": "2020-09-24T17:54:08Z", "digest": "sha1:LV44UTWSNUT27COEMIBG2HV6OZD77CMG", "length": 14178, "nlines": 147, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); नाॅस्टाल्जिया - जुनून | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nयूट्यूबमुळं मला माझ्या लहानपणी ज्या क्लासिक सिरीयल लागायच्या त्या पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत आणि त्यातील त्या वेळी सुटलेले... न समजलेले भाग होते ते अगदी नीट समजून पाहणं हा एक आनंदाचा भाग आहे. फरमानबद्दल मागंच लिहिलं आहे.\nसिनेव्हीस्टाजनं तयार केलेली जुनून ही दूरदर्शनवरील सिरीयल १९९३ ते १९९५ पर्यंत चालू होती. परिक्षीत सहानी, बीना, बेंजामिन गिलानी, स्मीता जयकर, दीना पाठक, फरिदा जलाल, सईद जाफरी, नीना गुप्ता, अर्चना पूरणसिंग, मंगल धिल्लन राजेश पुरी, किट्टू गिडवानी ही स्टारकास्ट असलेली ही सिरीयल. बारकाईनं बघताना काय काय जाणवलं... बीना, स्मिता जयकर या अतिशय सुंदर दिसल्या आहेत. अभिनयही संयत आणि छान. नीना गुप्ता - प्रचंड गोड काम केलंय तिनं आणि ते दिखाऊ गोड नाही वाटत. फरिदा जलाल ही एव्हरग्रीन आई. सईद जाफरींचे बाबा तर खरोखर छान. आजकाल लाफ्टर शोमध्ये किंचाळत हसणारी अर्चना पूरणसिंग इथं मात्र इतकी सात्विक दिसलीय आणि सगळ्यात भारी काम झालं आहे ते मंगल धिल्लनचं. एका रियासतीचा राजकुमार आई-बाप इंग्रजांकडून डोळ्यांदेखत मारले गेल्यानंतर ठोकरा खात मोठा होतो. त्याचा जो अॅटीट्यूड आहे तो फार आवडला. तो गर्व, घमेंड किंवा ताठा नाही तर स्वाभिमान आहे. या सुमेरनं आपल्याशी लग्न करावं म्हणून हट्टून बसलेली घमेंडखोर मुलगी किट्टू गिडवानी आणि रेखाशीच लग्न ठरलंय तर तिच्याशीच करणार हा बाणेदारपणे सांगणारा सुमेर राजवंश.. अशी उपकथानकं असूनही ही सिरीयल बोअर झाली नव्हती..\nबीना आणि परिक्षीत सहानी हे र���जनगर रियासतीचे राजा राणी. बरीच वर्षे त्यांना मूल बाळ नसतं. एका नर्तकीबरोबरच्या राजाच्या प्रेमातून सुमेरचा जन्म होतो आणि त्याला जन्म देते नी ती नर्तकी मरते. मोठ्या मनाने राणी सुमेरचा स्वीकार करते. सुमेरचं लग्न रेखाशी लहानपणीच ठरवलेलं असतं. आणि एका हल्ल्यात त्याच्या डोळ्यासमोर आई-वडिलांना इंग्रज गोळ्या घालून मारतात. सुमेर कशीबशी मिळतील ती कामं करत मोठा होतो. मुंबईत एका हाॅटेलमध्ये तो कॅप्टन म्हणून काम करत असतो. त्याच हाॅटेलमध्ये रीमा (नीना गुप्ता) रिसेप्शनिस्ट असते. सुमेर ( मंगल धिल्लन) तिच्यावर सख्ख्या बहिणीसारखं प्रेम करत असतो. तिच्याच घरी तिच्या आई बाबांसोबत राहत असतो. रेखा (अर्चना पूरणसिंग) आणि सुमेरनं लग्न करून आपल्याच घरी राहवं अशी रिमाच्या आई-बाबांची (फरिदा जलाल, सईद जाफरी) इच्छा असते. पण हाॅटेलमध्ये काम करताना कुणाकडूनही टीपसुद्धा न घेणारा मानी सुमेर त्याला तयार होत नाही.\nनियतीच्या मनात काही वेगळेच असते. रिमा आणि आदित्य धनराज (शशी पुरी) यांचं एकमेकांवर प्रेम असतं. आदित्य हा धनराज ग्रूपच्या मालकाचा मुलगा. दहाच वर्षाचा असताना त्याचे वडील गेलेले असतात. त्याची आई ( स्मिता जयकर) एवढा मोठा कारभार लालाजींच्या (विष्णू शर्मा) भरवशावर ठेवून असते. याच इंडस्ट्रीच्या एक्सपान्शनसाठी आदित्य परदेशी जातो आणि त्याच वेळी रिमाला त्याच्यापासून दिवस गेलेले असतात. त्याच्याशी संपर्क साधण्याचे तिचे सगळे प्रयत्न फसतात. शेवटचा पर्याय म्हणून ती त्याच्या आईला जाऊन भेटते. पण तिला त्या हाकलून देतात आणि आपल्या पोटातील बाळाचा बाप कोण या गुपितासह रिमा आत्महत्त्या करते. तिच्या जाण्याच्या धक्क्याने तिचे वडीलही हार्ट अटॅकने जातात.\nसुमेर आणि रेखा रिमाच्या आईसह त्यांच्या घरी राहायला येतात. रिमाच्या बाळाचा बाप कोण हे तिथं अचानक समजतं. आदित्य धनराजला यातील काहीही माहिती नसते. तो परदेशातून परत येतो आणि रिमाच्या घरी जातो. तिला रितसर आईला भेटवण्याचा त्याचा प्लॅन असतो. पण तिथं सुमेरकडून त्याला समजतं की आपल्या आईमुळेच रिमानं‌ आत्महत्त्या केली. मग सुरू होतो एका सूडाचा प्रवास. बिल्डर बनलेला सुमेर.. आदित्य धनराजला मातीत मिसळायची प्रतिज्ञा करतो..ते वेड..ते ध्येयच होतं सुमेरच्या आयुष्याचं ते पूर्ण होतं का.. हे तुम्ही बघा.. त्याचं‌ टायटल साँग आजही मनात ���ेंगाळतं..इतक्या वर्षांनंतरही त्या ओळी मनात घोळतात..\nकहाँ दिल जले तो सुकूं चाहीये..\nजुनूं के लिये बस जुनूं चाहीये\nम्हादू लवासाला खाईल काय...\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/nakshal-attack-on-doordarshan-crew-in-chattisgadh-313302.html", "date_download": "2020-09-24T19:12:51Z", "digest": "sha1:LPOG4FOAPTNY7YYEOEJ535TEJYCBE35A", "length": 19618, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवादी हल्ला : कॅमेरामनचा मृत्यू, २ जवान शहीद | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठल���\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nदूरदर्शनच्या टीमवर नक्षलवादी हल्ला : कॅमेरामनचा मृत्यू, २ जवान शहीद\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nदूरदर्शनच्या टीमवर नक्षलवादी हल्ला : कॅमेरामनचा मृत्यू, २ जवान शहीद\nछत्तीसगड निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त दंतेवाडामध्ये दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कॅमेरामनचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या हल्ल्यात दोन जवानही शहीद झाले आहेत.\nदंतेवाडा (छत्तीसगड), ३० ऑक्टोबर :नक्षलग्रस्त दंतेवाडाच्या अरणपूर भागात दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कॅमेरामनचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. दोन जवानही शहीद झाले आहेत.\nअर्चितानंद साहू हे मृत्युमुखी पडलेल्या कॅमेरामनचं नाव आहे.\nदंतेवाडाचे DIG रतनलाल डांगी यांनी सांगितलं की, नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलातला एक साहाय्यक निरीक्षक आणि एक सबइन्स्पेक्टरसुद्धा शहीद झाले आहेत.\nछत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षली कारवायांची तीव्रता या भागात वाढली आहे. निवडणुका शांततामय मार्गानं होऊ नयेत यासाठी अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच दोन दिवसांपासून दंतेवाडा भागात सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमकी सुरू आहेत.\nअरणपूर ठाणा क्षेत्रात येणाऱ्या निलावाया गावात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. हे जवान सर्चिंग ऑपरेशनसाठी जंगलात निघाले होते. या वेळी झालेल्या चकमकीत अनेक जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यात २ जवानही मृत्युमुखी पडले आहेत.\nअर्चितानंद साहू हे कॅमेरामन दिल्लीहून निवडणुकांचं वार्तांकन करण्यासाठी छत्तीसगडमध्ये गेले होते. याबाबत अधिक माहिती हाती आल्यानंतर बातमी अपडेट होईल.\nनरभक्षक वाघीण पकडण्यासाठी आता वनविभागाची ही नवी शक्कल; कॅमेऱ्यात झाली कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असत��� का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2020-uae-more-than-20000-coronavirus-tests-planned-during-tournament-gh-478916.html", "date_download": "2020-09-24T19:29:03Z", "digest": "sha1:2YNET4E6PPX7JJAFKD4N363RQKNRIQNI", "length": 22611, "nlines": 194, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 दरम्यान तब्बल 20,000 कोरोना टेस्ट करण्याची तयारी! असा आहे नवा मेडिकल प्लॅन ipl 2020 uae more than 20000 coronavirus tests planned during tournament mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बा���क, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nIPL 2020 दरम्यान तब्बल 20,000 कोरोना टेस्ट करण्याची तयारी असा आहे नवा मेडिकल प्लॅन\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nIPL 2020 दरम्यान तब्बल 20,000 कोरोना टेस्ट करण्याची तयारी असा आहे नवा मेडिकल प्लॅन\nखेळाडूंच्या सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नसून याआधी जेव्हा खेळाडू दुबईमध्ये पोहोचले होते तेव्हा प्रत्येकाला सहा दिवसांचा आयसोलेशन कालावधी अनिवार्य करण्यात आला होता.\nदुबई, 11 सप्टेंबर: कोरोनाच्या या संकटाचा सर्वच क्रीडा स्पर्धांना मोठा फटका बसला आहे. अनेक स्पर्धा रद्द देखील कराव्या लागल्या आहेत. यामध्ये जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलला (IPL 2020) देखील फटका बसला आहे. दरवर्षी भारतात आयोजित होणारी ही स्पर्धा या वर्षी युएईमध्ये आयोजित केली गेली आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएई मधील 3 शहरांत खेळवली जाणार आहे. यामधील 24 सामने दुबई, 20 अबुधाबी आणि 12 शारजाहमध्ये आयोजित केले जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.\nस्पर्धेच्या महिनाभर आधी सर्वच संघानी दुबईला जात सराव सु���ू देखील केला होता. मात्र अनेक संघाना याचा फटका बसला असून काही खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र त्यानंतर आता आयपीएलने काळजी घेतली असून स्पर्धेच्या काळात देखील मोठी खबरदारी घेतली जाणार आहे.\nवाचा-CSKसाठी मोठी बातमी, दीपक चाहरचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला समोर\nखेळाडू आणि सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी होत असून स्पर्धेच्या दरम्यान जवळपास 20,000 कोरोना टेस्ट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नसून याआधी जेव्हा खेळाडू दुबईमध्ये पोहोचले होते तेव्हा प्रत्येकाला सहा दिवसांचा आयसोलेशन कालावधी अनिवार्य करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना शहरात प्रवेश देण्यात आला होता. यामुळे दुबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात येत असून संघातील खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफ, अंपायर, संघाचे पदाधिकारी आणि इतर व्यक्तींना देखील हे नियम पाळावे लागणार आहेत.\nवाचा-कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार\nआयपीएलचे मेडिकल पार्टनर असेलल्या VPS healthcare ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 3500 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान 20 हजार टेस्ट करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना देखील कडक नियम असून केवळ हॉटेल ते स्टेडियम अशीच प्रवास करण्याची परवानगी खेळाडूंना आहे.\nवाचा-कंगाल झालेल्या टीमला विकत घेऊन 'या' कंपनीने केलं IPL चॅम्पियन\nचेन्नई सुपर किंग्सचे 11 खेळाडू पॉजिटीव्ह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे अनेक खेळाडूंनी वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार देखील घेतली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांचा समावेश आहे. त्याचबरोबरमुं बई इंडियन्सचे लसिथ मलिंगा आणि दिल्ली कपिटल्सचा जेसन रॉय यांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पा���्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2020-09-24T17:27:37Z", "digest": "sha1:TYUYS4HQH7YWRKQ6SJ5UF77UJLK2WBDZ", "length": 4051, "nlines": 57, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मराठी लेख", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nतुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील.\nमनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल.\nपुढच्या वर्षी मी लवकर येईल \nआणि तुम्हा सर्व भक्तांच्या भेटीची ओढ मलाही राहिलं \nगणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न होऊन जातात. माझ्या सोबत माझा सखा , माझा मित्र आहे अशी भावना या वरदविनायका मुळे येते.\nस्वातंत्र्य दिनी व्हावे चिंतन मनन \nआज मनन चिंतन करण्याची गरज आपल्याला आहे. स्वातंत्र्य दिवस हा एक दिवस जरी असला तरी तो साजरा करण्यासाठी आपल्याला वर्षाचे संपूर्ण दिवस एक तपश्चर्या करावी लागते.\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/the-truck-driver-murdered-by-looking-at-the-lover/articleshow/63734457.cms", "date_download": "2020-09-24T19:21:36Z", "digest": "sha1:IQNFQGWN3IZLCGZL4I3CC7BEVIEKXVG3", "length": 13535, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रेयसीकडे बघितल्याने ट्रकचालकाचा खून\nगंगा-जमनातील थरार; तडीपार गुंड गजाआडमटा प्रतिनिधी, नागपूर प्रेयसीकडे बघितल्याने तडीपार गुंडाने ट्रकचालकाची चाकूने भोसकून हत्या केली...\nगंगा-जमनातील थरार; तडीपार गुंड गजाआड\nप्रेयसीकडे बघितल्याने तडीपार गुंडाने ट्रकचालकाची चाकूने भोसकून हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास गंगा-जमना परिसरात घडली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली. विजय बहादूर यादव (२४, रा. नारी रोड) असे मृतकाचे तर सागर शिवलाल यादव (२२, रा. शांतीनगर) असे अटकेतील तडीपाराचे नाव आहे. मूळ जौनपूर येथील रहिवासी विजय भावासोबत राहात होता. सागरला दोन वर्षांसाठी नागपुरातून तडीपार करण्यात आले आहे.\nसागरची प्रेयसी गंगा-जमना भागात राहाते. गुरुवारी पहाटे सागर त्याच्या प्रेयसीसोबत बोलत होता. यावेळी विजय तेथे आला. त्याने सागरच्या प्रेयसीकडे बघितले. त्यामुळे सागर संतापला. प्रेयसीकडे बघण्याचे कारण विचारले. दोघांमध्ये यावरून वाद झाला. सागरने विजयवर चाकूने सपासप वार केले व पसार झाला. काही वेळाने एका वाहनचालकाला विजय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने लकडगंज पोलिसांना क‌ळविले. पोलिसांनी विजयला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात सागर दिसला. पोलिस त्याच्या घरी गेले व त्याला अटक केली. प्रेयसीकडे बघितल्याने ठार मारल्याचे सागरने पोलिसांना सांगितले.\nतडीपार शहरात येतात कसे\nपोलिस गुन्हेगारांना तडीपार करतात. त्यानंतरही तडीपार गुंडांचे शहरात वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. नंदनवमधील दुहेरी हत्याकांड, अंबाझरीतील हत्याकांडासह अनेक घटनांमध्ये तडीपार गुन्हेगारांचा हात असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. गुन्हेगारांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी ‌बीट सिस्टीम राबविण्यात आली. मात्र, गंगा-जमनातील घटनेवरून ही बीट सिस्टीम पुन्हा एकदा अपयशी ठरल्याची चर्चा आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले ...\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nDevendra Fadnavis: 'त्या' प्रकरणात फडणवीसांनी दिला अनिल...\nDevendra Fadnavis: ...तर पवारांना अन्नत्याग करावा लागला...\n​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदा...\n‘५० वर्षातील खड्डे बुजविण्यासाठी वेळ लागणारच’ महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतल��� 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/25801", "date_download": "2020-09-24T17:44:51Z", "digest": "sha1:WZWU7WQD5JYK54CO2I2JCWHM44MWJLBR", "length": 12069, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी पुस्तक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी पुस्तक\nसभागृहाच्या भिंतींना कापरे भरतील एवढ्या टाळ्यांच्या कडकडाट आज ज्ञानपीठ जाहीर झाला. सभागृह गच्च भरलय, पुढे vip लोकांच्या रांगा, त्यांच्या मागे बसलेली रसिक मंडळी, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनायला शेकडोंच्या संख्येने भरलीय. त्या पुढच्या रांगेतून उठून एका व्यक्तीची सगळ्यांना प्रतिसाद देत हळू हळू व्यासपीठाकडे जाणारी पाठमोरी आकृती मला अंधुकशी दिसतेय. हो...तिला मिळालाय ज्ञानपीठ\nRead more about तिचा पुरस्कार\nविजयी पताका घेऊन रणांगणावर धावणाऱ्या कर्णा, तुला वाटल होत का रे तूच तयार केलेल्या रक्ताच्या चिखलात म्लान होऊन तीच धरती, जिने आजवर तुझा दिग्विजय पाहिला, हो तीच तुझ्या रथाच चाक जागेवर गिळंकृत करेल तू अतोनात प्रयत्न करशील पण तुझ्या बाहुत असलेल सगळ सामर्थ्य पणाला लावून देखील ते चाक निघणार नाही तू अतोनात प्रयत्न करशील पण तुझ्या बाहुत असलेल सगळ सामर्थ्य पणाला लावून देखील ते चाक निघणार नाही तुला वाटल होत कारे जेंव्हा समोर साक्षात मृत्यू उभा असताना तू इतक्या कसोशीने मिळवलेली विद्या तुला दगा देईल तुला वाटल होत कारे जेंव्हा समोर साक्षात मृत्यू उभा असताना तू इतक्या कसोशीने मिळवलेली विद्या तुला दगा देईल या शाप अभिशापाच्या खेळात तू फक्त एक कवडी बनून जाशील\nतू फक्त भेट तिला एकदा किनारा बनून\nतू फक्त भेट तिला किनारा बनून\nफिरू दे ना थोड तिला\nभिजू दे ना तिला थोड,\nत्या तुझ्या बऱ्या वाईट लाटांतुन उडणाऱ्या तुषारांमध्ये,\nकळू देत तिला काय देण लागते ती या समुद्राच\nभेट तिला एकदा किनारा बनून...\nरेखाटू देत तिला ही\nतिच्या मनात लपून ठेवलेल्या जखमा\nपण हो लाटांनी त्या पुसायचा प्रयत्न मात्र नको करुस\nमग बघ बांधेल तीही,\nतू मात्र शंख शिंपल्यांची आरास करून तिला थोडीफार मदत मात्र कर.\nRead more about तू फक्त भेट तिला एकदा किनारा बनून\nहोते रात्र अधाशी, सांजही हुलकावण्या देते\nऔदुंबराला पाठ लावून, पणतीही जीव तोडते\nएक आर्त साद येते, दुर क्षितीजापल्याडून मिनमिनतो राऊळातला दिवा, जीव मुठीत धरून\nएक घास रात्रीचा घेताना, घश्यात काटा रुततो\nया किर्रर्र काळोखात, एक उपाशी पिंगळा दिसतो\nआकळेच न मजला, किती आहेत शून्य सोबती\nका बोथट जाणिवांचे, शल्य खुपते हृदयामंधी\nया विषण्ण संध्यासमयी, कुठे आसरा मिळतो\nअन जीर्ण घरट्यापाई, एकटाच पारवा रडतो\nRead more about विषण्ण संध्या\nझडलेले बाबा न पडलेली आई\nभाबड्या प्रश्नांना उत्तरे द्यायची\nमी तर नेहमीच टाळत असतो\nपण गणित, भूमितीचे सोडून तो फालतु प्रश्न जास्त विचारतो\n न ते तसच का\nसगळ्या डोक्याची आईबहीण करून सोडतो\nआज जरा शांत होता तो , म्हटल आज तरी सुटलो\nतेवढ्यात त्याच्या तोंडाच्या बंदुकीतून एक गोळी सुटलीच\n“दादा, ते पान कश्याला पडत झाडावरून” -तो\n“सोड रे, पडल झडल तरी पानच ते उगेल परत\nउगेल रे दुसर, सोड ना बाबा” -मी\nमग झडलेले बाबा न पडलेली आई परत का उगवली नाही\nRead more about झडलेले बाबा न पडलेली आई\nरोमँटिक :- नजारे हम क्या देखे\nसुधीररराव खिडकीत वृत्तपत्र वाचत बसले होते. समोर टेबलावर वाफाळत्या चहाचा कप थंड होत होता. खिडकीबाहेर पावसाला उधाण आलेल. रेडिओवरील किशोर कुमारांच्या मधुर आवाजात आणखी एका आवाजाची भर पडली. “अहो ऐकता का ss, आपल घर गळतय, तुम्हाला दरवर्षी सांगत असते, एकदाचा गच्चीला गिलावा करून घ्या...पण तुमच आपल बाई, कश्या कश्यात लक्ष नसत.” वृत्तपत्र वाचण्यात मग्न झालेल्या 'सुधी'च्या कानावर जेंव्हा जयश्री बाईंचे पस्तीस पावसाळे एकासुरात बरसले तेंव्हा सुधीला भान आल.\nRead more about रोमँटिक :- नजारे हम क्या देखे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://janeeva.blogspot.com/2011/06/", "date_download": "2020-09-24T19:03:28Z", "digest": "sha1:3PJLMONSVKFYB3YETNKH4DC6JBZAYHH6", "length": 11456, "nlines": 99, "source_domain": "janeeva.blogspot.com", "title": "जाणीव: June 2011", "raw_content": "\nएका नाईट शिफ्टचा प्रवास....\nनाईट शिफ्ट तुम्ही अनेकदा केली असेल. नाईटसाठी घरातून निघताना प्रचंड कंटाळा आलेला असतो. निघताना कामावरून परतणारी मंडळी आपल्याला विचारतात, “ अरे वा नाईट वाटतं..” आपण त्यांना हो.. काय करणार असं म्हणून हसून उत्तर देतो.. स्टेशनवरही आपण प्रवाहाच्या विरूद्ध चालत आहोत याची जाणीव होते. आपली गाडी येते, आपण अगदी रिकाम्या गाडीत बसतो.. गाडी सुरू होते.. मजल दर मजल करत आपण ऑफीसमध्ये पोहोचतो. आणि गपगुमान कामाला लागतो.. असा एक सर्वसाधारणपणे आपला नाईटशिफ्टचा प्रवास होतो.\nपण आज नाईटला जाताना मी अत्यंत सुंदर प्रवास अनुभवला.. अचानक, काहीही ध्यानीमनी नसताना अतिषय तृप्त प्रवास झाला.. नेहमीसारखा कंटाळलेल्या वातावरणात ठाण्यापर्यंत आलो. माझं ऑफीस सीबीडी बेलापूरला आहे त्यामुळे मला ठाण्याला गाडी बदलावी लागते. ठाण्याला पनवेल गाडीत बसलो. रात्रीची १०.५० ची पनवेल असल्यामुळे रिकामीच होती. सरळ विंडो मिळाली. त्यामुळे गाडी सुरू होईपर्यंत सुखावलो होतो. गाडी निघायला पाच मिनिटं होती. झोप आणायचा प्रयत्न केला पण झोप येत नव्हती. मग कानाला इयरफोन लावला आणि मोबाईलवर गाणी ऐकायला सुरूवात केली. सुरूवात झाली ती हरीहरन यांच्या गझलांनी.. पहिलीच गझल सुरू झाली ती गुलो में रंग भरे, खरं म्हणजे ही गझल मेहंदी हसन यांची.. ती हरीभाईंच्या आवाजात माझ्याकडे आहे.. गुलो में रंग भरे, बादे नौ बहार चले... वा.. क्या बात है..\nगुलो में रंग भरे, बाद नौ बहार चले,\nचले भी आओ, के गुलशन का कारोबार चले..\nगझल ऐकताना अचानक डोळे मिटले गेले, गाडी सुरू झाली... सगळं विसरायला झालं.. गुलो में रंग भरे पाठोपाठ सुरू झाली हरीभाईंच्याच धीरगंभीर आवाजातली...\nहवा का जोर भी काफी बहाना होता है..\nअगर चराग किसी को जल��ना होता है..\nबाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता.. थंड तुषार चेहऱ्यावर उडत होते. डोळे उघडवत नव्हते. थंड वारा आणि पावसाचे तुषार चेहऱ्याला सुखावत होते. सुंदर सारंगी, कडक तबला आणि त्याला संतूर आणि बासरीची उत्तम साथ अशी हरीभाईंची जबरदस्त मैफल रंगली.\nहमने इक शाम चरागो से सजा रखी है\nशर्त लोगो ने हवाओ से लगा रखी है..\nएकामागोमाग एक गझला सुरू झाल्या.. दिलनशीनमधली हमने काटी है तेरी याद मे राते अक्सर... त्यानंतर काश मधली झुम ले हस बोल दे प्यारी अगर है जिंदगी... त्यानंतर हाझीरमधली मरीज इश्क का जिया ना जिया..त्याला हरीभाईंना मिळालेली झाकीरभाईंची तुफान साथ... या दोघांनाही काही ठिकाणी वरचढ ठरणारी संतूरची साथ.. वेड लावून गेली. पावसाच्या तुषारांमुळे चेहरा संपूर्ण भिजला होता. पाणी उडतं म्हणून माझ्या बाजूचा माणूस वैतागला होता.. तो बहुदा नंतर कुठे तरी उतरून गेला.. पण मला अजिबात डोळे उघडवत नव्हते. काश ऐसा कोई मंजर होता, मेरे कांधेपे तेरा सर होता.. वा क्या बात है.. नेरूळ ते सीबीडी या टप्प्यात या गझलेने धुंद केलं. हरीभाई बेस्ट की त्यांना साथ करणारी सतार बेस्ट की इलेक्ट्रीक गिटारवर वाजलेलं फ्युजन नावाजावं असा प्रश्न पडला. काय सुंदर ताळमेळ.. सीबीडी स्टेशन आलं. काय करणार ऑफीसला जायचं असल्यामुळे उतरावं लागलं...\nउसने उलझा दिया दुनिया में मुझे,\nवरना एक और कलंदर होता..\nसीबीडीला उतरल्यावर इतर काहीही बोलण्याची ऐकण्याची इच्छा राहीली नाही.. हेडफोन काढून शांतपणे ऑफीसकडे चालत निघालो.. चाळीस मिनिटांपूर्वी आलेला कंटाळा, शीण, थकवा संपला होता.. रामदेव, त्याचं आंदोलन, क्रिकेट मॅच, भाजप, काँग्रेस, मुंडे असली सगळी जळमटं उडून गेली होती..\nक्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला, भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला\nसमुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,\nभरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची\nरात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,\nकाळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची\nगरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,\nश्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची\nश्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,\nचढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची\nश्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,\nमनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर���शून जाते\nठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,\nकधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते\nगोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने\nभावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने\nजाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले\nआता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...\nडोंबिवली, जि.ठाणे, महाराष्ट्र, India\nदवा, दुवा आणि देवा...\nस्वांड्या - एक किस्सा\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nकसाब – एक दंतकथा...\nएका नाईट शिफ्टचा प्रवास....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=19711", "date_download": "2020-09-24T16:41:38Z", "digest": "sha1:TEFK7AKYIKMVY5GMHIPE5NM3UAY6CTYH", "length": 7671, "nlines": 83, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह 25 हजार पार, कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू; 301 कोरोनामुक्त | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह 25 हजार पार, कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू; 301 कोरोनामुक्त\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह 25 हजार पार, कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू; 301 कोरोनामुक्त\nपिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या 798 झाली असून, एकूण संख्या 25 हजारांचा पार झाली आहे. उपचार्‍यादरम्यान 16 जणांचा मृत्यू झाला. तर, कोरोनाबाधित 301 जण बरे झाले.\nशहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 25 हजार 425 झाली आहे. रूग्णालयात 3 हजार 970 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात कोरोनाबाधित 301 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 17 हजार 407 जण कोरोनामुक्त झाले आहेत.\nपुनावळे, दापोडी, भोसरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, मोशी, सांगवी, निगडी, पिंपरी, आकुर्डी, किवळे तसेच, चाकण येथील 16 रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 521 रूग्णांचा बळी गेला आहे.\nएकूण 1 हजार 419 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 192 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकूण 1 लाख 12 हजार 976 जणांचे स्वॅब आतापर्यंत तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 86 हजार 199 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप, 1 हजार 671 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.\nशहरात 748 कोरोना पॉझिटिव्ह; 20 जणांचा बळी; 727 जण बरे\nसोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍यांवर कारवाईसाठी पालिका नेमणार माजी सैनिकांचे विशेष पथक\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/balance-diet-food-that-boosts-energy/", "date_download": "2020-09-24T17:56:45Z", "digest": "sha1:7IH2A6GGWOG5TGBG5Q4NWGAES5UBJCET", "length": 9608, "nlines": 109, "source_domain": "arogyanama.com", "title": "'बॅलन्स डायट' म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत? - Arogyanama", "raw_content": "\n‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – बॅलन्स डायट घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. मात्र, अनेक लोकांना याचा अर्थ माहित नसल्याने चुकीचा आहार घेतला जातो. तज्ज्ञांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतल्यास योग्य आहार घेतला जाऊन शरीर निरोगी राहू शकते. यासाठी डायटसंबंधीत अशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.\nजेवणामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन, कार्ब, फायबर संतुलित प्रमाणात असते त्याला बॅलन्स डायट म्हणतात. जेवणात दूध, हिरव्या भाज्या, ताज्या फळांचा समावेश करावा. फास्ट फूड, थंडपेय यापासून दूर राहावे.\nशरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी प्रोटीन महत्वाचे असते. यासाठी अंकुरित धान्य सेवन करावीत. यामध्ये प्रोटीनसोबतच कार्बोहायड्रेट, व्हिट���मिन आणि खनिज असतात. हे पचनासाठी आवश्यक असते. यामुळे शरीरात ऊर्जेचा स्तर कायम राहतो. दिवसभरात ८ ते १२ ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते.\nफास्ट फूडमध्ये सॅच्यूरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते. हे निरोगी आहाराच्या श्रेणीत बसत नाही. हाडे मजबूत ठेवण्यासाठी अल्कोहलपासून दूर राहावे. शरीराला जर पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर ते हाडांमधून कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते. यामुळे हाडे बारीक होतात.\nइम्युनिटी वाढवण्यासाठी ‘ही’ ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश तुमच्या खाण्यात करा, जाणून घ्या त्यांची नावं\nनाष्ट्यामध्ये पीनट बटर सँडविच आणि व्हेज सँडविच पैकी काय खाणं योग्य ठरेल, जाणून घ्या याबद्दलचा न्यूट्रिशन व्हॅल्यू चार्ट\n‘या’ पध्दतीनं ‘कोरोना’चा हृदयावर होतो ‘असा’ विपरीत परिणाम, जाणून घ्या\nHeart Disease Risk : ‘तांदूळ’ जास्त खाल्ल्यास होऊ शकतो ‘हृदय व रक्तवाहिन्या’संबंधी रोग\nदूध आणि केळी एकत्र खात असाल, तर व्हा सावध, होऊ शकतात अनेक आजार\nअ‍ॅसिडिटी आणि गॅसने असाल त्रस्त, तर करा ‘हे’ 6 घरगुती उपाय, मिळेल आराम\nकमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय \nपावसाळ्यात बाळाच्या नॅपी रॅशेसच्या समस्येचे ‘हे’ आहे घरगुती उपाय\nसर्दीसह, पोटदुखी, सांधेदुखी आणि दम्यावर बहुगुणी अद्रक\nदुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या\nइम्युनिटी वाढवण्यासाठी ‘ही’ ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश तुमच्या खाण्यात करा, जाणून घ्या त्यांची नावं\nवजन कमी करणं अन् तारुण्य टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतं नारळपाणी जाणून घ्या ‘हे’ 10 आरोग्यवर्धक फायदे\nपिरियडमध्ये येतेय चक्कर, जाणून घ्या कारणे आणि टाळण्याचे मार्ग\nरात्री झोपताना खोकला येतो का जाणून घ्या ‘हे’ 10 सोपे घरगुती उपाय \nनाष्ट्यामध्ये पीनट बटर सँडविच आणि व्हेज सँडविच पैकी काय खाणं योग्य ठरेल, जाणून घ्या याबद्दलचा न्यूट्रिशन व्हॅल्यू चार्ट\nHemoglobin Diet Plan: हिमोग्लोबिनची कमतरता स्त्रियांसाठी अत्यंत धोकादायक, जाणून घ्या उत्तम आहार\n‘रिंकल्स’, ‘पिंपल्स’ घत्तलवण्यासाठी तसेच गोर्‍या रंगासाठी ‘या’ पध्दतीनं करा ‘ग्रीन टी’चा वापर, जाणून घ्या\n‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या अनेक फायदे\nजाणून घ्या काय आहे न्यू���ोनिटिस आजार, त्याची लक्षणे आणि उपचार\n आजपासूनच खायला सुरू करा ‘हे’ 6 सुपरफूड\n‘सफरचंद’ खाल्ल्याने दूर होतील ‘हे’ आजार, दररोज नाष्ट्यात एक सफरचंद घ्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/invitation-to-gokul-chief-minister/articleshow/70149541.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-24T19:03:51Z", "digest": "sha1:V556T4DVHICDSP3BMICHPEOBNEH6AJXK", "length": 12700, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई वर्षा बंगल्यावर भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nजिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नवीन विस्तारित दूध प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. आपटे यांनी सोमवारी सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडे प्रलंबित गोकुळच्या प्रस्तावांवर चर्चा केली. सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आपटे यांनी सांगितले.\nगोकुळने उभारलेल्या नवीन विस्तारित दूध प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे आपटे यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यक्रमाची वेळ ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.\nयावेळी झालेल्या चर्चेत गाय दूध आणि दूध पावडर अनुदानाचे प्रस्ताव लवकर मंजूर करावेत, अशी विनंती आपटे यांनी केली. तसेच लोणी व तुपावरील जीएसटी कमी करावा, पशुखाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोलॅसिसवरील २५ टक्के जीएसटी कमी करावा, सहकारी संस्थांचे वीज दर कमी करावेत, शासकीय गोदामातील निकृष्ट दर्जाचे धान्य प्राधान्याने सहकारातील पशुखाद्य बनवणाऱ्या संघांना द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.\nमुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या भेटीत मल्टिस्टेट प्रश्नांवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अध्यक्ष आपटे यांनी सांगितले. गोकुळचे नेते महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या सूचनेनुसार चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मल्टिस्टेटचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. मल्टिस्टेटचा प्रस्ताव दूध उत्पादकांना समजावून सांगण्यास कमी पडलो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझी त्यांची भेट झाली नसल्याने यावर अधिक चर्चा झाली नसल्याचे आपटे यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nईएसआय हॉस्पिटलला अधिकारी देणार भेट महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%9F", "date_download": "2020-09-24T17:59:31Z", "digest": "sha1:5PD56SYN7HWZ5TD3PNT2JASFI7A76ZJA", "length": 7392, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रपती राजवटला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रपती राजवटला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख राष्ट्रपती राजवट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबिधन चंद्र रॉय ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र विधानसभा ‎ (← दुवे | संपादन)\nए‍म.जी. रामचंद्रन ‎ (← दुवे | संपादन)\nकल्याण सिंग ‎ (← दुवे | संपादन)\nमुलायम सिंह यादव ‎ (← दुवे | संपादन)\nएन. चंद्रबाबू नायडू ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nएस.सी. जमीर ‎ (← दुवे | संपादन)\nसुरजीत सिंह बरनाला ‎ (← दुवे | संपादन)\nफारुख अब्दुल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nमुफ्ती महंमद सईद ‎ (← दुवे | संपादन)\nनितीश कुमार ‎ (← दुवे | संपादन)\nबी.एस. येडियुरप्पा ‎ (← दुवे | संपादन)\nवीरेंद्र पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nएम.ओ.एच. फारूक ‎ (← दुवे | संपादन)\nउमर अब्दुल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nकिरण कुमार रेड्डी ‎ (← दुवे | संपादन)\nअरविंद केजरीवाल ‎ (← दुवे | संपादन)\nनेफिउ रिओ ‎ (← दुवे | संपादन)\nदेवेंद्र फडणवीस ‎ (← दुवे | संपादन)\nहेमंत सोरेन ‎ (← दुवे | संपादन)\nपु ललथनहवला ‎ (← दुवे | संपादन)\nमेहबूबा मुफ्ती ‎ (← दुवे | संपादन)\nगुजरातचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपंजाबचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nगोव्याचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nदिल्लीचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nआसामचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nतमिळनाडूचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nझारखंडचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nशेख अब्दुल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nजम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nअरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिपुराचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nनागालँडचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपुडुचेरीचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nअजित प्रसाद जैन ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रपती शासन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमायावती ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र शासन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-bengaluru-civic-body-sealed-houses-with-families-inside-sgy-87-2225945/", "date_download": "2020-09-24T17:21:15Z", "digest": "sha1:ULHOBFI52TBER5DNP5QWGDS32J4KTUYY", "length": 13408, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Bengaluru Civic Body Sealed Houses with Families Inside sgy 87 | कुटुंब घरात असतानाच महापालिकेने पत्रे ठोकून घरं केली सील, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकुटुंब घरात असतानाच महापालिकेने पत्रे ठोकून घरं केली सील, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार\nकुटुंब घरात असतानाच महापालिकेने पत्रे ठोकून घरं केली सील, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार\nकर्मचाऱ्यांच्या अतिउत्साही कारवाईमुळे महापालिका आयुक्तांना मागावी लागली माफी\nकरोना रुग्ण सापडल्याने घरं सील करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पत्रे ठोकून कुटुंबांनाच घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरुत घडला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला. अखेर महापालिका आयुक्तांना याप्रकरणी माफी मागावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका कर्मचाऱ्यांनी दोन फ्लॅटचे दरवाजे सील केले होते. या घरांमध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्ध नागरिक वास्तव्यास होते.\nघटनेनंतर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी तात्काळ पत्रे हटवण्याचा आदेश दिला. तसंच महापालिका कर्मचाऱ्यांच्या अतिउत्साही कारवाईबद्दल माफी मागितली. एन मंजुनाथ प्रसाद यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “बॅरिकेड्स लगेच हटवले जातील याची मी काळजी घेतली आहे. सर्वांना आदराने वागणूक देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. संसर्ग झालेल्यांचं संरक्षण करणं आणि न झालेल्यांना सुरक्षा देणं हा कंटेनमेंटचा हेतू आहे”.\nबंगळुरु प्रशासन सध्या करोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत आहे. जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन गुरुवारी संपला आहे. दरम्यान मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी यापुढे कंटेनमेंट झोन वगळता दुसरीकडे लॉकडाउन जाहीर केला जाणार नाही असं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून ५५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागिरकांना घरातच थांबण्याची विनंती केली आहे. कर्नाटकमध्ये गुरुवारी दिवसातील सर्वोच्च करोनाबाधित रुग्णनोंद झाली. गुरुवारी कर्नाटकात ५००० करोनाबाधित रुग्ण आढळले तर ९७ मृत्यू झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउस्मानाबाद: करोना चाचणीसाठी आकारले जादा पैसे; सह्याद्री हॉस्पिटलवर कारवाई\n‘माझी मुलगी आहे कुठे’ पुण्यातल्या कोविड सेंटरमधून गायब झालेल्या मुलीच्या आईचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न\nकरोना रुग्णांसाठी सरकारने केले सिटी स्कॅनचे दर २०००\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना करोना पाठोपाठ डेंग्यूचीही लागण\nपुण्यात नव्याने आढळले १५१२ रुग्ण; ४२ करोनाबाधितांचा मृत्यू\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 २०० रुपये कमावणाऱ्या नाभिकाच्या मुलीची गगनभरारी, बारावीच्या परीक्षेत मिळवले ९९.५ टक्के गुण\n2 देवमाणूस… रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरनेच ऑपरेशनपूर्वी केलं रक्तदान\n3 कुलभूषण जाधव यांचे कायदेशीर उपायांचे सर्व मार्ग पाकिस्तानने रोखले\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3127", "date_download": "2020-09-24T18:10:40Z", "digest": "sha1:ZVAVITYSCRJVNBOAZSGAIBS45IC4B3S2", "length": 7244, "nlines": 127, "source_domain": "pcnnews.in", "title": "बीड जिल्हयात 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > बीड जिल्हयात 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह\nबीड जिल्हयात 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह\nबीड जिल्हयात 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह\nजिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने आज सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात 404 तर परळी तालुक्यात 62 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात 14 सप्टेंबर रोजी घेतलेल्या अॕन्टीजेन तपासणीचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nअंबाजोगाई-17आष्टी-28 बीड-74 धारूर-43 गेवराई-34केज-27माजलगाव-15 परळी-62पाटोदा-34 शिरूर-49तर वडवणी तालुक्यात 20 नव्याने कोरोना बाधित नागरिक आढळुन आले आहेत.\nसंपादक गंमत भंडारी यांना मातृशोक\nकोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे\nनायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना तहसील कार्याल���ात मारहाण\nबीड जिल्हयात 255तर परळीच्या 76जणांनी केली कोरोनावर मात\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची कन्हेरवाडी वनक्षेत्रास भेट, घेतला परळी महसूल विभागाचा आढावा\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/stories-of-varsha-banglow123/", "date_download": "2020-09-24T17:57:29Z", "digest": "sha1:JM5KEGFBSNG43LBBIOMLBILLNEGSENEB", "length": 14348, "nlines": 108, "source_domain": "bolbhidu.com", "title": "तिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nतिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं.\n“वर्षा बंगला” मुख्यमंत्री पदाचं शासकिय निवासस्थान. निवडणुक झाली की हा बंगला कोणाला मिळणार याच्या चर्चा घुमू लागतात. चर्चा करण्यासारखा बंगला देखील आहेच की. असो तर या बंगल्यानं या वर्षी विठ्ठलाची पूजा पाहिली. कधीकाळी याच बंगल्याने सत्यसाईंचा पदस��पर्श देखील अनुभवला.\nचुकून भितींना खरच कान असते तर वर्षा बंगल्याच्या भितींना आज जागतिक वारसा म्हणून घोषित करावं लागलं असत \nएक ना धड अनेक गोष्टी आपण डोळे झाकून मंत्र्यांच्या बंगल्यांवर बोलू शकतो. असो सध्यातरी शासकिय निवासस्थान विकत घेता येत नाहीत म्हणून “वर्षा” बंगला महाराष्ट्रातला सर्वात महाग बंगला म्हणून घोषित करायला हरकत नाही.\nतर याच “वर्षा” आणि वर्षाच्या आजूबाजूचे काही जबरदस्त किस्से आपल्या भिडू लोकांसाठी \nवर्षा बंगला हे तस अधिकृत स्थान नव्हतचं. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व दूसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे वर्षावर रहात नव्हते. वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांच अधिकृत निवासस्थान होण्याची प्रथा हि वसंतराव नाईकांपासून सुरू झाली.\nएका हातात पाईप असणारे वसंतराव हे स्टाईलीश व्यक्तीमत्व होते. आपल्या स्टाईसप्रमाणेच आपला बंगला देखणा असावा अशी त्यांची इच्छा असावी. म्हणूनच त्यांनी वर्षाची निवड केली. दूसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानातच रहात असताना मारोतराव कन्नमवार यांच निधन झाल्यानं वसंतराव नाईकांनी वर्षा बंगल्याचा प्राधान्य दिलं गेल्याचं सांगितलं जातं.\nतिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं.\nशरद पवार का गेले नव्हते ‘वर्षा’वर रहायला \nपुलोद करुन शरद पवार मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार त्यांनी अवघ्या ३८ व्या वर्षी हातात घेतला. ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या अगोदर ते दादांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री होते. उद्योगमंत्री म्हणून त्यांना रामटेक बंगला देण्यात आला होता. रामटेक बंगला हा आजही राज्यातल्या दूसऱ्या क्रमांकाचा अतीमहत्वाचा बंगला म्हणूनच ओळखला जातो. याच बंगल्यात तेव्हा शरद पवारांच वास्तव्य होतं.\nशरद पवार मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी वर्षावर जाण्यास नकार दिला.कारण अस सांगितलं जातं की, शरद पवार म्हणाले होते\nमुंडेंनी वशिला लावला आणि हर्षवर्धन पाटील विलासरावांच्या…\nम्हणून शिवसैनिकांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मारहाण केली…\nहा रामटेक माझ्यासाठी लकी आहे. मी रामटेकवरच राहिलं.\nआत्ता मुख्यमंत्री नसताना देखील वर्षावर जाण्याचा मान मिऴाला तो पुलोद सरकारमध्ये जेष्ठ म्हणून उत्तमराव पाटील यांना. शरद पवारांनी रामटेकवर राहणचं पसंद केलं तर उत्तमराव पाटलांनी महसुल मंत्री असून देखील वर्षावर राहण्याचा मान मिळवलां.\nजेव्हा ‘वर्षा’च नामांतर रायगड करण्यात आलं.\nवर्षा बंगल्याशी निगडीत असणारा तितकाच मजेशीर किस्सा म्हणजे वर्षा बंगल्याच्या नामांतराचा. खूप कमी लोकांना चटकन बाबासाहेब भोसलेंच नाव आठवतं. बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले आणि वर्षाच्या नामांतराचा नवा विषय राज्याला अनुभवायला मिळाला.\n“वर्षा नाव योग्य नाही. या बंगल्याला रायगड नाव असावं.”\nते मुख्यमंत्री होते आणि विषय त्यांच्याच बंगल्याचा होता. “रायगड” नाव बंगल्यासाठी देण्यात देखील आलं. आत्ता वर्षा बंगला रायगड नावाने ओळखला जावू लागला. बाबासाहेब भोसलेंच्या या निर्णयावर मात्र चौफेर टिका झाली. बाबासाहेब भोसले स्वत:ला छत्रपती मानू लागले आहेत काय असे प्रश्न देखील विचारण्यात आले मात्र ते बाबासाहेब भोसले होते. टिकांचा परिणाम त्यांच्यावर होत नसे.\nत्यानंतर वसंतराव दादा मुख्यमंत्री म्हणून आले. दिखाव्यापेक्षा कामाला महत्व देणं हा दादांचा स्वभाव होता. त्यांनी तात्काळ वर्षा हे पुर्वीचच नाव बंगल्यास काय ठेवलं.\n असे छोटेमोठ्ठे किस्से वर्षांच्या बाबतीत घडतच असतात आमच्या हाती जे सापडलं ते तुम्हाला सांगितलं तुमच्या हाती देखील असे किस्से सापडले तर पाठवा की bolbhidu1@gmail.com वरती आम्ही आहोतच छापायला \nहे ही वाच भिडू –\nहिकडे दादा घोड्यावर बसून राहिले आणि तिकडे अंतुले मुख्यमंत्री झाले \nकोण होते एका दिवसाचे मुख्यमंत्री \nमहाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता.\nम्हणून शिवसैनिकांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मारहाण केली होती\nशंकरराव चव्हाण आणि विखे पाटलांनी इंदिरा गांधींच्या संमतीने काँग्रेस पक्ष फोडला\nइतिहासात असाही एक संपादक झाला जो विधानसभेच्या हक्कभंग प्रस्तावाला पुरून उरला\nमोरारजी देसाईंना चप्पल मारून कलमाडींनी राजकारणात धडाक्यात एन्ट्री केली होती.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणज��� ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/chandrayaan-2-yashaswee-prakshepan", "date_download": "2020-09-24T17:16:25Z", "digest": "sha1:IUY4SQTKIDCYPAWLLPNYCU6ERURT2LL6", "length": 11732, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण, देशभर जल्लोष - द वायर मराठी", "raw_content": "\n‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण, देशभर जल्लोष\nश्रीहरिकोटा : चंद्राच्या अज्ञात पृष्ठभागाचे रहस्य जाणून घेणारे ‘चांद्रयान-२’ अखेर सोमवारी दुपारी २ वाजून४३ मिनिटांनी आंध्र प्रदेशातून श्रीहरिकोटास्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात यशस्वीपणे झेपावले. ‘बाहुबली’ असे नाव दिलेल्या ‘जीएसएलव्ही एमके III या रॉकेटच्या मदतीने हे ‘चांद्रयान-२’ अवकाशात निघाले आणि १६ मिनिटानंतर त्याने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला.\nइस्रोच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाने शुभेच्छांचा वर्षाव केला असून या संस्थेच्या अथक परिश्रमाबद्दल, निष्ठांबाबत राष्ट्रपती व पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले आहेत. तर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा चांद्रयानाचे अधिक चांगले प्रक्षेपण झाल्याची प्रतिक्रिया दिली. भारताचा चंद्राकडे एक ऐतिहासिक प्रवास सुरू झाला असून हे सर्व यश आपल्या सहकाऱ्यांच्या अविरत मेहनतीचे, कष्टाचे आहे असे ते म्हणाले.\nआता ‘चांद्रयान-२’ पृथ्वीचे कक्षेत गेल्याने या अंतराळ मोहिमेतील पहिला टप्पा पार पडला अाहे. ‘चांद्रयान-२’मध्ये ऑर्बिटर, लँडर व रोव्हर असे तीन भाग असून त्यांचे एकूण वजन ३,८५० किलो ग्रॅम आहे.\nहे ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याआधी १५ विविध टप्प्यातून जाईल व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.\nआजपर्यंत ज्या देशांनी चांद्रमोहिमा हाती घेतल्या त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन संशोधन केले नव्हते पण इस्रोचे ‘चांद्रयान-२’ हे चंद्राच्या द. ध्रुवाच्या पृष्ठभागावर जाऊन तेथील जमिनीच्या चाचण्या व भूगर्भीय हालचालींची नोंद करणार आहे. हे प्रयोग अत्यंत जटील असतील असे इस्रोचे म्हणणे आहे.\n‘चांद्रयान-२’ मोहिमेचे ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रग्यान) असे तीन मॉड्यूल्स असतील. यापैकी ऑर्बिटर व लँडर मॉड्युल जीएसएलव्ही एमके-III या अग्निबाणाद्वारे सोडले जातील. यातील बग्गी (रोव्हर-प्रग्यान) ही ‘विक्रम’मध्य��� असेल. जीएसएलव्ही एमके-III अवकाशात चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर ‘विक्रम’ हे ऑर्बिटरपासून विलग होईल आणि ते अत्यंत सावकाश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर निश्चित केलेल्या प्रदेशात उतरेल. त्यानंतर ‘विक्रम’मधून ‘प्रग्यान’बग्गी बाहेर पडेल व ती चंद्राच्या पृष्ठभागाच्या चाचण्या घेण्यास सुरवात करेल. ही बग्गी ८ किंवा ९ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. ‘प्रग्यान’ बग्गी १४ (पृथ्वीचे) दिवस चंद्राचा अभ्यास करेल. नंतर पुढे वर्षभर ‘विक्रम’कडून चंद्राची माहिती मिळवली जाईल. असा प्रयत्न आजपर्यंत एकाही देशाने केलेला नसल्याची माहिती इस्रोने दिली.\n२००८मध्ये यूपीए-१ सरकारच्या काळात ‘चांद्रयान-१’ मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी या मोहिमेद्वारे भारताचे पाच, युरोपचे तीन, अमेरिकेचे दोन व बल्गेरियाचा एक उपग्रह अवकाशात यशस्वी सोडण्यात आले होते. पण या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचे उद्दिष्ट नव्हते. त्यावेळी १.४ टन वजनाचा उपग्रह चंद्राच्या कक्षेत १०० किमी अंतरावर सोडण्यात आला होता. एक वर्षाने मात्र ही मोहीम काही तांत्रिक कारणाने सोडून देण्यात आली होती. ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यापर्यंतची कामगिरी डॉ. वनिता व डॉ. रितू या दोन शास्त्रज्ञांकडे सोपवण्यात आली आहे आणि असा इस्रोच्या इतिहासातला पहिला प्रयत्न आहे.\nमोहिमेचा खर्च ९७८ कोटी रु.\n‘चांद्रयान-१’, ‘मंगलयान-१’ नंतर इस्रोची ‘चांद्रयान-२’ ही तिसरी महत्त्वाकांक्षी मोहीम असून तिचा खर्च ९७८ कोटी रुपये आहे. सुमारे ५४ दिवसांचा ३ लाख ८४ हजार किमी. प्रवास करून ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या कक्षेत पोहचेल.\nइस्रोच्या इतिहासात ‘चांद्रयान-२’ व्यतिरिक्त आणखी एका यशाची नोंद\n७,७१२ कोटींची परकीय गुंतवणूक माघारी\nपंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी राईट ऑफ केले\nलडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार\nरेड लाइट एरियातला हुंदका\n‘चर्चेविना संमत १५ विधेयकांवर स्वाक्षरी करू नका’\n‘टाइम’च्या यादीत शाहीन बागच्या बिल्कीस दादी\nआदिवासी विद्यार्थ्यांची डीबीटी बंद होणार\nविरोधकांची अनुपस्थिती; ७ विधेयके ४ तासात संमत\nमी चिथावणीखोर भाषण दिले नाहीः कपिल मिश्रा\nद्वेषाची कार्यशैली व दांडगाईचे राजकारण\n१० मुस्लिमांची नावे सांगितल्यास ���ुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/2-5-lakh-looted-from-bank-account/articleshow/61279406.cms", "date_download": "2020-09-24T18:33:04Z", "digest": "sha1:UCWPTHCMNAJKQOSOVEQEY67T5ABVBHON", "length": 14972, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएटीएम सेंटरमध्ये लावलेल्या स्किमर आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने कार्ड क्लोनिंग आणि पासवर्ड हॅक करून आजवर अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र, एटीएम कार्ड एकदाही वापरले नसताना ठाण्यातील टीजेएसबी बँकेच्या ग्राहक अपर्णा कदम यांच्या खात्यातून तब्बल अडीच लाखांचा अपहार झाला आहे. कोपरीतील एकाच एटीएम सेंटरमधून चार दिवसांत हे पैसे काढण्यात आले असून एका दिवशी पैसे काढण्याची मर्यादासुध्दा त्यात ओलांडलेली आहे. या फसणुकीमुळे कदम कुटुंबीय चक्रावले आहेत. कोपरी पोलिस स्टेशनात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बँकने पैशांची परतफेड करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.\nटीजेएसबीच्या बँक खात्यातून पैसे हडपले\nम. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे\nएटीएम सेंटरमध्ये लावलेल्या स्किमर आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने कार्ड क्लोनिंग आणि पासवर्ड हॅक करून आजवर अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र, एटीएम कार्ड एकदाही वापरले नसताना ठाण्यातील टीजेएसबी बँकेच्या ग्राहक अपर्णा कदम यांच्या खात्यातून तब्बल अडीच लाखांचा अपहार झाला आहे. कोपरीतील एकाच एटीएम सेंटरमधून चार दिवसांत हे पैसे काढण्यात आले असून एका दिवशी पैसे काढण्याची मर्यादासुध्दा त्यात ओलांडलेली आहे. या फसणुकीमुळे कदम कुटुंबीय चक्रावले आहेत. कोपरी पोलिस स्टेशनात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बँकने पैशांची परतफेड करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.\nअपर्णा कदम यांचे ठाणे जनता सहकारी बँकेच्या कोपरी येथील शाखेत बँक खाते आहे. १६ नोव्हेंबर रोजी बँक खाते उघडल्यानंतर बँकेने कदम यांनी एटीएम कार्डही दिले होते. हे कार्ड गेल्या वर्षभरात कदम यांनी एकदाही वापरलेले नाही. २४ ऑक्टोबर रोजी अपर्णा कदम यांचे पती प्रवीण यांनी या बँक खात्यात १० हजार रुपये भरून पासबुक भरून घेतले. त्यावरील नोंदी आणि शिल्लक रक्कम बघितल्यानंतर प्रवीण यांना धक्का बसला. २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत या बँक खात्यातून तब्बल २ लाख ५८ हजार रुपये काढण्यात आले होते. अपर्णा कदम किंवा त्यांच्या कुटुंबियांनी एटीएम कार्डचा कधीही वापरच केला नसताना हे पैसे कसे काढले गेले हे त्यांना कळेनासे झाले आहे. एटीएममधून एका दिवशी जास्तीत २५ हजार रुपये काढण्याचीच मुभा असते. मात्र, कदम यांच्या खात्यातून २८ ऑगस्ट रोजी ५० हजार, ४ सप्टेंबर रोजी ७५ हजार आणि ११ सप्टेंबर रोजी ४८ हजार रुपये काढण्यात आले आहेत. तसेच, एटीएमच्या सहाय्याने १ सप्टेंबर रोजी या बँक खात्यात १० हजार रुपये भरण्यातही आले आहेत. मात्र, यापैकी कोणताही व्यवहार हा आम्ही केलेला नसल्याचे अपर्णा कदम यांचे म्हणणे आहे.\nबँक खात्यातील जे काही पैसे काढण्यात आले आहेत, त्यासाठी कोपरी भागातील साईनाथ कृपा बिल्डिंगजवळील येस बँकेच्या एटीएमचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. बँकेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच हा प्रकार झाल्याचा आरोप कदम यांनी कोपरी पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या एफआयआरमध्ये केला आहे. तसेच, या फसवणुकीबाबत बँकेकडेही कदम यांनी तक्रार दाखल केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी दुर्घटनाः मृतांचा आकडा २५वर; या कारणामुळं कोसळली...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nबालगृह, बेघर होमला वालीच नाही महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार ज��� तिथे का गेले होते\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2020-09-24T19:25:17Z", "digest": "sha1:KXYLKUORPT6ROVKD6XFQQNFBRQCGZD3K", "length": 14008, "nlines": 89, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "फेसबुक – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nफेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित […]\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nसोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि […]\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे […]\nसोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं\nफेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल. (कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)\nअंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल\nअंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे. (कृषिवल, दिनांक 15/11/2011)\nअण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…\nअण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी न���ंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80_(%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0)", "date_download": "2020-09-24T19:09:53Z", "digest": "sha1:JTDTTTY3RVVQZYCHM4PTZF7J6YJEY5ZE", "length": 21091, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेणुका - विकिपीडिया", "raw_content": "\n(रेणुकादेवी (माहूर) या पानावरून पुनर्निर्देशित)\nरेणुका/ येल्लुआई/ येल्लम्मा,( कन्नड: ಶ್ರೀ ಎಲ್ಲಮ್ಮ ರೇಣುಕಾ, तेलुगू: శ్రీ రేణుక/ ఎల్లమ్మ) ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला \"संपूर्ण जगाची आई\" किंवा \"जगदंबा\" मानतात.\nयल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या आदिवासीबहुल भागातील गावाजवळील माहूरगडावर आहे.\nरेणुका ही इक्ष्वाकु वंशातील रेणु (प्रसेनजित) नावाच्या राजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते त्यांतला एक परशुराम होता.\n२ रेणुका आणि येल्लम्मा\nशिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके ज��िनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.\nयल्लाम्मागुडी, सौंदत्ती, उत्तर कर्नाटक येथील रेणुका मंदिर\nरेणुकामातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या आठव्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणु राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते; खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजाअर्चेत मदत करत असे.\nरेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. (रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा आहे.)\nएक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले.\nपतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगित��ा आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ] त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली.\nरेणुका देवींना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रंभद्रा. रंभद्रा हा सर्वात कनिष्ट आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंभद्रा हाच परशुराम म्हणून ओळखला जातो.\nजमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला एक वर दिला. परशुरामाने लगेच आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले.\nरेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. एका दंतकथेनुसार पर��ुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्निंच्या आशिर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले.\nहा मुखवटा सुमारे ५ फूट उंच असून ४ फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढविला आहे.या मंदिरामागे परशुरामाचे मंदिर आहे.\nआधुनिक पुराणशास्त्रवेत्त्यांच्या मते परशुरामाचा जन्म इ.स.पू. १५८८ या साली झाला. परशुराम ज्या भार्गव कुळात जन्मला ते कुल इ.स.पू. २५५० पासून अस्तित्वात होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२० रोजी २१:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/happy-birthday-rajinikanth/videoshow/67059507.cms", "date_download": "2020-09-24T19:31:40Z", "digest": "sha1:VMW3FH6DQM4M6QY3F7Y453JEMHOILFJA", "length": 9118, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n...म्हणून रजनीकांत यांना चित्रपट क्षेत्र सोडायचं होतं\nअभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस. दाक्षिणात्य सुपरस्टार अशी ओळख असलेल्या आणि आता राजकारण प्रवेश करणाऱ्या रजनीकांत यांना शुभेच्छा...\nय��� बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nसेक्स करा, आनंदी रहा\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अ...\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, ...\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदे���क्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3129", "date_download": "2020-09-24T18:16:11Z", "digest": "sha1:FPVXNRBTJCXMHAR5GVHJYSA575B6GCYG", "length": 15679, "nlines": 135, "source_domain": "pcnnews.in", "title": "कोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > कोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे\nकोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे\nSeptember 15, 2020 PCN News153Leave a Comment on कोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे\n*कोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे*\n*’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहन*\nपरळी (दि. १५) —- : जागतिक स्तरावर सुरू झालेला कोरोना विषाणूचा हाहाकार पाहता पाहता आपल्या घरापर्यंत येऊन पोचला असून, त्याला रोखण्याची जबाबदारी जितकी शासनाची आहे त्याहून अधिक जबाबदारी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाप्रति आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यासाठी खबरदारी घेत घराघरात जनजागृती करण्यासाठी सुरुवात स्वतः व स्वतःच्या कुटुंबापासून करावी असे आवाहन परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.\nपरळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची ना. मुंडेंच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली होती; त्या बैठकीत ना. मुंडे बोलत होते.\nकोरोना विषाणूचा कहर मी स्वतः अनुभवला असून, पहिल्या दिवसापासून राज्य सरकार म्हणून नव्हे तर परळीचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी लोकांत जाऊन काम केले, परंतु इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतरही काही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही.\nकोरोना विषाणूला सामोरे जाताना सतत लॉकडाऊन हा उपाय नसून, स्वतः जागृत होऊन प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून काळजी आणि खबरदारी घेणे अनिवार्य आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत पुढील एक महिनाभर सातत्याने विविध उपाययोजना राबवून जनजागृती केली जावी व त्यानंतर संपूर्ण परळीत सरसकट कुटुंबांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे, असेही ना. मुंडेंनी यावेळी बोलताना सांगितले.\nआपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबरोबरच आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घ्यावी, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही आपली संस्कृती आहे. मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, कोरोनापासून १००% मुक्ती हे प्रमुख उद्दिष्ट माझ्यासमोर आहे. आपल्या जीवाची व इतरांच्या जीवाची पर्वा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानाद्वारे कोरोनविरुद्धचा लढा घराघरात बळकट करावा, असेही यावेळी ना. मुंडे म्हणाले.\n*संसर्ग झाला म्हणून संपर्क तोडू नका मानसिक आधार द्या*\nपरळीच्या जनतेने मला भरभरून दिले आहे, सबंध परळी हे माझे कुटुंब आहे, करोनामुळे मी जे भोगलं आहे ते माझ्या लोकांना मला भोगू द्यायचं नाही. त्यामुळे घाबरून न जाता कोरोनाचा बाऊ न करता, संसर्ग झालेल्या रुग्णाप्रति कोणताही आकस न दाखवता आपल्या माणसांची काळजी घ्यावी, संसर्ग झाला म्हणून संपर्क तोडू नये मानसिक आधार द्यावा असे भावनिक आवाहन यावेळी ना. मुंडे यांनी केले.\nयावेळी रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते वैजनाथ सोळंके, माजी नगराध्यक्ष दीपकनाना देशमुख, रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्ष चंदूलाल बियाणी, ज्येष्ठ नेते माधवराव ताटे आदींनीही आपले विचार व्यक्त करत या अभियानांतर्गत सहभागी होऊन आपल्या कुटुंबापासून खबरदारी व जागृती अभियान सुरू करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. या बैठकीस शहरातील सर्व नगरसेवक, रा. कॉ. पक्षाचे सर्व पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी संचलन केले तर शंकर कापसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\n*परळी शहर व्यापारी संघटनेची बैठक*\nदरम्यान ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी शहरातील प्रमुख व्यापारी संघटनांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ना. मुंडे यांनी नागरिकांमध्ये जास्तीत जास्त खबरदारी जनजागृती करण्यासह अवश्यकता भासल्यास जनता कर्फ्यु करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी नागरिकांचे आरोग्य व कोरोनाचा वाढता संसर्ग आदी बाबींचा विचार करून जर आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यु लागू केला तर त्यासाठी सबंध व्यापाऱ्यांचा पाठिंबा असेल असे सर्व उपस्थित व्यापारी बांधवांनी ना. मुंडे यांना आश्वस्त केले.\nबीड जिल्हयात 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण\nजिल्ह्याचा पॉझिटिव्हचा आकडा पोहचला 4 हजाराच्या घरात;आज परळीत 17 पाॕझिटिव्ह रुग्ण\nपेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात परळीत काँग्रेसचे जोरदार निदर्शने\nप्रभाग क्रमांक ९ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ -भास्कर मामा चाटे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-diljit-dosanjh-urges-bollywood-to-stop-sharing-workout-videos-1832654.html", "date_download": "2020-09-24T17:31:38Z", "digest": "sha1:FZ5A3WZGMQHZXAMXGM55VUREV6XNWAI4", "length": 23543, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Diljit Dosanjh urges Bollywood to stop sharing workout videos, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ���,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप���रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nWorkout चे व्हिडीओ टाकणं बंद करा, बॉलिवूड कलाकारांना दिलजीतचा सल्ला\nHT मराठी टीम, मुंबई\nमालिका, चित्रीकरण, जाहिराती, वेबसीरिज असं सर्वच प्रकारचं चित्रीकरण गेल्या १९ मार्चपासून बंद आहे. त्यामुळे एरव्ही चित्रीकरणात पूर्णपणे व्यग्र असणारे कलाकार सध्या घरीच आहेत. घरी असणारे बॉलिवूड कलाकार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर करत आहेत. काहींनी तर घरीच वर्कआउट करत असल्याचे व्हिडीओही शेअर केले आहेत.\nतिसऱ्यांदा कनिका कपूरची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह\nमात्र हे व्हिडीओ शेअर करु नका, त्यापेक्षा खाओ पियो ऐश करो मित्रों असा सल्ला दिलजीत दोसांज या पंजाबी अभिनेता, गायकानं बॉलिवूडला दिला आहे. काही दिवस घरीच असल्यानं दीपिका पादुकोन, कतरिना कैफ सारख्या अनेक कलाकारांनी वर्कआउटचे व्हिडीओ शेअर केले आहे.\nत्यानंतर दिलजीतनं सोशल मीडियावर एक मीम शेअर केलं आहे ज्यात त्यानं वर्कआउट करत असल्याचे व्हिडीओ शेअर करणं बंद करा त्यापेक्षा खाऊन पिऊन मज्जा करा असं लिहिलं आहे.\nज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे निधन\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे न��वडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nभांडी घासणाऱ्या कतरिनाला अर्जुन म्हणतो ही तर 'कांताबेन २.०'\nकर्ज घेईन मात्र माझ्या कर्मचाऱ्यांना पगार देईल, अभिनेत्याचा दिलदारपणा\nअभिनेत्रीच्या वडिलांचा मृत्यू, लॉकडाऊनमुळे अंत्यदर्शनासही मुकली\nबॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गायिकेला कोरोनाची लागण\n'बेबी डॉल' फेम कनिका कपूरला कोरोना, सोशल मीडियाद्वारे अधिकृत दुजोरा\nWorkout चे व्हिडीओ टाकणं बंद करा, बॉलिवूड कलाकारांना दिलजीतचा सल्ला\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ��ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T18:49:41Z", "digest": "sha1:5AI6DYLOAK3363MMQCKW5KXIMS2VTP53", "length": 2527, "nlines": 43, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "#कर्जाचा डोंगर Archives - marathicinereview.co.in", "raw_content": "\nमी एक कर्जात अडकले गेलेला व्यक्ती , काही स्वतःच्या चुकांमुळे तर कधी खांद्यावर आलेल्या जबाबदारीमुळे पण यामध्ये जबाबदारी पेक्षा माझ्याच चुकाचं माझ्या विनाशाला जास्त कारणीभूत ठरल्या पण मी केलेल्या चुका तुमच्या हातून घडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहीत आहे. यामध्ये मी माझ्या चुका मी केलेल्या किंवा नकळतपणे माझ्या हातून घडलेल्या तुम्हाला सांगिल यामधून आवश्यक तो […]\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नह��� चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1002912", "date_download": "2020-09-24T19:16:33Z", "digest": "sha1:TMU6CRZMWR2VNT4DR37VETUSARRBPO3Q", "length": 2767, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"कैरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"कैरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:१२, १० जून २०१२ ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: rue:Кагіра\n०७:०९, १ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nTjBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:Kairo)\n१८:१२, १० जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: rue:Кагіра)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/this-young-sanglikar-coach-is-behind-success-of-smriti-mandhana/", "date_download": "2020-09-24T18:14:29Z", "digest": "sha1:UHL4ZAKYHNSM46DU3UXB5VGTDQ6Y3YOC", "length": 15187, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "स्मृती मंधनाच्या यशामागं सांगलीच्या या तरुणाचे कष्ट आहेत.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nस्मृती मंधनाच्या यशामागं सांगलीच्या या तरुणाचे कष्ट आहेत.\n२०१७ सालचा मुलींचा वर्ल्ड कप इंग्लंडला होणार होता. भारताची स्टार बॅट्समन स्मृती मंधना गुढ्घ्याला झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने टीमच्या बाहेर होती. वर्ल्ड कप क्वालीफायिंगचे महत्वाचे सामने तिच्या कडून मिस झाले होते. बंगलुरुला असलेल्या नॅशनल क्रिकेट असोशिएशनवर तीचा सराव सुरु होता.\nभारतातले सर्वोत्कृष्ट तज्ञ फिजिशियन प्रशिक्षक तिच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेत होते. पण पाच महिन�� स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिलेली स्मृती वर्ल्ड कपमध्ये कितपत चांगली कामगिरी करू शकेल याबद्दल निवड समितीपासून अनेक जणानी शंकाच व्यक्त केली होती.\nस्मृतीला माहित होत आपल्याला स्वतःला प्रुव्ह करून दाखवावच लागणार आहे. त्यासाठी ती भरपूर कष्ट घेत होती पण तिच्या मनासारखा रिझल्ट मिळत नव्हता. तेव्हा तिने मदतीसाठी एका व्यक्तीला फोन केला.\nती व्यक्ती म्हणजे स्मृतीने आपल्या क्रिकेटचे सगळ्यात पहिले धडे ज्यांच्याकडे गिरवले असे तिचे पहिले कोच अनंत तांबवेकर.\nसांगलीचा अनंत तांबवेकर म्हणजे कोणी जख्ख म्हातारा प्रशिक्षक नाही. वय असेल तीसबत्तीस. जिल्हास्तरावर त्यांनी सांगलीचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलमध्ये राजस्तान रॉयल्ससाठी त्यांची निवड झाली होती. अजूनही जैन इरिगेशनच्या टीम कडून ते स्पर्धात्मक क्रिकेट खेळतात. आधी तर त्यांना विश्वासच बसत नव्हता की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरस्टार झालेल्या स्मृतीला आपल्या कोचिंगची गरज आहे\nस्मृतीला एनसीएच्या प्रशिक्षणाला दर शनिवारी रविवारी सुट्टी असायची. अनंत तांबवेकर दर विकेंडला बंगलुरुला जाऊ लागले. त्यांना तिची स्टाईलं टेक्निक माहित होती. स्मृतीचा शालेय स्पर्धेपासून ते देशाकडून शतक मारणाण्यापर्यन्तचा प्रवास त्यांच्याच डोळ्यासमोर झाला होता. दुखापतीमुळे तिच्या खेळात नेमके काय बदल झाले आहेत आणि तिला नेमकी कशाची गरज आहे हे त्यांच्यापेक्षा जास्ती कोणाला ठाऊक असणार होत\nअनंत तांबवेकरनी स्मृतीच्या फुटवर्कवर मेहनत घेतली. त्यांना स्वतःला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव होतं. यामुळे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड मधील खेळपट्टी नेमकी काय रंग दाखवेल त्यांना माहित होत. तिच्या नैसर्गिक आक्रमक खेळाला न बदलता तिच्या बॅकफुटच्या शॉटला अधिक धारदार कसे बनवता येईल हा प्रयत्न त्यांनी केला. मुद्दामहून बंगलुरुच्या पहाटेच्या थंडीत वारा जोरात वहात असताना स्मृतीचा सराव घेतला.\nयाचाच फायदा स्मृतीला झाला. तिची प्रगती बघून इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी तिची निवड करण्याची रिस्क सिलेक्शन कमिटीने घेतली. स्मृतीसुद्धा त्यांच्या अपेक्षेला खरी उतरली.\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून…\nभारताने इंग्लडविरुद्ध पहिल्यांदा मॅच जिंकली त्यांच श्रेय एका…\nइंग्लिश वातावरणा�� स्विंग होणाऱ्या बॉलला व्यवस्थित खेळू शकणारी एकमेव भारतीय खेळाडू होती. आपल्या अविस्मरणीय कामगिरीच्या जोरावर तिने भारताला फायनल पर्यंत पोहचवल. वेस्ट इंडिजच्या सामन्यात स्मृतीने आपल्या कारकिर्दीतल दुसर शतक झळकवल होत. त्यासामन्याच्या मॅन ऑफ दि मच सेरेमनी वेळी मुलाखतीमध्ये तिने आपल्या यशाच क्रेडीट आपल्या या सांगलीच्या कोचला दिलं.\nत्या शतकानंतर स्मृतीने लहान मुलीच्या उत्साहात अनंत तांबवेकराना आपली इनिंग कशी वाटली हे विचारायला फोन केला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.\nआज स्मृती एकापाठोपाठ एक जगातले विक्रम मोडत चालली आहे. गेल्या वर्षी तिला आयसीसीने २०१८सालची सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला. आज ती जगातली वनडे रँकिंगमध्ये एक नंबरवर पोहचली आहे. लहानवयात मिळालेल्या या यशामुळे स्मृतीला लेडीसचिन तेंडूलकर म्हटल जातय.\nपण अनंत तांबवेकर यांना आजही संगकाराच्या अॅक्शनची नक्कल करते म्हणून ओरडा खाणारी, नजर चुकवून ‘संभा’ ची भेळ खाणारी शाळकरी स्मृती आठवते. ती प्रत्येक सामन्यानंतर अनंत यांना फोन करून आपल्या काय चुका झाल्या याची चर्चा करते. स्मृतीच्या आयुष्यात अनंत तांबवेकर याचं स्थान आईवडीलभाऊ यांच्या बरोबरीच आहे.\nसांगली सारख्या छोट्या शहरातून जिथे क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या सुविधा अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, तिथे अनंत तांबवेकरानी स्मृती सारखा वर्ल्डक्लास खेळाडू घडवला.\nआज स्मृती जगभरातल्या छोट्या शहरातल्या मुलामुलींचा ‘हम भी किसे से कम नही’ हा आत्मविश्वास निर्माण करणारी आयडॉल बनली आहे.\nहे ही वाचा भिडू.\nरमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला \n१९ सामन्यात नावावर होते १७४ रन्स, २० व्या सामन्यात द्विशतक ठोकत बनली सर्वात तरुण द्विशतकवीर\nत्याने आचरेकर सरांच ऐकलं असत तर भारताला व्हिव रिचर्डस मिळाला असता..\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nपॉल अ‍ॅडम्सची बेडूक अ‍ॅक्शन बघून बॅट्समनला चक्कर यायची.\nत्यादिवशी सर जडेजा आपल्याच टीमच्या खेळाडूसोबत थेट मैदानात भांडले होते.\nआदिवासी खेड्यात शिकार करणाऱ्या तिरंदाजांला थेट ऑलिंपिकला उतरवलं होतं.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वत���त्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/the-number-of-lenders-taking-out-a-mortuary-fell-by-a-third-in-july-127597279.html", "date_download": "2020-09-24T19:04:44Z", "digest": "sha1:734SYIFE4KJA3TZNKJX6AIMZNJEECULQ", "length": 7509, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The number of lenders taking out a mortuary fell by a third in July | जुलै महिन्यात एक तृतीयांशपर्यंत घटली मोरटोरियम घेणाऱ्या कर्जदात्यांची संख्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिसर्च:जुलै महिन्यात एक तृतीयांशपर्यंत घटली मोरटोरियम घेणाऱ्या कर्जदात्यांची संख्या\nकोरोना काळातील संकटाशी सामना करणाऱ्या बँकांसाठी आणखी एक दिलासादायक वृत्त\nकोरोना काळात मोरटोरियम(तात्पुरती कर्ज हप्ता स्थगिती) लागू झाल्याने संकटाचा सामना करणाऱ्या बँकांसाठी मोरटोरियमचा अवधी वाढवण्यास नकार देणे आणि एक वेळ कर्जाच्या फेररचनेस मंजुरी दिल्यानंतर आकड्यांतून स्पष्ट दिसते की, बँकांमध्ये मोरटोरियम स्वीकारणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वेगाने घट येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि एचडीएफसी सिक्युरिटीजकडून मिळालेल्या आकड्यानुसार, देशाची सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेत मे-जून दरम्यान २४ टक्के ग्राहकांनी मोरटोरियमची सुविधा घेतली होती, जुलैमध्ये केवळ ९.५ टक्के ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत.\nजुलैमध्ये केवळ ९.५ टक्के ग्राहक या सुविधेचा लाभ उचलत आहेत. याच पद्धतीने देशातील सर्वात नवी बँक बंधन बँकेच्या ७० टक्के खातेधारकांनी मे-जूनमध्ये हप्ते न भरण्याचा पर्याय निवडला हाेता. दुसरीकडे, आता बँकेचे २४ टक्के ग्राहक हा पर्याय स्वीकारत अाहेत. उर्वरित ग्राहकांनी कर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आयसीआयसीआय बँकेत मोरटोरियम स्वीकारणाऱ्या ग्राहकांची संख्या ३० टक्क्यांवरून घटून १७.५ टक्के, कोटक महिंद्रा बँकेत ३० टक्क्यांवरून घटून ९.७ टक्के झाली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने आर्थिक हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. या कारणास्तव अनेक लोक हप्ता भरण्यात सक्षम झाले आहेत आणि त्यांनी मोरटोरियम फायना���्शियल अँड सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक अतिश मातवाला यांच्यानुसार, जुलैमध्ये अनेक क्षेत्रे नव्याने सुरू झाले आहेत.\nमोरटोरियममधून बाहेर येणे चांगले संकेत\nबरेच कर्ज मोरटोरियममधून बाहेर येणे ही चांगली बातमी आहे. याची तीन मुख्य कारणे आहेत. प्रथम व्यापार आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे बरेज कर्जदाते आता आपले कर्ज फेडू शकत आहेत. मोरटोरियमचा बराच प्रचार झाला . मोरटोरियमने व्याज वाढेल याची त्यांना जाणीव झाली आहे. - आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाजार डॉट कॉम\nफेररचना स्वीकारणाऱ्या कर्जदारांची संख्या घटेल\nतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,मोरटोरियम स्वीकारणाऱ्या कर्जदारांच्या संख्येत येत असलेली घट या गोष्टीचा संकेत देत आहे की, रिझर्व्ह बँकेकडून प्रस्तावित कर्जाच्या फेररचनेतही कमीच लोक येतील. एका बँकेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बँकांना आशा आहे की, बहुतांश फेररचना एमएसएमई खात्यांत होईल. िकरकोळ कर्जात सर्वात कमी फेररचना होण्याची आशा आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/corona-out-of-reach-in-pune-due-to-lack-of-responsible-officers-neelam-gorhes-displeasure-127720867.html", "date_download": "2020-09-24T18:18:02Z", "digest": "sha1:ZMHXDAS6E4ADUGSD6QYI6N3D6ZXODX56", "length": 7929, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona out of reach in Pune due to lack of responsible officers,. Neelam Gorhe's displeasure | जबाबदार अधिकारी नसल्याने पुण्यात काेरोना आवाक्याबाहेर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची नाराजी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nको\"रोना':जबाबदार अधिकारी नसल्याने पुण्यात काेरोना आवाक्याबाहेर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची नाराजी\nशासकीय त्रुटी, समन्वयाचा अभाव आणि नियमांचे पालन न करणे यामुळे पुण्यात काेराेना रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र\nशासकीय त्रुटी, समन्वयाचा अभाव आणि नियमांचे पालन न करणे यामुळे पुण्यात काेराेना रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र आहे. काेराेना काळात जबाबदार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने कामात सातत्याचा अभाव राहिला. तसेच कोरोना परिस्थिती हाताळण्यात जबाबदार अधिकारी मिळू शकला नाही, त्यामुळे शहरात कोरोना आवाक्याबाहेर गेला, असे मत विधान परिषदेचे उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी ऑनला���न पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nगाेऱ्हे म्हणाल्या, मुंबईत काटेकाेरपणे अंमलबजावणी झाली. त्यामुळे रुग्णसंख्या आटाेक्यात राहू शकली. तशी यंत्रणा पुण्यात दिसून आली नाही. लाॅकडाऊनच्या ठरावीक वेळेबाबत प्रत्येकाचे मत जाणून घेत अंमलबजावणी हाेऊ शकत नाही. त्यासाठी ज्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत त्यांनी ठाेस निर्णय घेऊन कारवाई करणे अपेक्षित हाेते. पीएमआरडीएचे अधिकारी हे काेणालाच उत्तरदायी नसल्याचे जाणवले आणि केवळ ठरावीक लाेकांशी चर्चा करून ते कामकाज करत हाेते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nउपमुख्यमंत्र्यांनी धरले होते अधिकाऱ्यांना धारेवर :\nकाही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चांगलीच खरडपट्टी काढली होती. मुंबई सारख्या महानगरात कोरोना लवकर आटोक्यात येतो. मात्र, पुण्यात का येत नाही, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच कोरोनाबाबत लवकरात लवकर उपाययोजना करा, अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जा, अशा इशाराही त्यांनी दिला होता.\nपुणे विधानभवन कार्यरत करणार\nपुणे विधानभवनात पश्चिम महाराष्ट्रातील विविध विभागांच्या बैठका व्हाव्यात आणि दरवेळी मुंबईत बैठका हाेण्यापेक्षा त्या पुण्यात व्हाव्यात यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. पत्रकार, विद्यार्थी यांच्यासाठीही विधानभवन अभ्यासासाठी कार्यरत करण्यासाठी सभापती रामराजे निंबाळकर यांच्याशी चर्चा झाली आहे. काेराेनाच्या आगामी परिस्थितीचा आढावा घेऊन पुणे विधानभवन लवकर कार्यरत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. हक्कभंगाचा वापर हा काेणावरही सूडबुद्धीने करण्यापेक्षा लाेकशाहीतील चारही स्तंभांनी आपल्या जबाबदारीचे भान राखावे यासाठी आहे. हक्कभंगाविराेधात काेणी न्यायालयात गेले तरी ताे विधिमंडळाचा अधिकार आहे. हक्कभंग समिती प्रत्येक हक्कभंगाचे प्रकरण हाताळते. प्रसारमाध्यमांकडे जे ऑडिओ, व्हिडिओ येतात त्याची सत्यता तपासून ते प्रसारित केले जावेत अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/valdunis-flow-stopped-by-the-companies/articleshow/64416409.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T19:25:36Z", "digest": "sha1:7ZX4F3W6LHWD3UDPLFEATU5VWV2FBODB", "length": 13664, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवालधुनीच्या प्रवाहाला कंपन्यांनी केले बंद\nप्रवाह मोकळा करण्यासाठी सामाजिक संस्थांचे आंदोलनम टा...\nप्रवाह मोकळा करण्यासाठी सामाजिक संस्थांचे आंदोलन\nम. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ\nहाजीमलंग येथील डोंगरातून उगम पावणाऱ्या आणि अंबरनाथ येथून वाहणाऱ्या वालधुनी नदीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असताना एमआडीसीतील एका कंपनीकडून चक्क वालधुनी नदीच्या प्रवाहावरच जाळ्या टाकून प्रवाह बंदिस्त करण्यात आला आहे. त्यामुळे वालधुनी बचाव कृती समिती आणि पर्यावरणप्रेमींनी वालधुनीच्या उगमस्थानी लावलेल्या जाळ्या हटवण्याची मागणी करत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.\nअंबरनाथ येथील हाजीमलंगच्या डोंगर भागातून वालधुनीचा उगम झाला आहे. वालधुनी नदीचा प्रवाह हा पुढे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड, कल्याण या मार्गावरून कल्याणच्या खाडीला मिळतो. मात्र मागील काही काळात एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या आणि शहरातील सांडपाण्यामुळे वालधुनी नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. मात्र नदीला पुनर्जीवित करण्यासाठी सरकार आणि विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी अनेक उपक्रम राबवत आहेत. यासाठी ६५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला हा प्रस्ताव २०११पासून सरकारकडे धूळ खात पडला आहे. वालधुनीत वाढत्या प्रदूषणाबाबत न्यायालयानेही चिंता व्यक्त करत, सर्व नगरपालिकांना धारेवर धरले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही वालधुनीच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे. अंबरनाथ येथून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहावर एमआयडीसीतील एका कंपनीने जाळ्या लावल्या आहेत. वालधुनी नदीचा प्रवाह या कंपनीकडून वळवण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यास याचा फटका आजूबाजूच्या परिसराला बसण्याची शक्यता आहे. या विरोधात शिवनलिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश गायकर यांनी वालधुनी नदीच्या या प्रवाहाची जाळ्यांतून सुटका करण्यासाठी परिसरातील नागरिक आणि वालधुनी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचे नरेश गायकर यांनी सांगितले. नदीच्या प्रवाहाला जाळ्या लावलेल्या जागेला अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला आहे. प्रवाहाला जाळ्या बसवणाऱ्या कंपनीच्या विरोधात फौजदारी कार्यवाही करत याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी दुर्घटनाः मृतांचा आकडा २५वर; या कारणामुळं कोसळली...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nआयपीएलवर कोटींचा सट्टा महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाण���न घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/how-he-will-become-ready-for-marriage-so-early_2983", "date_download": "2020-09-24T17:14:22Z", "digest": "sha1:YIUAJ4KZ4FCQYN55GE2NYMRORB67SRPB", "length": 21582, "nlines": 185, "source_domain": "www.irablogging.com", "title": "How he will become ready for marriage so early", "raw_content": "\nपण तो लग्नाला लगेच कसा तयार झाला\nपण तो लग्नाला लगेच कसा तयार झाला\nदिक्षा-अग आई पण तो लग्नाला लगेच कसा तयार झाला,मला असं वाटत होतं ,तो होकार देण्याआधी एकदा तरी भेटेल,माझ्या भूतकाळाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि मग निर्णय कळवेल ,मला तर आता शंका यायला लागली आहे,की नक्की कुठं तरी पाणी मुरतय\nआई-अगं एवढं चांगल स्थळ ,त्यांनी होकार कळवला आहे आणि आता मध्येच तुझं हे काय नवीन निघालं.\nदिक्षा-अगं आई माझं दुसरं लग्न आहे ,त्याच पहिलच लग्न आहे ,त्याची आपल्या बायको बद्दल काही स्वप्न असतील ,मला असं कुणाला अंधारात ठेवून लग्न नाही करायचं ,ते म्हणतात ना,चटका लागला की,ताकही फुंकून प्याव्ं ,मी आता स्वत:ला एकदा सावरलं आहे,परत जर माझ्या बरोबर काही चुकीचं झालं तर मी नाही सहन करू शकत,मला होकार देण्याआधी ,एकदा त्याच्याशी बोलायचं आहे,नाहीतर तुम्ही डायरेक्ट नकार कळवा ,मला आता कुणावर विश्वास ठेवायची इच्छाच होत नाही.\nबाबा-तू काळजी करु नकोस,मी बोलतो या विषयी त्यांच्या बरोबर,तू त्याच्याशी बोलल्यानंतर तुझा निर्णय सांग ,आम्ही तू हो म्हटल्याशिवाय,होकार कळवणार नाही ,आता तरी खूश,जा फ्रेश होऊन ये ,चहा घेऊ आपण सोबत\nदिक्षा फ्रेश व्हायला जाते.\nआई-एवढं चांगल स्थळ आणि आता हिने मध्येच हे काय काढलं आणि तुम्ही पण तिला साथ देताय\nबाबा-ती जे बोलली ,ते मला पटलं म्हणून मी तिला साथ दिली ,आधीचा अनुभव तुलाही माहितच आहे काय आहे\nआई-मला तर ती आठवण ही नकोशी वाटते,किती तडफडत होती ती,नशीब शेजारची लोक चांगली म्हणून, नाहीतर आपण तिला जिवंत पाहू शकलो नसतो ,पण माझी पोरगी खूप धीराची,एवढं सगळं झालेलं असताना,परत जिद्दीने उभी राहिली.\nतितक्यात दिक्षा येते , आई तिघांना चहा घेते .\nबाबा - मी फोन करून बोलतो त्यांच्याशी ,बघू काय म्हणतात ते\nबाबा फोन लावून बोलतात ,फोन ठेवल्यावर सांगतात ,तो उद्या तुला संध्याकाळी भेटायला तयार आहे ,तू त्याला मेसेज करून कुठे भेटायचं सांग ,तो येईल म्हणाला .\nदिक्षा- बरं,मी टाकते त्याला मेसेज\nसाहिल तिचा वर्ग मित्र ,तिच्या बरोबर तिच्याच क्लासमध्ये होता.चांगले मित्र होते ,पण फ़ायनल इअरला असताना तिचं लग्न ठरलं,त्यानंतर परत भेट नाही झाली.\nआणि आता अचानक स्थळाच्या रूपाने त्याला पाहून, ती आश्चर्य चकीत झाली होती,सर्वां समोर त्याच्या आईवडीलांनी काही जुजबी प्रश्न विचारले आणि घरी गेल्यावर लगेच होकारही कळवला ,म्हणून एवढे सगळे प्रश्न तिच्या मनात घोळत होते.\nती साहिलला जिथे भेटायच त्या केफेचा पत्ता पाठवते ,तो फक्त ओके लिहितो .\nती मनातल्या मनात विचार करत असते ,ह्याला बाकिच्यां सारखं माझा भूतकाळ जाणून घ्यायचा नाही का\nसाहिल इकडे विचार करत असतो ,मला माहित आहे ,तुझ्या मनात काय चालले आहे,भेटू उद्या प्रत्यक्षात,तुझ्या सगळ्या शंकाच निरसन करेल.\nदिक्षाच्या बाबांनी आधीच त्याला तिच्या मनातील वादळाची कल्पना दिलेली असते ,ते त्याला आधी पासून ओळखत असतात ,कारण त्याने तिला खंबीरपणे उभे राहण्यासाठी, अप्रत्यक्षरित्या खूप मदत केलेली असते ,म्हणून तिच्या बाबांना ही असं वाटत असतं की,त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार तिला नाही मिळू शकत.\nजेव्हा ती पूर्ण कोलमडली होती,तेव्हा त्याने तिच्या बाबांना तिच्या स्वप्नांची आठवण करून द्यायला सांगितली,तसं केल्यावर ती त्या स्वप्नांच्या पाठिमागे लागली,तिने फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला,तिच्या फोटो ग्राफीचे सगळीकडे कौतुक झाले आणि तिला नेशनल लेवल पुरस्कारही मिळाला ,आता ती खूप आनंदी होती आणि तिला असं बघून तोही आनंदी होत होता ,पण तो पडद्याच्या मागच्या भूमिकेतच होता.\nत्याने तिच्या वडिलांना तिच्याशी लग्न करायची इच्छा बोलून दाखवली होती,ते लगेच तयार झाले ,पण तिला कशाचीही शंका येऊ नये ,म्हणून पाहाण्याचा कार्यक्रम झाला,तरी तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.\nदुस-या दिवशी ठरलेल्या वेळी ,तो आधीच केफे मध्ये येऊन बसला होता,त्याने पांढरा शर्ट आणि गॉगल चढवला होता,एकदम हँडसम दिसत होता ,दोन मिनीटं ती त्याच्या कडे पाहत राहिली ,तो फोनवर बोलत होता.\nखरं तर त्याने तिला पाहीलं होतं ,पण तिला ऑकवर्ड नको वाटायला म्हणून,फोनवर बोलायचं नाटक केलं .\nती त्याच्या जवळ गेली ,तसं तो फोन बंद करत उभा राहिला आणि तिला बसण्यासाठी खुर्ची मागे घेतली ,तीही स्माईल देत खुर्चीवर बसली.\nसाहिल-काय घेणार चहा की कॉफी\nत्याने दोन कॉफी आणि दोन सैंडविच ऑर्डर केले.\nसाहिल-बोल काय बोलायचं होतं\nदिक्षा-तुला माझ्या भूतकाळाबद्दल माहित आहे ना,कारण मला कुणी खोटं बोललं,तर खूप राग येतो ,माझ्यावर दया येते,म्हणून तू माझ्याशी लग्न नाही करत आहेस ना,माझ्या या चेह-यावर जळाल्याचे एवढे डाग आहेत ,तुला माझी लाज नाही वाटणार ना\nसाहिल-किती प्रश्न तुझ्या डोक्यात आहेत,एका एका प्रश्नाचं उत्तर देतो ,हो, मला तुझा सगळा भूतकाळ माहित आहे .\nसाहिल-पेपर मध्ये वाचून कळालं होतं,तुला बघायला हॉस्पिटल मध्ये आलो होतो ,पण तू ग्लानीत होतीस आणि मला तुझी अवस्था बघवत नव्हती ,म्हणून मी तुझ्या समोर कधीच आलो नाही,हे सगळं अगदी खरं आहे ,हवं तर बाबांना विचार ,यातली एक ही गोष्ट खोटी नाही.\nदिक्षा-म्हणजे बाबांना हे सगळं माहित आहे\nसाहिल-आता दुसरा प्रश्न ,मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारची दया दाखवत नाही,ह्यातही माझा थोडा स्वार्थ आहे.\nसाहिल-तुला आठवतंय ,आपला कॉलेज मध्ये ग्रुप होता,तू मला खूप आवडायचीस,पण तुला सांगण्याइतकी हिंमत नव्हती आणि फायनल इअरला असताना तुझं लग्न ठरलं,तेव्हा तुझ्या बाबांना जावून सांगाव ,की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे,पण तेव्हा तर आपण कॉलेज मध्येच होतो ,कोणत्या तोंडाने त्यांना जाऊन म्हणणार होतो की,तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या ,कारण त्या वेळी माझं स्वतःचं असं काही आस्तित्वच नव्हतं,पण आता आहे म्हणूनच मी तुला मागणी घातली.\nदिक्षा- पण त्या वेळची गोष्ट वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे.\nसाहिल-हो खूप वेगळी आहे ,माझं स्वतःचं असं आस्तित्व आहे,तू पण तुझी एक ओळख निर्माण केली आहेस ,तू स्वतःला एक नवं रूप दिलं आहे आणि ते माझ्या मनाला वेडावून टाकत आहे.\nतिच वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच तो बोलतो\nसाहिल-चंद्रावरही डाग असतोच ना ,पण तो त्याच्या शितल चांदण्याच्या प्रकाशाने आपल्याला वेड लावतोच ना ,तू माझ्या आयुष्यात अशीच शितल छाया पसरवशील याची मला खात्री आहे आणि खरं सांगू का ,आता तर तू मला पहिल्या पेक्षा जास्त आवडतेस,ज्या पध्दतीने तू तुला स्वतःला सावरलंस,मी तुझा फैन झालो\nदिक्षा लाजत बोलते - काहीही काय\nसाहिल-सगळ्या शंकांच निरसन झालं का,की अजून काही प्रश्न आहे\nदिक्षा-मला हे सगळं माहित नव्हतं ना ,पण तू अजुनही विचार कर,तुला एखादी छान मुलगी मिळेल\nसाहिल-अग खरच, मी पूर्ण विचार करुनच हा निर्णय घेतला आहे ,तूच मला पूर्ण करू शकते,जे त्या वेळी बोलू शकलो नाही ,ते आज मात्र बोलणार आहे ,असं म्हणत तो खुर्चीवरून उठतो ,बाजुच्या खुर्चीत ठेवलेला बुके घेतो ,गुडघ्यावर बसत तिला देतो आणि विचारतो,तू माझी अर्धांगिनी होशील का\nदिक्षा लाजतच होकार देते. तसं वेटर कॉफी आणि सैंडविच घेऊन येतो ,त्या बरोबर एक केक ही घेऊन येतो ,त्यावर लिहिलेलं असतं,वेलकम इन माय लाईफ\nकॉफी आणि सैंडविच गप्पा मारत खातात ,त्या नंतर ती म्हणते ,चल निघुया,उशीर झाला आहे,आई बाबा वाट पाहत असतील.\nसाहिल-चल, मी येतो तुला सोडवायला\nसाहिल - मी तुला सोडवायला येत आहे\nघरी पोहोचल्यावर ती म्हणते,चल आत\nती बरं म्हणत ,गुणगुणत घरात जाते ,तिला खूश बघून दोघंही खूश होतात\nबाबा-मग होकार कळवण्यास काहिच हरकत नाही ना\nदिक्षा - बाबा ,तुम्ही तर बोलूच नका,सगळं माहित होतं ,तरी माहित नसल्यासारखं वागत होतात\nबाबा-ते जाऊ दे ,मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे\nदिक्षा-हो ,कळवा,असं म्हणत लाजत ती तिच्या रूममध्ये पळून जाते\nआई-देवा ,तुझे खरचं खूप आभार ,असचं दोघांना आनंदात ठेव.\nसाहिलने दिक्षाचा नुसता स्वीकारच नाही केला ,तर तिला नव्याने ऊभं ही केलं ,तिच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला ,खरच एक छान उदाहरण आहे हे ,म्हणून तुमच्या सर्वां बरोबर शेअर करत आहे. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नावासहित शेअर करू शकता,हसत रहा,वाचत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nअस्तित्व भाग १३ अंतिम\nदिशाभूल ( भाग 4)\nतो बंगला भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/categories/yuva-samaj?page=3", "date_download": "2020-09-24T18:23:29Z", "digest": "sha1:GD75SWKX4MKSIW4XHR5XVPJ6GI2KBJNA", "length": 3894, "nlines": 100, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा समाज | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकम��न्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nसेवा है यज्ञकुंड भाग ४\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=19718", "date_download": "2020-09-24T18:55:50Z", "digest": "sha1:24HAFFBGBC2ML7WAVSYMGQ3MYXSU4ECG", "length": 10075, "nlines": 83, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍यांवर कारवाईसाठी पालिका नेमणार माजी सैनिकांचे विशेष पथक | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome ताज्या बातम्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍यांवर कारवाईसाठी पालिका नेमणार माजी सैनिकांचे विशेष पथक\nसोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍यांवर कारवाईसाठी पालिका नेमणार माजी सैनिकांचे विशेष पथक\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मास्क न वापरणार्‍यांवर आणि रस्त्यावर थुंकणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. आता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर ही कारवाई केली जाणा��� आहे. त्यासाठी पालिका प्रशासन माजी सैनिकांचे विशेष पथक नेमणार आहे.\nनाक व तोंडावर योग्य पद्धतीने मास्क लावल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही. त्यामुळे पालिकेने मास्क लावणे नागरिकांना बंधनकारक केले आहे. मास्क नसणार्‍यांना 500 रूपये दंड केला जात आहे. ही कारवाई 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत 4 महिन्यांत एकूण 2 हजार 850 जणांना कारवाई करीत एकूण 14 लाख 25 हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर, रस्त्यावर थुंकणार्‍या 4 हजार 550 इतका जणांवर 150 रूपये दंड केला असून, ही 6 लाख 82 हजार 500 इतकी रक्कम आहे. या दोन्ही कारवाईत एकूण 21 लाख 7 हजार 500 दंड पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.\nतसेच, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासन सतत करीत आहे. दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. मात्र, बाजारपेठ, मंडई, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. त्या संदर्भात तक्रारींही वाढल्या आहेत. त्यामुळे पालिकेने माजी सैनिकांचे एक पथक त्यासाठी तैनात करणार आहे. त्या पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे.\nपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे मास्क न लावणार्‍या व रस्त्यावर थुंकणार्‍यांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. मास्क न लावल्याचे दुसर्‍यांदा आढळल्यास 500 ऐवजी 1 हजार रूपये दंड केला जात आहे. तसेच, नियमभंग करणार्‍यांवर पोसिलांकडूनही मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर कारवाईसाठी आता माजी सैनिकांचे विशेष पथक नियुक्त केले जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडल्यास तोंडावर योग्यरितीने मास्क लावावा. घरात अधिक सदस्य असतील तर, सर्वांनी मास्कने गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह 25 हजार पार, कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू; 301 कोरोनामुक्त\nपिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 12 कोरोना पॉझिटिव्ह; 24 जणांचा मृत्यू\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्��ा 70 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/08/whose-hand-is-it-in-that-parth-pawars-parner-tour-sparks-controversy/", "date_download": "2020-09-24T17:15:26Z", "digest": "sha1:UBI7MMRCA34DYCSGREO4SMS6QRESPOE5", "length": 10976, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'त्या' फोडाफोडीमध्ये नेमका कुणाचा हात ? पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/‘त्या’ फोडाफोडीमध्ये नेमका कुणाचा हात पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे…\n‘त्या’ फोडाफोडीमध्ये नेमका कुणाचा हात पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे…\nअहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.\nराज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने हा राज्यभर विषय गाजला.\nयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही गोष्ट रुचली नव्हती. आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोपही उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला होता.\nपक्ष प्रवेश करताना अजित पवार अनुकूल नसल्याचं आमदार निलेश लंके यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण राष्ट्रवादीने प्रवेश न दिल्यास या पाच नगरसेवकांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं नगरसेवकांनी स्पष्ट केल्याने\nत्यांना अखेर प्रवेश दिल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी देत आहे. परंतु आता पारनेर मधल्या शिवसेना नगरसेवक फोडाफोडी मागे नेमकी कोणाची फूस असा प्रश्न आता विचारला जाऊ लागल��� आहे.\nयाचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत.\nपार्थ पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची 26 जूनला पारनेरमध्ये जाऊन अचानक भेट घेतली. आमदार निलेश लंके यांनीच ट्विटरच्या माध्यमातून पार्थ यांच्या दौऱ्याची माहिती दिली.\nइतकंच नाही तर पार्थ यांनी लंके यांच्या घरी कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांशी गाठीभेटी केल्या आणि स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती घेतली.\nत्यानंतर बरोबर एका आठवड्याने शिवसेनेचे नगर पंचायतीतील पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे पार्थ यांच्या पारनेर दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून फोडाफोडीच्या राजकारणाला नेमकी फूस कोणाची याबात तर्क वितर्क लढवले जात आहेत.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/03/here-are-some-tips-to-help-you-reduce-your-home-loan-emi-and-save-money/", "date_download": "2020-09-24T17:32:23Z", "digest": "sha1:44YHK5ACJ3G2G2QSX5HEORVSFJEOCTIG", "length": 12462, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गृह कर्जाचे EMI कमी करण्यासाठी वापरा 'ह्या' टिप्स आणि करा पैशांची बचत - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Lifestyle/गृह कर्जाचे EMI कमी करण्यासाठी वापरा ‘ह्या’ टिप्स आणि करा पैशांची बचत\nगृह कर्जाचे EMI कमी करण्यासाठी वापरा ‘ह्या’ टिप्स आणि करा पैशांची बचत\nअहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह कर्जाचे व्याज दर खूप कमी झाले आहेत. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त झाली आहेत. सध्याची आर्थिक अनिश्चितता पाहता बरेच लोक जास्तीचे पैसे वाचवण्याचा विचार करत असतील.\nअशा लोकांसाठी गृह कर्ज कमी रेट कमी होणे चांगली गोष्ट आहे, ज्यामुळे त्यांचे ईएमआय कमी होईल आणि हातातील अतिरिक्त पैसे वाचतील.\nपरंतु आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत कि ज्याद्वारे तुम्ही तुमचे चालू आणि नवीन गृहकर्जावरील EMI कमी करून पैसे वाचवू शकता.\n* नवीन कर्जदारांसाठी 3 सर्वोत्कृष्ट टिप्स:\n१) कमी व्याजदराचे कर्ज घ्या कर्जाचे व्याज दर आपल्या ईएमआयवर परिणाम करतात. कमी दर म्हणजे कमी ईएमआय. कर्जाचे मार्केट विविध पर्यायांनी परिपूर्ण आहे आणि आपण कमी व्याजदरासह असणारे कर्ज पर्याय शोधून ते निवडू शकता.\nजर तुम्ही 20 वर्षांसाठी 8.5% दराने 50 लाख रुपये कर्ज घेतले तर तुमची ईएमआय 43,391 रुपये होईल. जर तुम्हाला हे कर्ज 7% दराने कर्ज मिळालं तर तुमची ईएमआय 38,765 रुपये होईल. म्हणून कर्जाच्या व्याजदराची तुलना करा. आपण ऑनलाइन व्याज दर देखील तपासू शकता.\n२) दीर्घ मुदतीचे कर्ज निवडा तुमचे कर्ज जितके दीर्घकालीन असेल तितके तुमचे ईएमआय कमी होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20 वर्षांसाठी 7 टक्के दराने 25 लाख रुपये कर्ज घेतले तर तुमची ईएमआय 19,382 रुपये होईल.\nपरंतु जर तुम्ही हे कर्ज 30 वर्षांसाठी घेत असाल तर तुमची ईएमआय 16,633 रुपये असेल. तसे, हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की दीर्घ कालावधीत आपल्याला अधिक व्याज देखील द्यावे लागेल. परंतु कमीतकमी यामुळे आपला मासिक ईएमआय ओझे कमी होईल.\n३) उच्च डाउन पेमेंट- जेव्हा आपण गृह कर्ज घेता तेव्हा आपणास मालमत्तेच्या मूल्याच्या 80 टक्के इतकेच कर्ज मिळू शकते. उर्वरित डाउन पेमेंट आपल्याला खिशातून द्यावे लागेल.\nआपण जितके मोठे कर्ज घ्याल तितके आपला ईएमआय जास्त असेल. म्हणूनच ईएमआय कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे किमान कर्ज घेणे आणि जास्तीत जास्त डाउन पेमेंट करणे.\nकर्ज घेतलेले असल्यास वापरा या 2 बेस्ट टिप्स :\n१) कर्जाचे रिफाइनेंस करा आपण जास्त व्याज देत असल्यास आपल्या कर्जाचे रिफाइनेंस करण्याचा विचार करा. तुम्ही कमी दराने आणखी कर्ज घ्या आणि ते आपल्या सध्याच्या महागड्या कर्जात हस्तांतरित करा.\nम्हणजेच एका ठिकाणाहून स्वस्त कर्ज घेऊन, महागड्या जागेचे कर्ज परतफेड करा आणि नंतर स्वस्त कर्ज हळू हळू फेडत रहा.तुमची ईएमआय कमी होईल.\n२) निर्धारित वेळे आधी पेमेंट करा गृह कर्जासाठी प्री-पेमेंट (प्रीपेमेंट) मुख्य शिल्लक नुसार ऍडजेस्ट केले जाते. यामुळे प्रत्येक प्री-पेमेंटद्वारे तुमची ईएमआय कमी करुन किंवा तुमच्या कर्जाचा कालावधी कमी करून तुमच्या कर्जाची भरपाई वेगवान करू शकता.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nनालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका\nमनसेच्या पदधिकऱ्याची महापौरांवर टीकास्त्र\nविनामास्क फिरणाऱ्यांवर पारनेर मध्ये दंडात्मक कारवाई\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/cooking-understanding-for-the-release-of-two-indians/articleshow/72175554.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T19:20:17Z", "digest": "sha1:6SCUFXJR7CUOYT7QA7PDLIVZPGJY3RTT", "length": 12121, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदोघा भारतीयांच्या सुटकेसाठी पाकला समज\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीबेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचा आरोप करून अटक करण्यात आलेल्या दोघा भारतीयांना पाकिस्तानने सुखरूप मायदेशी परत पाठवावे, असे ...\nबेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचा आरोप करून अटक करण्यात आलेल्या दोघा भारतीयांना पाकिस्तानने सुखरूप मायदेशी परत पाठवावे, असे भारतातर्फे गुरुवारी या देशाला बजावण्यात आले. या दोघांना दहशतवादी कट-कारस्थानात गुंतवून पाकिस्तान त्यावरून भारताविरोधात अपप्रचार करण्याची भीती असल्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून ही समज देण्यात आली.\nप्रशांत वैंदम आणि धारी लाल अशी या भारतीयांची नावे आहेत. या दोघांनी चुकून सीमा ओलांडली असावी, असे भारतातर्फे महिनाभरापूर्वीच पाकिस्तानला सूचित करण्यात आले होते. तरीही पाक अधिकाऱ्यांनी या दोघांना घुसखोरीच्या आरोपाखाली अटक केली असून, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये अचानक त्याविषयी वृत्ते प्रसिद्ध झाल्याने भारताला धक्का बसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.\n'या दोघा भारतीयांना तातडीने राजनैतिक मदत उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी सूचनाही भारताने पाकिस्तानला केली आहे. धारी लालविषयी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि वैंदमविषयी या वर्षीच्या मे महिन्यात पाकिस्तान सरकारला कळ‌वण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानकडून त्याविषयी काहीही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. आता थेट या दोघांच्या अटकेच्या बातम्या आल्याने धक्का बसला,' असे रवीश कुमार पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCoronavirus updates करोना साइड इफेक्टसवर भांग गुणकारी\nCoronavirus updatesकाय सांगता.. करोनाविरोधात डेंग्यू ठर...\n ७३ देशांमध्ये करोनाबाधितांमध्ये वाढ; थंडीच्या चा...\nCoronavirus vaccine news करोना: भारताला 'स्पुटनिक व्ही'...\nचीनच्या ���र्जाचा विळखा; भारताने दिली 'या' देशाला आर्थिक ...\nदहशतवादाची व्याप्ती वाढली, तीव्रता घटली महत्तवाचा लेख\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/(-()/", "date_download": "2020-09-24T18:06:55Z", "digest": "sha1:XJDAAN5O2KSCIND5362K7YCLRHWA3QVV", "length": 4974, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-माझ काय चुकलं?...(चारुदत्त अघोर.(२४/३/११)", "raw_content": "\nAuthor Topic: माझ काय चुकलं\nकोणी माझ्याशी बोललं,तर पोटात तुझ्या का दुखलं..\nमला जेव्हां मोकळं तू सोडलं,���ेव्हांच तू मला मुकलं,\nआता त्या रोपट्याला का पाणी घालतेस जे कधीच सुकलं..\nखरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं\nतू तेव्हां महागलीस,जेव्हां मी सर्वस्व माझं विकलं,\nएकत्रित बसायच्या आतंच,ते सौन्सार वाहन हुकलं;\nप्रेम मैदान तू हरलीस,जे तुला वाटलं जिंकलं,\nखरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं\nआशेनं वाटलं कि,जीवन गाड सज्ज होऊन जुंपलं,\nएकदा तर अंधारात,अनुभवायचं मी चांदणं जे होतं शिंपलं,\nआता किती अश्रू गाळतेस,तेव्हां कोणतं गं घोडं शिंकलं.,\nखरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं\nज्या जगाची स्वप्नं पाहीलीत,कोणतं त्यातलं टिकलं.,\nमनधरण्या का करतेस,तेव्हां 'मी'पण जराही नाही वाकलं,\nहे विस्तारित बाहू खुले होते,जर असतं थोडं झुकलं,\nखरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं\nसगळं तुझंच होतं,जर मानलं असतं सगळं आपलं,\nप्रेमासारख्या ओल्या दवाला,तू मोजून नापलं;\nजीर्ण झाल्यावर आलीस,जेव्हां हे पान अर्ध पिकलं,\nखरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं\nआजीवन सहवासाला,तू मैलाने आखलं,\nभावनिक गोडी रसाला,थेंबभर हि नाही चाखलं,\nशिळ्या पोळीस गर्मी नाही,जरी कितीही तूप माखलं;\nखरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/bhatukli-part-3", "date_download": "2020-09-24T16:47:01Z", "digest": "sha1:WGWRNMIWW5UFXOC63VYHSPS6V6TJGIJY", "length": 12593, "nlines": 206, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Bhatukli (part 3)", "raw_content": "\nपरागने दाराची कडी लावली. चैत्राली काही बोलायच्या आत परागने तिला जवळ ओढले.\nतिच्या नाजूक ओठांवर परागने त्याचे ओठ टेकवले.\nचैत्राली काही बोलायच्या आत परागने तिला पुरते जायबंदी केले व उचलून बेडवर ठेवले.\nचैतू काही बोलू पहात होती पण त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले व तिच्या गहिऱ्या डोळ्यांत बघू लागला.\nचैत्रालीच्या कपाळाचं त्याने चुंबन घेतलं. तिच्या गालावर आलेले रेशमी केस बाजूला सारले तशी चैत्राली शहारली.\nपरागने तिच्या आखीवरेखीव पापण्यांवर त्याचे ओठ टेकवले व हळूहळू खाली येत तिच्या गोऱ्यापान देहाला त्याने आपल्या चुंबनांनी चेतवले.\nचैत्रालीही सुखाच्या रथावर स्वार झाली. दोघांनी परस्परांना पुरेपूर प्रणयसुख दिलं. दोन जीव एक झाले होते.\nप्रीतीचा आवेग सरल्यावर चैत्राली परागच्या कुशीत विसावली.\nत्याच्या वक्षस्थळावरच्या वलयाकार केसांत आपली नाजूक बोटं फिरवत होती. दोघंही एकमेकांशी लाडीक बोलत हसत होते.\nमीनाचं आज कसं डोकं दुखतं होतं. ती गोळी घेण्यासाठी उठली. हातात गोळी घेऊन ती किचनमधे आली.\nतिने जगातलं पाणी फुलपात्रात ओतून घेतलं तेव्हा तिला चैत्राली व परागच्या लाडीक खिदळण्याचा आवाज ऐकू आला. क्षणभर तिचे पाय तिथेच थबकले.\nपराग म्हणत होता,'चैत्राली,तू मला पुरेपूर सुख देतेस. आय लव्ह यू चैतू.'\n'आय टू लव्ह यू पराग' आणि मग त्यांचे दीर्घ चुंबन. चैत्रालीच्या पायातील नुपुरांचा आवाज सोबत तिच्या बांगड्यांची हलकीसी किणकिण. मीना नखशिखांत शहारली.\nमीना झटकन हॉलमधे आली. तिने गोळी घेतली व गादीवर निजली पण तिचा डोळा लागेना.\nतिला मयंकची तीव्रतेने आठवण आली. किती दिवस झाले त्यांनी असा संग केला नव्हता. तिचं शरीर आता पेटून उठलं. तिने कडेला निजलेल्या जाईला कुशीत घेतलं व डोळे टक्क उघडे ठेवून दिव्याच्या मंद प्रकाशाकडे पहात राहिली. डोळ्यात जमा झालेल्या अश्रुंनी काजळरेषा ओलांडली व ते वाहू लागले.\nइतक्यात जाईला जोराची सूसू लागली. ती डोळे चोळत उठली व तिने आईकडे पाहिलं. आई डोळे पुसत होती.\nजाई शू करुन आली व परत झोपली.\nपहाटे उठून सरलाताई मॉर्निंग वॉकला गेल्या. त्यांच्यापाठोपाठ चैत्राली उठली व बाथरुमधे गेली. तितक्यात परागही बाथरुममधे तिच्या पाठोपाठ गेला. तिने डोळे वटारले.\n'अहो ताई आहेत नं घरात\n'असुदेत गं. कितीतरी दिवस आपण एकत्र शॉवर घेतला नाही. आई यायला तासभर लागेल.\nआज रविवार असल्याने मीना व जाई इतक्यात उठायचे नाहीत. संधीचं सोनं करुया जानी', असं म्हणत त्याने शॉवर सुरु केला.\nदोघंही चिंब भिजली. चैत्रालीच्या भिजल्या ओठांच त्याने दीर्घ चुंबन घेतलं.\nतिला आपल्या पीळदार बाहुंत लपेटून पाण्याच्या रेशीमधारा झेलू लागला.\nबऱ्याच वेळाने त्याने तिला नेक्स्ट संडे फिरसे म्हणत सोडलं व टॉवेल गुंडाळून बाहेर आला.\nमीना रात्री जागी असल्याने गाढ झोपली होती.\nजाई उठली. इकडेतिकडे कोण नाहीसे बघून ती मामाच्या बेडरुममधे गेली व यशला बिलगून परत झोपली.\nचैत्रालीने शिकेकाईने केस धुतले व डोक्याला टॉवेल गुंडाळून बाहेर आली. मग तिने घर आवरलं. केर काढला व देवपूजा केली. तितक्यात मीना उठली.\nचेत्रालीने पटापट इडली चटणी सांबार बनवले. मीना तोवर न्हायला गेली.\nआज शॉवर घेताना तिला रात्रीच्या चैतू व परागच्या संवादाची आठवण झाली व मयंकची मोरपिसी बोटं तिच्या ओलेत्या देहावरुन फिरताहेत असा तिला भास झाला.\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 3\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/panchtaranikit/", "date_download": "2020-09-24T18:42:08Z", "digest": "sha1:USOUR6YINOPD7EEDETN5BS4FETKQYFX5", "length": 21674, "nlines": 171, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nPanchtaranikit - राजहंस प्रकाशन\n‘पंचतारांकित’ उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या\nधुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप\nहे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी\nउपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर\nकधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली\nसत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच\nसाहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे.\nअन्यायाकरिता झगडणारी ‘रजनी’ तर ती आहेच\nपण खरी आहे ती, हे जग सुंदर कधी होईल म्हणून\nआपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. ��ांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्ह��ाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्��� देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/india-china-tension-ladakh-daulat-beg-oldie-water-hunting-indian-army/articleshow/78157975.cms", "date_download": "2020-09-24T17:07:22Z", "digest": "sha1:NC6MYCE4OAHVLBLBB2QWID6UCUD4QKEC", "length": 14686, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध\nपूर्व लडाखमध्ये भारत- चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. यामुळे भारताने आगामी काळासाठी तयारी सुरू केलीय. भारतीय जवानांसाठी आता दौलत बेग ओल्डी भागात पाण्याचा शोध सुरू आहे.\nलडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध ( प्रातिनिधिक फोटो )\nलडाखः चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीमुळे भारताने तयारी पूर्ण केलीय. शिवाय भविष्यातील कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठीही आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्याचा विचार करत भारतीय लष्कर पूर्व लडाखमधील १७,००० फूट उंचीवरील दौलत बेग ओल्डी (DBO) येथील डोंगराळ वाळवंटात पाण्याचा शोध आणि बोरिंगच्या मोहीवर आहे.\nदौलत बेग ओल्डी (DBO) ही भारत आणि चीनमधील सर्वात सामरिक आणि बहुदा सर्वात महत्त्वाची चौकी आहे. भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यानच्या तणावामुळे इथे एप्रिल अखेर आणि मेच्या सुरूवातीच्या काळापासून बंद आहे.\n'मी नुकतीच डीबीओला भेट दिली आहे. कारु ते तांगलपर्यंतच्या भागात शाश्वत भूजलाच्या शोधासाठी आम्ही सुमारे २८ दिवस काम केलं, असं प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ आणि डॉक्टर रितेश आर्य यांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलंय. आर्य यांनी यापूर्वी सियाचीन ग्लेशियर आणि बटालिक हाइट्सवर भारतीय लष्करासोबत काम केलं आहे.\nडॉ. रितेश आर्य यांनी यापूर्वी पूर्व लडाखच्या उंच आणि थंड डोंगराळ वाळवंटात तैनात असलेल्या लष्करासाठी भूगर्भातील जलसाठा यशस्वीरित्या शोधून काढला. \"गलवान खोऱ्याशिवाय पँगाँग त्सो, लुकंग, थाकुंग, चुशूल, रेझांग ला आणि तांगसेमध्येगी आम्हाला यश आलं आहे, असं आर्य म्हणाले.\nसर्वपक्षीय बैठक संपली; चीन मुद्द्यावर राजनाथ सिंह गुरुवारी राज्यसभेत निवेदन देणार\nडीबीओमध्येही पाणी मिळेल, अशी आशा भूगर्भशास्त्रज्ञ आर्या आणि भारतीय लष्कराला आहे. 'डीबीओमधील भूजल स्त्रोतांच्या शोधाच्या संदर्भात पेलिओ जलवाहिनीच्या विकासासाठी जलविज्ञानशास्त्रीय परिस्थिती ( हायड्रो-जिओलॉजिकल ) अनुकूल आहे. आम्हाला खोलवर बोरिंग करावे लागेल. जवानांसाठी पाणी शोधण्याचा आम्हाला विश्वास आहे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी करोनाबाधित, ट्विट करून दिली माहिती\nसुमारे १०,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या डीबीओमध्ये उपस्थित पेलिओ तलावाच्या पुनर्बांधणीसाठी आशावादी आहेत. पेलिओ तलावाची पुनर्बांधणी केल्याने एकीकडे जवानांचे मनोबल वाढेल आणि आगामी काळात पर्यटनाला चालनाही मिळे���, असं डॉ. रितेश आर्य म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी करोनाबाधित, ट्विट करून दिली माहिती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nजळगावड्रग्ज लिंक: 'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श��रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/bharun-ki-part-eighteenth", "date_download": "2020-09-24T18:38:04Z", "digest": "sha1:KP5MUEB5PU4UHWLJFBS5X4RRB3JGPA6Z", "length": 27138, "nlines": 208, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Bharun ki (part eighteenth)", "raw_content": "\nआणि तुला रद्दी वगैरे मुळीच समजू नकोस गं. तू कितीही म्हातारी झालीस नं तरी हवीस आम्हाला. तुझे आशिर्वाद हवेत गं आम्हाला. तू आहेस म्हणून आम्हाला आमच्या लहानपणाची जाण आहे. मोठं नाही व्हायचं मला. तुझ्या कुशीतच बरं वाटतं बघ मला. आता पहिले वचन दे की परत अशी मरणाच्या वाटेची भाषा बोलणार नाहीस.'\n'हो गं राजा. नाही बोलणार. आज तुझ्या आवडीच्या सांजोऱ्या करते चल. सगळं सामान काढ बघू.'\nमयंक घरात शिरताच त्याला तो चिरपरिचित सुगंध आला. रवा,तुप,वेलची घालून केलेल्या खमंग सांजोरीचा. तो मीनाला म्हणाला,\"मीनू समथिंग स्पेशल\nजाई म्हणाली,\"हो पप्पा,आज नं सरुआज्जीने माझ्यासाठी सांजोऱ्या बनवल्यात. डेलिशिअस.\"\n\"आणि माझ्यासाठी..तुझी आजी होण्याआधी ती माझी सासू आहे.\" तसं मीनू म्हणाली..\"आणि त्याहीआधी ती माझी मम्मी आहे.\" यावर जाई फुरंगटून बसली तसं सरुआजीने तिचा गालगुच्चा घेतला व म्हणाली,\"आजी तर सगळ्यांचीच असते राणू.\" यावर जाई खुदकन हसली. सर्वांनी मन भरून सांजोऱ्या खाल्ल्या.\nसरलाताईलाही आज जरा बरं वाटलं. तिने ठरवलं..आता हळूहळू वास्तव स्विकारायचं..उरलेलं जगणं आनंद देत,घेत जगायचं. मग तिला आठवलं,\"बरेच दिवस झाले,चैत्राला फोन नाही केला. तिने मीनाच्या मोबाईलवर चैत्राला कॉल केला व चैत्रा,नाना,पराग,यश साऱ्यांशी थोडं थोडं बोलली. नानांच्या तब्येतीची चौकशी केली. तिला खूप बरं वाटलं.\nआशना आज लायब्ररीत गेली तर तिथल्या मिस तिला म्हणाल्या,\"मिस आशना,तुम्हाला जे पुस्तक हवं होतं ते नुकतच आशिष यांनी रिटर्न केलंय. आशनाने पुस्तक बदली केलं व खुशीतच निघाली. नाहीतरी आज तिला सुट्टी होती. तिने हॉटेलला फोन केला व लंच मागवून घेतलं. मस्तपैकी बटर चिकन व नान वर ताव मारुन ती पुस्तक वाचायला बसली.\nकथानक फार भावस्पर्शी होतं.\nएका मुलीचं एका मुलाशी प्रेम जुळतं. दोघा��चं चाटींग,कॉलिंग सुरु होतं. मग दोघं एकमेकांना कधी बागेत भेटतात तर कधी नदीकिनारी. तासनतास एकमेकांच्या बाहुपाशात भविष्याची सुंदर स्वप्न रंगवतात आणि एके दिवशी तिच्या भावाचा मित्र तिला व त्याला सीबीचवर बघतो. तो तिच्या भावाला सांगतो. भाऊ बिझनेसमन असतो आणि हा साध्याशा कंपनीत काम करणारा नोकर. साहजिकच तिच्या घरातून या लग्नाला विरोध होतो. ती भावाच्या नजरबंदीतून सुटते..पुढे दोघं मिळून लग्न करतात..तिच्या भावाचे चमचे त्या दोघांच जीणं नकोसं करतात व ती दोघं शेवटी एकत्र जीवनप्रवास संपवतात.\nआशू एकेक पान वाचत पुढे जात असते आणि तिला त्यात अडकवलेलं एक ह्रदयाच्या आकाराचं जाळीदार पिंपळपान दिसतं. त्यावर लिहिलेलं असतं. आय रिअली लव्ह यू आशना व खाली आशिष अशी सही असते. आशूला क्षणभर काही सुचत नाही. ती आरशासमोर जाते व स्वतःला निरखून पहाते.\nपस्तीसी सरली तरी तिच्या सौष्ठवात तसूभरही फरक पडलेला नव्हता. अजुनही तिचे उरोज सुडौल असतात. आजपर्यंत तसं बऱ्याच जणांनी तिला प्रपोज केलेलं पण तिने ते या ना त्या कारणाने झिडकारलं होतं कारण त्यांच्या डोळ्यांत तिला फक्त शरीराची भूक जाणवायची.\nका कोण जाणे पण आशिष तिला या साऱ्यांतून वेगळा वाटला..एक हवाहवासा मित्र..दिसायला तर तो हँडसम होताच पण तितकच, अदबशीर होतं ते त्याचं वागणं..लहानांपासून मोठ्यांपर्यंत ..कोणत्याही वयाच्या माणसांत दुधात साखर विरघळावी तसं बेमालूमपणे मिसळून जाणं. हे सारं तिने आठवडाभरापुर्वीच्या मिनूने दिलेल्या पार्टीत हेरलं होतं.\nत्याचं ते एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई गाणं तिला मनापासून भावलं होतं व तिच्या मनातल्या प्रेमभावना चाणाक्ष मिनूने जाणल्या होत्या. मिनूने आशूला चाटींगमधे त्याच्याबद्दलची सारी माहिती पुरवली होती. तो एका नामांकित उद्योगपतीचा मुलगा पण स्वतःच काहीतरी करावं या जिद्दीवर एमबीए होऊन आशुच्या कंपनीत नोकरी करत होता. लवकरच स्वतःची फर्म काढणार होता.\nआशूला परत तिचा भूतकाळ आठवला..तिच्या कौमार्यातल्या चुका,तिच्या शरीराचं अपंगत्व..हो अपंगत्वच कारण तिला गर्भाशय नव्हतं.\nआजही आपल्या समाजात प्रेमाची निष्पन्नता लग्न व लग्न कशासाठी तर मुलं जन्माला घालण्यासाठी असंच मानलं जातं. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुल दत्तक घेण्याचे सल्ले दिले जातात. मुल दत्तक घ्यावं की दोघांनी परस्परां��ाठी जगावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो हेच मुळी लोक विसरुन जातात.\nलग्न झालं की गोड बातमी कधी देणार .. काय प्लेनिंग वगैरे.. अजून कसं नाही होत..मग हा डॉक्टर तो डॉक्टर..असे फुकटचे सल्ले देणारे,देणाऱ्या आपल्या आजुबाजुच्याच असतात. या साऱ्या विचारांनी आशू परत भानावर आली व तिने ठरवलं की आशिष परत भेटला तर त्याला स्पष्ट शब्दात नकार द्यायचा. उगाच झुरवायचं नाही.\nआशूला समाजाची भिती वाटत होती का छे,फाट्यावर मारते आशू अशा समाजाला पण आशिषचं काय..त्याला तर समाजात जगायचं होतं. त्याची आई तर नगरपालिका अध्यक्ष होती.. त्याच्या घरातल्यांना हे लग्न आर्थिक स्तरावर पटलं नसतं..ते एक वेळ जाऊदे..पण सामाजिक द्रुष्ट्या..कोणती सासू बलात्कार झालेली,गर्भाशय नसलेली सून स्विकारेल व आशिषला तरी कुठे माहिती होतं आशनाच्या पुर्वेतिहासाबद्दल छे,फाट्यावर मारते आशू अशा समाजाला पण आशिषचं काय..त्याला तर समाजात जगायचं होतं. त्याची आई तर नगरपालिका अध्यक्ष होती.. त्याच्या घरातल्यांना हे लग्न आर्थिक स्तरावर पटलं नसतं..ते एक वेळ जाऊदे..पण सामाजिक द्रुष्ट्या..कोणती सासू बलात्कार झालेली,गर्भाशय नसलेली सून स्विकारेल व आशिषला तरी कुठे माहिती होतं आशनाच्या पुर्वेतिहासाबद्दल त्याच्यातला पुरुष स्विकारेल तिला त्याच्यातला पुरुष स्विकारेल तिला दर्जा देईल पत्नीचा का पावलोपावली तिचा अपमान करेल आशूने ठरवलं. तिने त्या पानाच्या मागे सॉरी आशिष,मला तुझ्याबद्दल प्रेम वाटत नाही असं लिहीलं व सुन्न मनाने बसून राहिली.\nदुसऱ्या दिवशी आशूने ते पुस्तक परत केलं. आशिष ते घेण्यासाठी तिथेच घुटमळत होता. त्याने त्याचं पुस्तक देऊन ते आशनाने परत केलेलं 'ओ माय लव्ह' घेतलं व रिझल्ट बघण्यासाठी जी घाई असते तशा धडधडत्या ह्रदयाने पुस्तकातलं ते पान शोधू लागला. त्या पानाच्या मागे आशनाने लिहिलेला नकार वाचला मात्र आणि तो तिला कारण विचारण्यासाठी उठला पण आशना होती कुठे तिथे ती केव्हाच निघून गेली होती.त्याच्या नजरेस नजर देणं जमलं नसतच तिला.\nआशू कॉलेजला गेली. कॉलेजमधे एसवायच्या वर्गांना अकाऊंट्स शिकवायची ती. आज मुलांनाही जाणवलं मिसचं काहीतरी बिघढलं आहे. कॉलेज सुटलं तशी ती घरी आली. तिने टिव्ही लावला पण छे लक्षच लागत नव्हतं कशात. तिने स्वतःच्या मनालाच एक जोरदार शिवी हासडली.\nकुमुदताई व नाना गावी जाऊन पंधरव���ा उलटला होता. उद्याच्या सकाळच्या गाडीची तिकिटं रिझर्व केली होती. कुमुदने गावची भेट म्हणून तांदळाचे पीठ, कुळथाचं पीठ,जाईसाठी खोबऱ्याची कापं घेतली. सगळे कपडे भरुन झाले. अंथरुण घातली व झोपायला जाणार इतक्यात मागीलदारी जोराचा आवाज आला.\nनाना आवाजाच्या दिशेने धावत गेले. म्हातारी चक्कर येऊन कोनात ठेवलेल्या पाट्यावर पडली होती. तिचं मुटकुळंच झालं होतं. नानांनी तिला लहान बाळासारखं उचलून आणून चटईवर निजवलं व डॉक्टरांना फोन लावला. आजुबाजूचीही जमा झाली. म्हातारी श्वास तर घेत होती. कुमुदताईने तिला पाणी पाजलं. डॉक्टर आले व त्यांनी म्हातारीला तपासलं. म्हातारीला सौम्य एटेक आला होता. तिला ताबडतोब हॉस्पिटलमधे एडमिट केलं. डॉक्टरांनी साऱ्या चाचण्या केल्या व एक दिवसासाठी अंडर ऑबजर्वेशन ठेवलं. डिस्चार्ज देताना मात्र नीट काळजी घ्या म्हणून सांगितलं.\nनानांनी धाकट्या भावाला व दोन्ही बहिणींना फोन लावला. नली व लली दोघी नवऱ्यांना घेऊन आल्या. एक रात्र म्हातारीजवळ थांबल्या व परत आपल्या घरी गेल्या.\nधाकटा बंडू बायकोला घेऊन आला. तो आठवडाभर राहिला. म्हातारीने पडलेल्याचा धसका घेतला होता. घराबाहेर फिरायची बंद झाली. तिचं पातळही तिला नेसायला सुधरेना मग कुमुदताईने स्वतःचे गाऊन आटवून म्हातारीला घालायला दिले. म्हातारी बरी होती तेव्हा नानांना गावची,आबांची विशेष चिंता नव्हती पण आता पुढे काय हा मोठा पेच पडला.\nकुमुदताई एरवी नानांशी लहानमोठ्या घरगुती कारणांवरुन हुज्जत घालायची पण म्हातारी आजारी पडल्यापासून म्हातारीचा नाश्ता,पथ्यपाणी, तिचं अंथरुण पांघरुण स्वच्छ धुणं,तिचे इवलेसे केस विंचरुन त्याचा लिंबाएवढा अंबाडा बांधणं हे सारं ती न वैतागता करत होती. जणू काही म्हातारी पडली त्यादिवशी कुमुदताईने वसरीला आलेल्या यमाला पाहिलं होतं व सासू कशी का असेना पण ती माझी आहे. तिच्यामुळेच तर आपलं लहानपण टिकून आहे हे जाणून ती म्हातारीला पुन्हा नव्या उमेदीने उभं रहाण्यास मदत करत होती.\nम्हातारीलाही जाणवत होतं,कुमुदवर तिने जरा हात राखूनच केलेलं प्रेम,धाकट्याच्या सर्विसवाल्या बायकोला सढळ हाताने लावलेला जीव,लेकींवर केलेली जास्तीची माया आणि आता तिला अपराधीपणाची जाणीव होत होती जी तिच्या नजरेतून कुमुदताईंना दिसायची.\nकुमुदताईंच्या भावाचे एकदोनदा हक्कसोडपत्रावर सही ���रण्यासाठी फोन आले पण कुमुदताईने आपला नकार कायम ठेवला. भावाला कळलं कुमुदताईची सासू आजारी आहे पण तो तिला बघायला,तिच्या तब्येतीची विचारपूस करायला आली नाही. एवढच काय जवळच्या गावात राहूनही साधं रक्षाबंधनलाही आला नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी कुमुदताईने त्याची दुपारपर्यंत वाट पाहिली मग वहिनीला फोन लावून सांगितलं की ती येईल राखी बांधायला.\nवहिनीने फोनवरच उत्तर दिलं,\"आम्ही सर्वजणं माझ्या माहेरी आलो आहोत. चारेक दिवस इथेच रहाणार आहोत तेव्हा उगा येण्याची तसदी घेऊ नका.\"\nवहिनीचं हे म्हणणं ऐकून कुमुदताईंना आतल्या आत तुटल्यासारखं झालं. लहानपणीची त्यांची भावाबहिणीची जोडी आठवली..लहानपणी कोणताही खाऊ असो दोघं वाटून वाटून खायचे. पण भावाचं लग्न झालं त्यानंतर एकदोन वर्षात कुमुदताईंचे वडील गेले,त्यांची आई एकाकी पडली. एकटीच रहायची गावातल्या घरात..पण भावाने,वहिनीने तिला कधी त्यांच्या शहरातल्या घरी बोलावलं नाही,कि कधी तिला सणासुदीला साडीचोळी,आजारपणासाठी पैसे पाठवले नाहीत.\nकुमुदताई तिलाआमच्यासोबत चल म्हणून विनवायची पण तिला जावयाच्या घरात रहाणं फारसं रुचत नव्हतं. डोळ्यांनी अगदीच अंधुक दिसू लागलं तेव्हा मात्र मयंक स्वतः तिला घेऊन गेला. औषधोपचार केले,डोळ्याच्या डॉक्टरांना दाखविले. थोडं बरं वाटताच ती आपल्या घरी परत गेली आणि एक दिवस मग शेजाऱ्यांनी ती गेल्याची बातमी दिली.\nकुमुदताईंचा भाऊ आपल्या बिराडाला त्या गावच्या घरात रहायला घेऊन गेला. त्याच्या दोन मुली ह्या त्याच्या सर्वस्व होत्या.\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 3\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/sensex-finishes-above-41000-mark-for-first-time-ever/articleshow/72260938.cms", "date_download": "2020-09-24T18:19:02Z", "digest": "sha1:QGVVLSHBV2WOOSHEBCT6SOO2355AQ7GL", "length": 12111, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेअर बाजारात तेजी; यस बँ���ेचे शेअर्स वधारले\nबँकिंग तसेच ऑटोमोबाईल कंपन्यांचे समभाग वधारल्यानंतर आज शेअर बाजार ४१ हजार निर्देशांकाच्या विक्रमी संख्येवर बंद झाला. आज निर्देशांकात सरासरी २०० अंकांची वाढ झाली.\nबँकिंग तसेच ऑटोमोबाईल कंपन्यांचे समभाग वधारल्यानंतर आज शेअर बाजार ४१ हजार निर्देशांकाच्या विक्रमी संख्येवर बंद झाला. आज निर्देशांकात सरासरी २०० अंकांची वाढ झाली.\nबीएसई च्या ३० कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित निर्देशांक १९९.३१ अंकांनी किंवा ०.४९ टक्क्यांनी वधारला आणि ४१,०२०.६१ अंकांवर बंद झाला. निफ्टीदेखील ६३ अंकांनी किंवा ०.५२ टक्क्यांनी वधारून १२,१००.७० अंकांवर बंद झाला.\nयस बँकचे शेअर्स आज सर्वाधिक वधारलेले होते. यस बँकेच्या समभागांचा भाव ७.९७ टक्क्यांनी वाढला होता. त्या मागोमाग एसबीआय, मारुती, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, ओएनजीसी, एचडीएफसी, टाटा मोटर्स या कंपन्याच्या शेअर्सचे वधारलेले होते. दुसरीकडे एल अँड टी, ICICI, टाटा स्टील, NTPC आणि अॅक्सिस बँक या कंपन्यांच्या शेअर्सची कामगिरी वाईट होती. यापैकी काहींचे समभागत तर २.०५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.\nट्रेड वॉरमध्ये अमेरिका तसेच चीन यांच्यात एक ट्रेड डील झाल्याच्या रिपोर्टनंतर आशियाई शेअर बाजारात तेजी आली होती, याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला.\nयस बँकेने रिलायन्सचे शेअर विकले\nखासगी क्षेत्रातील यस बँकेने २.८ कोटी रुपयांचे रिलायन्सचे १७ लाख शेअर्स विकले. आतापर्यंत बँकेने ४७.२ लाखांहून अधिक समभागांची विक्री केली आहे. यस बँकेने विक्री केलेल्या एकूण समभागांपैकी १३.२ लाख शेअर शुक्रवारी विकले गेले, तर १६.७ लाख शेअर्शची सोमवारी विक्री करण्यात आली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\n'आत्मनिर्भर भारत'ची पहिली कठोर परीक्षा; चीननेही दंड थोप...\nEMI Moratorium; कर्जदारांनो ही बातमी तुमचे टेन्शन करेल ...\nवर्षभरात आयटीत क्षेत्रात १-२ लाखांची नोकरकपात\nया बातम्यांबद्दल अधिक व��चा:\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nमुंबईपोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांतील 'हे' आकडे चिंताजनक\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bogus-organization-on-government-portal/articleshow/72480828.cms", "date_download": "2020-09-24T19:27:13Z", "digest": "sha1:XN3RQD2HIGXN4RZLMSRBX5CQVSQSZZ4R", "length": 15192, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसरकारी पोर्टलवर बोगस संस्था\nआझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दहा बनावट संस्थांची नोंदणीम टा...\nआझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nदहा बनावट संस्थांची नोंदणी\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमहाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक व्यवहार ऑनलाइन करण्यात आल्याने त्याचा काही भामटे गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या महास्वयंम वेबपोर्टलवर दहा संस्थांची बोगस नोंदणी करण्यात आली असून त्याद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षणाचे अनुदान लाटण्याचा डाव असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने केलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रांमार्फत शासनाच्या सर्व कौशल्य विकास योजना पार पाडत असते. या सर्व कामात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे ही kaushalya.mahaswayam.gov.in या पोर्टलवरून जोडण्यात आली आहे. सदरचे पोर्टल हे सिल्वर टच या संस्थेद्वारे बनविण्यात आले असून त्यावरील दैनंदिन कामकाज देखील हीच संस्था पहाते. या पोर्टलद्वारे योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व खाजगी तसेच शासकीय संस्था या नोंदणी करीत असतात. सदर संस्था या पोर्टलद्वारे नाव नोंदणी करत असताना त्यांच्या संस्थेविषयी सर्व माहिती तसेच त्यांच्या प्रशिक्षण संस्थेचे आवाराचे तसेच पायाभूत सोयींचे विहीत नमुन्यात रिपोर्ट अपलोड करून तसेच संस्थेशी संबंधितांचे संपर्क तपशील त्यात सोपवित असतात. नोंदणी झाल्यानंतर संस्थेने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस तपासणी फी आकारण्यात येते. संस्थेची तपासणी झाल्यानंतर ती योग्य असल्यास या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला १५ हजार मानधन देण्यात येते. बीड जिल्ह्यातील दहा संस्थांनी अशा प्रकारे नोंदणी केली होती.\nवेब पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेल्या बीड, माजलगाव आणि परळी येथे जाऊन कौशल्य विकास समन्वयक आणि इतर अधिकारी यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र या संस्था प्रत्यक्षात त्या ठिकाणी अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या सिल्वर टच संस्थेला याबाबत कळविण्यात आले. कंत्राटावर नेमण्यात आलेल्या एका कौशल्य अधिकाऱ्याच्या लॉग इन आणि पासवर्डचा वापर करून बोगस संस्थाची नोंदणी केल्याचे सिल्वर टचच्या तपासातून स्पष्ट झाले. मात्र ही नोंदणी नेमकी कुणी केली, शासकीय अनुदान लाटण्याचा प्र���त्न कुणी केला, याबाबत काही स्प्ष्ट होत नसल्याने याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nअंबानींच्या सुरक्षेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षा��ंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2020-09-24T19:19:17Z", "digest": "sha1:JN522AE5WYZLRPAKB7VOUBX3AHYYXEXF", "length": 4298, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिद्धटेक - विकिपीडिया", "raw_content": "\nसिद्धटेक येथील सिध्दिविनायक मंदिर\nसिद्धटेक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे.\nभीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावात अष्टविनायकांपैकी एक सिद्धविनायकाचे देऊळ आहे.\nअक्षांश- १८.४४४४२१ रेखांश- ७४.७२५८९१\nहे गाव राज्यमार्ग क्र. ६७ वर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१८ रोजी ११:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/if-kangana-arrives-on-the-9th-she-will-be-picked-up-at-the-airport-in-shiv-sena-style/", "date_download": "2020-09-24T18:58:39Z", "digest": "sha1:PSY4Z7CVJBJX7BY6QWMB7FK72FGSGVTB", "length": 16258, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कंगनाला ९ तारखेला येऊ तर द्या, एअरपोर्टवर तिचा शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाह�� एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nकंगनाला ९ तारखेला येऊ तर द्या, एअरपोर्टवर तिचा शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल\nमुंबई : महाराष्ट्राचा मुंबईचा अपमान सहन केला जाणार नाही. कंगनाला ९ तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना (Shivsena) स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. संजय राऊत म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दांत टिप्पणी करत असेल तर हा एका पक्षाचा विषय नाही.\nसर्वांनी या घटनेचा निषेध करायला पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले. नेते आशिष शेलार म्हणाले की, कंगनानं मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही. मात्र, हेच त्यांनी जरा अधिक जोरात बोलायला हवं होतं. महाराष्ट्र त्यांचासुद्धा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच, कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे.\nतिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचे कृत्य हे अत्यंत गंभीर आहे- असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला थांबवा, असे आव्हान कंगना रणौतने दिल्यानंतर कंगनाला ९ तारखेला येऊ तर द्या, एअरपोर्टवर तिचा शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते ‘News-18 लोकमत’शी बोलत होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपरभणीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कंगनाच्या पुतळ्याचे दहन\nNext articleदेशाची सशक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : शरद पवार\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nराज यांनी डब्बे���ाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://video.gofairdemo.cn/arc_1547943.html", "date_download": "2020-09-24T16:47:35Z", "digest": "sha1:IRBHMS5XVX6BPSFBRR3C74MILM5SJCJM", "length": 2315, "nlines": 31, "source_domain": "video.gofairdemo.cn", "title": "चीन पाईप्स फिटिंग्ज निर्माता [एक्सक्यूपीएफ]-Gofair Chinese China Manufacturer Supplier Factory", "raw_content": "Marathi चीन पाईप्स फिटिंग्ज निर्माता [एक्सक्यूपीएफ]\nमाझ्या जवळ पाईप फिटिंग्ज\nपाईप्स फिटिंग्ज आणि व्हॉल्व्ह\nपाईप फिटिंग्ज एचएस कोड\nपाईप फिटिंग्ज होम डेपो\nप्लंबिंग फिटिंग्जची नावे आणि चित्रे पीडीएफ\nपाईप फिटिंग्जचे प्रकार पीडीएफ\nपीव्हीसी पाईप फिटिंग्जची नावे आणि प्रतिमा\nपाईप जोड्यांचे प्रकार | पाईप फिटिंग्ज\nपाईप फिटिंग्ज रोलिंग ऑफसेट\nपाईप फिटिंग्जची नावे आणि प्रतिमा\nपाईप फिटिंग्ज स्पष्ट केल्या\nपाईप फिटिंग्ज आणि व्हॉल्व्ह\nपाईप फिटिंग्ज उत्पादन प्रक्रिया\nपाण्याच्या टाकीसाठी पाईप फिटिंग्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ulpane-p37118250", "date_download": "2020-09-24T18:51:48Z", "digest": "sha1:2NVJ4XIFXM2T7EOMTAXEF5A6LQI5Y7LO", "length": 19602, "nlines": 413, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ulpane in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Ulpane upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 87 डॉक्टर ऑनलाइन हैं \nUlpane खालील उपचारासाठी वापरले जाते -\nचिंता मुख्य (और पढ़ें - चिंता दूर करने के घरेलू उपाय)\nपेट दर्द (और पढ़ें - पेट दर्द के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ulpane घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Ulpaneचा वापर सुरक्षित आहे काय\nUlpane घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही, तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ulpaneचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Ulpane चे दुष्परिणाम जाणवू शकतात. कोणतेही दुष्परिणाम दिसल्यावर ताबडतोब Ulpane घेणे थांबवा. तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते घ्या.\nUlpaneचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nUlpane च्या मूत्रपिंड वरील दुष्परिणाबद्दल संशोधन उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्याचे परिणाम माहित नाही आहेत.\nUlpaneचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Ulpane चे दुष्परिणाम माहित नाहीत, कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही.\nUlpaneचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Ulpane चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nUlpane खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ulpane घेऊ नये -\nUlpane हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Ulpane घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Ulpane घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणत���ही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Ulpane केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Ulpane मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Ulpane दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Ulpane घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Ulpane दरम्यान अभिक्रिया\nUlpane बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ulpane घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Ulpane याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ulpane च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ulpane चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ulpane चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2020-09-24T18:04:29Z", "digest": "sha1:2FE5DQXBXYEIWQ5ICUVPNHZOLWMXYGSH", "length": 9925, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठला जोडलेली पाने\n← संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nअमरावती जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअमरावती ‎ (← दुवे | संपादन)\nशिवाजी विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nपंजाबराव देशमुख ‎ (← दुवे | संपादन)\nअमरावती विद्यापीठ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:भारतातील विद्यापीठांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:चावडी/चालू चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३५ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या ‎ (← दुवे | संपादन)\nदामोदर खडसे ‎ (← दुवे | संपादन)\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nतिवसा ‎ (← दुवे | संपादन)\nतुकडोजी महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतिभा पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nरा.सु. गवई ‎ (← दुवे | संपादन)\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवसंत आबाजी डहाके ‎ (← दुवे | संपादन)\nकौंडण्यपूर ‎ (← दुवे | संपादन)\nमोझरी ‎ (← दुवे | संपादन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nभीमराव पांचाळे ‎ (← दुवे | संपादन)\nशिवाजीराव पटवर्धन ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील विद्यापीठे ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ ‎ (← द���वे | संपादन)\nभारतातील विद्यापीठांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:भारतातील विद्यापीठांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:चावडी/चालू चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३५ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक ‎ (← दुवे | संपादन)\nवामन सुदामा निंबाळकर ‎ (← दुवे | संपादन)\nअच्युत महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:अमरावती ‎ (← दुवे | संपादन)\nशेंदूरजना बाजार ‎ (← दुवे | संपादन)\nप्रभाकर वैद्य ‎ (← दुवे | संपादन)\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nटिळक महाराष्ट्र विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nबच्चू कडू ‎ (← दुवे | संपादन)\nगोंडवाना विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nकविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nवैशाली भैसने माडे ‎ (← दुवे | संपादन)\nसुभाष पाळेकर ‎ (← दुवे | संपादन)\nसिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील विद्यापीठे ‎ (← दुवे | संपादन)\nज्ञानेश्वर विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mission-begin-again-permission-to-start-passenger-transport-and-hotels-by-private-bus/", "date_download": "2020-09-24T17:02:27Z", "digest": "sha1:JB7NBOEENYFEJAHOG7CCHO44DRGF53UJ", "length": 36143, "nlines": 426, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मिशन बिगीन अगेन : खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nमिशन बिगीन अगेन : खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी\nमुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचित करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.\nखाजगी कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार ३० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय आणि खाजगी कार्यालये आणि आस्थापना यामध्ये निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.\nआता आंतरजिल्हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय त्यासाठी ई-परमिट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.\nमिशन बिगिन अगेन – नियमावली जाहीर\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी विविध सुधारणा ���ाहीर करण्यात आल्या आहेत.\nकोविड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना\nमास्कचा वापर– सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.\nसामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.\nग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तींपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.\nजमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.\nसार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.\nकामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :\nघरातून काम (वर्क फ्रॉम होम) : शक्यतोवर घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.\nकार्यालये, कामाची जागा, दुकाने, बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.\nतपासणी व स्वच्छता – कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी .\nसंपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.\nसुरक्षित अंतर – कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेवून काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.\nकंटेनमेंट झोन्स – दि. १९ मे २०२० आणि २१ मे २०२० रोजीच्या आदेशान्वये वर्गीकृत केलेले कंटेनमेंट झोन्स हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.\nकंटेनमेंट झोन निश्चित करणे आणि त्याचे संनियंत्रण करण्याबाबत केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश कायम राहतील.\nया कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन एखाद्या विशिष्ट भागात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील.\nराज्यभरात निर्बंध कायम असलेल्या कृती –\nशाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणाला संमती असेल व त्यास प्रोत्साहन दिले जाईल.\nचित्रपटगृहे, स्विमिंग पूल, करमणुक केंद्रे, थिएटर्स (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेसमधील थिएटर्ससह), बार, सभागृहे, असेंब्ली हॉल्स आणि यासारखी ठिकाणे बंद राहतील.\nकेंद्रीय गृह विभागाने संमती दिलेली वगळून प्रवाशांची इतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहील.\nमेट्रो रेल्वे बंद राहतील.\nसामाजिक, राजकीय, क्रिडाविषयक, करमणूकविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठे सभा, समारंभ बंद राहतील.\nया आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.\n२ सप्टेंबर २०२० पासून पुढील कृतींना संमती देण्यात येत आहे.\nयापुर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार अत्यावश्यक नसलेल्या सेवांची दुकाने सुरु राहतील. मद्याची दुकाने सुरु राहतील.\nहॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे.\nयासाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतांबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येईल.\nसर्व राज्य सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) पुढील प्रमाणे सुरु राहतील.\nसंपूर्ण महाराष्ट्रासाठी अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती राहील.\nइतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुढील प्रमाणे राहील –\nमुंबईसह महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आण��� वेळोवेळी सूचित करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितकी उपस्थिती राहील.\nउर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितकी उपस्थिती राहील.\nप्रत्येक कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करुन देण्यात यावेत.\nखाजगी कार्यालयांमध्ये गरजेनुसार ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील.\nशासकीय तसेच खाजगी कार्यालयात निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.\nआंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय वाहन किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तिंना ई – परमीट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.\nखाजगी बस / मिनी बस आणि इतर साधनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) परिवहन आयुक्त यांच्याकडून जारी करण्यात येईल.\nकोणत्याही निर्बंधाशिवाय आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील.\nसार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये पुढीलप्रमाणे संमती देण्यात येत आहे. टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी वाहनामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकीसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील. वाहनांमध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य राहील.\n६५ वर्षावरिल ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ति, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील मुलांना अत्यावश्यक बाब किंवा आरोग्यविषयक बाबीसाठी बाहेर पडण्याशिवाय इतर वेळी घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.\nमास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेविषयक काळजी घेणे आदी आवश्यक खबरदारीसह अत्यावश्यक नसलेल्या बाबींसाठीही व्यक्ती प्रवास करु शकतात.\nपरदेशी नागरिकांसाठी पारगमन (ट्रांझीट) व्यवस्था, कामगारांची वाहतूक, इंडियन सी-फेअर्सचे साईन ऑन आणि साईन ऑफ, अडकलेले मजूर, यात्री, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तिंची वाहतूक, देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरीक, रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक, रेल्वेने राज्यात येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक, कार्यालये, कामाची ठिकाणी, कारखाने आणि आस्थापना यामध्ये सामाजिक अंतर, हॉटेल आणि लॉजेसचे कार्यान्वयन, राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची हाताळणी, राज्यात येणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची हाताळणी, लग्न समारंभ, केशकर्तनालये, सलून्स, ब्युटी पार्लर्स, एसटी बसेसची वाहतूक आदींबाबत राज्य किंवा केंद्र शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या कार्यप्रणालीस (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अनुसरुन या बाबी सुरु राहतील.\nयापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या इतर कृती सुरु राहतील.\nनियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन प्रतिबंधित राहिलेल्या बाबी टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जातील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleAirtel चे ग्राहकांसाठी ‘गिफ्ट’, 6GB पर्यंत 4G डेटा निःशुल्क \nNext articleमंदिर उघडण्यास आम्ही सक्षम; शिवसेनेनं एमआयएमला खडसावले\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nप्रकाश आंबेडकर लढणार बिहार विधानसभेची निवडणूक\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/corona-test-compulsory-to-meet-kareena-kapoor-on-the-sets-of-laal-singh-chaddha-127677834.html", "date_download": "2020-09-24T19:04:15Z", "digest": "sha1:UQLTRU37M45IQCYXCEK4ET4QUZDVTV6M", "length": 6867, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona Test Compulsory To Meet Kareena Kapoor On The Sets Of Laal Singh Chaddha | गरोदरपणामुळे बेबोला भेटणा-या प्रत्येकाची होणार कोरोना टेस्ट, 'लाल सिंग चड्ढा'च्या सेटवर करीना कपूरसाठी आमिरकडून खास व्यवस्था - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉलिवूडचे न्यू नॉर्मल:गरोदरपणामुळे बेबोला भेटणा-या प्रत्येकाची होणार कोरोना टेस्ट, 'लाल सिंग चड्ढा'च्या सेटवर करीना कपूरसाठी आमिरकडून खास व्यवस्था\nकरीना कपूर दुस-यांदा आई होणार आहे.\nआमिर खान आणि करीना कपूर खान यांनी गेल्या बुधवारपासून मुंबईत आपल्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या शूटिंग सेटवरुन आता रंजक गोष्टी समोर येत आहेत. सर्वात मोठी गोष्ट ही की, ज्यांना सेटवर आमिर किंवा करीनाला भेटायचे असेल त्यांना सर्वप्रथम स्वतःची कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल. तरच त्यांना या दोघांना भेटता येईल. कारण करीना कपूर दुस-यांदा आई होणार आहे. त्यामुळे तिच्या सुरक्षेसाठी ही गोष्ट बंधनकारक करण्यात आले आहे.\nकरीनासाठी या खास सुविधा\nकरीन��च्या भागाचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्माते प्रयत्न करीत आहेत. अद्याप करीनाचे बेबी बंप दिसत नाही, तरीही निर्माता तिच्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करतील. करीनाचे अद्याप 25 दिवसांचे चित्रीकरण बाकी आहे. ती अनेक महिन्यांपासून तिच्या भूमिकेसाठी तयारी करत आहे. आमिर खाननेही करीना कपूरच्या सुरक्षेसाठी काही खास व्यवस्था केली आहे. ज्या अंतर्गत प्रत्येक क्रू मेंबर आणि करीनाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या कलाकारांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असेल.\nआमिर वीकेंडला मीटिंग घेत आहे\nया चित्रपटासंदर्भात माहिती देताना कोई-मोईने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले की, पुढील आठवड्याच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी आमिर खान प्रत्येक आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कलाकार आणि क्रू मेंबर्स यांच्यासोबत एक मिटींग घेतो. सेटवर कोरोना इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी ते सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत. कोरोनाच्या काळात शूट पुन्हा कसे सुरू करावे यासाठी आमिर खान, करीना कपूर खान आणि लाल सिंग चड्ढाची संपूर्ण टीम काही स्टँडर्ट सेट करत आहे.\nपा लेने की बेचैनी, और खो देने का डर... बस इतना सा है, ज़िंदगी का सफर\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/news/bell-ringing-agitation-in-front-of-shri-ambabai-mandir-in-kolhapur-to-open-temples-and-religious-places-in-maharashtra-127664608.html", "date_download": "2020-09-24T19:15:45Z", "digest": "sha1:J57DRUNYKVL527ZUD6V2CFWQFZ6WQUTI", "length": 7526, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bell-ringing agitation in front of Shri Ambabai Mandir in Kolhapur to open temples and religious places in Maharashtra | राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरासमोर घंटानाद आंदोलन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदार उघड उद्धवा दार उघड:राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरासमोर घंटानाद आंदोलन\nहरीला बंदिस्त करून राज्य सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे, भाजपची टीका\nमहाराष्ट्रातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे दर्शनासाठी भक्तांना खुली करावीत, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन झाले. त्याअंतर्गत कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारातही घंटानाद आंदोलन करण्य��त आले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.\nकोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत् करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, दारुची दुकाने 'पूनःश्च हरी ओम' च्या नावाखाली सर्व काही चालू केले. लहान-मोठी व्यापाऱ्यांची दुकाने, केश कर्तनालये इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी लोकांची भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते अशी मंडई देखील सुरू झाली आहे. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात 'हरी' ला मात्र बंदिस्त ठेवले आहे.\nगेली पाच महिने मंदिरे बंद असल्यामुळे अनेक लोकांची मानसिकता बिघडली आहे. मंदिरामध्ये येणारा भाविक हा स्वतः सुचिर्भीत होऊनच म्हणजे हात पाय स्वच्छ धुऊन स्वच्छतेचे भान ठेवूनच मंदिरामध्ये प्रवेश करत असतो. मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा विचार सरकार करणार आहे की नाही संतभूमी महाराष्ट्रात मद्य विक्री सुरू आहे आणि भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल दाखल होत आहेत. भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा राज्य सरकारचा कारभार सुरू आहे.\nमहाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होते आहे. केंद्र सरकारनेही 4 जून 2020 रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांतून होत आहे. मात्र हरीलाच बंदिस्त करून राज्य सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे.\nसामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. या मागणीकडे निद्रिस्त राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे भाजपने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/msmes-to-lead-indian-economy-in-future-union-minister-gadkari-127616585.html", "date_download": "2020-09-24T18:32:00Z", "digest": "sha1:7TU2E53DR2PXEXBZ4EN6WO5KFMDYBKKB", "length": 6449, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MSMEs to lead Indian economy in future: Union Minister Gadkari | आगामी काळात एमएसएमई करील भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व : केंद्रीय मंत्री गडकरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाहिती:आगामी काळात एमएसएमई करील भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व : केंद्रीय मंत्री गडकरी\nइंडो-ऑस्ट्रेलियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ँड वुमन इनोव्हेटरशी साधला संवाद\nआगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व एमएसएमई क्षेत्र करेल. विमा, निवृत्तिवेतन आणि समभाग अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक खुली झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांशी संवाद साधताना दिली. ऑटोमोबाइल क्षेत्र आणि एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन आहेत, असेही ते म्हणाले. रस्ते पायाभूत विकास आणि एमएसएमईत व्यापार गुंतवणूक आणि सहकार्यावरील इंडो-ऑस्ट्रेलियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ँड वुमन इनोव्हेटर या संस्थेशी संवाद साधताना ते बोलत होते.\nदेशात निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योगांच्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक करा, असे आवाहनही गडकरींनी केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे रस्ते सुरक्षा क्षेत्रात यापूर्वीचेच सहकार्य आहे. या सहकार्यामुळे लोकांसाठी रस्ते सुरक्षा आणि जागरूकता अभियान राबवण्यात येत आहे. भारतीय रस्ते सुरक्षा मूल्यमापन कार्यक्रमांतर्गत २१ हजार किमी रस्त्यांचे मूल्यांकन करण्यात आले असून, सुमारे ३ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण केले जात आहे. जनजागृतीमुळे या सुधारणा शक्य झाल्या आहेत, असेही गडकरी म्हणाले.\nरस्ते सुरक्षा जनजागृती आणि उन्नतीकरणामुळे रस्त्यांवरील अपघातात ५० टक्के घट होईल. २०३० पर्यंत शून्य रस्ते अपघाताचे आमचे लक्ष्य असल्याचे गडकरी म्हणाले. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी रस्ते विकास मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमासाठी जागतिक बँक आणि एडीबीने ७ हजार कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. सामाजिक जागरूकता आणि शिक्षण, आपत्कालीन सेवांमध्ये सुधारणा, वैद्यकीय विम्यावर अधिक भर, रुग्णालयाच्या सेवा अधिक उपलब्ध करणे यामुळे रस्ता सुरक्षेचे लक्ष्य गाठण्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/day-trip-to-india-for-addiction-relief/articleshow/72008962.cms", "date_download": "2020-09-24T19:17:49Z", "digest": "sha1:IKAWG4YIECEMLZWQ7F4V4L3IQLL2RD4C", "length": 14977, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nव्यसनमुक्तीसाठी दिव्यांगाची भारतयात्रा बॅटरीवर चालणाऱ्या सायकलवर कुलदीपसिंग यांची जनजागृती…म टा...\nअपंग भारत भ्रमण - बातमी फणिंद्र फोटो - सतीश काळे\nबॅटरीवर चालणाऱ्या सायकलवर कुलदीपसिंग यांची जनजागृती\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nभारतातील तरुणांमध्ये व्यसनाधीनचे प्रमाण वाढत असून ते कमी व्हावे व ज्यांना व्यसनाधीनतेने ग्रासले आहे असे तरुण त्यातून मुक्त व्हावे यासाठी लुधियाना जिल्ह्यातील बडोवाल छावणी येथील कुलदीपसिंग कर्तारसिंग राठोड यांनी भारतभ्रमण यात्रा सुरू केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या सायकलच्या माध्यमातून ते देशातील तरुणांना व्यसनातून मुक्त होण्याचा संदेश देत असून सोमवारी त्यांचे नाशिक शहरात आगमन झाले.\nभारतातली अनेक सुशिक्षित तरुण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून येणारी पिढी व्यसनमुक्त असावी यासाठी कुलदिपसिंग यांनी १ एप्रिलपासून ही भारतभ्रमण यात्रा सुरू केली आहे. कुलदीपसिंग यांचा जन्म गुजरातमधील भावनगर येथील. राठोड कुटुंब राजपूत असून देखील त्यांचे वडील कर्तारसिंग यांनी शिख धर्माचे आचरण करण्यास सुरुवात केली. पुढे नोकरी व्यवसायानिमित्त सर्व कुटुंब पंजाबमध्ये स्थायिक झाले. ५२ वर्षीय कुलदीप सिंग यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेऊन लुधियाना येथील सायकल कंपनीत चिफ अकाउंटंट म्हणून काम केले आहे. ते दोन्ही पायांनी दिव्यांग आहे.\nसध्याची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे व्यसनाधीन तरुणांना योग्य दिशा दर्शविण्यासाठी भारतभ्रमण यात्रेची संकल्पना त्यांना सुचली. आजवर त्यांनी भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मु, काश्मिर, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, नांदेड, औंढा नागनाथ, जालना, अहमदनगर, आदी ठिकाणी भ्रमण करून तरुणांमध्ये जनजागृती केली आहे. यानंतर ते त्र्यंबकेश्वर, मुंबई, बंगळूरु, चेन्नई, मदुराई, केरळ, कोल्हापूर, पुणे, नागपूर, पटना छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, आसाम, उडीया, गुजरात त्यानंतर पंजाब येथे जाणार आहे. या अगोदर त्यांनी २०११ मध्ये सायकलवर अनेक मोहिमा पार पाडल्या आहेत.\nकुलदीप सिंग दररोज १५० ते २०० किलोमीटरचा प्रवास चार्जिंगवर चालणाऱ्या सायकलवरून करून व्यसनाधीन तरुणांमध्ये जनजागृती करीत आहेत. त्यांना एक मुलगी असून ती एमबीबीएस पदवीधर आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी काही कॉलेजच्या बाहेर असलेल्या पान टपऱ्यांवर थांबून तरुणाना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. नागपूरमध्ये असताना त्यांनी ड्रग माफियांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अजून एक वर्ष भारतभ्रमण करणार असल्याचं ते सांगतात.\nव्यसनमुक्तीचा संदेश घेऊन मा सध्या भारतभर फिरतो आहे. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करतो आहे. तरुणांनीही व्यसने सोडून सुदृढ शरीराकडे लक्ष द्यावे.\n- कुलदीपसिंग कर्तारसिंग राठोड\nअपंग भारत भ्रमण - बातमी फणिंद्र फोटो - सतीश काळे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nमास्क न घालता पुजाऱ्यानं काढला सेल्फी; गुन्हा दाखल...\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nखड्ड्यांमुळे उलटली बस महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदा��ी आणि अंबानी चालवत आहेत का\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/positive-corona-nashik.html", "date_download": "2020-09-24T17:05:27Z", "digest": "sha1:DP4MPOXHD5IK35TLOEBXW42FAF3DU6ND", "length": 12261, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "विंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह - KhabarBat™", "raw_content": "\nHome नाशिक महाराष्ट्र विंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह\nविंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह\nविंचुर ता.०८ येथील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील दोन सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nगेल्या आठवड्यात येथील रहिवासी व मालेगाव येथे पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रिपोर्ट येण्यापूर्वी सदर इसमाचा विंचूर गावातील इतर नागरिकांशी संपर्क आला होता. तपासणी अहवालात पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच वरिष्ठ पातळीवरून शासकीय यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली. संबंधिताच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले, व दोन मजूर यांचे येवला येथील कोविड १९ कक्षात विलगीकरण करण्यात आले. तसेच संबंधिताच्या संपर्कातील ४० जणांना येथील कर्मवीर विद्यालयात व काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. येथील विद्यालयात विलगीकरण करण्यात आलेल्यांपैकी हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ११ जणांना मंगळवारी पिंपळगाव येथे हलविण्यात आले होते.त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीस पाठवून पिंपळगाव येथेच विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.त्या सर्वांचे गुरुवारी अकरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्य़ाने विंचूरकरांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र शुक्रवारी सकाळी येवला येथे त्याच्या कुटुंबांतील त्याची पत्नी वय ३७ व मुलगा वय १९ हे दोन पॉझिटिव्ह आले तर एक मुलगा व दोन मजुर असे ३ रीपोर्ट निगेटिव्ह आल्याने विंचूर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन वर गेली आहे.त्यामुळे काही दिवसापुर्वी १० मे पर्यंत जाहिर केलेल्या कंन्टेनमेंट झोनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nकोरोनाचा प्रवास कसा झाला \nडिसेंबर पासून चीनमध्ये धुमाकूळ घालणा-या कोरोनाचा आजाराचा विंचूर प्रवास धक्कादायकच म्हणावा लागेल. लाँकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून प्रशासनाकडून कठोर कारवाई/उपाययोजना करत विंचूरकरांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लासलगाव जवळ जिल्ह्यातला पहिला रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणेसह काही ग्रामपालिका सदस्यांनी जीवाची पर्वा न करता गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या. दिवसागणिक मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढणाऱ्या मालेगाव शहरात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा संपर्क विंचूरशी झाला अन विंचूर नगरीत य़ा आजाराने प्रवेश केला. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन खबरदारी घेतल्यास गावातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत होतील.\nTags # नाशिक # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नाशिक, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचं���्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/dhananjay48/", "date_download": "2020-09-24T17:38:43Z", "digest": "sha1:EBEKGYILNQXSTBECEU5RFGEFGGO2BO43", "length": 15354, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "धनंजय मुकुंद बोरकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 17, 2020 ] आत्मा हाच ईश्वर\tकविता - गझल\n[ September 17, 2020 ] जीवन चक्र\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ September 16, 2020 ] ओळख नर्मदेची – भाग १\tअध्यात्मिक / धार्मिक\nArticles by धनंजय मुकुंद बोरकर\nAbout धनंजय मुकुंद बोरकर\nव्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.\nकालभैरवाष्टक – मराठी अर्थासह\nश्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे. […]\nगणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह\nआदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात. […]\nश्रीमद आदिशंकराचार्यांनी रचलेले हे अर्धनारीश्वर स्तोत्र शिव आणि शक्ती यांचे एका शरीरात कल्पिलेल्या संयुक्त रूपाचे स्तोत्र आहे. शिव हा लिंगभेदापलिकडे, अप्रकटित, स्वरूपविहीन चेतना आहे तर शक्ती ही प्रकटित ऊर्जा आहे. शिव आणि शक्ती हे अविभाज्य, एकरूप आहेत. अर्धनारीश्वर हा शब्द अर्ध+नारी+ईश्वर असा बनलेला असून मूर्तिविद्येमध्ये अर्धनारीश्वर मध्यातून दुभागलेला अर्धा पुरुष व अर्धी स्त्री स्वरूपात दाखवला जातो. […]\nश्री वेंकटेश मंगलाशासनम् – मराठी अर्थासह\nस्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय. […]\nश्री वेंकटेश प्रपत्ती – मराठी अर्थासहित\nस्वामी प्रतिवादी भयंकरम् अण्णा रचित `श्री वेंकटेश प्रपत्ती’ आणि त्याचा मराठी अनुवाद… […]\nश्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठ��� स्वैर अनुवादासह\nआपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे. […]\nश्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीलक्ष्मीनृसिंहपंचरत्नम् मराठी अर्थासह\nनृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे. […]\nश्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २\nज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]\nश्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १\nज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमाते, तुला किती जण शरण येतात याला मर्यादाच नाही, याचे उघड कारण म्हणजे (प्रत्येकाला तू त्याचे) वांछित देतेस. उलटपक्षी, मी (तुला) शपथपूर्वक सांगतो की, माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल स्वभावतःच निस्सीम प्रेम साठलेले आहे. […]\nओळख नर्मदेची – भाग १\nसंयम सुटू देऊ नका \nमर���ठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/yashwant-bambre-the-young-scientist-in-chandrayaan/articleshow/70357879.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T19:28:34Z", "digest": "sha1:K75UGZ7DZ2X6R4Z3WFQLC54USYBTZ5FR", "length": 11906, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘चांद्रयान’मध्ये जैन्याळचा तरुण शास्त्रज्ञ\nभारताला अभिमानास्पद ठरलेल्या ‘इस्त्रो’च्या चांद्रयान मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील जैन्याळ (ता. कागल) येथील तरुण शास्त्रज्ञाने सहभाग नोंदवत कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले. यशवंत बांबरे असे त्याचे नाव आहे. यशवंत ‘इस्त्रो’मध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ आहे.\nम. टा. वृत्तसेवा, कागल\nभारताला अभिमानास्पद ठरलेल्या ‘इस्त्रो’च्या चांद्रयान मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील जैन्याळ (ता. कागल) येथील तरुण शास्त्रज्ञाने सहभाग नोंदवत कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले. यशवंत बांबरे असे त्याचे नाव आहे. यशवंत ‘इस्त्रो’मध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ आहे. सोमवारी प्रक्षेपण झालेल्या चांद्रमोहीम-२ मध्ये त्याचा सहभाग होता.\nअत्यंत गरिबीत मामाच्या मदतीने शिक्षण घेऊन यशवंतने ‘इस्रो’पर्यंत मजल मारली. लहानपणापासूनच कष्टप्रद जीवन जगलेल्या यशवंतने मिळालेल्या संधीचे सोने करत प्रक्षेपण विभागातील २५ अभियंत्यांच्या गटात भाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.\nप्रक्षेपण विभागात आराखडा, विकासापासून प्रत्यक्ष मोहीम यशस्वी होईपर्यंत त्याचा सहभाग होता. यापुढेही संपूर्ण मोहीम पूर्ण होईपर्यंत ज्या गटावर जबाबदारी राहणार आहे त्यामध्ये यशवंतचा सहभाग असणार आहे.\nयशवंतचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण अर्जुननगर, निपाणी येथील देवचंद कॉलेज येथे पूर्ण केले. बीई मेकॅनिकल ते पुणे येथे झाले. २०१५मध्ये ‘इस्त्रो’ची परीक्षा दिली होती. १३ मे २०१६ मध्ये कनिष्ठ शास्त्���ज्ञ म्हणून ‘इस्रो’मध्ये निवड झाली आहे.त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील आणि भाऊही शेतीच करतो. बारावीनंतरच्या करिअरच्या सर्व टप्प्यावर त्याच्या मामाने मदत केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगगनबावड्यात सर्वाधिक पाऊस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशास्त्रज्ञ चांद्रयान इस्रो Scientist isro Chandrayaan\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेक��देशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/going-towards-villagepart-2", "date_download": "2020-09-24T18:02:45Z", "digest": "sha1:ROJCDRIJTSNV5JEXFGSXWQRDQDG27GQG", "length": 16229, "nlines": 168, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Going towards village(part 2)", "raw_content": "\nखेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)\nमेडीकलची बेग घेऊन मी आजीसोबत निघालो. आजी एका मोडकळीस आलेल्या घरात रहात होती. मातीचं घर होतं. काही ठिकाणी वाळवीने पोखरलं होतं. मी ओसरीतून आत गेलो.\nआतला अंधार अगदी अंगावर आला. एका बाजूला गोधडीवर एक अस्थिपंजर देह विसावला होता. दाढीची खूटं वाढली होती. छातीचा भाता जोरजोरात हलत होता. मी आजोबांना तपासलं. छातीत कफ साचला होता. अंगही तापलं होतं. आजीने गरम पाणी आणलं, मग मी आजोबांना इंजेक्शन दिलं.\nमाझ्याजवळ असणारी अँटीबायोटीक्स व कफ सिरप दिलं. आजी मला फी विचारु लागली. मी तिच्या पाठीवर थोपटलं व चारेक दिवसांनी दवाखान्यात येऊन औषध घेऊन जा म्हणालो. त्या माऊलीकडून फी घेऊन मी असा कितीसा श्रीमंत होणार होतो\nम्हातारी म्हणाली,\"तुमास्नी चाय दिली आसती पण आमच्या हातचं कोण खात न्हाईत. आमी हलक्या जातीतले.\" अजुनही गावात जातीव्यवस्था टिकून आहे याचा विषाद वाटला. मी म्हणालो,\"तुमचं नी माझं रक्त वेगळं नाही आजी. आम्ही डॉक्टर एखाद्याला रक्त चढवताना त्या रक्तदात्याची जात नाही विचारत आजी. तू आण चहा बनवून.\nआजीने चुलीत आग घातली न् गुळाचा कोरा चहा बनवला. दूध नव्हतं तिच्याकडे. नाक नसलेल्या कपातला तो चहा मला अम्रुताहून मधुर लागला.\" मी आजीला खर्चासाठी दोनशे रुपये दिले न् तिचा निरोप घेतला. गावच्या नदीवरील पुलावर येऊन उभा राहिलो. नदी अगदी संथ वहात होती. आजुबाजूच्या झाडांची प्रतिबिंब नदीच्या पाण्यावर पडली होती.दूरवर डोंगरांची रांग दिसत होती. खूप समाधानी व प्रसन्न वाटत होतं.\nदुसऱ्या दिवशी रविवार म्हणून दवाखाना बंद होता. तरीही मला पहाटेच जाग आली. बाजूच्या घरात कोंबडी पाळली होती. त्यांतले दोन तुरेवाले कोंबडे तांबडं फुटायच्या आधीच आरवायला सुरवात करीत. एकवेळ गजर बंद करु शकतो पण हे पठ्ठे सगळ्यांना उठवूनच दम घेतात. मी खळ्यातआलो. जास्वंदीची लालबुंद फुलं नुकतीच उमलत होती. पिवळसर केशरी ठिपके असलेलली कर्दळीची फुलंही आपला गंध मिरवत होती. पारिजातकाचा सडा शेणाने सारवलेल्या जमिनीवर पडला होता.\nइतक्या पहाटे माडाखाली कोण म्हणून मी कानोसा घेत हळूहळू घराच्या डाव्या बाजूला गेलो. बजाबाची भाची शुभ्रा माडाच्या अळीत ठेवलेल्या फडतरीवर बसून न्हात होती. न्हाणीघरात न्हाण्यापरीस हे असं माडाखाली न्हाणं तिला आवडत असावं. तिने छातीपर्यंत परकर गुंडाळून घेतला होता. तिचं ते ओलेतं रुप पाहून माझं भान हरपलं.\nमी त्या आरसपानी देहाकडे मुग्ध होऊन बघत राहिलो. तिच्या गोऱ्या पावलांत चांदीचे पैंजण उठून दिसत होते. आतून कोणीतरी आवाज दिला तसा मी दचकलो व तिथून सटकलो . तिथून सटकलो खरा पण शुभ्रा माझ्या मनात भरली.\nमाझं न्हाणं झाल्यावर मी देवासाठी फुलं काढायला कंबरेला पंचा गुंडाळून गेलो.\nयावेळेस तिथे कोणी नसायचं खरं पण नेमकी शुभ्रा मांजराने दुधात तोंड घातलं म्हणून त्याच्यापाठी धावत आली व येऊन माझ्यावर आदळली. मला अशा उघडबंब अवस्थेत पाहून ती बिचारी भलतीच गांगरली व सॉरी सॉरी म्हणाली. ओढणीचं टोक तोंडात धरुन मिस्किल हसत तिथून पसार झाली. मी भलताच संकोचलो. पाचसहा फुलं तोडली असतील,तसाच माझ्या खोलीत आलो व देवपुजेला बसलो.\nबजाबा माझ्यासाठी चहा व गरमागरम लुसलुशीत आंबोळ्या घेऊन आला. मी बजाबाकडे शुभ्राची चौकशी केली. बजाबा म्हणाला,\"डाक्दरांनू, शुभी ही माझ्या भैनीची लेक. शुभी दोन वरसांची व्हती तवा तिची आई शकुंतला परत गुरवार राह्यली.\nबाळंतपनाचे येळी माज्या भयनीची तब्येत बिघाडली. लेकराला जन्म देऊन शकुंतला देवाच्या घरला निघून गेली कायमची. शुभीला भाऊ देऊन गेली ओ माजी भैन. बायको गेली तेचा धसका माज्या भाओजींनी घितला.येके दिसी गळ्याला फास लावून तेंनी तेंची मोकळीक करुन घेतली. पाठी दोन गोजिरवाणी लेकरं सोडून गेले बघा.\nशुभ्राचे आजीआजोबा म्हातारे व्हते. तेंचे हाल आमास्नी बगवनात. आमका(आम्हाला) पोरटोर नव्हतं. आमी दोनिवली लेकरा सांभाळुचा ठरिवला. शुभ्रा नी शुभमला आमी वाड्यात घिऊन इलाव(आलो). माज्या वासंतीन सवताच्या लेकरापरमान दोगांना वाढीवल्यान. न्हानाची मोठी केल्यान. दोनीव भैनभावंडा आक्शी नक्षत्रासारी पन कोनाची नजर लागली यांच्या नात्याला. शुभम बारीवीत व्हता. माका म्हनाक लगलो सहलीक जाऊचा हा समिंदरावर . मिया तेका पैसे दिलय. वासंतीन पुरीभाजीचो डबो करुन दिल्यान. आमचो शुभम नी तेचो येक मित्र दोगेव समिंदराच्या पान��ात गुडुप झाले. तवापासना शुभीची रयाच गेली. गावातली लोका तिका पांढऱ्या पायाची म्हनतत. ह्या शुभीचा लगीन कसा होतला हीच चिंता लागून रहिली हा माज्या जीवाक.\"\nशुभ्राच्या वाटेवर दैवाने काटेच काटे पेरले होते. मला तिची फार दया आली. मधे काही दिवस शुभ्रा तिच्या आजीकडे गेली होती. शुभ्रा वाड्यात नसल्यामुळे माझं मन बेचैन होत होतं.\nमला कर्दळीशेजारी,क्रुष्णकमळाजवळ ती तिच्या बारीक फुलाफुलांच्या चुडीदारमधे उभी असल्याचे भास होत होते. विहिरीवर गेलो तरी शुभ्रा बाजूच्या माडाच्या अळीतल्या फडतरीवर बसून न्हातेय व गाणं गुणगुणतेय असे भास व्हायचे. दवाखान्यात रुग्णांची गर्दी असली की वेळ कसाच निघून जायचा पण रात्र मात्र अंगावर यायची. न राहवून मी बजाबाला विचारलं,\"शुभ्रा कधी येणार\" बजाबा मिशितल्या मिशीत सूचक हसला व म्हणाला,\"येत थोड्या दिसांनी.\"\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 3\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3\nखेड्याकडे वाटचाल (भाग पंधरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग चौदावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग तेरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग अकरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग दहावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग सातवा)\nखेडयाकडे वाटचाल (भाग चौथा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग तिसरा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग पहिला)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/7-pib-mumbai-corona.html", "date_download": "2020-09-24T17:11:24Z", "digest": "sha1:OQXGB4TR3ENGQGUJP33NIHJA2454SKM4", "length": 10567, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "परदेशात अडकलेल्या नागरिकांना परतण्यासाठी 7 मे पासून प्रक्रिया सुरू होणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome नवि दिल्ली परदेशात अडकलेल्या नागरिकांना परतण्यासाठी 7 मे पासून प्रक्रिया सुरू होणार\nपरदेशात अडकलेल्या नागरिकांना परतण्यासाठी 7 मे पासून प्रक्रिया सुरू होणार\nनवी दिल्‍ली, 5 मे 2020\nअनिवार्य कारणास्तव परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. प्रवासाची व्यवस्था विमान आणि नौदल जहाजांद्वारे केली जाईल. या संदर्भात मानक ���ंचालन पद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे.\nभारतीय दूतावास आणि उच्चायोग व्यथित भारतीय नागरिकांची यादी तयार करत आहेत. या सुविधेसाठी येणारा खर्च त्या नागरिकांना करावा लागेल. विमान प्रवासासाठी गैर-अनुसूचित व्यावसायिक उड्डाणांची व्यवस्था केली जाईल. 7 मे पासून टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू होईल.\nउड्डाणापूर्वी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. लक्षणे न आढळलेल्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करण्याची परवानगी असेल. प्रवासादरम्यान, या सर्व प्रवाशांना आरोग्य मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आरोग्यविषयक सूचनांसारख्या अन्य सूचनांचे पालन करावे लागेल.\nगंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर प्रत्येकाला आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी करावी लागेल. प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तपासणीनंतर त्यांना संबंधित राज्य सरकारद्वारे रुग्णालयात किंवा संस्थात्मक विलगीकरणात 14 दिवसांसाठी स्व-खर्चाने ठेवण्यात येईल. 14 दिवसांनंतर कोविड चाचणी केली जाईल आणि आरोग्य प्रोटोकॉलनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.\nपरराष्ट्र आणि नागरी उड्डाण मंत्रालये लवकरच याबाबतची सविस्तर माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करतील.\nराज्य सरकारांना त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये परत येणाऱ्या भारतीय नागरिकांची तपासणी, विलगीकरण आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात येत आहे.\nTags # नवि दिल्ली\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नवि दिल्ली\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्���पुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?cat=866", "date_download": "2020-09-24T18:52:38Z", "digest": "sha1:DBU54NXPEEKZ3L7NXIGXYM4VPS7DVOVL", "length": 11526, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पुणे | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nबेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव टांगणीला\n स्वारगेट येथील जेधे चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. तसेच, बेशिस्त वाहतूक, कुठेही उभ्या असणाऱ्या रिक्षांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. हा चौ...\tRead more\nपुणे जिल्ह्यातील सहा लाख बालकांना देणार पोलिओ डोस : १९ जानेवारीला मोहीम\nनिर्भीडसत्ता न्यूज पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे सहा लाख बालकांना येत्या १९ जानेवारी पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. पोलिओच्या डोसमुळे बालकांना आजारापासून मुक्ती मिळणार आहे,...\tRead more\nअजित पवार पुणे जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रीपदी\nनिर्भीडसत्ता न्यूज पुणे : पुणे जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्य़ाचा कारभा...\tRead more\nअण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कँडल मार्च\nनिर्भीड सत्ता न्यूज जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्ध येथे सुरूअसलेल्या मौन आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे ग्रामस्थांनी कँडल मार्च काढल...\tRead more\nविद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब – खासदार सुप्रिया सुळे\nनिर्भीड सत्ता न्यूज पुणे : जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयातील (जेएनयु) व मागील काही दिवसांमध्ये देशात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब हाेत असल्याची ख...\tRead more\nपुण्यातील व्यापाऱ्याची हत्या : साताऱ्यातील लोणंदनजीक सापडला मृतदेह\nनिर्भीड सत्ता न्यूज पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी यांची लोणंद जवळील पाडेगाव (ता. खंडाळा) च्या हद्दीमध्ये गोळ्या घालून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह पाडेगाव येथील कॅनॉल...\tRead more\nगोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण\nनिर्भीडसत्ता न्यूज – गोवित्री विकास सोसायटीचे संचालक बाळू जाधव हे न मिळाल्याने त्यांचा मुलगा प्रवीण बाळू जाधव (वय २२, रा. गोवित्री ) याचे अपहरण करून त्यास मारहाण केल्याचा प्रकार शनिवार...\tRead more\nदापोडीतील अपघातप्रकरणी द्��िसदस्यीय समितीकडून चौकशी\n पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी ड्रेनेजची वाहिनी टाकण्याचे काम करताना दुर्घटना होऊन दोन जण ठार झाले. अपघात प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर या...\tRead more\n3 महिन्यांत मेट्रोमार्गाच्या कामास होणार सुरुवात\n पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्प हा इलिव्हेटेड असणार आहे. सद्यस्थितीत मेट्रोचे पिलर उभारण्या...\tRead more\nडॉ. बाबासाहेबांना युवक काँग्रेसची मानवंदना…\n भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, आधुनिक भारताचे राष्ट्रपिता, सामाजिक न्यायाचे प्रणेते, शोषितांचे उद्धारक, सामाजिक समतेचे उद्बोधक व स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2011/", "date_download": "2020-09-24T18:14:27Z", "digest": "sha1:5CGBP54I4DZCGCNUWNWNUS26PGF2AT63", "length": 11487, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "कोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं - आज दिनांक", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठाकूर\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\nधार्मिक पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र\nकोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं\nगृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची पंढरपूरला भेट\nमुंबई/पंढरपूर, दि. २८- आषाढी एकादशीची वारी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला काल भेट दिली.\nमहाव्दार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला साकडं घातलं “विठू माऊली तू माऊली जगाची आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची संपूर्ण जग भारत व महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आ.भारत भालके उपस्थित होते.\nपांडुरंगाच्या दर्शनानंतर गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले की, पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे.\nभाविकांनी घरातूनच नामस्मरण व पूजा करावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. गृहमंत्र्यांना यावेळी वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्र्यांना दिली.\nया भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.\n← कोरोना रोखण्यासाठी सेल्फ असेसमेंट टूल, टेलिमेडिसीन आणि महाकवच ॲप\nसक्रीय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ →\nअखेर सत्य पुढे आलेच…कोरोनाच्या मृतांचे लपवलेले आकडे अखेर समोर आलेच- फडणवीस\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचे राष्ट्रपतींकडून आयसीसीआर मुख्यालयात अनावरण\nखेळांच्या मैदानांचा विकास करून सोयी-सुविधांकरिता समिती स्थापन करणार-क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nजिल्ह्यात 25054 कोरोनामुक्त, 6142 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 24 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 362 जणांना (मनपा 216, ग्रामीण 146)\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठ���कूर\nऔरंगाबाद जायकवाडी धरण पाऊस मराठवाडा\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/examination-in-all-eight-constituencies/articleshow/71239158.cms", "date_download": "2020-09-24T19:14:48Z", "digest": "sha1:NCGPQ6TL2RE3EICRN7BP66HKI6S3FPYW", "length": 15194, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमनसे कार्यकर्ते निवडणुकीसाठी आग्रही म टा...\nमनसे कार्यकर्ते निवडणुकीसाठी आग्रही\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'पुण्याचे सर्व आठही विधानसभा मतदारसंघ लढवण्याची चाचपणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात मनसेचे कार्यकर्तेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक असून, या निर्णयावर लवकरच पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात येईल. शहरातील सर्व मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असून पक्षप्रमुख राज ठाकरे निवडणूक लढण्याबाबत जो निर्णय असेल, तो आम्हाला मान्य आहे,' या शब्दात पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली.\nमनसेचे पश्चिम महाराष्ट्रातील शहराध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शनिवारी मुंबईतील 'राजगड' येथे पार पडली. तेथे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, राजन शिरोडकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, संदीप देशपांडे, अभिजित पानसे, अविनाश अभ्यंकर आदींनी या सर्वांशी संवाद साधून त्��ांची भूमिका जाणून घेतली. आज, रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील कार्यकर्ते आपली भूमिका मांडण्यासाठी 'राजगड'येथे जाणार आहेत. राज्यभराचा आढावा घेतल्यानंतर पक्षाचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.\n'पक्ष टिकवायचा असेल, तर निवडणूक लढलीच पाहिजे,' अशी कळकळ कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे मांडली. त्याला या नेत्यांनी दुजोरा दिल्याचेही समजते. 'निकाल काहीही लागला तरी लढणे महत्त्वाचे आहे. पुण्यातील सर्व मतदारसंघात आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. सर्व मतदारसंघात पक्षाकडे स्वत:चेच इच्छुक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे निवडणूक लढावयचा निर्णय साहेबांनी घेतला, तर आम्ही नक्कीच ही निवडणूक लढू. विशेषत: कोथरूड, हडपसर व कसबा या तीन मतदारसंघात मनसेला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे हे मतदारसंघ नक्की लढवावेत,'अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली.\n'पुण्यातील आठही मतदारसंघात मनसेची तयारी आहे. त्याबाबतची तयारी व इच्छुकांबाबतची चाचपणी पक्षांच्या नेत्यांनी केली. यापुढील निर्णय पक्षप्रमुख घेतील,'असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले. निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय सर्वस्वी राज ठाकरे यांच्या हाती आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून झाल्यानंतर पक्षाचे नेते कार्यकर्त्यांची भूमिका राज ठाकरेंपुढे मांडतील. त्यानंतर निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय राज घेतील. यासाठी अजून तीन-चार दिवस लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकमधील सर्व जागा लढविणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शनिवारी जाहीर केले. त्यामुळे 'विधानसभा निवडणूक लढवायची नाही,' ही पक्षाची भूमिका आता मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिकच्याच धर्तीवर पुणे व राज्यात अन्यत्रही निवडणुका लढण्यास पक्ष अनुकूल असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nRajesh Tope: आरोग्यमंत्री टोपे यांनी 'ससून'बाबत दिली 'ह...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरा��चं CM ठाकरेंना पत्र; आ...\n'वासनवेल'च्या औषधाकडे विज्ञान जगताचे लक्ष...\nशिवसेनेच्या वाघाची शेळी-मेंढी झालीयः नारायण राणे महत्तवाचा लेख\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rainfall-191-circles-marathwada-24583", "date_download": "2020-09-24T18:26:00Z", "digest": "sha1:IDJ6PPXI2K6FVZ7S4ANY5F422ASBPKGW", "length": 16081, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Rainfall in 191 circles in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यातील १९१ मंडळांमध्ये पाऊस\nमराठवाड्यातील १९१ मंडळांमध्ये पाऊस\nशुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019\nनांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी १९१ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार हजेरी लावली.\nनांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी १९१ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार हजेरी लावली.\nमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांतील ७६ पैकी ५८ तालुक्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ११ मंडळांत, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ७ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २२ मंडळांत, हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी ६ मंडळांत, नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ३८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. लोहा, मुदखेड, माहूर, भोकर, उमरी, नायगाव तालुक्यांत जोरदार हजेरी लावली.\nलातूर जिल्ह्यातील ५३ पैकी २९ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा तालुक्यांत उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३७ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब, वाशी, परंडा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४१ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, शिरूर कासार, अंबेजोगाई, केज तालुक्यांत दमदार सरी कोसळल्या.\nमंडळनिहाय पाऊस (२० मिमीच्या पुढे)\nऔरंगाबाद जिल्हा पिरबावडा २०, सिध्दनाथवडगाव ३७,\nजालना जिल्हा ः सुखापुरी २७\nजालना जिल्हा सुखापुरी २७\nहिंगोली जिल्हा आजेगाव २०\nनांदेड जिल्हा मुदखेड ३८, मुगट २३, सिंदखेड ३३, सरसम २६, भोकर २०, किनी ४७, सिंधी २५, मांजरम ३६, माळाकोळी ३३, कलंबर २७, कापशी ४९\nलातूर जिल्हा तांदुळजा ५०, किल्लारी २८, मातोळा ३४, बेलकुंड २०, किनगाव २७, खंडाळी २३, औराद शहाजनी १२९\nउस्मानाबाद जिल्हा बेंबाळी २५, केशेगाव ४०, तुळजापूर ४६, शिराढोण ३०, येरमाळा २२\nबीड जिल्ह��� मांजरसुंभा २२, पाली २४, पाटोदा ३८, थेरला ३९, दासखेड ४५, पिंपळा ४७, शिरूर कासार ३०, रायमोहा ५७, बर्दापूर २४, विडा २१, युसुफवडगाव ६२, हनुमंत पिंपरी २५, बनसारोळा ३०.\nनांदेड nanded पाऊस बीड beed उस्मानाबाद usmanabad लातूर latur औरंगाबाद aurangabad परभणी parbhabi पूर floods शिरूर पिंपरी\nकपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्व\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकस\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान\nवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (त\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...\n`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...\nपरभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...\nखानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...\nखानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...\nसाखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...\nनाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...\nमराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...\nमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...\nकांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...\nला���ूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...\nनांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...\nवऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...\nशेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...\nसिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...\nसांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...\nनिळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/14?page=13", "date_download": "2020-09-24T19:19:10Z", "digest": "sha1:GLRDSPJT7XNEGGX6GPQ4F5HWFKXP6E6D", "length": 3526, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 14 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /शब्दखुणा\nअनमोल ते सारे (1)\nअपने होठों पर सजाना चाहता हूँ.. (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/19/the-former-mla-says-i-will-not-leave-the-battlefield/", "date_download": "2020-09-24T17:30:42Z", "digest": "sha1:3WHUBSJNPDZY2PCAPGC3R7OU65WMOQIR", "length": 7890, "nlines": 136, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजी आमदार म्हणतात; मी रणांगण सोडणार नाही ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परि��रात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/माजी आमदार म्हणतात; मी रणांगण सोडणार नाही \nमाजी आमदार म्हणतात; मी रणांगण सोडणार नाही \nअहमदनगर Live24 ,19 जून 2020 : अनेकवेळा दिग्गज मंत्र्यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागतो. त्यामुळे मी पराभूत झालो असलो तरी कोणाविषयी माझ्या मनात वैमनस्य नाही. मी केवळ निवडणुकीत पराभूत झालो आहे.\nमात्र मी रणांगणही सोडणार नाही. असे मत माजी आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यात एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुकीतील यश-अपयश हे तात्पुरते असते.\nत्यामुळे निवडणुकीत जर पराभव झाला तर कोणाविषयी मनात वैमनस्य असू नये. त्यामुळे आपण राजकारणात सक्रिय असून भविष्यात ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरओ प्लांट’, तरुणांसाठी व्यायामशाळा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2373/", "date_download": "2020-09-24T17:11:13Z", "digest": "sha1:FP5RDJH2IPQ2F7EJWWBFW5ZI3AD3X3JA", "length": 12543, "nlines": 94, "source_domain": "aajdinank.com", "title": "लॉकडाऊन काळात ५२८ सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक - आज दिनांक", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमहाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान\nलॉकडाऊन काळात ५२८ सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक\nमुंबई दि. ९- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.\nमुंबई दि. ९- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.\nआक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ८ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-\n■ व्हॉट्सॲप- १९९ गुन्हे\n■ फेसबुक पोस्ट्स – २२२ गुन्हे दाखल\n■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल\n■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १४ गुन्हे दाखल\n■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे\n■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६१ गुन्हे दाखल\n■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.\n■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश\n■ बीड जिल्ह्यातील बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ५५ वर\n■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकेल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईल वर शेअर केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.\n‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय\nसध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण विविध अपद्वारे औषध मागवत आहेत. महा���ाष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की अशा अँपद्वारे औषध मागविण्याआधी, सदर अँप वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा व मगच वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर स्टोअर करू नका . तसेच सदर अँपवरून मागविलेली औषध डिलिव्हरी द्यायला घरी येतील तेव्हा तुम्ही मागविलेले औषध व डिलिव्हरीद्वारे आलेले औषध एकच आहे याची खात्री करा, शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on delivery) चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा .\n← कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ५६ हजार गुन्हे दाखल; २९ हजार व्यक्तींना अटक\nकौतुकास्पद कामगिरी करणारी ‘आस्मा’ व अंतराळात झेप घेणारी ‘अंतरा’ →\nकोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा – राजेश टोपे\nग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\n267 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी नांदेड दि. 24 :- गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआरोग्य दिनांक स्पेशल दिल्ली मुंबई\nमहाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व��हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-prime-minister-narendra-modi-addresses-un-summit-on-climate-change-new-york-1819642.html", "date_download": "2020-09-24T19:03:34Z", "digest": "sha1:D7INP2EO33NUA2HWRHPOXJDHGYRAJMKE", "length": 25306, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Prime Minister Narendra Modi addresses un summit on climate change new york, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाक���र\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nUN Climate Summit: चर्चेची वेळ संपली आता काम करण्याची गरज- मोदी\nअमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलवायू परिवर्तन या विषयावर संयुक्त राष्ट्राला संबोधित केले. जगभरातील देशांनी याबाबत गंभीर होण्याची गरज आहे. आता चर्चा करण्याची वेळ संपली आहे. जगाला काम दाखवण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्टपणे सांगत या दिशेने जितके प्रयत्न व्हायला हवेत तितके होत नसल्याचा खेदही त्यांनी व्यक्त केला.\nतत्पूर्वी मोदी म्हणाले की, हा अत्यंत सुखद संयोग आहे की, न्यूयॉर्क दौऱ्यातील माझी पहिली सभा ही वातावरण बदलावर होत आहे. जगभरात या आव्हानांशी निपटण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आपण हे स्वीकारले पाहिजे की, यासाठी जितके प्रयत्न करण्याची गरज आहे. तितके होताना दिसत नाही.\nनिसर्गाचा सन्मान आणि नैसर्गिक साधनांचे संरक्षण आपली परंपरा आणि वर्तमान नीतीचा हिस्सा आहे. लालसा नाही तर गरजा पूर्ण करणे आपला सिद्धांत आहे. त्यामुळे भारत या विषयावर केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर एक व्यावहारिक विचार आणि आराखड्यासह इथे आला आहे. आम्ही इंधनात नॉन फॉसिल फ्यूएलचा हिस्सा वाढवत आहोत. पेट्रोल, डिझेल आणि बायोफ्यूएलची मिश्रण आणि परिवहनमध्ये इलेक्ट्रिक वाहने वाढवण्यावर भर देत आहोत.\nभारताने जल संरक्षणसाठी 'जल जीवन मिशन'ची सुरुवात केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगवरही काम केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात भारताद्वारे लावण्यात आलेल्या सोलर पॅनलचे उद्घाटन करणार. आम्ही देशाच्या स्वातंत्र्य दिनापासून प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचीन, ब्रिटनपेक्षा न्यूयॉर्कमध्ये कोरोना रुग्ण जास्त,७००० जणांचा मृत्यू\nSCO परिषदेत मोदी-इमरान यांच्यात चर्चा होणं 'मुश्किल'\nदेशासाठी साहसी निर्णय घ्यावे लागतातः पंतप्रधान मोदी\nडोनाल्ड ट्रम्प २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान भारतात येण्याची शक्यता\n'मी मोदी भक्त नाही मी तर देशभक्त\nUN Climate Summit: चर्चेची वेळ संपली आता काम करण्याची गरज- मोदी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0tea-specialchaha-startup-rohit-harip-marathi-article-1980", "date_download": "2020-09-24T16:39:04Z", "digest": "sha1:SQGQTNGGOBLAH62BRJL6M2KNTN24FIV3", "length": 15352, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Tea Special_Chaha Startup Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुद्ध देशी ‘तंदूर चहा’\nशुद्ध देशी ‘तंदूर चहा’\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nचहा आणि आपलं नातं घट्ट आहे. सकाळच्या पहिल्या चहापासून उजाडणारा आपला दिवस, मध्यरात्रीपर्यंत रेंगाळला तरी चहाचा कप आपल्या सोबतीला असतोच. चहाचे असंख्य प्रकार, चवी, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, चहामध्ये घालायचे घटक यानुसार चहा बनवण्याच्या पद्धती बदलत असतात.\nकोणाला आटीव दुधाचा गोड चहा आवडतो, तर कोणाला दूध कम पानी ज्यादा, कोणाला आलं घातलेला तिखट चहा तर कोणाला कडक मसालेदार चहा... असे चहाचे नानाविध प्रकार..\nअसं म्हणतात, की पाण्यानंतर जगात सर्वांत जास्त प्यायले जाणारे पेय हे चहा आहे. त्यातही आपण भारतीय पक्के ‘चहा’बाज...चहाशिवाय आपले पान हलत नाही.\nचहाचे आपल्या आयुष्यातल्या अढळस्थानामुळे चहाच्या बाबतीत निरनिराळे प्रयोग सातत्याने होत असतात. वेगवेगळे मसाले, चहाचे प्रकार, चहा बनवण्याच्या पद्धती यामुळे चहाचे नवनवे ट्रेंड आजकाल दिसू लागले आहेत. असाच एक तंदूर चहाचा नवीन स्टार्टअप पुण्यामधील खराडी येथे सुरू झाला आहे.\nखवय्येगिरी करण्याऱ्यांसाठी तंदूर भट्टीतले पदार्थ नवीन नाहीत. तंदूर चिकन, तंदूर कबाब, तंदुरी टिक्का या पदार्थांचे नाव ऐकले, की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. पण तंदूर भट्टीत आता चहासुद्धा बनतो. पुणे तिथे काय उणे’ या उक्तीनुसार ‘जगातले पहिले तंदुरी चहाचे हॉटेल’ पुण्यात खराडी येथे सुरू झाले आहे. या हॉटेलची टॅग लाइन आहे ‘जगातला पहिला आणि एकमेव तंदूर चहा’...\nनगर जिल्हातल्या शनिशिंगणापुरजवळील ब्राम्हणी गावाच्या असलेले अमोल राजदेव आणि प्रमोद बानकर या आते-मामेभावंडांनी तंदूर चहाचे हे भन्नाट हॉटेल सुरू केले आहे. अमोल आणि प्रमोद हे दोघेही उच्चशिक्षित तरुण सुरवातीपासून व्यवसाय क्षेत्रातच होते. पण काहीतरी वेगळा व्यवसाय करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. प्रमोदचे स्वतःचे मेडिकलचे दुकान होते, तर अमोलचे हॉटेल होते. काहीतरी वेगळे करण्याची कल्पना त्यांच्या डोक्‍यात सुरवातीपासून होती पण या कल्पनेचे स्वरूप निश्‍चित नव्हते.\nएकदा स्वतःच्या गावी कामानिमित्त गेले असताना प्रमोद आणि अमोलची आजी सर्दीने आजारी होती. या सर्दीवरचा घरगुती उपाय म्हणून आपण सगळेच हळद-दूध घेतो. पण हे हळद-दूध गरम करण्यासाठी आजीबाईंनी खास त्यांच्या बटव्यातली एक अागळीवेगळी कृती अमोल आणि प्रमोदला दाखवली. दूध मातीच्या मडक्‍यात घालून त्यांनी शेकोटीमध्ये गरम करायला ठेवले आणि मातीच्या गरम मडक्‍यात तापलेले दूध सगळ्यांना प्यायला दिले. या हळद-दुधाच्या देशी कल्पनेतून या दोघांना तंदूर चहाची कल्पना सुचली.\nयानंतरचे सहा ते आठ महिने अमोल आणि प्रमोदने तंदूर चहाची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले.\nचहाचे मसाले आणि चहातील घटकांचे प्रमाण बदलून वेगवेगळ्या चवीचा चहा कसा तयार करता येईल याच्या चाचण्या केल्या. चहा तंदूर भट्टीत गरम करण्यासाठी लागणारी मातीची मडकी त्यांनी खास गावाकडून तयार करून घेतली. तसेच यासाठी आवश्‍यक असणारी तंदूर भट्टीसुद्धा ऑर्डर देऊन विशिष्ट प्रकारे तयार करून घेतली. हे सगळे प्रयोग झाल्यानंतर त्यांना हव्या असलेल्या चवीच्या चहाची पाककृती हाती लागल्यानंतरच त्यांनी तंदूर चहाचा स्टार्ट अप सुरू केला. त्यांचा हा 'तंदूर चहा' अल्पावधीतच कमालीचा लोकप्रिय झाला.\nहा चहा तयार करण्याची रेसिपीसुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशिष्ट आणि खास तयार केलेले आयुर्वेदिक मसाले वापरून चहा केला जातो. दुसरीकडे तंदूर भट्टीमध्ये मातीची मडकी तापवली जातात. नंतर हा तयार चहा तंदूर भट्टीतल्या तापलेल्या मडक्‍यामध्ये ओतला जातो. गरमागरम फेसाळलेला चहा जेव्हा तापलेल्या मातीच्या मडक्‍यात ओतला जातो तेव्हा चहाचा आणि मातीचा एकत्रित असा सुगंध हॉटेलभर दरवळतो. चहा बनवण्याची ही आगळीवेगळी पद्धत बघण्यासाठी आलेले गिऱ्हाईक गर्दी करतात.\nतंदूर चहाची नेमकी खासियत काय याविषयी प्रमोद आणि अमोल यांना विचारले असता त्यांनी सांगितले ‘आमच्या इथे मिळणारा चहा हा आर्युवेदिक पद्धतीने बनवला जातो. या चहासाठी लागणारा मसाला आम्ही स्वतः तयार करतो. तो बाहेर बाजारात मिळत नाही. तसेच तयार केलेला चहा मातीच्या मडक्‍यात ठेवून तंदूर भट्टीत गरम केला जातो. ही चहा बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत आहे. गरम मातीच्या मडक्‍यात चहा ठेवल्यामुळे चहाला एक धुरकट सुगंध व मातीची चव मिळते’\nलोकल ते ग्लोबल तंदूर चहा\nमार्च महिन्यात सुरू झालेला तंदूर चहाचा हा स्टार्ट अप अवघ्या सहा महिन्यात जगभर पसरला आहे. आत्ता पुण्यात तंदूर चहाच्या आठ ठिकाणी फ्रान्चायसी दिल्या गेल्या आहेत. तसेच मुंबईतसुद्धा वीस ठिकाणी तंदूर चहाची शाखा सुरू होणार आहे. याशिवाय दुबई येथून तंदूर चहाच्या फ्रान्चायसीसाठी मागणी आली आहे. थोडक्‍यात अवघ्या सहा महिन्यापूर्वी सुरू झालेले हे चहाचे दुकान जगभरात पोचले आहे.\n‘तंदूर चहा’ हा कल्पना सर्वेसर्वा अमोल आणि प्रमोद यांची पण जशी ही कल्पना लोकप्रिय होत आहे, तसतशी अनेक ठिकाणी तंदूर चहाची दुकाने उघडली आहेत. आपली संकल्पना चोरी होऊ नये म्हणून अमोल आणि प्रमोद यांनी या तंदूर चहाचे पेटंटही मिळवले आहे. ज्यामुळे आता इतर कोठेही अशा पद्धतीचे दुकान उघडायचे असेल तर आता परवानगी घ्यावी लागणार आहे.\nदूध हॉटेल व्यवसाय रेसिपी\nतंदूर चहाची कल्पना सुचविणाऱ्या अाजींसोबत अमोल व प्रमोद.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-jayant-marathe-1266", "date_download": "2020-09-24T18:02:44Z", "digest": "sha1:AKJEFXNAU7ESKLIFA5YP6WP6HZ7F5HNA", "length": 23053, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "sakal saptahik cover story Jayant Marathe | Saptahik Sakal", "raw_content": "\nवाहन कर्जाचा योग्य पर्याय...\nवाहन कर्जाचा योग्य पर्याय...\nबुधवार, 21 मार्च 2018\nकुठल्याही कर्जासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सिबिल रेकॉर्डनुसार तुम्ही जर धोकादायक गटात असाल, तर तुम्हाला कर्ज देणे वित्तसंस्थांसाठी जोखमीचे ठरते. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येकाने सिबिल रेकॉर्ड उत्तम ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nकुठल्याही कर्जासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सिबिल रेकॉर्डनुसार तुम्ही जर धोकादायक गटात असाल, तर तुम्हाला कर���ज देणे वित्तसंस्थांसाठी जोखमीचे ठरते. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येकाने सिबिल रेकॉर्ड उत्तम ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nवाहन उद्योगात सर्वाधिक चर्चा आणि या उद्योगाला चालना देणारी बाब म्हणजे वाहन कर्ज. मोटारींचा तसेच दुचाकींचा खप कर्जावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. ज्याप्रमाणे ऑडी, मर्सिडीज या महागड्या गाड्या थेट स्वतःच्या पैशाने खरेदी करणारे श्रीमंत लोक भारतात आहेत, तसेच मारुती-८०० या हॅचबॅक गटातील छोट्या गाडीसाठी कर्ज घेणाऱ्या लोकांचीही संख्या मोठी आहे. मोटार आणि दुचाकीसाठी मिळणाऱ्या कर्जामुळे निदान भारतात तरी या उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे.\nमोटारीसाठी किंवा दुचाकीसाठी देशात कर्ज उपलब्ध करणाऱ्या विविध संस्था आहेत. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, सहकारी बॅंका तसेच खासगी वित्तसंस्था आणि पतसंस्था व खासगी बॅंका यांचा समावेश होतो. आर्थिक उदारीकरणानंतर देशामध्ये ज्या पद्धतीने मोटार आणि दुचाकींचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होऊ लागले. त्याप्रमाणात तयार केलेल्या या गाड्या घेतल्या जाव्या म्हणून कंपन्यांचे प्रयत्न सुरू झाले त्याला अनेक वित्तसंस्थांनी, बॅंकांनी या क्षेत्रात कर्जवाटप करून मोठा हातभार लावला.\nवाहन उद्योगात कर्जाचे दोन मुख्य प्रकार पडतात. यामध्ये कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या लोकांचा गट वेगळा आणि वैयक्तिक वापरासाठी वाहन घेणाऱ्यांचा प्रकार वेगळा. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करणारे लोक आपल्या मालमोटारीसाठी किंवा व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारीसाठी वित्तसंस्थांचे कर्ज घेतात, त्याला कमर्शिअल लोन म्हणले जाते. या प्रकारच्या गाड्यांसाठी कर्जाच्या अटी वेगवेगळ्या असतात, कारण याची गरज आणि त्या वाहनाचा वापर वेगळ्या पद्धतीने होत असतो. या प्रकारचे कर्ज देण्याचे निकष व त्याच्या वाटपाचे प्रमाण वेगळे असते.\nवैयक्तिक वापरासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा गट वेगळा काढला जातो. वैयक्तिक वापरासाठी दुचाकी किंवा मोटारीसाठी जे कर्ज घेतले जाते, त्याचा व्याजदर तुलनेने कमी असतो. दुचाकीसाठी सध्या ९ टक्‍क्‍यांपासून १४ टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाचे दर आकारले जातात. यामध्ये चार चाकी वाहनासाठी म्हणजेच मोटारीसाठी दिले जाणारे कर्ज यापेक्षाही कमी दरामध्ये काही वेळा दिले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १० दुचाकीसाठी दिली जाणारी कर्जाची रक्कम एका मोटार कर्जाइतकी असते. त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेला कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त उलाढाल करता येते. त्याचा व्यापही कमी असतो. त्यामुळे विविध संस्थांकडून दुचाकींच्या कर्जांपेक्षा मोटारींच्या कर्जाला प्राधान्य दिले जाते.\nदुचाकीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये महत्त्वाचे दोन प्रकार असतात. हायपोथिकेशन आणि हायर पर्चेस अशा स्वरूपात ही कर्जे वितरित केली जातात. हायपोथिकेशन म्हणजे नजरगहाण कर्ज तर हायर पर्चेस म्हणजे कर्ज देणारी संस्था त्या वाहनाची मालक असते. कर्ज फिटेपर्यत केवळ तुम्ही ते वाहन वापरत असता, त्यावर तुमची मालकी नसते.\nआयसीआयसीआय किंवा एचडीएफसी यासारख्या खासगी क्षेत्रातील बॅंका तसेच श्रीराम फायनान्स किंवा सुंदरम फायनान्स यासारख्या वित्तसंस्था ग्राहकांना मोटारींसाठी किंवा दुचाकीसाठी जे कर्ज देतात, ते कर्ज बहुतांशवेळा हायर पर्चेस स्वरूपाचे असते. त्यामुळे यामध्ये कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचे ३ हप्ते जरी थकले, तरी या संस्था तातडीने कर्जदाराकडून ते वाहन परत घेतात आणि लगेच विकून टाकून आपली कर्जाची रक्कम वसूल करतात. अशा स्वरूपाच्या कारवाईमध्ये कर्जधारकाला त्या संस्थेने आपली गाडी का विकली, याबद्दल कसलाही जाब विचारणे अवघड जाते तसेच कुठेही दाद मागणे अडचणीचे ठरते. तीन हप्ते थकणे म्हणजे वाहन गमावणे इतका याचा सोपा साधा अर्थ असतो. या स्वरूपाच्या कर्जावर वाहन धारकांच्या दोन किल्ल्यांपैकी एक किल्ली कर्ज देणाऱ्या संस्थेकडे असते. तर दुसरी किल्ली कर्जदाराकडे असते. या संस्था अत्यंत कमीत कमी कागदपत्रांमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये ग्राहकाला कर्ज वितरण करतात, त्यामुळे ग्राहकाला या संस्थांकडून कर्ज घेणे सोयीचे वाटते.\nराष्ट्रीयकृत बॅंका किंवा सहकारी बॅंका यांच्याकडून वाहन कर्ज देताना कर्जदाराची आर्थिक कुवत बघितली जाते. त्यासंबंधीच्या आवश्‍यक त्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्याचबरोबर दोन जामीनदार घेतले जातात. हे कर्ज हायपोथिकेशन म्हणजे नजरगहाण स्वरूपाचे असते, यामध्ये वाहनाचा ताबा कर्जदाराकडे असतो. गहाण तत्त्वावरती हे कर्ज दिलेले असते, त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंका किंवा सहकारी बॅंका या कर्जाचे हप्ते तीन महिन्यापेक्षा जास्त थकले, तरी लगेच वाहन जप्तीची का��वाई सहसा करीत नाहीत. कर्जदाराला थोडीफार मुदत देतात. या दोन कर्जामध्ये हा महत्त्वाचा फरक असतो.\nगेल्या काही वर्षांमध्ये कुठल्याही कर्जांसाठी ग्राहकाचा सिबील रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कुठल्याही नागरिकाने कुठल्याही संस्थेकडून बॅंक अथवा वित्तसंस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली आहे, त्याने त्या कर्जाचे हप्ते थकविले आहेत, किंवा मागेपुढे केले आहेत, किंवा कर्ज बुडविले आहे, किंवा तो दिवाळखोर निघाला आहे काय, याची नोंद ठेवली जाते. या नोंदीवरून ग्राहकांच्या पतमापमानाचा दर्जा ठरवला जातो. त्याला सिबिल रेकॉर्ड म्हटले जाते. सिबिल रेकॉर्डनुसार तुम्ही जर धोकादायक गटात असाल, तुम्हाला कर्ज देणे वित्तसंस्थेच्या दृष्टीने जास्त जोखीम ठरणारे असे ठरत असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे अवघड होते. किंबहुना अशा गटातील नागरिकांना कर्ज मिळतच नाही. त्यामुळे आपले सिबिल रेकॉर्ड खराब होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक असते.\nवाहन कर्जासाठी कर्ज देताना त्या वाहनाची किंमत लक्षात घेऊन कर्ज घेणाऱ्या ग्राहकाची आर्थिक क्षमता बघून प्रसंगी कर्ज देणाऱ्या संस्थेकडून १०० टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज दिले जाते. काही वेळा वाहनाच्या किमतीच्या १० टक्के ते २५ टक्‍क्‍यांपर्यंतची रक्कम मार्जिन मनी म्हणून घेतली जाते आणि उरलेली रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते. कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते, यावर कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. तीन वर्षांसाठी जर कर्ज घेतले, तर त्यासाठी कर्जाचा व्याजदर तुलनेने कमी असतो, मात्र हेच जर कर्ज तीन वर्षांपेक्षा जास्त म्हणजे ७ वर्षांपर्यंत घेतले गेले, तर कर्जाचा व्याजदर जास्त असतो. व्याजामध्ये जास्त रक्कम भरावी लागू नये, अशी जर इच्छा असेल, तर कर्जाची मुदत कमी आणि राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बॅंकांकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते.\nसिबिल रेकॉर्ड उत्तम ठेवण्यासाठी आणि पुढचा मनस्ताप टाळण्यासाठी आपल्या बॅंक खात्यावर किमान तीन महिन्याच्या हप्त्याची रक्कम शिल्लक ठेवणे अत्यंत शहाणपणाचे ठरते. ही रक्कम ४५ दिवस ते ९० दिवसांच्या अत्यंत छोट्या कालावधीच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवून आपले नुकसानही टळून थोडेफार व्याजही मिळविता येणे शक्‍य होते.\nयापुढील काळात सिबिल रेकॉर्ड हा वाहन कर्ज मिळण्यासाठी अत्यंत परवलीचा शब्�� ठरणार आहे, हे प्रत्येक कर्ज घेणाऱ्या इच्छुकाने कटाक्षाने लक्षात ठेवले पाहिजे.\nकर्जाची मुदत संपल्यानंतर आर. टी. ओ. ऑफिसमध्ये जाऊन आपल्या वाहन कर्जाच्या कागदपत्रांमध्ये वित्तसंस्थेच्या मालकीची नोंद आठवणीने काढून टाकणे, ही देखील कर्जधारकाचीच जबाबदारी असते, हे कधीही विसरायचे नसते.\nथोडक्‍यात, कर्ज घेणाऱ्या ग्राहकाने कमीतकमी त्रासाचे व कमीतकमी व्याज द्यावे लागेल, असे कर्ज निवडावे हेच योग्य. वाहन उद्योगाच्या दृष्टीने मात्र वित्तसंस्था, बॅंका यांच्याकडून मिळणाऱ्या कर्जामधून या उद्योगाला एक प्रकारे ऑक्‍सिजनच मिळत असतो. त्यामुळे हल्ली वाहन कंपन्याच अशा स्वरूपाच्या वित्तीय संस्थांची उभारणी करून आपली वाहने खपविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर सध्या बाजारात असलेल्या वित्तसंस्थांकडून देशभरातील वाहन उद्योगातील वितरकांना नवेनवे कर्जदार मिळवून दिल्यावर हल्ली कमिशनही देण्याचे प्रमाण काही ठिकाणी सुरू झाले आहे. वित्तसंस्थांच्या दृष्टीने हे कर्ज सुरक्षित असल्याने या कंपन्या कर्जवाटप जास्त व्हावे, या उद्देशाने वितरकांना सवलतींची वेगवेगळी पॅकेजेस किंवा बक्षीस योजना राबवत असतात. दोघांच्या दृष्टीने हा फायद्याचा मामला असतो.\nकर्ज उदारीकरण व्यवसाय profession व्याजदर आयसीआयसीआय व्याज\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rbi-withdraw-neft-rtgs-system-charges-from-1-july-ak-381946.html", "date_download": "2020-09-24T19:35:32Z", "digest": "sha1:E43W5FSYWJCV2LDICOYLRPJU72K62FXE", "length": 22012, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "RBI, NEFT, RTGS,आता खुशाल पाठवा NEFT आणि RTGSने पैसे, द्यावं लागणार नाही जादा शुल्क,RBI withdraw NEFT RTGS system charges from 1 July ak | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nआता खुशाल पाठवा NEFT आणि RTGSने पैसे, द्यावं लागणार नाही जादा शुल्क\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती अधिकच गंभीर\nबॉलिवूडप्रमाणे IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज; अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nआता खुशाल पाठवा NEFT आणि RTGSने पैसे, द्यावं लागणार नाही जादा शुल्क\nRBI या निर्णयामुळे आता ऑनलाईन व्यवहाराला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.\nमुंबई 11 जून : डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतलाय. NEFT आणि RTGS व्यवहारावरचं शुल्क माफ करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा ग्राहकांना तातडीने द्या असे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. येत्या 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.सरकार डिजिटल आणि ऑनलाईन व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा करत असली तरी अनेक ऑनलाईन व्यवहारांवर शुल्क आकारलं जात होतं. त्यामुळे लोक ऑनलाईन व्यवहार टाळत होते. यावरून सरका���वर टीकाही करण्यात येत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन अखेर रिझर्व्ह बँकेने हा चांगला निर्णय घेतला.\nया निर्णयामुळे आता ऑनलाईन व्यवहाराला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. पैसे पाठविण्यासाठी NEFT आणि RTGS या सुविधांचा वापर मोठ्या प्रमाण करण्यात येत असतो. मात्र या अतिरिक्त शुल्कामुळे लोक या माध्यमातून व्यवहार करायला टाळत होते. बँकेच्या या निर्णयामुळे ती अडचण आता दूर होणार आहे.\nRBI चे आणखी काही निर्णय\nबेसिक सेव्हिंग बँक अकाउंट ( बीएसबीडी ) असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर. RBI नं काही नियम शिथिल केलेत. या खातेधारकांना चेक बुक आणि इतर सुविधा आता उपलब्ध होतील. आता बँक ग्राहकांना या सुविधांसाठी खात्यात कमीत कमी पैसे ठेवण्याची सक्ती करू शकत नाही. पूर्वी असं नव्हतं. खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागे. पण आता सर्व नियम बदललेत.\nया सुविधा मिळतील मोफत\nRBI नं बँकांना बचत खात्याप्रमाणे बीएसबीडी खात्यालाही सुविधा द्यायला सांगितलंय. यात कुठल्याही शुल्काशिवाय कमीत कमी सुविधा दिली जायची. रिझर्व्ह बँकेनं सांगितलं, बँकेनं काही ठराविक सेवांबरोबर चेक बुकसारखी सुविधाही द्यावी.\nएटीएममधून चार वेळी मोफत पैसे काढू शकतील\nबीएसबीडी खातेधारकांना आपल्या खात्यात कमीत कमी पैसेही ठेवण्याची गरज नाही. त्यांना एटीएम सेवाही चार वेळा फ्री मिळणार आहे. तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे ठेवायचे याला मर्यादा नाही.\nयाचा फायदा अनेकांना होणार आहे. बरेच जण बँकेनं निश्चित केलेली रक्कम खात्यात ठेवू शकत नाहीत. त्यांना इतर सुविधा मिळणं अवघड जातं होतं. पण आता RBIनं सर्वांना हा दिलासा दिलाय.RBIनं सर्वसामान्यांचा विचार करून बरेच निर्णय घेतलेत.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे रेपो रेट 6.0 टक्क्यांवरून आता 5.75 टक्क्यांवर आलाय. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचा फायदा होणार. पैसे वाचणार.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/122?page=19", "date_download": "2020-09-24T17:01:46Z", "digest": "sha1:6HDKA5DKTA7F5U3PZ47OTCUBIWOXS6DM", "length": 14626, "nlines": 192, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोरंजन : शब्दखूण | Page 20 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन\nहॅरी पॉटर - भाग चार\nहॉगवार्ट्सच्या संस्थापकानंतर महत्वाची पात्रं पुढीलप्रमाणे -\n१ - एल्बस डम्बलडोर\nएल्बस डम्बलडोर हे हॉगवॉर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक . त्यांच्या काळातील सर्वात शक्तिमान जादूगार म्हणून हे प्रसिद्ध आहेत . शालेय जीवनात , हॉगवॉर्ट्स मध्ये विद्यार्थी असताना सातही वर्षे त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेची चमक दाखवली , संशोधने करून जादुई जगताला उपयोगी ठरतील असे अनेक शोध लावले ...\nदूरदर्शीपणा , माणसं ओळखण्याचं कसब , लोकांच्या मनात आधाराची विश्वासाची भावना निर्माण करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ..\nRead more about हॅरी पॉटर - भाग चार\nउद्या माझ्या आनंदाचा दिवस आहे\nउद्या दसरा सण आहे. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. राव मी लैच वाट पाहिली दसऱ्याची. कारण.. कारण काय तर राव गटारी आमुश्याला खारं कालवण खाल्लं होतं. ते आता दसऱ्याला खायला मिळेल. म्हणून मला आनंद झाला आहे.\nश्रावणात खायचं नाही, गणपती, गौरीच्या काळात खायचं नाही, नवरात्रात खायचं नाही. किती बंधनं टाकून ठेवली आमच्या आज्या पणज्यांनी. तसं तरुणपणात बाहेर खाल्लेलं वशाट,पण अपराधीपणाची भावना आतापतोर छळते आहे. जाऊ दे. जे झालं ते झालं. उद्या दसरा आहे. माझ्या आनंदाचा दिवस आहे.\nRead more about उद्या माझ्या आनंदाचा दिवस आहे\nएक कुंभार असतो. त्याचा धंदा असतो मडकी बनविण्याचा. ओल्या मातीला वेगवेगळे आकार देऊन, उन्हात वाळवुन रंग देण्याचा. तर त्याच्या आवारात ही सर्व घडवलेली मडकी जमा होत. मडकी तरी कशी कोणी पसरट, जास्त धान्य साठवू शकणारं, कोणी चिंचोळ्या चंबूगत. जरा भरलं न भरलं तोच उतू जाणारं. एखादं इतकं विशाल की नेहमी असमाधानी, तर एखादं इवलसं आटोपशीर अंथरुण पाहून पाय पसरणारं. काही गेरुच्या रंगानी मढलेली तर काहींवर नाजूक नक्षी. काही भाव खाऊन जाणारी तर काही अगदीच कोपर्‍यात अंग चोरुन ऊभी रहाणारी.\nRead more about मडके आणि चंद्र\nहॅरी पॉटर - भाग तीन\nहॉगवर्ट्स मध्ये जादूच्या अनेक शाखांचं शिक्षण दिलं जातं . त्यातले काही महत्त्वाचे विषय म्हणजे -\n१ . ट्रान्सफिगरेशन / रूपांतरण ,\n२ . चार्म्स / मंत्रविद्या ३ . पोशन्स / काढेशास्त्र\n४ . हिस्ट्री ऑफ मॅजिक / जादूचा इतिहास ( यात जादूगार समाजाच्या इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा समावेश होतो )\n५ . ऍस्ट्रॉनॉमी / खगोलशास्त्र .\n६ . हर्बॉलॉजी / वनस्पती शास्त्र\n७ . डिफेन्स अगेन्स् डार्क आर्ट्स / गुप्त कलांपासून\n8. फ्लाईंग लेसन्स / जादुई झाडुवरून उडणे\nRead more about हॅरी पॉटर - भाग तीन\nइथला \" हा खेळ बाहुल्यांचा हा\" धागा वाचण्यासाठी उघडला , थोडासा वाचल्यावर आवडला नाही म्हणून बंद केला पण त्यानिमित्ताने झपाटलेल्या बाहुलीची लेखक हृषीकेश गुप्ते यांची \"मोठी तिची सावली\" ही सुरेख कथा आठवली ... वाचनालयातुन आणलेल्या धनंजयच्या जुन्या अंकात होती .. त्यावेळी चांगल्या कॅमेऱ्याचा फोन घेतलेला नव्हता नाहीतर फोटो काढून संग्रहात ठेवली असती .. कुठल्या कथासंग्रहातही नाही बहुधा .. पण इंटरनेटवर जरा शोधाशोध केल्यावर स्टोरीटेल ऍपवर प्रतीक्षा लोणकर यांच्या आवाजात ऑडिओबुक स्वरूपात असल्याचं दिसून आलं ..\n******************* ���र्व कार्टून्स, चित्रे जालावरुन साभार***********************\nRead more about माझा गार्डिअन एंजल\nऐक गृहचंडीके तुझी कहाणी.\nएक आटपाट नगर होतं. या नगरात नातीवर अतिप्रेम करणारी सासू आणि विद्रोही टीनेजर मुलगी यांच्या तडाख्यात सापडलेली एक गरीब गाय रहात होती. टीनएजर मुलीच्या ऊठसूठच्या eye-rolling आणि उलट दुरुत्तरांनी ती अतिशय त्रासली होती. ती अशीच एकदा हापीसातून, माबोवरती पडीक असताना, आपल्या प्रिय मैत्रिणीच्या विपूत डोकावली. तिथे कोणीही विचारलेले नसतानाही नेहमीप्रमाणे तिने तिच्या त्रासाचे गाणे गायले.\nRead more about कहाणी गृहचंडीकेची\nनोकरी , प्रकल्प , इन्टर्व्ह्यु - २ लेख\nप्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर संकल्पना आहे. ती मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.\nकोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.\nRead more about नोकरी , प्रकल्प , इन्टर्व्ह्यु - २ लेख\nलग्नाची वाईफ, वेडिंगची बायकु - झी मराठीवरील नवी मालिका\nतर या चर्वितचर्वण करायला न पिसं काढायला\n२१ ऑक्टोबर पासून चालू होतेय. रानादा टाटा करणार बहुतेक...\nRead more about लग्नाची वाईफ, वेडिंगची बायकु - झी मराठीवरील नवी मालिका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishortstory.com/p/about-us.html", "date_download": "2020-09-24T19:21:39Z", "digest": "sha1:XMS5F5X2SDSZU275NDLRLBUDJA4WJDFF", "length": 4733, "nlines": 52, "source_domain": "www.marathishortstory.com", "title": "About Us", "raw_content": "\nशाळा-कॉलेज मध्ये असतानाच अनेक निबंध-कथा लिहल्या आणि त्याहून जास्त मनातच राहिल्या. शाळेच्या चाकोरी मधले विषय,कथा आणि नेहमीच्याच बोअर पद्दतींचा त्याग करून, आपल्या आजू-बाजूच्या, रंगीत, जिवंत कथा लिहाव्यात अशी खूप इच्छा होती. कधी तरी सुरुवात करावी, स्वतःच एक ब्लॉग असावा असं नेहमी वाटत होत. हळू हळू गर्दीतल्या मित्रांतून काही हौसे-नौसे-गौशे एकत्र येऊन एक टोळी बनली आहे.कविता कथा आणि लेखण यावर प्रेम ���रणाऱ्या या टोळी मार्फत च या सर्व कथा लिहल्या जात आहेत.\nया कथांमध्ये प्रमुख करून सामाजिक, कौटुंबिक विषयांवर स्पर्श केला जाईल. तरी लेखकानीं आपली लिबर्टी वापरून अनेक विषयांत आपल्याला गुंतवून ठेवल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.\nआपण कितीही स्वतंत्र पणे लिहणारे असलो तरी Google साहेबांना काही गोष्टी आवडत नाही. त्यामुळेच google साहेबांनी सांगितलेल्या नियमांचे पाळण करुनच कथा लिहल्या जातील.\nकथा आणि लेख यांचे सर्व प्रकारचे हक्क लेखकांकडे जपून ठेवण्यात आले आहेत. लेखकांच्या संमत्ती शिवाय कोणत्याही प्रकारे इतर वेबसाईट आणि Portal वर कथा कॉपी आणि Share करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही पण तरी त्या प्रकारची परवानगी साठी आमच्याशी संपर्क साधू शकता. परवानगी देण्याचे सर्व हक्क लेखकाकडे असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल.\nतुमच्या जवळ, तुमच्या स्वतःच्या, हक्काच्या कथा असतील तर तुम्ही आम्हास पाठवू शकता, कथेतील आशय आणि भाषा तपासल्यावर आम्ही ती कथा आमच्या Website वर Publish करू शकतो.\nmarathishortstory@gmail.com तुम्ही ई-मेल करून आपल्या कथा पाठवू शकता.\nकथे सोबत आपल नाव, फोटो तसेच इतर माहिती द्यायची असल्यास तीही पाठवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/breaking-news-guardian-minister-of-mumbai-aslam-sheikh-on-bollywood-actress-kangana-ranaut-mhsp-480284.html", "date_download": "2020-09-24T19:20:24Z", "digest": "sha1:TMS33WUJH7SCJBSD6V26LSYIEVRZCZT7", "length": 24159, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक, पालकमंत्र्यांनी घेतलं तोंडसुख | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nकंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक, पालकमंत्र्यांनी घेतलं तोंडसुख\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक, पालकमंत्र्यांनी घेतलं तोंडसुख\nकंगना रणौत हिची काही तक्रार असेल तर तिनं थेठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटावं...\nनवी दिल्ली, 17 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक आहे, असा टोला लगावत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. कंगना रणौत हिची काही तक्रार असेल तर तिनं थेठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. पण विनाकारण कोणाच्या हातामधील हत्यार होऊ नये, असंही असलम शेख यांनी सांगितलं आहे.\nहेही वाचा.. 'भाभीजीचे पापड खाऊन कोरोना रुग्ण बरे झाले का' संजय राऊतांची टीका\nपालकमंत्री असलम शेख यांनी 'News18 लोकमत' सांगितलं की, कंगना हिला हाताशी घेऊन कोण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे, हे संगळ्याना माहित आहे. कंगनाला राजकारणात यायची नाही, हे देखील तिनं स्पष्ट केलं आहे. त���यामुळे कुठल्याही वक्तव्य करण्यापूर्वी विचार करावा, असा सल्ला देखील पालकमंत्री असलम शेख यांनी कंगनाला दिला आहे.\nजया बच्चन यांची पाठराखण करत शिवसेनेनं कंगनाला पुन्हा फटकारलं...\n'सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. 'सब घोडे बारा टके' असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, ' असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण करत कंगना राणावतवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे.\nहिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. 'ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.' जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.' असं म्हणत सेनेनं पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला आहे.\n'सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी बच्चन यांची बिजली कडाडली आहे. मनोरंजन उद्योग रोज पाच लाख लोकांना सरळसोट रोजगार देतो. सध्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ‘लाइट, कॅमेरा, ऍक्शन’ बंद असताना लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी आम्हाला (म्हणजे बॉलीवूडला) सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले आहे. काही नट-नट्या म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, पण त्यातलेच काहीजण ज्या बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत तो सर्वच प्रकार घृणास��पद आहे.'\n'सिनेसृष्टीतील यच्चयावत सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ हे जणू ‘ड्रग्ज’च्या जाळय़ात अडकले आहेत, चोवीस तास गांजा, चिलमीचे झुरके मारीत दिवस ढकलत आहेत, असे सरसकट विधान करणाऱ्यांची ‘डोपिंग’ टेस्ट व्हायला हवी. कारण यापैकी बहुतेकांच्या बाबतीत खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत.' असा टोलाही कंगनाला लगावला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/our-happiness-lies-in-your-happiness_2980", "date_download": "2020-09-24T17:33:41Z", "digest": "sha1:K3VGU76YA62TMEWQLR7HFKSY3ZZIP5OZ", "length": 21654, "nlines": 158, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Our happiness lies in your happiness", "raw_content": "\nतुमच्या सुखात आमचं सुख\nतुमच्या सुखात आमचं सुख\nआमच्या अमोलच्या लग्नाला सहा महिने होत आले. एव्हाना सून रुळायला हवी होती पण कसंच काय. अमिषाला माहेरचा ओढा जरा जास्तच. आता तुम्ही म्हणाल,अशी काय म्हणते ही बया पण कसंच काय. अमिषाला माहेरचा ओढा जरा जास्तच. आता तुम्ही म्हणाल,अशी काय म्हणते ही बया\nतिच्या माहेरच्या ओढीबद्दल मला काही म्हणायचं नाही. नव्या नवरीला असतेच ओढ, माहेराची. मलाही होतीच की..होतीच की काय म्हणते.. अजुनही आहेच पण मग माझ्या लेकीला मायालाही असणारच नं. ती यायची म्हंटलं की ही बया आपलं चंबूगबाळं उचलून माहेरी जायला निघायची.\nएकदोनदा बघितलं,मग अमिषाला समजावलं मी,\"बाई गं,तुझी नणंद आली की तू माहेरी जाऊ नकोस. त्या आधी किंवा नंतर जा. हवं तेवढं रहा. झालं मिरची झोंबली नाकाला. केवढा राग आला अगं बाई बाई बाई अगं बाई बाई बाई डोळ्यातून नुसत्या धारा. बादली भरली असती. मला धडकीच भरली. हिने हिच्या मम्मीला एकात दोन घालून सांगितलं तर डोळ्यातून नुसत्या धारा. बादली भरली असती. मला धडकीच भरली. हिने हिच्या मम्मीला एकात दोन घालून सांगितलं तर अशा प्रश्नांचा भुगा माझ्या डोक्यात भरुन,ही बया ऑफिसला पसार. मग काय बाम चोपडून बसले गुपचूप. मीच नको ते कूस काढलेलं ना.\nदुपारी अमोलचा फोन,\"आई,तू अमिला काय बोललीस ती गेली तिच्या मम्मीकडे. तिची मम्मी मला बडबडत होती.\"\nमी म्हंटल,संध्याकाळी बोलू नि फोन ठेवून दिला.\nसंध्याकाळसाठी तिखट वरण,अळुवडी,वांग्याचं भरीत,पोळ्या,भात हे सगळं बनवण्यात माझा वेळ कधी गेला मला कळलच नाही.\nहे आले. यांना चहा वगैरे दिला. थोड्याच वेळात अमोल आला. त्याने हातपाय धुतले व त्याच्या खोलीत गेला. अमिला मस्का मारत होता वाटतं. मलाही अमिषाचा रागच आला. हीच गोष्ट नाही हो. घरात काही तिला बोलले तर पहिलं मम्मीला फोन करुन सांगते. मला तर नं आम्ही लहानपणी कोणी मोठ्यांनी मारलं तर करंगळीचं एक बोट गोल फिरवून,खालचा ओठ किंचीत पुढे काढून,आईला नाव..आईला नाव असं करायचो त्याचीच आठवण येते हल्ली.\nनाहीतरी माझ्या मायाला माहेरी यायला वेळ कुठे असतो दोन मुलं,सासूसासरे,नवरा,नोकरी यात तिचा दिवस कधी उगवतो न् कधी मावळतो तिचं तिलाच समजत नाही.\nअमोलचं जेवण झालं तसं अमोल मला म्हणाला,\"आई,तू मोठी आहेस नं अमिपेक्षा. तुच जरा समजून घे तिला.\"\n\"अमोल,मलाही मुलगी आहे म्हंटलं. तुला काय मी कजाग सासू वाटले कधी पाहिलयस मला अमिशी भांडताना कधी पाहिलयस मला अमिशी भांडताना अगदी इथल्या सगळ्या गोष्टींच ब्रिफिंग मम्मीला देत असते ती.\nमाझं चुकलं तर खरंच सॉरी पण तुला तरी तुझी ताई घरी येते त्याचवेळी अमि माहेरी जाते हे बरं वाटतं का हां एकदोनदा माया आली तेव्हा होती अमि घरात तेही का तर तिचे मम्मीपप्पा केरळ टूरला गेलेले त्यामुळे तिचा नाइलाज होता. त्यावेळी आठवतय तुला अमि बेडरुममधून बाहेर आली नव्हती. माझा सगळा स्वैंपाक आवरल्यावर जेवायला बाहेर आली. त्याबद्दल तिला बोलले तर लगेच मम्मीला फोन. तू कधी पाहिलयस मला तुझ्या बायकोशी भांडताना हां एकदोनदा माया आली तेव्हा होती अमि घरात तेही का तर तिचे मम्मीपप्पा केरळ टूरला गेलेले त्यामुळे तिचा नाइलाज होता. त्यावेळी आठवतय तुला अमि बेडरुममधून बाहेर आली नव्हती. माझा सगळा स्वैंपाक आवरल्यावर जेवायला बाहेर आली. त्याबद्दल तिला बोलले तर लगेच मम्मीला फोन. तू कधी पाहिलयस मला तुझ्या बायकोशी भांडताना चार गोष्टी रीतीच्या सांगायला गेलं की टांगायला उठते नुसती.\"\n\"हे बघ आई,तुम्हाला आवडलेल्या मुलीशीच लग्न केलंय मी. प्रेमविवाह वगैरे केला नाहीए. तुम्हा दोघींच तुम्ही बघून घ्या काय ते. एकतर तो बॉस नुसता पाठी पडलेला असतो. त्यात ह्या अमिच्या आईचे फोन. असं का केलंस..तसं का केलस मीपण कंटाळून जातो गं.\"\nअसेच साताठ दिवस गेले. यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला. आम्ही यांच्या ऑफिसातल्या व गाडीतल्या स्नेहींसाठी एक छोटी मेजवानी आयोजित केली होती. माया,तिचे सासूसासरे,अमि,तिचे मम्मीपप्पा साऱ्यांना बोलवायचं ठरलं.\nमी अमोलला आवाज दिला,\"मी आज फोन करुन बोलावते अमिला नि तुझ्या सासूसासऱ्यांना. का तू लावतोस फोन\n\"नको हां. तुच लाव.\"\n\"बरं जेवणाची ऑर्डर देऊन ये पंचपात्रेंकडे.\"\nअमोल मान हलवत गेला. हल्ली वाळत चाललय लेकरु माझं. कोरपोरेटमधला जॉब..सदा बिझी असतो त्यात हे मम्मीच्या अम्मिचं टेंशन.\nपार्टीच्या दिवशी सकाळीच अमि हजर झाली. हळूहळू एकेकजण येऊ लागले. माया व तिचे सासरचे आले. काही स्नेही यांच्याबद्दल चारशब्द बोलले . मला खरंच भरुन आलं होतं. सगळीजणं गेल्यावर अमि व अमोलही निजायला गेले. आम्ही दोघंच होतो हॉलमधे. रंगीबेरंगी फुलांच्या बुकेनी हॉल सजला होता.\nहे मला म्हणाले,\"वसु, माझ्या बदलीच्या नोकरीमुळे मी सतत फिरत राहिलो. तू मात्र कधी तक्रार केली नाहीस. मुलांच शिक्षण,माझे आईवडील..सगळं सांभाळलंस..माझ्या डोक्याला कधी घोर लागू दिला नाहीस.\"\nयांनी एक गुलाबी फुलांचा बुके माझ्या हातात दिला व म्हणाले,\"या सन्मानाला तुही माझ्याइतकीच पात्र आहेस.\" किचनमधे अमिच्या पैंजणांचा आवाज आला. मला पडद्यामागे तिचा पायरव जाणवला. म्हंटलं,आली असेल पाणी प्यायला. हे आपल्याच धुंदीत बोलत होते,\"आता उर्वरित दिवस फक्त तुझ्यासाठी..तुझ्या सेवेत हजर असणार मी.\"\nमी म्हंटलं,\"पुरे आता,चला झोपायला.\"\nआम्ही ठरवलं..जे जे धकाधकीच्या पर्वात करता आलं नाही ते सगळं करायचं. सकाळी उठून दोघं फिरायला जाऊ लागलो. घरी आल्यावर मी आमच्या दोघांचा नाश्ता करायचे. अमोल व अमि त्यांचे डबे घेऊन ऑफिसला निघायचे. दुपारचं जेवणंही दोघांचच. पहिलं मी दुपारी एकटीच असायचे, जेवायला. आता सोबतीला हे असल्याने बरं वाटू लागलं. संध्याकाळचा स्वैंपाक आवरून परत जरा हवेला जाऊन बसायचो पार्कात. बाकीच्या कामांना बाई होती.\nएके दिवशी हे मला दुकानात घेऊन गेले. तिथे मी दोनचार कुरते..यांच्याच आवडीचे व लेगिंग्स घेतल्या. त्यावर मेचिंग इमिटेशन ज्वेलरी घेतली. घरी आलो तर अमि आलीच होती. ती कॉफी पित होती. मी नवीन ड्रेस घालून पाहिला. ह्यांनी हाताची बोटं जुळवून छान दिसत असल्याची खूण केली.\nमी अमिकडे बघितलं..मला वाटलं..तिला विचारावसं..कसा दिसतोय वगैरे पण तिने मुद्दामहून मान फिरवली. यांनी टेरेसमधे दोन आरामखुर्च्या आणल्या. मला म्हणाले,\"यात बसून कॉफी पित जाऊ.\" रोज कामं आवरली की आम्ही टेरेसमधे बसू लागलो. पार्कात खेळणारी मुलं,येणारेजाणारे फेरीवाले दिसायचे पण आमचं हे बसणंसुद्धा अमिच्या मनाला येत नव्हतं.\nआणि एके दिवशी अमोल म्हणाला,\"आई,आम्ही घर घेतलं. आम्ही तिकडे शीफ्ट होतोय.\" अमोलच्या मागून आलेली अमि मला आज बऱ्याच दिवसांनी खूष दिसत होती.\nहे काही बोलणार इतक्यात मी यांना थांबवल व अमोलला म्हंटलं,\"खुशाल जा. सुखात रहा तिथे. काही गरज लागल्यास कळवा आम्हाला.\"\nतेव्हापासून अमोल,अमि वेगळे राहू लागले. आता अमि येते..माझ्याशी गोड बोलते..ह्यांची विचारपूस करते..मी मनात म्हणते,\"अगं पोरी,वेगळं रहायचं होतं तर मला तसं सांगायचं होतंस . कशाला उगाच चिडचिडत राहिलीस. शेवटी काय तुमच्या सुखातच आमचं सुख.\"\nखरंतर मुलांशिवाय रहायचं म्हणजे बोअर होत होतं पण मग विचार केला,\"आपल्याकडे निदान घर तरी आहे, स्वतःचं. दैनंदिन गरजा पुरवण्यास लागतो तेवढा पैसा आहे. पुरेशी बचत बचतखात्यात जमा आहे पण अशा आईवडिलांच काय होत असेल जे मुलावर,सुनेवर आर्थिकदृष्ट्या, निवाऱ्यासाठी अवलंबून असतील सेपरेट रहाण्यासाठी त्यांना बाहेर काढलं तर ती कुठे जात असतील नि का�� खात असतील. म्हातारपणात खाण्यापिण्यास लागतात त्याच्या चौपट पैसे औषधगोळ्यांस लागतात. म्हंटलं सुखी आहे मी देवा. माझ्या लेकरांनाही सुखात ठेव.\"\nआम्ही दोघं मधे अष्टविनायक यात्रा करून आलो. पंधरवड्यातून एकदा कुठेतरी बाहेर जाणं व्हायचच. माया कधी दोनचार दिवस येऊन रहायची. तिच्या मुलांत छान वेळ जायचा आमचा. मायाच्या छोटूसोबत हे अगदी लहान मूल होऊन खेळायचे. घोडा काय नं बैल काय. अमि आता मायाशीही छान बोलू लागली होती.\nकधीकधी तर दोघी मिळून यायच्या. मी दोघींना त्यांच्या आवडीचं खायला करुन घालायची.\nएकेदिवशी सकाळीच अमोलचा फोन आला.\n\"आई,तू लवकर ये अगं. अमिच्या हाताला फ्रेक्चर झालय.\"\nमग काय. दोघंही गेलो. महिनाभर तिथेच राहिलो. स्वैंपाक मी करायचे. बाकीच्या कामांना बाई होती. अमिचा उजवा हात फ्रेक्चर झाल्याने अमिला मला भरवावं लागायचं म्हणजे सकाळी नि दुपारीच हं. रात्रीचं जेवण तिला अमोल भरवायचा.\nचारआठ दिवसांनी अमिची मम्मी येऊन जायची. तिला इथे येऊन रहाणं तसं शक्य नव्हतं. घरी अमिचा भाऊ व वडील होते. त्यांचं सगळं करावं लागायचं. अमिच्या मम्मीतही आता मला खूप सकारात्मक बदल जाणवत होता. मी अमिच्या करत असलेल्या सेवेमुळे का होईना अमि मला आपलं माणूस समजू लागली होती. तिचं प्लास्टर काढल्यावरही आम्ही आठवडाभर तिथेच राहिलो. तिच्या दुखावलेल्या हाताला काही दिवस आरामाची गरज होती म्हणून.\nमग मात्र एका रविवारी आम्ही आमच्या घरी निघालो तशी अमि माझ्याजवळ आली व म्हणाली,\"सॉरी,आई मी तुम्हा दोघांना फार चुकीचं समजत होते. तुमची एकमेकांशी असलेली मैत्रीही मला बोचत होती कारण माझ्या मम्मीपप्पांना मी सतत हमरीतुमरी करतानाच पाहिलय. आईबाबा,तुम्ही प्लीज इथेच रहा का आम्ही येऊ परत आपल्या घरी\nमी अमिला जवळ घेत म्हंटलं,\"अगं अमि तू बोललीस त्यातच आलं सगळं. तुम्ही इथेच रहा आणि अधनामधना या घरी. आम्हीही येत जाऊ. तुम्ही सुखी रहा एवढंच हवं आम्हाला.\"\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nअस्तित्व भाग १३ अंतिम\nदिशाभूल ( भाग 4)\nतो बंगला भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/mahaganapati-of-ranjangaon-information-in-marathi-127653930.html", "date_download": "2020-09-24T17:19:26Z", "digest": "sha1:WUSROHERDCQEO2B46YTUSRJX5N444LBT", "length": 5940, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahaganapati of Ranjangaon information in Marathi | सूर्याच्या सोनेरी किरण���ंनी उजळणारा रांजणगावचा महागणपती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअष्टविनायक महिमा:सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळणारा रांजणगावचा महागणपती\nनवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा; मूळ मूर्तीला म्हटले जाते ‘महोत्कट’\nअष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजे रांजणगावचा महागणपती. पुणे जिल्ह्यात हे ठिकाण येते. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही या अष्टविनायकाला ओळखले जाते. मूळ मूर्तीला ‘महोत्कट’ म्हटले जाते. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण केले आहे. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nआख्यायिका : त्रिपुरासुराचा वध\nश्री गजाननाची आराधना करत त्रिपुरासुराने त्यांना एक वरदान मागितले. भगवान शंकराशिवाय माझा कुणीही वध करू शकणार नाही, कोणताही देव मला हरवू शकणार नाही, असे त्याला वरदान प्राप्त झालेे. यानंतर त्रिपुरासुर उन्मत्त झाला. देवांचा पराभव करून त्याने कैलासाकडे कूच केले. भगवान शंकर आणि त्याच्यात तुंबळ युद्ध झाले. यात गजाननाचे स्मरण करत शंकराने त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. याच दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.\nमूर्तीची वैशिष्ट्ये : दोन मूर्ती\nमंदिरातील गाभाऱ्यात शेंदूर लावलेली महागणपतीची मोठी मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी विराजमान आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. दक्षिणायन व उत्तरायण यांच्या मध्यकाळात सूर्याची किरणे गाभाऱ्यातील गजाननावर पडतील अशी मंदिराची रचना असल्याने या कालावधीत मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. मूर्तीच्या खालच्या बाजूस तळघर असून त्यात महागणपतीची आणखी एक मूर्ती आहे. या मूर्तीला दहा सोंड व वीस हात आहेत. मंदिराचा गाभारा हा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. पेशव्यांची या गणपतीवर श्रद्धा होत\n- पुणे आणि अहमदनगर येथून मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने तसेच बसेस रांजणगावला जातात.\n- पुणे-अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे.\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 30 चेंडूत 22.4 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/32433/", "date_download": "2020-09-24T19:00:58Z", "digest": "sha1:C2UI4CPSNZ4TKPCN6QAMDQRBUSC7VVX4", "length": 7656, "nlines": 51, "source_domain": "journalistasso.tv", "title": "नवी दिल्ली : ‘जय श्रीराम’ म्हणत पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने म्हटलं ऐतिहासिक दिवस - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nनवी दिल्ली : ‘जय श्रीराम’ म्हणत पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने म्हटलं ऐतिहासिक दिवस\nप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 5 ऑगस्टला अयोध्या रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने देशात उत्साहाचं वातावरण होतं. कुठेतरी लाडू वाटून तर कुठे दिवे पेटवून हा उत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेनंतर पाकिस्तानातून देखील प्रतिक्रिया आली. पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनरिया याने राम मंदिराचं भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. दानिश कनेरिया याने ट्विट करत म्हटलं की, 'जगभरातील हिंदूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भगवान राम हे आपले आदर्श आहेत. आम्ही सुरक्षित आहोत आणि कोणालाही आपल्या धार्मिक श्रद्धेने अडचण येऊ नये. भगवान श्री राम यांचे जीवन आपल्याला ऐक्य आणि बंधुता शिकवते. जय श्री राम. 'जय श्री राम म्हणत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला की, 'भगवान राम यांचे सौंदर्य त्यांच्या नावात नाही तर त्याच्या चरित्रात आहे. भगवान श्रीराम हे विजयाचे प्रतिक आहेत. आज जगभरात आनंदाची लाट आहे. हा मोठा समाधानाचा क्षण आहे.'\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवं���ीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-actor-arjun-rampal-share-his-baby-boy-photo-and-name-on-instagram-1814628.html", "date_download": "2020-09-24T19:09:34Z", "digest": "sha1:TYUEZIQLUIMNB742I4JAWIOXWFPTVI3D", "length": 25320, "nlines": 302, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "actor arjun rampal share his baby boy photo and name on instagram, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोन��मुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे ���ैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nबाळाच्या नावासह अर्जुन रामपालने इन्स्टावर गोंडस फोटो केला शेअर\nHT मराठी टीम , मुंबई\nबॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने बाळाचे नामकरण केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक गोंडस फोटो शेअर करत बाळाचे नाव काय ठेवले हे चाहत्यांना सांगितले आहे. अर्जुनने आपल्या बाळाचे नाव 'अरिक रामपाल' असे ठेवले आहे. अर्जुनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचे चिमुकले हात त्याच्या हातात घेतल्याचे दिसत आहे.\nबिग बॉस मराठी सिझन २ - माधव देवचके घराबाहेर\nअर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर अरिकसोबत शेअर केलेल्या फोटोला एक सुंदर कॅप्शनही दिले आहे. 'अश्रू, आनंद, आभार आणि प्रकाशापासून तयार झालेली किंमती गोष्ट. आमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे सर्व रंग आले आहेत. आम्हाला खूप नशिबवान असल्यासारखे वाटत आहे. ज्युनिअर रामपालचे आमच्या आयुष्यात खूप स्वागत आहे. प्रेम आणि आशिर्वादासाठी तुम्हा सगळ्याचे आभार. अरिक रामपालला हॅलो बोला.'\nढिंच्याक पूजा पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये, ट्विटरवर मीम्सचा पूर\nअर्जुन रामपाल १८ जुलै रोजी तिसऱ्यांदा बाप झाला. अर्जुनची प्रेयसी गॅब्रिएलाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये तिने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मामुळे अर्जुन आणि गॅब्रिएला खूप आनंदी झाले आहेत. बाळाचा जन्म झाल्यानंतर अर्जुनने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली होती. आता देखील बाळाचे नामकरण केल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे. दरम्यान, अर्जुनने माजी मिस इंडिया मेहर जेसियासोबत आधी लग्न केले होते. तिच्यापासून त्याला दोन मुली आहेत. त्याची नाव माहिका आणि मायरा आहेत. मागच्यावर्षी मेहर आणि अर्जुन वेगळे झाले.\n 'आणि.. सुबोध भावे संतापला..'\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणार�� वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nऋषी कपूर यांनी केले खास फोटोशूट; चाहत्यांची मिळतेय पसंती\nइन्स्टाग्रामचा वापर करण्याआधी युजर्सना उघड करावी लागणार ही माहिती\nइन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास होतो सर्वाधिक \nमाझ्या हॉट फोटोवर सर्वाधिक प्रतिक्रिया येतात- नीना गुप्ता\nअभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा झाला बाबा\nबाळाच्या नावासह अर्जुन रामपालने इन्स्टावर गोंडस फोटो केला शेअर\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्र���ोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/22-december-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-24T18:51:58Z", "digest": "sha1:QMHJZZNLXQ7MY4Z2QIK2E6GJ5NVHCHIZ", "length": 14234, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "22 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (22 डिसेंबर 2019)\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा :\nअतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे.\nतसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.\nतर शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्य�� 15 दिवसांत योजना जाहीर केली जाईल.’\nयावेळी राज्यातील राजधानीपासून दूरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात सीएमओ अर्थात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nचालू घडामोडी (21 डिसेंबर 2019)\nकतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धात जेरेमीचे विक्रमासह रौप्य :\nयुवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिनुंगाने विक्रमी कामगिरीची नोंद करताना कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.\n17 वर्षीय जेरेमीने एकूण 306 किलो वजन उचलून स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनांचे वैयक्तिक युवा आशियाई विक्रम मोडीत काढले.\nजेरेमीच्या खात्यावर 12 आंतरराष्ट्रीय आणि 15 राष्ट्रीय विक्रम नावावर आहेत.\nआशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा जेरेमी 62 किलो वजनी गटातून 67 किलोमध्ये समाविष्ट झाल्यापासून त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होत आहे.\nमाता मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा :\nराज्यातील माता मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. माता मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यांतील आरोग्य विभागाला माता मृत्यू सनियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nराज्यातील माता मृत्यूचा दर हा एक लाख प्रसूतीमागे 61 इतका आहे. 2020 अखेर हे प्रमाण प्रतिलाखामागे 30 एवढे कमी करण्याचे ध्येय आरोग्य विभागाने बाळगले आहे. प्रसूतीदरम्यान वाढणारा रक्तदाब, प्रसूतीपूर्व किंवा त्यानंतर होणारा रक्तस्राव, जंतूदोष या तीन आरोग्य समस्या मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे या प्रकरणांच्या आढाव्यातून समोर येत आहे.\nतर या तिन्ही समस्यांतून मातेला वाचवता येऊ शकते. यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यालयातर्फे आरोग्य केंद्रातील उपचार व गर्भवतींची काळजी घेण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे सुचविले आहे.\nमाता मृत्यू कृती नियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.\nमाता मृत्यू दर कमी करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागामार्फत आवश्यक कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, 12 आठवड्यांच्या आत गर्भवतींची नोंद करून त्यातील जोखीमग्रस्त भागातील मातांची वेगळी नोंद करणे. त्यांच्या आरोग्य स्थितीनुसार उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\n22 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिन‘ आहे.\nसन 1851 मध्ये भारतातील पहिली मालगाडी रूरकी येथे सुरू करण्यात आली.\nभारतीय तत्त्वज्ञ ‘सरदादेवी‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला होता.\nथोर भारतीय गणिती ‘श्रीनिवास रामानुजन‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.\nभारतातील विश्वभारती विद्यापीठ सन 1921 मध्ये सुरू झाले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (23 डिसेंबर 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-john-e-daniel-who-is-john-e-daniel.asp", "date_download": "2020-09-24T19:27:23Z", "digest": "sha1:TUGMDWRDF47PZ7WDGTPMVGSPTKLJEJM2", "length": 12590, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "जॉन ई. डॅनियल जन्मतारीख | जॉन ई. डॅनियल कोण आहे जॉन ई. डॅनियल जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » John E. Daniel बद्दल\nनाव: जॉन ई. डॅनियल\nरेखांश: 75 W 18\nज्योतिष अक्षांश: 39 N 57\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nजॉन ई. डॅनियल जन्मपत्रिका\nजॉन ई. डॅनियल बद्दल\nजॉन ई. डॅनियल व्यवसाय जन्मपत्रिका\nजॉन ई. डॅनियल जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nजॉन ई. डॅनियल फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी John E. Danielचा जन्म झाला\nJohn E. Danielची जन्म तारीख काय आहे\nJohn E. Danielचा जन्म कुठे झाला\nJohn E. Daniel चा जन्म कधी झाला\nJohn E. Daniel चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nJohn E. Danielच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nJohn E. Danielची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तुम्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश देईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि John E. Daniel ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे John E. Daniel ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nJohn E. Danielची जीवनशैलिक कुंडली\nतुम्ही संपत्ती आणि स्थावर मालमत्तेचा संचय केलात तरच दुसरे तुम्हाला मान देतील, असे तुम्हाला वाटते. पण यात फार तथ्य नाही. त्यामुळे तुम्हाला जे करावेसे वाटते, जी ध्येय गाठावीशी वाटतात, त्यासाठी तुम्ही काम करत राहा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/independent-mla-support-bjp-geeta-jain-met-cm-devendra-fadnavis/articleshow/71786610.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T19:05:23Z", "digest": "sha1:7VOUANMC3A6MU6XHSHEPLVCS4IAU7UBN", "length": 15020, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजपची ताकद वाढली; आणखी एका अपक्षाचा पाठिंबा\nविधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देण्याचा अपक्ष आमदारांचा सिलसिला अद्यापही कायम आहे. आज आणखी एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचं बळ वाढलं आहे.\nमुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देण्याचा अपक्ष आमदारांचा सिलसिला अद्यापही कायम आहे. आज आणखी एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचं बळ वाढलं आहे.\nअपक्ष आमदार गीता जैन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गीता जैन या मीरा-भायंदरमधून निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहतांविरोधात बंड केलं होतं. या निवडणुकीत जैन यांनी मेहता यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा भाजपलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढलं आहे.\nया आधी बार्शी��े अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पराभव केला आहे. या भेटीनंतर त्यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे. युतीमध्ये शिवसेनेला जागा सुटल्याने राऊत यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांना ९५ हजार ४८२ मतं मिळाली. तर सोपल यांना ९२ हजार ४०६ मतं मिळाली. राजेंद्र राऊत यांचा ३०७६ मताधिक्यांनी पराभव झाला.\nदरम्यान, भाजपप्रमाणेच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचीही संख्या वाढत आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल, आशिष जयस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर आदी आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ ५६ वरून ६० वर पोहोचलं आहे.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल\nबहुजन विकास आघाडी- ३\nप्रहार जनशक्ती पार्टी- २\nक्रांतिकारी शेतकरी पार्टी- १\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना- १\nराष्ट्रीय समाज पक्ष- १\nउद्धव ठाकरेंना दोन अपक्ष भेटले, जुळवाजुळव सुरू\nउद्धव ठाकरेंकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल; सेनेचा भाजपला इशारा\nसरकार भाजपच्या नेतृत्वाखालीच: फडणवीस\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nभविष्यात शिवसेनेला आणखी समर्थन मिळेल: राऊत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ देवेंद्र फडणवीस गीता जैन अपक्ष आमदार independent MLA Geeta Jain Devendra Fadnavis BJP\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांन�� दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/category/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T17:30:00Z", "digest": "sha1:DDCWJVHFPHI5IJDWHQTCH6VG3HBW4I4E", "length": 3928, "nlines": 54, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "कथा", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nद्वंद्व (कथा भाग ५) शेवट भाग\nविशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत आणि सायली अखेर भेटेल का विशालला आणि सायली अखेर भेटेल का विशालला की पुन्हा विशालच प्रेम अधुरच राहील. नक्की वाचा शेवट भाग.\nद्वंद्व (कथा भाग ४)\nविशालच स्वतःतच मग्न राहणं. सदाला पुन्हा पुन्हा नकळत सायलीबद्दल विचारणं, आईला विशालच्या वागण्याचं नवल वाटावं आणि अखेर भूतकाळ आणि वर��तमान यातून विशालने कोणास निवडाव कित्येक प्रश्न आणि फक्त प्रश्नच.\nद्वंद्व (कथा भाग ३)\nविशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले असे काय की विशाल स्वतःला हरवून गेला.\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9...-12-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2....-13-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/RnkiOl.html", "date_download": "2020-09-24T19:04:05Z", "digest": "sha1:WE45D7ONIMGOCLVPVAESJZ72XB6ODGDZ", "length": 5039, "nlines": 60, "source_domain": "rajsatya.page", "title": "2 रिपोर्ट निगेटिव्ह... 12 अनुमानित दाखल.... 13 एप्रिलची संपूर्ण आकडेवारी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\n2 रिपोर्ट निगेटिव्ह... 12 अनुमानित दाखल.... 13 एप्रिलची संपूर्ण आकडेवारी\nApril 13, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\n2 रिपोर्ट निगेटिव्ह... 12 अनुमानित दाखल.... 13 एप्रिलची संपूर्ण आकडेवारी\nकराड : जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल असणाऱ्या 2 अनुमानितांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nतसेच जिल्हा रुग्णालय, सातारा येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2 नागरिकांना, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 8 जणांना, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 2 नागरिकांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्व 12 अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.\n13.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी*\nजिल्हा शासकीय रुग्णालय- 251\nकृष्णा हॉस्पीटल, कराड- 184\nएकूण दाखल - 439\nप्रवासी-116, निकट सहवासीत-232, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-91 = एकूण 439\n14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 4\nकोरोना नमुने घेतलेले एकूण- 443\nकोरोना बाधित अहवाल - 7\nकोरोना अबाधित अहवाल - 401\nअहवाल प्रलंबित - 31\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 12.4.2020) - 871\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 871\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 551\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 320\nसंस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 133\nआज दाखल - 2\nयापैकी डिस्जार्ज केलेले- 71\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0\nअद्याप दाखल - 59\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/2020/01/page/2/", "date_download": "2020-09-24T16:42:27Z", "digest": "sha1:63MQ4RRBRPYCGWQEDEEI4CNYOWI2MZOU", "length": 2858, "nlines": 75, "source_domain": "www.piptell.com", "title": "January | 2020 | Piptell | Page 2", "raw_content": "\nस्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन\nखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\nबजाज, रेझरपे, झेरोधा हे भारतीय फिनटेक मशाल घेऊन जातात\nजगातील सर्वात मोठा सरकारी विमा ते डिजिटल क्रांतीमध्ये बदलण्याचे टेक्टॉनिक बदल\n2020 च्या पूर्वावलोकन आरशामध्ये भारतीय आरोग्य सेवा\nज्या क्षेत्रांमध्ये कंपन्यांनी वेगवान विकास केला आहे\nफ्लिपकार्ट, Amazonमेझॉन, स्नॅपडील: 10 वर्षे, 3 खेळाडू, 1 ई-कॉमर्स स्टोरी\nचाचणी तयारी ऑनलाइन हलवते\nभारताच्या एडटेक भिंतीवरील विटा\nयुनिकॉर्न मोजणी कशी बदलते\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nग्राहक वित्त ऑफर करून, बायजूचे पालकांना प्रवेशयोग्यतेचा अडथळा तोडण्यात मदत होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-4427", "date_download": "2020-09-24T17:48:16Z", "digest": "sha1:CPMM3O7AJJM32RBSAKEI5XGZKTW4Y2UU", "length": 14070, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 ऑगस्ट 2020\nयुरोपातील व्यावसायिक फुटबॉलवर साऱ्या जगाचे लक्ष असते. तेथील अव्वल क्लबस्तरीय फुटबॉल लीगला लोकप्रियता आणि प्रसिद्धी अमाप लाभ��े. कोरोना विषाणू महामारीमुळे युरोपातील फुटबॉलला दणका सहन करावा लागला, मात्र उद्रेक कमी होताच तेथील फुटबॉल सावरले. प्रारंभी जर्मनीने फुटबॉलला नवी दिशा दाखविली, त्याच सफल पायवाटेवरून नंतर इंग्लंड, स्पेन, इटलीतील फुटबॉलने वाटचाल केली. तेथील लीग स्पर्धा संपल्यामुळे आयोजकांबरोबर पुरस्कर्तेही कमालीचे सुखावले, नपेक्षा त्यांना कोट्यवधींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. युरोपीय फुटबॉलला आता चँपियन्स लीग स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्याचे वेध लागले आहेत.\nयुरोपीय फुटबॉलला यंदा नवा सितारा गवसला. सिरो इम्मोबिले हे त्याचे नाव. इटलीतील सेरी ए स्पर्धेत खेळणाऱ्या लाझिओ संघाचा हा हुकमी आघाडीपटू. युरोपातील लीग स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविण्याचा पराक्रम साधताना सिरो याने युरोपात, तसेच इटलीतही सर्वाधिक गोलसाठी ‘गोल्डन शू’ किताब पटकाविला. इटलीतील युव्हेंट्सचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, स्पेनमधील बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी हे दिग्गज, तसेच जर्मनीतील बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवान्डोस्की, आरबी लिपझिगचा युवा स्ट्रायकर टिमो वेर्नर यांना मागे टाकत सिरो याने युरोपीय फुटबॉलमध्ये दबदबा राखला. त्याच्या भन्नाट खेळामुळे लाझिओ संघाला २०२०-२१ मोसमातील चँपियन्स लीग स्पर्धेतही स्थान मिळाले. तब्बल १३ मोसमानंतर हा संघ युरोपातील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत खेळताना दिसले. सेरी ए स्पर्धेत विजेता युव्हेंट्स, इंटर मिलान व अटालांटा यांच्यानंतर लाझिओ संघास चौथा क्रमांक मिळाला. संघाच्या प्रगतीत गोलधडाका राखत तीस वर्षीय आघाडीपटूने ‘किंग सिरो’ हे टोपणनाव सार्थ ठरविले. रोममधील लाझिओ संघाच्या चाहत्यांत तो याच टोपणनावानेच जास्त लोकप्रिय आहे.\nयुरोपात गोल्डन शू किताब मिळविणारा सिरो इम्मोबिले हा इटलीचा तिसराच फुटबॉलपटू आहे. सेरी ए स्पर्धेत त्याने यंदा ३७ सामन्यांत ३६ गोल केले. यापूर्वी २००६-०७ मोसमात रोमा संघाच्या फ्रान्सेस्को टोटी याने २६, तर २००५-०६ मोसमात फिओरेन्टिनाच्या लुका टोनी याने ३१ गोल नोंदवून युरोपीय लीग स्पर्धेत अग्रस्थान मिळविले होते. सिरो याने २०१९-२० मोसमात वर्चस्व राखताना लेवान्डोस्की (३४ गोल), ख्रिस्तियानो रोनाल्डो (३१ गोल), मेस्सी (२५ गोल), पुढील मोसमात चेल्सी संघाकडून खेळणारा वेर्नर (२८ गोल) यांना मागे टाकले. मागील सलग तीन मोसम मेस्सी युरोपियन गोल्डन शू किताबाचा मानकरी ठरला होता. रोनाल्डोने २०१४-१५ मोसमात रेयाल माद्रिद संघाकडून खेळताना ला-लिगा स्पर्धेत ४८ गोलचा पराक्रम साधला होता, त्यास मात देणे लाझिओच्या खेळाडूस जमले नाही. मोसमात सिरो इम्मोबिले याने सेरी ए स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी साधली. नापोली संघाकडून खेळताना गोन्झालो हिग्युएन याने २०१५-१६ मोसमात ३६ गोल नोंदविले होते. सेरी ए स्पर्धेत चमकलेला सिरो आंतरराष्ट्रीय मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करताना विशेष प्रभावी ठरलेला नाही ही बाब इटलीच्या समर्थकांना खटकते. ३९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने अवघे दहाच गोल केलेले आहेत. २०१८ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी माजी जगज्जेत्या इटलीस पात्रता मिळविता आली नाही, त्यास सिरोच्या आघाडीफळीतील अपयशास काही प्रमाणात जबाबदार धरले जाते, असो. पण क्लब पातळीवरील या सेंटर-फॉर्वर्ड खेळाडूने लौकिक राखला आहे.\nलाझिओ संघाचा शार्प शूटर\nसेरी ए स्पर्धेत लाझिओ संघाने २०१९-२० मोसमात ३८ सामन्यांतून ७९ गोल नोंदविले, त्यापैकी ३६ गोल सिरो याने नोंदविले, यापैकी १४ गोल पेनल्टी फटक्यांवर आहेत. स्पेनमधील सेव्हिला एफसीकडून जुलै २०१६ मध्ये सिरो इटलीतील लाझिओ संघात दाखल झाला. त्यापूर्वी नवोदित असताना तो युव्हेंट्सकडून खेळलेला आहे. लाझिओचे मार्गदर्शक सिमोने इन्झाघी यांच्या मार्गदर्शनाखाली सिरो याचा खेळ खुलला. रोममधील त्याच्या चाहत्यांतही वाढ झाली. सिरो याने सेरी ए स्पर्धेत गोलांचे शतकही पार केलेले आहे. २०२३ मधील मोसम संपेपर्यंत तो लाझिओ संघात असेल, साहजिकच सिरो याच्याकडून या संघाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सिरो याला\nयंदाच्या वाटचालीत त्याचा स्पॅनिश संघसहकारी लुईस आल्बर्टो याची सुरेख साथ लाभली. या दोघांनी प्रतिस्पर्ध्यांच्या रिंगणात धुमाकूळ घातला. सिरोने अधिकाधिक गोल केले, तर लुईस ‘असिस्ट किंग’ ठरला. या स्पॅनिश खेळाडूने प्रतिस्पर्धी बचावफळी चिरत आपल्या सहकाऱ्यांना अफलातून पास पुरविले. मोसमात लुईसने १५ असिस्टची नोंद केली, त्यापैकी सहा असिस्टवर सिरो याने गोल नोंदविले. नव्या मोसमात फुटबॉलप्रेमींची नजर सिरो-लुईस या जोडगोळीवर नक्कीच असेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं�� सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/a-big-news-ministry-of-railways-appeals-to-passengers-mhsp-456008.html", "date_download": "2020-09-24T18:35:16Z", "digest": "sha1:ZR5TG6VLDFX5SVM56AOJ2WY47B6KBTPX", "length": 21141, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाचा कहर! 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\nआजार असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या काही दुर्दैवी घटना प्रवासादरम्यान घडल्या आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.\nमुंबई, 29 मे: परप्रांतीय मजूर आपापल्या घरी परत जावेत या उद्देशाने भारतीय रेल्वे दररोज श्रमिक विशेष गाड्या देशभरात चालवत आहे. या सेवेचा लाभ घेत असलेल्या आणि ज्यांची वैद्यकीय स्थिती आधीपासूनच बिघडलेली आहे, त्यांना कोविड-19 साथीच्या आजारात अजून धोका वाढण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा.. लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का याबाबत काय म्हणाले अजित पवार\nआधीपासूनच विविध आजार असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या काही दुर्दैवी घटना प्रवासादरम्यान घडल्या आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वेचा प्रवास शक्यतो टाळावा, असं आवाहन रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना केलं आहे.\nउच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, रोगप्रतिकारशक्ती कमतरता असलेले रुग्ण, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वेचा प्रवास शक्यतो टाळावा, असं रेल्वेने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.\nमध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, देशातील काही नागरिक यावेळी रेल्वे प्रवास करू इच्छितात. त्यांना रेल्वे सेवा मिळावी यासाठी भारतीय रेल्वे परिवार 24×7 सतत कार्यरत आहे. प्रवाशी सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. कुठल्याही कठीण प्रसंगी, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे परिवाराशी संपर्क साधा. हेल्पलाईन क्रमांक- 139 आणि 138 वर रेल्वे आपल्या सेवेत तत्पर आहे.\nहेही वाचा.. लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या घरात हलला होता पाळणा, पण कोरोनानं...\nदरम्यान, रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे 1 जूनपासून सुरु धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी प्रवाशांना पाहणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्याच स्थानकावर उतरावे लागेल. येत्या सोमवारपासून भारतीय रेल्वे 200 अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. मात्र, ज्या गाड्या चालवल्या जातील त्या तुमच्या घराजवळील स्टेशनवर थांबतील की नाही.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/marathi-infographics/nation-marathi-infographics/chandrayaan-2-projects-each-details-on-one-click/articleshow/69757773.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T18:35:26Z", "digest": "sha1:NT2G2UXCVUMUX7RUXEL7DG4HUZGV47H6", "length": 8333, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'चांद्रयान २' मोहिमेची माहिती एका क्लिकवर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत ���सलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमास्क न घातल्याने बॉस भडकला, दिव्यांग महिला कर्मचाऱ्याल...\nमास्क न घातल्याने बॉस भडकला, दिव्यांग महिला कर्मचाऱ्याल...\nदेशभरातील पक्षनिहाय निकाल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nनाशिकशेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%87.html", "date_download": "2020-09-24T17:29:45Z", "digest": "sha1:SECQBBMD4UW7HWK53IIRHUSOHDRP3LPG", "length": 13217, "nlines": 139, "source_domain": "www.aarogya.com", "title": "प्रश्‍नोत्तरे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nहृदयक्रिया बंद पडणे किंवा त्यात बिघाड होणे म्हणजे काय\nहृदयाचे स्नायू खराब होण/बिघडणे म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे/झटका येणे. हृदय रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात, त्यामुळे रक्ताभिसरण थांबून हृदयाचा रक्तपुरवठा थांबतो, त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते.\nजर हे रक्तभिसरण ६ तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्य त्या भागातले स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात. याला हार्ट ऍटक/हृदयक्रिया बंद पडणे असे म्हणतात. हृदयस्नायूंमध्ये रक्ताची गुठळी होणे (Myocardial Infraction) किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणे असेही म्हणतात. यात जर हृदयाच्या थोड्या भागावर परिणाम झाला असेल तर त्याला छोट्या प्रमाणातील हार्ट ऍटक आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला हृदयाचा तीव्र झटका असे म्हणतात.\nरोहिणीमध्ये/रक्तवाहिन्यांमध्ये कशामुळे गुठळीतयार होते किंवा त्या कशामुळे बंद होतात\nज्या रोगामुळे रक्तवाहिन्यांचे तोंड बंद होते त्याला धमन्यांच्या आवरणास ग्रासणार रोग Atherosclerosis असे म्हणतात. कोलेस्टेरॉल-रक्त आणि पित्तामध्ये आढळणारा पांढऱ्या रंगाचा वासरहित स्निग्ध पदार्थ रक्तवाहिनीच्या भिंतीमध्ये वर्षभरात ह्ळुहळू साठत जातो, आणि नंतर तो इतका साठतो की त्यामुळे रक्तवाहिनीची पोकळी कमी हो‍उन रक्तवाहिनी चे तोंड बंद होते. या परिस्थितीत कधी कधी लक्षणे दिसून येतात तर कधी नाही दिसत. एखाद्या दिवशी कोलेस्टेरॉल च्या वर रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तवाहिनीचे तोंड १००ऽ बंद होते.\nहळुहळु कोलेस्टेरॉल साठत जाणे आणि,\nतीव्र गतीने रक्ताची गुठळी तयार होणे.\nया अनुक्रमाने रक्तवाहिनीचे तोंड बंद होते.\nअशाप्रकार फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होतात का\nधमन्यांच्या आवरणास ग्रासणारा रोग हा सामान्य असून तो शरीरातील कोणत्याही भागातील रक्तवाहिनी वर परिणाम करू शकतो. साधारणपणे प्रथम २.५ ते ४mm डायमिटर च्या दरम्यान असलेल्या रक्तवाहिनी वर परिणाम होतो. मेंदूत असणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्यास अर्धांगवायू किंवा मेंदूला झटका बसतो. हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद झाल्यास हृदयाचा झटका येतो. मूत्रपिंडातील रक्तवाहिनी चे तोंड बंद झाल्यास मूत्रपिंडात बिघाड होऊ शकतो. पायातील रक्तवाहिनी बंद झाल्यास पायाला गॅंगरीन होऊ शकते. अशाप्रकारे शरीरात कोठेही रक्तवाहिनी चे तोंड बंद होऊन त्या विशिष्ठ अवयवावर परिणाम होऊन त्याचा रक्तपुरवठा बंद होतो. साधारणपणे हृदयाच्या रक्तवाहिनी चे तोंड बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याखालोखाल मेंदूतील रक्तवाहिन्या आणि नंतर पायातील रक्तवाहिन्या.\nडॉ. डीन ऑर्निश यांचा कार्यक्रम\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/8/8/Puppet-sadarikaran-spardha.aspx", "date_download": "2020-09-24T19:07:09Z", "digest": "sha1:TY6FBZPTKCJQM664SY3ROJH62UQRCQYP", "length": 4334, "nlines": 73, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शिक्षणविवेक आयोजित पपेट सादरीकरण स्पर्धा २०१९", "raw_content": "\nशिक्षणविवेक आयोजित पपेट सादरीकरण स्पर्धा २०१९\nशिक्षणविवेक आणि माय पपेट स्टोरी यांच्या संयुक्त विद्यमाने\nआंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०१९.\n📌 विषय : कुटुंब\n📌 स्पर्धा कालावधी : दि. १९ ते २१ ऑगस्ट, २०१९ आणि २३ ऑगस्ट, २०१९\n📌 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे वेगवेगळे गट असावेत.\n📌 विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक यांची सादरीकरणे वेगवेगळ्या दिवशी असतील.\n📌 एका गटात जास्तीत जास्त तीन स्पर्धक असावेत.\n📌 स्वरचित गोष्ट स्व हस्ताक्षरात स्व साक्षांकित केलेली प्रत दि.१० ऑगस्ट २०१९ पर्यंत कार्यालयात पाठवावी.\n📌 स्वतः तयार केलेल्या पपेटस ना विशेष गुण देण्यात येतील.\n📌 स्पर्धकांनी पडद्याच्या मागूनच सादरीकरण करावे.\n📌 संवाद किंवा गीत पाठांतर केलेले असावे. (बघून वाचू किंवा म्हणू नये.)\n📌 परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.\nवयोगट आणि सादरीकरण कालावधी\n१. पूर्वप्राथमिक विभाग : ०५ मि.\n२. इ. १ली ते २री : ०५ मि.\n३. इ. ३री ते ४थी : ०८ मि.\n४. इ. ५वी ते ७वी : १० मि.\n५. इ. ८वी ते ९वी : १० मि.\n६. शिक्षक आणि पालक गट : १५मि.\nरु. ३० (प्रत्येक विद्यार्थी गटासाठी)\nरु. ५० (प्रत्येक शिक्षक/पालक गटासाठी)\nरू. २० (स्वरचित लेखन)\nपूर्वनावनोंदणी आवश्यक - शनिवार दि. १० ऑगस्ट, २०१९ पर्यंत.\nस्थळ - स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे - ३०\nसंपर्क :- ७३०४४०१५२२, ७०४५७८१६८५.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/no-proposal-on-cm-post-for-half-term-says-sanjay-raut/articleshow/72173573.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T17:05:39Z", "digest": "sha1:AER524S2VH5GQ2X3QMVJLXUPWRDYULEF", "length": 14499, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा प्रस्ताव नाही’\nदिल्लीत बुधवारच्या बैठकीत अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही मागणी केलेली नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 'या विषयावर कोणीही चर्चा केली नाही. त्या��ून गोंधळ निर्माण केल्याने काहीही निष्पन्न होणार नाही', असे राऊत म्हणाले.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nदिल्लीत बुधवारच्या बैठकीत अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही मागणी केलेली नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 'या विषयावर कोणीही चर्चा केली नाही. त्यातून गोंधळ निर्माण केल्याने काहीही निष्पन्न होणार नाही', असे राऊत म्हणाले.\nआज, शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे, संजय राऊत, विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादीतर्फे शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल, काँग्रेसतर्फे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत येताना स्वतंत्र स्वाक्षऱ्यांच्या पत्रांसह आधार कार्ड सोबत आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सारे काही अपेक्षेप्रमाणे पार पडले तर २७ नोव्हेंबरपर्यंत राज्यात तीन पक्षांचे नवे सरकार स्थापन होऊ शकते.\nदिल्लीत सकाळी साडेदहा वाजता सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर सत्तावाटपाविषयी काँग्रेसच्या नेत्यांची साडेतीन तास बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा बैठक झाली. सरकार स्थापनेच्या संबंधातील तिन्ही पक्षांमधील सर्व मुद्यांचे निराकरण झाले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. संसद भवनात शरद पवार यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. दुपारनंतर दोन्ही नेते मुंबईला रवाना झाले.\nपवार-पटेल-उद्धव यांच्यात फोनवर चर्चा\nबुधवारी रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार आणि अहमद पटेल यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित झालेले सर्व वादग्रस्त मुद्दे शरद पवार यांनी अतिशय स्पष्टतेने हाताळले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nशेतकऱ्यांना दहशतवादी बोलले नाही, पप्पू सेना अफवा पसरवते...\nमहाविकास आघाडीचे सरकार १५ वर्षे टिकेल: पाटील महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nविदेश वृत्तउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची 'अशी' केली हत्या\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग���लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/jet-airways-vehicle-dumps-waste-in-chennai-lake-management-seeks-report/videoshow/59735788.cms", "date_download": "2020-09-24T19:08:53Z", "digest": "sha1:R4CTXZMRY76FHDZ3PZQ7LM2O53TVUL7D", "length": 9103, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजेट एअरवेजचा कचरा चेन्नईच्या तळ्यात\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/punes-percentage-fears-in-the-maval-2/", "date_download": "2020-09-24T17:13:15Z", "digest": "sha1:2ZQYC7UI2CMRPJDW56VXI3MV5UDEVP3G", "length": 9548, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्याच्या 'टक्‍क्‍या'ने मावळात भीती", "raw_content": "\nपुण्याच्या ‘टक्‍क्‍या’ने मावळात भीती\nअधिकाऱ्यांचा जीव टांगणीला : मतदानाची टक्‍केवारी वाढविण्याचे आव्हान\nपिंपरी – लोकसभा निवडणुकीत पुण्यात झालेल्या निचांकी मतदानामुळे हा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. पुण्यातील घसरलेल्या टक्‍क्‍याने मावळ लोकसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांची आणि उमेदवारांची चिंता वाढवली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनाजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, तरीदेखील या दोन्ही मतदार संघांमध्ये अपेक्षित मतदान होईल का नाही, याची धास्ती निवडणूक अधिकाऱ्यांना आहे.\nजगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशाचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होत आहे. लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले जात आहे. मतदानात सहभागी होण्यासाठी दिव्यांग, नवमतदार यांना आवाहन केले जात आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी आणि मदतीसाठी स्वयंसेवकही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली मत��ार जनजागृती रॅलीदेखील काढल्या जात आहेत. तसेच सायकल रॅलीचे आयोजन करुन खेळाडूंचा देखील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.\nलोकसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर आतापर्यंत मावळ लोकसभा मतदार संघात दोन निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामध्ये 2009 आणि 2014 या दोन निवडणुकांचा समावेश आहे. त्यामध्ये 2009 मध्ये मावळ लोकसभा मतदार संघात केवळ 44.71 टक्के मतदान झाले होते. दोन निवडणुकांमधील हे सर्वांत कमी मतदान ठरले आहे. या दोन्ही निवडणुकांमधील मतदानाचा टक्का लक्षात घेता, यंदा निवडणूक आयोगाने हा टक्का वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. त्याकरिता जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडावे, याकरिता कंपन्या व विविध आस्थापनांमधील कामगारांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश कामगार विभागाने दिले आहेत. ही सवलत देणे शक्‍य नसल्यास मतदानासाठी किमान दोन तास कामावर उशिरा येण्याची परवानगी देण्यात आली आहे.\nमतदान कमी होण्याची कारणे\nपुण्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरीक बाहेर पडणे टाळत आहेत. त्यात एवढ्या उकाड्यात रांगेत उभारण्यास देखील नागरीक तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे निरुत्साह जाणवत असल्याने त्याचा परिणाम थेट मतदानावर होत आहे. त्याशिवाय दुपारच्या सत्रात बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसते. तर अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करत असल्याचे देखील समोर आले आहे.\nपुुणे लोकसभा मतदार संघातील मतदानाचा टक्का वाढावा, याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले. मात्र, तरीदेखील त्यामध्ये यश आले नाही. त्यानंतर पुणेकरांवर सोशल मीडियावर चांगलीच टिका होऊ लागली आहे. ज्यांनी मतदान केले नाही, त्यांनी लोकशाहीबाबत काहीही बोलू नये. तसेच सलग तीन वेळा मतदान न करणाऱ्या नागरिकांच्या शासकीय सवलती बंद करण्यापर्यंतची मागणी होऊ लागली आहे.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे पालिकेची “करवसुली’ उणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/samajwadi-partys-bsp-and-its-support-in-delhi/", "date_download": "2020-09-24T18:38:58Z", "digest": "sha1:5PRRDW43JUX6DPRHHNQKIKS2OT3U73HI", "length": 4336, "nlines": 80, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समाजवादी पक्षाचा दिल्लीत बसप आणि आपला पाठिंबा", "raw_content": "\nसमाजवादी पक्षाचा दिल्लीत बसप आणि आपला पाठिंबा\nनवी दिल्ली – समाजवादी पक्षाने (सप) दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) आणि आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला. दिल्लीत सपने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवलेले नाहीत. त्यामुळे त्या पक्षाने दिल्लीतील सातपैकी पाच जागा लढवणाऱ्या बसपला पाठिंबा दिला. उर्वरित दोन जागांवर सपने आपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ केला. उत्तरप्रदेशात सप आणि बसपने रालोदला बरोबर घेऊन महाआघाडी स्थापन केली आहे. त्या राज्यातील मैत्रीधर्म दिल्लीत निभावताना सपने आपच्या रूपाने आणखी एक मित्र जोडण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत प्रामुख्याने भाजप, कॉंग्रेस आणि आपमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. तिथे सहाव्या टप्प्यात 12 मे यादिवशी मतदान होणार आहे.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/vishal-jadhav-will-get-the-status-of-martyr/", "date_download": "2020-09-24T16:49:07Z", "digest": "sha1:YLLSKS3GLMLO2Y3I36HM26I4GDGEQEYO", "length": 6994, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विशाल जाधव यांना मिळणार 'शहिदा'चा दर्जा", "raw_content": "\nविशाल जाधव यांना मिळणार ‘शहिदा’चा दर्जा\nस्थायी समोर प्रस्ताव सादर\nपिंपरी – दापोडी दुर्घटनेत कर्तव्य बजावित असताना मरण आलेले अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल हणमंतराव जाधव यांना शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. महापालिकेच्या इतिहास ही घटना पहिल्यांदाच घडली असून, कल्याण-डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांना दिलेल्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महासभेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या मजुराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल जाधव यांच्या अंगावर माती व दगड कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात विशाल यांचा मृत्यू झाला होता. त्यांना महापालिकेचे नियमित मदत मिळणार आहे. मात्र कल्याण-डोंबिवलीमध्ये अशीच घटना घडल्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना “शहिद’ म्हणून दर्जा देण्यात आला होता.\nयाच धर्तीवर आता विशाल जाधव यांचाही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आज (बुधवारी) झालेल्या सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र आजची सभा तहकूब झाल्याने हा विषय मंजूर झाला नाही. पुढील बुधवारी आजची तहकूब सभा होणार असून, त्यावेळी या विषयाला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती स्थायीचे सभापती विलास मडिगेरी यांनी दिली. स्थायीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या महासभेसमोर ठेवण्यात येणार असून, त्या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.\nकल्याण डोंबिवलीच्या धर्तीवर विशाल जाधव यांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी अग्निशामक विभागातील कर्मचारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने महापालिकेकडे केली होती. याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\n“रिफंड’ अर्जांत मोठी वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/alimbi-mushroom-ek-bahuvidh-aushadhi-bhaji/", "date_download": "2020-09-24T19:01:49Z", "digest": "sha1:DADETI7DLHWZAC5HRSYOJYH6XHQ2VT6K", "length": 15957, "nlines": 150, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आळींबी (मशरूम) एक बहुविध औषधी भाजी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 17, 2020 ] आत्मा हाच ईश्वर\tकविता - गझल\n[ September 17, 2020 ] जीवन चक्र\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ September 16, 2020 ] ओळख नर्मदेची – भाग १\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeआरोग्यआळींबी (मशरूम) एक बहुविध औषधी भाजी\nआळींबी (मशरूम) एक बहुविध औषधी भाजी\nSeptember 6, 2012 नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश आरोग्य, कृषी-शेती\nभारतात हजारो वर्षांपासून अनेक प्रकारच्या नैसर्गिक घटकांचा दैनंदिन आहारात वापर होत आला आहे. आहारातील विविधता हा, भारतीय जीवनशैलीचा एक भाग आहे. औषधीतत्वांनी युक्त आहार तयार करून, असाध्य रोगांवरही परिणामकारक ठरेल असे अन्नग्रहण करणे, हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्टय आहे.\nअशा��� बहुविध घटकांपैकी एक म्हणजे आळींबी होय. आळींबीच्या वापरा संदर्भात प्राचीन आयुर्वेदिक ग्रथांमध्ये विविध उल्लेख आढळतात. आळींबी ”मशरूम” या नावाने सगळीकडे प्रसिद्ध आहे. ग्रामिण भागात सात्या, डुंबरसात्या, केकोळया या नावांनी प्रसिद्ध आहेत. इंग्रजीत ”Mushroom” हे नाव असुन, शास्त्रीय भाषेत ”VolvariellaVolvacea” असे नाव आहे. ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आळींबीचा वापर होतो.\nविविध आजारांवर रामबाण औषध असलेले, मशरूम बुरशीजन्य पीक आहे, हे वाळवीच्या वारूळातुन, वाळवीने साठवलेल्या अन्नावर (उदईच्या डुंबरावर) नैसगिकरित्या उगवत असते. वाळवीचे दोन प्रकार (काळी व गव्हाळ रंगाची) असल्याने, दोन प्रकारची मशरूम उगवते. तसेच विविध झाडे व कुजक्या वनस्पतींवरही ही उगवत असते. लांब दांडयाची (Oyster / straw mushroom) व बटनमशरूम (Button mushroom) असे दोन प्रकार पहावयास मिळतात. लांब दांडयाची मशरूम उष्ण प्रदेशात उगवते तर बटन मशरूम थंड प्रदेशात उगवते तर बटन मशरूम थंड प्रदेशात उगवते.\nपरिपक्व १०० ग्रॅम आळींबीमध्ये २६ कॅलरी उर्जा, स्टार्च (Carbohydrate) ४.३ टक्के प्रथिने (Protine) ३.९ टक्के मिळते. तसेच नाईसीन अॅसीड पॅन्टोथेनिक, अॅसीड एक सुगंधी अमीनो अॅसीड, थायमिन अॅसीड न्युक्लिक, अॅसीड सेलेनिअम, कॉपर झिंक कॅल्शिअम, मॅग्नेशिअमपोटॅशिअम, ,फॉस्फरस, अशी शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक खनीजे असतात. आळींबीमघ्ये अॅन्टीअॅलर्जिक, अॅन्टी कोलेस्टेरॉल, अॅन्टीट्युमर, अॅन्टीकॅन्सर, अॅन्टीपॅरास्टि, अॅन्टीबॅक्टेरीअल, अॅन्टीव्हायरल, अॅन्टीईन्लॅमेटरी, अॅन्टीहॉयपरटेन्शन, हिपॅटोप्रोटेक्टिव, अॅन्टीअ़ॅन्थ्रास्केलेरोसीस, अॅन्टीडायबेटिक, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे व पचनशक्ती वाढविणारे तत्व आहेत.\nसन १९८३ साली स्थापन झालेल्या “राष्ट्रीय आळींबी संशोधन केंद्राच्या” माध्यमातुन विविध प्रकारच्या आळींबीच्या जाती संशोधित करण्यात आलेल्या आहेत. तसेच काही जाती पारंपारिक ही आहेत. काबुलभिंगरी/धिंगरी, यु३, एस११, एस७६, एस३१०, एस७९१, एनसीएस१००, एनसीएस१०१, एनसीएच१०२, एनसीबी६, एनसीबी१३ अशा विविध जाती आहेत.\nआळींबीच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ संसाधनांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. ऊसाची वाळलेली पाने, मक्याची व ज्वारीची धाटं, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, धानाची (भात) तनस, गव्हाचा गव्हांडा, सोयाबीनचा कूटार अशा व���विध साधनांचा वापर करून आळींबीचे पीक घेता येते.\nविशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या आळींबीचा, देशांतर्गत आणि निर्यातीसाठी ही वापर केला जातो. जम्मुकाश्मिर, हिमाचलप्रदेश, तामीळनाडु, उत्तरप्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांमध्ये आळींबी उगवते. महाराष्ट्राच्या विदर्भातील जंगलांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणारी आळींबी अत्यंत चवदार असते.\nओली आळींबी ३०० ते ४०० रूपये प्रतीकिलो दराने विकली जाते. ५० ते ६५ अंश सेल्सीअस तापमानात\nवाळविलेली आळींबी बाजारात विकली जाते. दिल्ली, मुंबई, चंदीगड, चेन्नई, श्रीनगर अशा विविध शहरांमध्ये आळींबीला मोठी मागणी आहे.\nआळींबीची देशा बाहेर इंग्लंड, स्विडन, अमेरिका, रशिया, स्वितझरलँड, इजराईल, नेदरलँड, डेन्मार्क, जर्मनी व अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते. आळींबीचा वापर करतांना तीची जाणकारांकडुन योग्य ओळख करूनच खाणे सोयीचे ठरू शकते. सोबत मी विविध मशरूमचे छायाचित्र देत आहे.\nआळींबीची व्यावसायिक शेती, शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकते. गरज आहे फक्त प्रयत्नांची, सोबतच अद्यावत तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांच्या अभ्यासाची ही आवश्यकता आहे.\n— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश\nAbout नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश\t78 Articles\nव्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nओळख नर्मदेची – भाग १\nसंयम सुटू देऊ नका \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्य���क डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/bhumipoojan-completed-the-work-of-building-a-devout-residence-at-babir-devasthan/", "date_download": "2020-09-24T17:50:24Z", "digest": "sha1:25TAO6HCZL2QF4PKMXDUDUYFCMGE6FFD", "length": 10914, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "बाबीर देवस्थान येथे भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न - News Live Marathi", "raw_content": "\nबाबीर देवस्थान येथे भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न\nNewslive मराठी- इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवस्थान येथे आज (रविवारी) भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.\nया कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने यांनी केले. या कामासाठी पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.\nरुई येथील बाबीर देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांच्या सोयीसाठी हे भक्तनिवास बांधण्यात येणार आहे.\nअंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट\nबारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी\nकेंद्रसरकारने न्यायालयात स्पष्ट केली भूमिका, देशात समलैंगिक विवाहांना मान्यता देणार नाही\nसमलैंगिक विवाहांना 1956 च्या हिंदू विवाह कायद्यांतर्गत मान्यता देण्यात यावी, त्याचबरोबर नोंदणी करण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि प्रतीक जालन यांच्या खंठपीठासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने देशात समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यास विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता […]\nएसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी\nNewslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरात प्रथमच आयपीएलच्या पार्श्वभूमीवर बारामती प्रमियर लीगचे (बीपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानकडून या सुंदर आणि रंगतदार क्रिकेट सामने भरविण्यात आले होते. या स्पर्धेची अंतिम लढत ही एसीसी फायटर्स आणि भापकर 007 टायगर्स यांच्या दरम्यान खेळविण्यात […]\nतुकाराम मुंढे बदली प्रकरणी नागपुरात नितीन गडकरी यांच्या वि���ोधात घोषणा\nनागपूरमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या आणि भाजपाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. संविधान चौकातील आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आपच्या कार्यकत्यांनी ‘होश मे आओ, होश मे आओ नितीन गडकरी होश मे आओ’ अशा घोषणा दिल्या आहेत. मुंढे यांच्यामुळे आपले परिवार कोरोनाकाळात सुरक्षित आहेत, त्यांनी […]\nअंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट\nकिरकटवाडी येथील शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन संपन्न\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nदेशातील करोनाबाधितांची संख्या २९ लाखांच्या पुढे; मागील चोवीस तासात ६८,८९८ नवे रुग्ण\nराज्यसेवा परीक्षेची तारीख ढकलली पुढे\nखासदारांना झालेल्या कोरोनामुळे अधिवेशन लवकरच संपण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mla-sunil-bhusara-trying-unappose-election-mokhada-47510", "date_download": "2020-09-24T18:15:30Z", "digest": "sha1:KNPLOWB7CGY3746D42FQOYAYL3CJAE6H", "length": 13842, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MLA Sunil Bhusara Trying for Unappose Election in Mokhada | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोखाड्यात बिनविरोध निवडणुकीसाठी हालचाली; सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा\nमोखाड्यात बिनविरोध निवडणुकीसाठी हालचाली; सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा\nमोखाड्यात बिनविरोध निवडणुकीसाठी हालचाली; सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा\nमोखाड्यात बिनविरोध निवडणुकीसाठी हालचाली; सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा\nमोखाड्यात बिनविरोध निवडणुकीसाठी हालचाली; सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा\nसोमवार, 30 डिसेंबर 2019\nनिवडणुका टाळून तालुक्‍यात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, म्हणून मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या आसे, पोशेरा आणि खोडाळा या गटाच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली चार दिवसांपासून तालुक्‍यात सुरू आहेत. यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे\nमोखाडा : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत मोखाड्यातील तीनही जागा तीन प्रमुख पक्षांमध्ये बिनविरोध निवडून आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आसे गट राष्ट्रवादी, पोशेरा भाजप आणि खोडाळा गट शिवसेनेला या पद्धतीने जागावाटप ठरल्याचे बोलले जात असून, त्यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी पुढाकार घेऊन स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बैठका घेऊन हा तोडगा काढल्याची राजकीय चर्चा आहे. हा निर्णय सकारात्मक होण्याची शक्‍यता वर्तवली जात असून जिल्ह्यात एक नवा आदर्श आणि राजकीय पायंडा पाडला जाण्याची शक्‍यता आहे.\nनिवडणुका टाळून तालुक्‍यात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, म्हणून मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या आसे, पोशेरा आणि खोडाळा या गटाच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली चार दिवसांपासून तालुक्‍यात सुरू आहेत. यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी पुढाकार घेऊन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी बैठका घेऊन हा सुवर्णमध्य साधला असल्याचे बोलले जात आहे.\nआसे गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार हबीब शेख यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार विश्‍वास चोथे माघार घेतील, पोशेरा गटात भाजपच्या राखी चोथे यांच्यासाठी शिवसेनेच्या वंदना चोथे माघार घेतील, तर खोडाळा गटात शिवसेनेच्या दमयंती फसाळे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी भाजपच्या झोले या माघार घेणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यासाठी सर्व पक्षांमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात आहे.\nनवा राजकीय पायंडा पडणार\nमोखाड्यातील तीनही जागा बिनविरोध निवडून आल्यास जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळा आदर्श ठरणार असून सरकारी खर्च, वेळ, पैसा आणि वाद टाळणारा नवा राजकीय पायंडा पडणार आहे. याबाबत आमदार सुनील भुसारा यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही; तर स्थानिक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती, सोमवारी (ता. 30) अर्ज माघारीच्या दिवशी प्रत्यक्षात येणार असल्याची शक्‍यता वर्तवली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nश्रीगोंद्यात अनुराधा नागवडे काँग्रेसचा चेहरा\nश्रीगोंदे : विधानसभा निवडणूकीत विखुरलेल्या काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा नव्या ताकतीने बांधणी सुरु झाली आहे. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर पक्षात...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nप्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले \nशिक्रापूर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणीकंदचे घर ते पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटल, तेथून पुना हॉस्पिटल ते मुंबईतील लिलावती हॉस्पिटल असा दोन...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nआढळराव-कोल्हे तुम्हाला भाजपात यायचंय; पण भाजपाला तुम्हाला घ्यायचयं का\nशिक्रापूर : ’आढळराव-कोल्हे तुमची इच्छा आहे भाजपात यायची, पण भाजपाची इच्छा आहे का तुम्हाला घ्यायची, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nकर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत काॅंग्रेस स्वबळावर लढण्याचे थोरात यांचे संकेत\nकर्जत : कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करीत सर्वसामान्य लोकांची कामे करावी. याचे हमखास फळ मिळेलच...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nदरेकर म्हणतात, \" प्रदीप गारटकरांनी एकदा आमदार म्हणून निवडून दाखवावे..\"\nपुणे : पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यावर शिवसेनेचे...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nजिल्हा परिषद आमदार पालघर palghar भाजप राजकारण politics सरकार government राष्ट्रवादी काँग्रेस ncp bjp shivsena\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/index.php?q=node/3", "date_download": "2020-09-24T17:29:16Z", "digest": "sha1:WOS3PKQ5QVZSMYVUGUS3NUXJM2L6L3EW", "length": 88998, "nlines": 903, "source_domain": "aisiakshare.com", "title": " प्रतिसादांची श्रेणी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nसहसंपादक आवडलेल्या आणि न आवडलेल्या प्रतिसादांना त्याप्रमाणे श्रेणी देऊ शकतात. प्रत्येक प्रतिसादाला 'श्रेणी' देता येईल. याला काही अपवाद आहेतः\n१. स्वतः काढलेल्या धाग्यावर श्रेणी देता येत नाही.\n२. एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि दिलेली श्रेणी हटवली जाते. (श्रेणी देण्याची सुविधा नीट सुरू झाल्यामुळे हे पुन्हा सुरू केलं आहे. काही दिवसांनी आलेल्या फीडबॅकप्रमाणे याचा पुनर्विचार करता येईल)\n३. या श्रेणींच्या नावांवरूनच कोणत्या श्रेणी द्याव्यात हे स्पष्ट व्हावं. सध्या या श्रेणी आणि त्यांचे गुणांकन अशा पद्धतीने उपलब्ध आहेत:\n०. समूहाच्या शहाणपणावर हे मॉड्यूल आधारित आहे.\n१. श्रेणी देण्याचा अधिकार नसला तरी किती श्रेणी आणि त्यावरचे प्रतिसाद वाचायचे हे सर्व सदस्यांना ठरवता येईल.\nप्रत्येक धाग्याखाली लगेचच (मौजमजेचे धागे वगळता) आपल्याला किती श्रेणीच्या वरचे प्रतिसाद वाचायचे आहेत हे ठरवता येतं. उदा: काही सदस्य ५+ अशी त्या धाग्यापुरती श्रेणी ठरवू शकतात. ज्या प्रतिसादांना पाचापेक्षा कमी श्रेणी असे प्रतिसाद मिटलेले दिसतात. अशा एकेका प्रतिसादावर क्लिक करून ते प्रतिसाद उघडून बघता येतात; नाहीतर निव्वळ प्रतिसादाचा विषय आणि त्याची श्रेणी दिसते. कोणत्याही धाग्यावर वाचनासाठी डीफॉल्ट श्रेणी +१ असते; जी आपल्याला प्रत्येक धाग्यावर बदलता येते. श्रेणीची रेंज (मराठी) -१ ते ५ अशी आहे; -१ निवडल्यास सर्व प्रतिसाद दिसतात.\nउदा: \"+3: 14 comments\" याचा अर्थ त्या धाग्यावर तीन आणि त्यापेक्षा जास्त श्रेणी असणारे १४ प्रतिसाद आहेत.\nएका धाग्यावर ही श्रेणी ठरवली की इतर धाग्यांवर तोच थ्रेशोल्ड ठरतो, जो आपण नंतर त्याच किंवा इतर धाग्यांवर बदलू शकतो.\n२. श्रेणीप्रमाणे प्रतिसादाचं गुणांकन बदलतं.\n३. मिळालेल्या श्रेणीप्रमाणे +१ अथवा -१ असं प्रतिसादाचं गुणांकन बदलतं. धाग्याच्या तळाशी आणि सर्व प्रतिसादांच्यावर, जिथे आपण थ्रेशोल्ड ठरवतो तिथे जे गुणांकन दिसतं ते मिळालेल्या श्रेणींची बेरीज असते.\n४. प्रतिसादांसमोर त्याचं गुणांकन, उदा: Score:5 माहितीपूर्ण, याचा अर्थ मिळालेल्या श���रेणींची बेरीज ५ आहे आणि श्रेणी देणार्‍यांपैकी शेवटच्या सदस्याने 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी दिलेली आहे.\n५. श्रेणी देण्यासाठी प्रत्येक सहसंपादकाचं 'पुण्य' साठावं लागतं. पुण्य वाढवण्यासाठी लेख आणि प्रतिसाद असं लिखाण करावं लागतं,\n६. श्रेणी दिल्यामुळे पुण्य 'खर्च' होतं. सर्व पुण्य खर्च झाल्यास श्रेणी देता येणार नाही.\n७. सदस्याच्या खात्यावर त्याचा कर्म मूल्यांकन दिसतं.\n८. अधिकाधिक सदस्यांना त्यांचे पुण्य पाहून सहसंपादक बनवण्यात येईल.\n९. एकदा एका प्रतिसादाला दिलेली श्रेणी बदलता येत नाही.\nही श्रेणीची भानगड प्रत्येक धाग्याखाली देण्याऐवजी सदस्याच्या खात्यातच देता येईल का\nही श्रेणीची भानगड प्रत्येक धाग्याखाली देण्याऐवजी सदस्याच्या खात्यातच देता येईल का\nत्यात तत्वतः अडचण अशी आहे की प्रत्येक धाग्यासाठी एकच कट-ऑफ वापरावा लागेल, वापरायचा असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक धाग्यावर ही सोय असणं मला महत्त्वाचं वाटतं. बहुतांश सदस्यांचं म्हणणं पडलं की त्यांना हा कट-ऑफ वरच हवा आहे, तर ते सहज करता येईल.\nसमजा एखाद्या धाग्यावर कोणीही श्रेणी दिली नाही, पण बहुतांश/सर्व प्रतिसादच चांगले असतील तर अशा प्रतिसादांची श्रेणी +१ एवढीच असेल.\nया धाग्याच्या प्रतिसादांवर मी आणि निळ्याला श्रेणीदान करता येणार नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमराठी आंतर्जालिय विश्वात हा\nमराठी आंतर्जालिय विश्वात हा एक नवा पायंडा आपण पाडताहात त्याबद्दल आपले हार्दीक अभिनंदन एक अतिशय चांगली योजना आहे, याने आवांतर प्रतिसाद, त्यावरचा दंगा यांना नक्कीच लगाम बसेल.\nकिंचित फरक आहे प्राजु. अवांतर आणि दंगा करायला ना नाही. फक्त ज्यांना अवांतर वाचायचं नाही त्यांना ते गाळता येईल अशी आशा आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहा प्रकार नवीन आहे. कितपत\nहा प्रकार नवीन आहे. कितपत उपयुक्त ठरतो ते काळच ठरवेल.\n-१ पेक्षा खालच्या श्रेणी असाव्यात असे वाटते.\nनुसत्या श्रेणीने प्रतिसादाची प्रत कळणार नाही.\n-१ ही श्रेणी दोन प्रकारे दिली जाऊ शकेल. १. प्रतिसाद फालतू/अवांतर आहे (उदा. हॅ हॅ हॅ, चालू द्या वगैरे). २. प्रतिसाद हीन आहे (जातिवाच/डिस्क्रिमिनेटरी वगैरे). दोनात फरक करण्याची काही सोय देता येईल का\nजेव्हा प्र. का. टा. आ. असा प्रतिसाद असेल तेव्हा तो आपोआप डिलीट होण्याची सोय होईल का किंवा प्रतिसादकाला तो (किंवा कोणताही स्वतःचा) प्रतिसाद काढून टाकायची सोय देता येईल का\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n-१ पेक्षा खालचा दर्जा (हीन आणि डिस्क्रिमिनेटरी किंवा अनावश्यकरित्या व्यक्तिगत) असल्यास असे प्रतिसाद अप्रकाशित व्हावेत. अर्थातच, मॉडरेटर्सना असे प्रतिसाद दिसत असल्याने ते पुनर्प्रकाशित करता येणे त्यांना शक्य असावे.\nनितीन थत्ते म्हणतात तसं काळ ठरवीलच. पण प्रतिसाद गाळलेले आहेत, झाकलेले आहेत, हे समजल्यानंतर ते उघडून पहायची तीव्र इच्छा होणे हा मनुष्यस्वभाव आहे. त्यामुळे याचा कितपत उपयोग होतोय हे बघायला आवडेल.\nकुठली श्रेणी कुणी दिलीय ते समजायची सोय आहे का\nउपयुक्तता काही काळानंतर समजेल\nउपयुक्तता काही काळानंतर समजेल याच्याशी सहमत आहे.\nभडकाऊ या प्रकाराचा जातिवाचक हा एक उपप्रकार समजता येईल. अनेकदा प्रतिसाद वाचून त्याला खोडसाळ म्हणणेही पुरेसे असेल.\nजेव्हा प्र. का. टा. आ. असा प्रतिसाद असेल तेव्हा तो आपोआप डिलीट होण्याची सोय होईल का किंवा प्रतिसादकाला तो (किंवा कोणताही स्वतःचा) प्रतिसाद काढून टाकायची सोय देता येईल का\nसध्यातरी हे थोडं ट्रिकी आहे. कोडमधे काही बदल करावे लागतील आणि त्याला बर्‍यापैकी वेळ लागू शकतो.\nप्रतिसाद गाळलेले आहेत, झाकलेले आहेत, हे समजल्यानंतर ते उघडून पहायची तीव्र इच्छा होणे हा मनुष्यस्वभाव आहे.\nज्यांना अवांतर प्रतिसाद, +१ प्रकारचे प्रतिसाद, इ वाचायचे नाहीत अशा लोकांची यातून सोय होईल हा सर्वात मुख्य उद्देश आहे. एखाद्या धाग्यावर मोजके प्रतिसाद असतील तर ते एकाच श्रेणीतले असण्याची शक्यता जास्त असते. पण जिथे प्रतिसादांचं शतक गाठलेलं असतं तिथे या चाळणीचा उपयोग होईल असा माझा तर्क आहे.\nकुठली श्रेणी कुणी दिलीय ते समजायची सोय आहे का\nनाही, हा फक्त सांख्यिकी विदा आहे. सुपरयुजरलाही कोणी कोणती श्रेणी दिली आहे हे समजत नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nश्रेणीची सुविधा चांगली, पण...\nश्रेणीची बेरीज-वजाबाकी होते हे चांगलं नाही. एखाद्या प्रतिसादाला मी चांगलं म्हटलं आणि नंतर एखाद्यानं न-चांगलं म्हटलं तर श्रेणी शून्यावर जाते. त्याला अर्थ नाही. तो विशिष्ट प्रतिसाद 'क्ष' वाचकांना चांगला वाटला, 'य' वाचकांना न-चांगला वाटला, 'ज्ञ' वाचकाना सरासरी वाटला असे समजले पाहिजे. एव्हरेज आऊट केल्यानं काय साध्य होणार एक साध्य होत असेल की त्याचा रेटिंगशी काही संबंध असेल. पण अंतिम फलनिष्पत्ती चुकीची. कारण चार आयडीनी चांगलं म्हणणं आणि चार आयडींनी न-चांगलं म्हणणं याचा अर्थ वेगळा असतो. तो एव्हरेजआऊट केल्यानं गवसत नाही. चार आयडींनी चांगलं आणि तीन आयडींनी न-चांगलं म्हटल्यानं प्रतिसाद चांगला ठरणार का एक साध्य होत असेल की त्याचा रेटिंगशी काही संबंध असेल. पण अंतिम फलनिष्पत्ती चुकीची. कारण चार आयडीनी चांगलं म्हणणं आणि चार आयडींनी न-चांगलं म्हणणं याचा अर्थ वेगळा असतो. तो एव्हरेजआऊट केल्यानं गवसत नाही. चार आयडींनी चांगलं आणि तीन आयडींनी न-चांगलं म्हटल्यानं प्रतिसाद चांगला ठरणार का हे म्हणजे, शंभरापैकी पन्नास जणांचे मतदान आणि त्यापैकी २६ मतं मिळाल्यानं विजयी झालेला उमेदवार चांगलाच असं म्हटल्यासारखं होतं. तीच व्यवस्था आपण स्वीकारतो आहोत. मला ती पटत नाही.\nअ‍ॅव्हरेज आउट केल्यानं काय साध्य होतं\n>>एखाद्या प्रतिसादाला मी चांगलं म्हटलं आणि नंतर एखाद्यानं न-चांगलं म्हटलं तर श्रेणी शून्यावर जाते. त्याला अर्थ नाही. तो विशिष्ट प्रतिसाद 'क्ष' वाचकांना चांगला वाटला, 'य' वाचकांना न-चांगला वाटला, 'ज्ञ' वाचकाना सरासरी वाटला असे समजले पाहिजे. एव्हरेज आऊट केल्यानं काय साध्य होणार\nयामागची धारणा अशी असावी की समूहाचं शहाणपण (किंवा मूर्खपण) यातून प्रतिबिंबित व्हावं. जर प्रतिसाद देणार्‍याला अधिकाधिक चांगल्या श्रेणी मिळाल्या तर सरासरी गुण धन असतील, पण प्रतिसाद चांगला की वाईट याविषयी सदस्यांची परस्परविरुद्ध मतं असतील तर समूहाच्या शहाणपणाच्या कलानुसार प्रतिसाद न्यूट्रल राहील. पुरेसे सदस्य जेव्हा श्रेणी देऊ शकतील तेव्हा हळूहळू या समूहाची गुणवत्ता प्रतिबिंबित होईल अशी आशा करूया.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसमूहाची लायकी प्रतिबिंबित व्हावी हे कशासाठी म्हणजे, समूहाची जाण वगैरे दाखवून काय साध्य होते\nकार्यकर्त्यांचा प्रतिसाद कुणा एकाला खोडसाळ वाटला, मला तसा मुळीच वाटला नाही. त्यामुळे मोडक म्हणतात तसे इव्हन आउट मॉडेल योग्य वाटत नाही. एका सदस्याला हा प्रतिसाद खोड्साळ वाटला, तिघांना मार्मिक वाटला अशा प्रकारचे श्रेणीकरण करता येते क��� हे पहायला हवे.\nतूच माझा खरा मित्र\nतूच माझा खरा मित्र\nहा प्रतिसाद अवांतर तर आहेच, पण तू च्या पुढे च लावल्यामुळे खोडसाळ्ही झालेला आहे. एकाच प्रतिसादाला एकच सदस्य अशा दोन दोन श्रेणी देऊ शकतो का\nसमूहाची जाण, समज वगैरे\n>>समूहाची लायकी प्रतिबिंबित व्हावी हे कशासाठी म्हणजे, समूहाची जाण वगैरे दाखवून काय साध्य होते\nते एक प्रकारचं लोकशाहीकरण आहे असं म्हणता येईल. विनोदाचं वावडं असणार्‍या हुकुमशहांपेक्षा थोडा बदल असं मानून थोडे दिवस चालवून पाहा\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nत्या व्यवस्थेमागच्या धारणेला माझी काहीही हरकत नाही. या संस्थळापुरते बोलायचे तर हे समूह शहाणपण म्हणजे अंतिमतः मूर्खपणा आहे हे सिद्ध होऊ नये. त्याचे कारण -\n(थोडा राजकीय कल गृहीत धरून इथं लिहितोय).\nपाच भगव्यांनी एखाद्या प्रतिसादाला चांगलं म्हणणं - मूल्य - ५.\nचार डाव्यांनी त्याच प्रतिसादाला न-चांगलं म्हणणं - मूल्य - ४.\nसंस्थळावर सक्रिय डाव्यांची संख्या कमीच असते, हे या संवादात स्वीकारलं तर, तो प्रतिसाद चांगला ठरेल. आणि प्रतिसाद उलटा असेल तर याउलट निकाल असेल.\nव्यक्तीशः मला एखाद्या प्रतिसादावरचा असा बहुसंख्येवर आधारलेला कौल नको. मला हे कळलं पाहिजे की, किती जण कसा कौल देताहेत. मी हे समजून घेईन की, पाच जणांना हा प्रतिसाद चांगला वाटला, पण चार जण न-चांगला म्हणणारेही आहेत.\nज्या हेतूने ही सुविधा करतो आहे, ती पूर्ण तडीपर्यंत न्यावी, हे उत्तम. हे मान्य की लगेचच हे शक्य होणार नाही. तसे कळावे, इतकेच.\nतूर्तास तरी ही श्रेणी देण्याची क्षमता मोजक्या लोकांनाच देण्याचा विचार आहे. समूहाचा शहाणपणापेक्षाही निवडक (पण पुरेशा संख्येच्या) शहाण्यांनी घेतलेला हा निर्णय असेल. मर्यादित संख्येचे संपादक प्रत्येक प्रतिसाद वाचणार (आपापली कामं सांभाळून) त्यांवर चर्चाही करणार आणि ते काढण्याचा, न काढण्याचा निर्णयही घेणार हे एक टोक झालं. सर्वच जनता मतदान करून चांगलंवाईट ठरवणार हे दुसरं टोक. पहिल्यात मनुष्यबळ कमी पडण्याचा धोका आहे. दुसऱ्यात तुम्ही म्हणता तसं बहुमताने कावळा कोण आणि हंस कोण हे ठरण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा ज्यांना अनुभव आहे, जाण आहे अशा चाळीस-पन्नास लोकांनी आक्षेपार्ह व कौतुकास्पद लिखाण नोंदवून ठेवलं तर ते अधिक परिणामकारक ठ���ेल. सगळ्यांनीच संपूर्ण संपादकीय जबाबदारी उचलायची गरज पडणार नाही, संपादकांनाही निर्णय घेणं सोपं पडेल आणि एकंदरीत व्यवस्थापनाला निव्वळ कचरा काढत बसणं हेच काम करत रहावं लागणार नाही अशी आशा आहे.\nदुसरी समूहाची चांगली गोष्ट म्हणजे दहा जणांनी एखाद्या प्रतिसादाला खोडसाळ म्हटलं तर ते तिथे इतर वाचकांनाही दिसत रहातं. जर श्रेणी देणारे प्रामाणिक असतील तर इतर वाचकांनाही 'घ्या, या अमुकतमुकने पुन्हा काहीतरी खोडसाळपणा केलेला दिसतो' असं लक्षात येतं. ही समूहासमोरची आपली प्रतिमा सांभाळण्यासाठी सदस्य प्रयत्नशील रहातील असा अंदाज आहे.\nसध्या तरी ही व्यवस्था कशी चालते हे पहाणं महत्त्वाचं ठरेल. त्यात गरज पडली तर सुधारणा करूच. पण प्रथम सोपी सिस्टिम चालवून बघू.\nकल्पना समजली आहे. यातूनच\nकल्पना समजली आहे. यातूनच लेखांचीही वर्गवारी करण्याची व्यवस्था विकसित करता येऊ शकेल.\nआ.रा. सध्या एक क्लिक करून\nसध्या एक क्लिक करून लेखांची वर्गवारी करण्याची सुविधा नाही, पण भविष्यात अशी सुविधा देण्याचा विचार आहे. शिवाय काही सुजाण वाचकांकडून असे निवडक लिखाण 'आर्काईव्ह' करण्याचाही विचार आहे. दर महिन्याचे असे आर्काईव्ह्ज एकत्र ठेवण्यात येतील ज्यात चांगले लेख आणि/किंवा प्रतिसादांमधेही उत्तम चर्चा असणारे धागे असतील.\nसंकेतस्थळावरचं चांगलं साहित्य एकत्र ठेवता यावं आणि जुन्या-नव्या सर्व सदस्यांना शोधण्यास सोपं जावं असा त्यात विचार आहे. (होय, तुमच्याकडूनच ही कल्पना फार पूर्वी आली होती.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>व्यक्तीशः मला एखाद्या प्रतिसादावरचा असा बहुसंख्येवर आधारलेला कौल नको.\nएक गोष्ट सांगायची राहून गेली. यात निव्वळ बहुसंख्येवर आधारित कौल नसावा अशी अंतिम अपेक्षा आहे. ज्यांच्या प्रतिसादांना सातत्यानं चांगल्या श्रेणी मिळतील (निवडक संपादकांकडून) अशा प्रतिसादकांनासुद्धा श्रेणी देण्याची सोय मिळावी अशी इच्छा यामागे आहे. म्हणजे जे जबाबदारीनं वागतील त्यांना अधिक जबाबदारी अन जे खोडसाळपणा करतील त्यांना खोडसाळपणा करण्याची मुभा असंही म्हटलं जाऊ शकतं.\n(थोडक्यात काय, तर मोडक असेच प्रतिसाद देत राहतील तर त्यांना श्रेणीसशक्त केलं जाईल. खोडसाळपणा करायचं स्वातंत्र्य मात्र त्यांना नेहमीच असेल.)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर���खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमाझे मुद्दे मांडून झाले आहेत.\nतंत्रज्ञानाची मर्यादा म्हणूनही काही गोष्टींचा स्वीकार करावा लागेल. उदाहरणार्थ, श्रेणींमध्ये मला अपेक्षीत असलेले काही गुणविशेष नाहीत. ते समाविष्ट करता येणं सध्या शक्य नाही, असं दिसतंय.\nबहुमताविषयी घासकडवी/चिंतातूर जंतू यांनी लिहिलेलं स्वीकारावं लागेल. तो व्यवहार्य उपाय आहे. पण सुधारणांचा प्रयत्न चालू राहिला पाहिजे. मुंग्यांचे बहुमत होऊन हत्ती मारला जाऊ नये, तद्वतच एखाद-दुसऱ्या हत्तींकडून कुणाला चिरडून टाकलं जाऊ नये.\n(थोडक्यात काय, तर मोडक असेच प्रतिसाद देत राहतील तर त्यांना श्रेणीसशक्त केलं जाईल. खोडसाळपणा करायचं स्वातंत्र्य मात्र त्यांना नेहमीच असेल.)\nआता थांबतो. ही प्रणाली वापरून पाहतो.\nकालपासून अनेक प्रकारचे प्रतिसाद टाकून (अवांतर, खोडसाळ, सर्वसाधारण) मी इतर त्याला कशा श्रेणी देतात हे पाहिले. मोडकांना येणार्‍या बराचशा शंका मलाही येत आहेत. श्रेणींचा पर्याय सध्यापुरता ठीक वाटतो परंतु निगेटीव्ह प्रतिसाद देताना आपण उगीचच हार्श होतो आहोत का प्रत्येक अवांतर प्रतिसादावर आपलं मत वाया घालवण्यासारखं आहे का प्रत्येक अवांतर प्रतिसादावर आपलं मत वाया घालवण्यासारखं आहे का वगैरेवर सामूहिक विचार करणे महत्त्वाचे वाटते.\nतंत्रज्ञानाची मर्यादा म्हणूनही काही गोष्टींचा स्वीकार करावा लागेल. उदाहरणार्थ, श्रेणींमध्ये मला अपेक्षीत असलेले काही गुणविशेष नाहीत. ते समाविष्ट करता येणं सध्या शक्य नाही, असं दिसतंय.\nहे मान्य करावे लागेल.\nआताच आल्याने ही प्रणाली कशी चालते ते समजलेले नाही. शिवाय प्रत्येक धाग्यावर आपापला थ्रेशोल्ड सेट करणे थोडे आडनिडे वाटले.\n१. प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्याट्यागिरीतला थ्रेशोल्ड सेट करता यावा. म्हणजे समजा 'क्ष'ला खोडसाळ प्रतिसाद आवडतात पण कैच्याकै आवडत नाहीत आणि 'य'ला माहितीपूर्ण आणि विनोदी प्रतिसाद आवडतात पण भडकाऊ प्रतिसाद आवडत नाहीत तर 'क्ष' आणि 'य' यांना आपापल्या आवडत्या प्रतिसादांच्या श्रेणींच्या रेंज (आवाका) 'माझे खाते' मध्ये अस्थायी स्वरूपात साठवता याव्यात. म्हणजे प्रत्येक धाग्यावर तेच ते काम करत बसावे लागणार नाही.\n२. -१ ते +५ असा आवाका का ठरवला -५ ते +५ का नाही -५ ते +५ का नाही एखाद्याला थोडेसे (उदा. -२) पर्यंत प्रतिसाद चालतील तर त्याने सगळेच प्रतिसाद का वाचावेत\n३. प्रतिसादांच्या श्रेणींच्या बेरजेवर एखाद्या सदस्याचे सदस्यत्त्व रद्द होऊ शकते का तसा काही संबंध आहे का तसा काही संबंध आहे का ते स्पष्ट झाले नाही.\n'उपेक्षित' ह्या श्रेणीचा अर्थ पुढीलपैकी नक्की कोणता\n१) हा प्रतिसाद बिच्चारा उपेक्षित आहे. त्याला आपला म्हणा.\n२) हा प्रतिसाद उपेक्षणीय आहे.\nनिगेटीव्ह प्रतिसाद देताना आपण उगीचच हार्श होतो आहोत का प्रत्येक अवांतर प्रतिसादावर आपलं मत वाया घालवण्यासारखं आहे का\nअवांतर प्रतिसादांना मत दिलं नाही तर त्या प्रतिसादांचं गुणांकन १ एवढंच राहिल. याउलट चांगल्या प्रतिसादांना चांगल्या श्रेणी देत रहायचं म्हणजे त्यांच्या श्रेणी वाढत रहातील. दुर्लक्ष करण्याजोग्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केल्यास ते खालीच रहातील, कारण चांगल्या प्रतिसादांचं गुणांकन वर जाईल.\nआपलं 'कर्म' खर्च करून प्रत्येक वाईट प्रतिसादाला वाईट गुणांकन देण्याची गरज नाही; चांगलं गुणांकन देऊन काम होईल.\nआताच आल्याने ही प्रणाली कशी चालते ते समजलेले नाही.\nतुम्ही आल्याचं आत्ताच पाहिल्यामुळे, थोड्या उशीराने तुम्हाला श्रेणी देण्याची सोय देता आली.\nशिवाय प्रत्येक धाग्यावर आपापला थ्रेशोल्ड सेट करणे थोडे आडनिडे वाटले.\n१. प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्याट्यागिरीतला थ्रेशोल्ड सेट करता यावा. म्हणजे समजा 'क्ष'ला खोडसाळ प्रतिसाद आवडतात पण कैच्याकै आवडत नाहीत आणि 'य'ला माहितीपूर्ण आणि विनोदी प्रतिसाद आवडतात पण भडकाऊ प्रतिसाद आवडत नाहीत तर 'क्ष' आणि 'य' यांना आपापल्या आवडत्या प्रतिसादांच्या श्रेणींच्या रेंज (आवाका) 'माझे खाते' मध्ये अस्थायी स्वरूपात साठवता याव्यात. म्हणजे प्रत्येक धाग्यावर तेच ते काम करत बसावे लागणार नाही.\nप्रत्येक धाग्यावर थ्रेशोल्ड सेट करावा लागत नाही हे थोडं उशीराने लक्षात आलं आहे. एका धाग्यावर सेट केलं 'बदल साठवले' की ते सगळीकडे दिसत आहेत. क्वचित काही धाग्यांवर श्रेणी दिलेल्या नसतील तर थ्रेशोल्ड बदलावा लागेल.\nप्रत्येक कॅटॅगरीसाठी हा थ्रेशोल्ड सेट करता यावा ही अपेक्षा गैरवाजवी नाही, पण त्यासाठी कोड बदलावा लागेल आणि सध्या तेवढे स्किल्स नाहीत. त्यामुळे शिकून बदल व्हायला थोडा वेळ लागेल. दुर्दैवाने किती वेळ लागेल ते मी आत्ता सांगू शकत नाही.\n२. -१ ते +५ असा आवाका का ठरवला -५ ते +५ का नाही -५ ��े +५ का नाही एखाद्याला थोडेसे (उदा. -२) पर्यंत प्रतिसाद चालतील तर त्याने सगळेच प्रतिसाद का वाचावेत\nप्रतिसादाला जर अनेकांनी चांगल्या श्रेणी दिल्या तर गुणांकन >५ होऊ शकतं. गुणांकन हे श्रेणींची बेरीज आहे. बाय डीफॉल्ट -१ ते ५ ही रेंज दिसते.\n३. प्रतिसादांच्या श्रेणींच्या बेरजेवर एखाद्या सदस्याचे सदस्यत्त्व रद्द होऊ शकते का तसा काही संबंध आहे का तसा काही संबंध आहे का ते स्पष्ट झाले नाही.\nसध्या अशी (गैर)सोय नाही. सदस्यत्त्व रद्द होणे/करणे ही टोकाची कृती आहे आणि संवादाशिवाय असं काही करू नये असं माझं मत आहे.\nउपेक्षित' ह्या श्रेणीचा अर्थ पुढीलपैकी नक्की कोणता १) हा प्रतिसाद बिच्चारा उपेक्षित आहे. त्याला आपला म्हणा.\nहोय. अंडररेटेड या शब्दाचं रूपांतर.\nएखाद्या प्रतिसादातली मतं पटलेली नसली तरीही प्रतिसाद 'रोचक' अथवा 'मार्मिक' असू शकतो. उदा: या धाग्यावरची श्रावण यांची मतं मला बरीचशी पटलेली नाहीत, पण विचार करण्यायोग्य वाटतात असं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमला वाटतं ११ श्रेणी या जरा जास्तच आहेत. त्यामुळे श्रामो म्हणतात ते योग्य वाटतं. जी श्रेणी सगळ्यात शेवटी मिळाली आहे ती मला दिसत असल्यास (ही सुविधासुद्धा चालत नाहिये असं वाटतंय.) आधीच्या श्रेणींचा उपयोग काय\nएकतर सर्व श्रेणींत किती गुणांकन आहे हे दिसायला हवे किंवा अगदी सुटसुटीत + आणि - अशी श्रेणी हवी. तसेच प्रत्येक धाग्यावर आणि प्रतिक्रियेवर जर सर्वच श्रेणींचे गुणांकन दिसणार असेल तर त्यांची संख्याही कमी करायला हवी.\nइथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,\nशहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...\nचार मराठी टाळकी एकत्र आली की..\nआता प्रतिसाद दिल्यानंतर आलेल्या प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा आलेली दिसते. हे उत्तम झाले.\nश्रेणीबद्दल माझे मत असे आहे. तूर्तास वादविवाद होतील असेल प्रतिसाद झाकले गेल्याने वायफळ अवांतर आणी त्यामुळे उद्भवणर्‍या वेळखाऊ प्रक्रियेला थोडा लगाम मिळेल. हे लोकशाहीने (हा शब्द वापरला की उलट 'क्वेश्चनिंग' कमी होते म्हणतात ) चालले असल्याने संस्थळ व्यवस्थापकांकडून कोणावर पार्शलिटी होते आहे अशा भावनांना कोणाच्या मनात बळकटी यायची नाही. कोण कोणाला काय श्रेणी देतो आहे हे न कळाल्यानेही कंपूबाजीला प्रोत्साहन मिळणार नाही.\nसुरुवातीला श्रेणीदेण्याच्या नाविन्य���ेमुळेही थोडे फार गोंधळ होतील, तरी सर्वांनी सबुरीने घ्यावे. (आम्ही आपले उगाच सल्ले देतो.)\nश्रेणी प्रकार /. वर पाहीला आहे.\nसंस्थळ खासगी मालकीचे आहे ह्या नावाखाली कोण एका अदृष्याची दडपशाही चालणार नाही तर (कदाचित १०-१५ दृश्य लोकांची चालेल (कदाचित १०-१५ दृश्य लोकांची चालेल\nभडकाउ मध्ये श्लेष आहे काय\nमला फारसे समजले नाही, पण\nमला फारसे समजले नाही, पण श्रेणीचे प्रकार चांगले आहेत, नेमके आहेत.\n>>>>२. एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि दिलेली श्रेणी हटवली जाते. (श्रेणी देण्याची सुविधा नीट सुरू झाल्यामुळे हे पुन्हा सुरू केलं आहे. काही दिवसांनी आलेल्या फीडबॅकप्रमाणे याचा पुनर्विचार करता येईल) यात दिलेला प्रतिसादाबरोबर श्रेणी देण्याच्या अधिकाराची घातलेली सान्गड अप्रस्तुत वाटते. कारणे अनेक, पैकी;\n१) मी (वा कोणीही) जो प्रत्यक्ष प्रतिसाद भीडभीकेपोटी देईन वा म्यानर्स म्हणून देईन, अशी गरज नाही की माझ्या मनात तोच प्रतिसाद द्यावा असे असेल.\n२) वर म्हणल्याप्रमाणे प्रतिसाद कसाही दिला, तरी माझे खर्रेखुर्रे मत गोपनीयता पाळून मला श्रेणीद्वारेच देता येईल, हो की नाही तर हे गोपनीयतेचे तत्व स्वतंत्ररित्या पाळायला नको का\n३) समजा एखाद्याला मला चान्गली श्रेणी द्यायची आहेच शिवाय मूळ मजकुरात भर म्हणून वा सडेतोड उत्तर म्हणून वा जशासतसे म्हणून माझ्याकडून वैचारिक \"झब्बू\" ही द्यायचे आहेत तर ते का अशक्य व्हावे\nअर्थात तान्त्रिक दृष्ट्या जे शक्य असेल ते आपण करालच, पण वरील प्रमाणे सान्गड ठेवू नये अशा मताचा मी आहे. नैतर याचा अर्थ असा व्हायचा की जो विधानसभा/लोकसभेला \"मतदान\" करतो त्याला नन्तर पाच वर्षात विरोधी (वा बाजुने) बोलायचा अधिकार (तसाही नस्तोच म्हणा )नाही, वा ज्याला विरोधात (वा बाजुने) बोलायचे आहे त्याने मतदानच करू नये असेच काहीसे वाटते ना\nहे कर्म फ्रीली ट्रेडेबल असणार का\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nउपेक्षित - उदाहरण द्याल काय\n\"उपेक्षित\" या श्रेणीचा अर्थ देता येईल काय\nम्हणजे \"खरे तर महत्त्व द्यायला पाहिजे असा प्रतिसाद, मात्र येथे उपेक्षा झालेली दिसते, हे बरे नव्हे...\" आणि \"+१\" असा अभिप्राय आहे काय\n(फक्त शेवटली दिलेली श्रेणी दिसते, हे मला तितकेसे उपयोगी वाटत नाही. म्हणजे १० ��णांनी चांगली श्रेणी दिली त्यानंतर एकाने \"भडकाऊ\" श्रेणी दिली, तर \"+९ भडकाऊ\" असे दिसेल. यामुळे प्रतिसादाबद्दल तितकेसे कळत नाही.)\nनुकताच एके ठिकाणी प्रतिसाद दिला. त्याला कोणीतरी 'खोडसाळ' अशी श्रेणी दिली. त्या प्रतिसादात काय खोडसाळ आहे असे शोधतांना एक शब्द चुकून वगळलेला दिसल्याने तो टंकून प्रतिसाद पुन्हा प्रकाशित केला. ((मला खोडसाळ काही आढळले नाही. इतरांना तसे आढळणे शक्य आहे.) श्रेणी मिळाल्यानंतर प्रतिसाद संपादन करता येणे या प्रकाराची गंमत वाटली.\nश्रेणी बदलून त्याला वरची श्रेणी दिली. उदा. मार्मिक किंवा सर्वसाधारण तरीही प्रतिसाद पहिलीच श्रेणी दाखवतो. लोकांना खोडसाळच दिसते. तसे न होता शेवटची श्रेणी दिसायला हवी.\nमी प्रतिसाद दिल्यावर श्रेणी बदलेली दिसली बहुतेक माणसं आणी भुतांना वेगळा नियम असावा\n>>एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि\n>>एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि दिलेली श्रेणी हटवली जाते.\nहे फारस पटल नाही. एखाद्या धाग्यावर दुस-या एका लेखकाची एखादी प्रतिक्रिया आवडल्यास त्या प्रतिक्रियेला रोचक/महितीपूर्ण अशी श्रेणी का देता येवू नये कित्येक वेळा नवीन मुद्दा उपस्थित झाल्यावर तिकडे प्रतिक्रिया देणे प्रत्येक वेळी शक्य नसते मग नवीन मुद्द्याला एकदा प्रतिक्रिया दिली म्हणून श्रेणी का देता येवू नये\nहा मुद्दा मान्य आहे. बाकी\nहा मुद्दा मान्य आहे.\nबाकी बरेच प्रश्न आहेत. सध्या सगळेच शिकाऊ उमेदवार असल्यामुळे सगळ्या प्रश्नांना आत्ता उत्तरं आहेतच असं नाही, पण निरीक्षणातून विज्ञान्/डॉक्यूमेंटेशन सुरू आहे. काही गोष्टी बदलायला आवडतील, उदा स्वाक्षरीच्या खाली श्रेणी असावी. पण कोडींगमधलं अज्ञान आड येत आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपण प्रतिसाद दिल्यावरही श्रेणी देता येते. मी आत्ताच तुमच्या प्रतिसादास 'भडकाऊ' अशी श्रेणी दिली. श्रेणी उगीचच दिली आहे हघे.\nकालच मी प्रतिसाद दिल्याप्रमाणे, मला आता मी प्रतिसाद दिल्यानंतरही प्रतिसादांना श्रेणी देता येते आहे.\nमी निरर्थक श्रेणी दिली.\nनिरर्थक पण भडकाऊ आधी\nमी प्रतिसाद दिल्यावर श्रेणी बदलेली दिसली बहुतेक माणसं आणी भुतांना वेगळा नियम असावा\nभडकाऊचे निरर्थक झालेले नाही, हे नमूद करतो.\nते मी पण नमूद केलं. भुतांनी सेटींग्ज मध्य��� खेळ केले असतील.\nबहुतेक श्रेण्यांमध्ये पण श्रेणी असावी. म्हणजे अ ला ब कापते पण ब ला अ कापत नाही वगैरे\nप्रतिसादांसारखी लेखांना पण श्रेणी द्यायची सोय करता येईल का\nकंपूशाही मुळे श्रेणी बदलू शकते. बदललेली सहज समजूही शकते.\nउदा. मला क्रिकेटमधले काहीही समजत नाही. मी त्या विषयीच्या धाग्यावर फक्त श्रेणी देत फिरू लागलो तर माझ्या 'जजमेंट'ची अर्हता काय\nहे प्रकरण जरा विचित्र वाटते इतकेच.\nअन सर्वात मोठ्ठा आक्षेपः मला अजुनही कुणालाच श्रेणी देण्याची सुविधा मिळालेली नाहीये\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nतुम्हाला जर हा प्रकार फारसा\nतुम्हाला जर हा प्रकार फारसा समजत नै तर श्रेणी सुविधा कशाला हवीये\nसध्या ७१ सहसंपादक (श्रेणी\nसध्या ७१ सहसंपादक (श्रेणी देणारे) आहेत१. या मॉड्यूलच्या उपयुक्ततेचा अभ्यास त्यातून सुरू आहे. हे मॉड्यूल उपयुक्त ठरल्यास अधिकाधिक लोक सहसंपादक असावेत हा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे आणि असेल.\nशक्यतोवर लवकर हे सहसंपादक ऑटोमेटेड अल्गोरिदमने निवडावेत आणि कोणालाही हाताने निवडावे लागू नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\n१. नावांची यादी इथे आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nओहोहो हेच का ते घासकडवी म्हणत\nओहोहो हेच का ते घासकडवी म्हणत असलेले संस्थळावर नियमितपणे सकारात्मक व संस्थळाच्या अंतिम ध्येयाशी सुसंगत योगदान देणारे.\nमजेदार आहे सिलेक्षन. आता निवांत पोपट, बाळकोबा असले आयडी आम्च्या प्रतिसादांना श्रेणी लावणार. आनंद आहे.\nतुम्हाला का इंगळया डसताहेत कै\nतुम्हाला का इंगळया डसताहेत कै कळेना बॉ करा रे यांना कोणीतरी मॉडरेटर का काय ते\n'निवांत पोपट' ह्यांच नाव\n'निवांत पोपट' ह्यांच नाव घ्यायचं काय कारण ब्वॉ.. आणि नावावरून कसा ठरवता तुम्ही कसलाही अधिकार, तुम्ही वाचलंय का यांचं काही.\nकोण देणार नाहीच, पण\nमला काय हे श्रेणी वगैरे द्यायचा \"अधिकार\" नको बोवा\n[स्वगतः देतय कोण लिम्ब्या तुला तू तर आख्ख्या नेटवरुन ओवाळून टाकलेला तू तर आख्ख्या नेटवरुन ओवाळून टाकलेला तुला कशाला हवित ही सोन्गढोन्ग तुला कशाला हवित ही सोन्गढोन्ग तूच एक सोन्ग हेस]\nलई जबाबदारीचे काम ते, हिथ आमाला पाच वर्षातुन एकदा लोकसभाविधानसभान्च्या विलेक्शनीला वोट देणे, अर्थात उमेदवारान्ना श्रेणी देणे जमत नै, पाच पाच मिन्टात येणार्‍या प्रतिसादान्ना दरवेळेस ��्रेण्या देत बसणे कुठून जमणार\nका कोण जाणे, लपुन लपुन श्रेणी देणे म्हणजे मला कुणाच्या पाठीमागे लपुन बसुन त्याला खडा मारल्यागत वाट्टय, त्यापेक्षा प्रतिसादावर सणसणीत प्रतिसाद देणे सोप्पे अन नेमके काय असेल नसेल ते अरे ला कारे म्हणाव तोन्डावर, कस\n(इथे स्मायली द्या बोवा, किमान दात विचकणारी, जीभली दाखविणारी अन डोळा मारणारी तरी हवीच हवी)\nस्लॅश्डॉट जोमाने फॉलो करतय\nमराठीतील पहीलावहीला प्रतिसाद ष्रेणी अल्गोरिदम योग्य रितीने अंमलात आणल्याबद्दल धन्यवाद. कर्मा ची संकल्पना राबविल्या बद्दल अभिनंदन.\nप्रतिसादांच्या श्रेणीबरोबरच धाग्यांना तारे देण्याची नवीन सुविधा काही धाग्यांवर दिसत आहेत. श्रेणी देण्याचा अधिकार असलेला भाग्यवंत नसलो तरी एक सूचना कराविशी वाटते. एखादा लाल तारा किंवा शून्य किंवा असे काहीतरी असावे म्हणजे एकही तारा नाही, कोणीही जराही वेळ या लेखनाला वाचण्यात घालवू नये असा त्रागा व्यक्त करण्याची काहीतरी सोय करता आल्यास करावे.\nकोणीही जराही वेळ या लेखनाला\nकोणीही जराही वेळ या लेखनाला वाचण्यात घालवू नये असा त्रागा व्यक्त करण्याची काहीतरी सोय करता आल्यास करावे.\nसध्या एक काम करता येईल; अशा लेखांना अजिबात कोणीही काहीही तारे देऊ नयेत. असं केलं की सॉर्टींग अल्गोरिदनमधून हे धागे पार वगळलेच जातील. असे सॉर्ट केलेले उत्तमोत्तम धागे वाचायची सोय एका क्लिकमधे होईल यावर काम करते आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nबरेच ठिकाणी श्रेणी देणं रोचक\nबरेच ठिकाणी श्रेणी देणं रोचक दिसतंय. पण प्रत्येक वेळी दिलेली श्रेणी योग्यच असेल का \nश्रेणी देणा-याच्या आवडीनिवडीनुसार व्यक्तीसापेक्ष गुणांकन होऊ शकेल ना एखाद्या संभाषणात केवळ एकाच व्यक्तीला गुणांकन आणि दुस-याला अजिबातच नाही असं होण्याची शक्यता असू शकते का \nपुण्य खर्च होत असल्याने स्वतःसाठी श्रेणीची अपेक्षा नाही. निरर्थक, खोडसाळ अशा नकारार्थी द्यायच्या असतील तर हरकत नाही.\nव्यवस्थापकः व्यवस्थापकीय सोयीसाठी प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : स्वातंत्र्यचळवळीतील नेत्या मॅडम भिखाई कामा (१८६१), लेखक, कवी भास्कर उजगरे (१८८७), लेखक एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड (१८९६), सिनेनिर��माता, व्यावसायिक हॉवर्ड ह्यूज (१९०५), चित्रपट कलावंत प्रभाकर शंकर मुजुमदार (१९१५), लेखक, समीक्षक स.गं. मालशे (१९२१), संपादक ग. वा. बेहरे (१९२२), 'मपेट'कार जिम हेन्सन (१९३६), सिनेदिग्दर्शक पेद्रो अल्मोदोव्हार (१९४९), क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ (१९५०)\nमृत्यूदिवस : भौतिकज्ञ हान्स गायगर (१९४५), बालसाहित्यकार, रेखाटनकार डॉ. स्यूस (१९९१), सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सर्वमित्र सिकरी (१९९२), दिग्दर्शक, संघटक वासुदेव पाळंदे (१९९८), शब्दकोशकार, अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी (२००२), भौतिकज्ञ राजा रामण्णा (२००४), अभिनेत्री पद्मिनी (२००६)\nजागतिक सॉफ्टवेअर पेटंटविरोधी दिन.\nस्थापना : कॅथे पॅसिफिक एअरवेज (१९४६), होंडा (१९४८).\n१६७४ : शिवाजी महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक\n१८७३ : म. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.\n१९३२ : पुणे करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\n१९६० : CVN-65 या नावाने जगातील पहिले आण्विक सामर्थ्य असलेले विमानवाहू जहाज तैनात.\n१९७९ : 'काँप्युसर्व'ने मोफत इमेल सुविधा देणारी पहिली सार्वजनिक इंटरनेट सेवा सुरू केली.\n१९८८ : सोल ऑलिम्पिक : १०० मीटर शर्यतीत बेन जॉन्सनने सुवर्णपदक मिळवले. दोन दिवसांनी स्टेरॉईड चाचणीत दोषी आढळल्यामुळे हे पदक, आधीची सर्व पदके व त्याच्या नावावरचे जागतिक उच्चांक काढून घेण्यात आले.\n१९९६ : अणुचाचणीबंदी करारावर (CTBT) ७१ देशांची स्वाक्षरी.\n२०१४ : भारताचे मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/uttar-pradesh-sitapur-minor-girl-gang-raped-by-five-men-shoot-video-and-posted-online-mhpg-479782.html", "date_download": "2020-09-24T19:00:20Z", "digest": "sha1:BCFSUGNDK35I2N7OVRSDFQ2VK3JQR6MZ", "length": 20176, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांनी केला सामूहिक बलात्कार, व्हिडीओ तयार करून दिली धमकी | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांनी केला सामूहिक बलात्कार, व्हिडीओ तयार करून दिली धमकी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं 70 कोटींचं घबाड, ACB ची मोठी कारवाई\n खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने हॉटेल मालकाची बोटेचं छाटली\n अभ्यासाच्या बहाण्यानं मामेभावाकडून अल्पवयीन बहिणीचं लैंगिक शोषण\n5 लाखांसाठी जन्मदात्या आईने मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लावून दिलं लग्न\n अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांनी केला सामूहिक बलात्कार, व्हिडीओ तयार करून दिली धमकी\nआरोपींनी बलात्कार पीडितेचा व्हिडीओही तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पीडितेच्या कुटूंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.\nसीतापूर, 15 सप्टेंबर : उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील सीतापुरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गावातीलच 5 तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, आरोपींनी बलात्कार पीडितेचा व्हिडीओही तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पीडितेच्या कुटूंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पाचही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि एका आरोपीला अटक केली. ही घटना 7 सप्टेंबर रोजी घडली.\nअसा आरोप आहे की सीतापूरच्या इमलिया सुलतानपूर भागातील भांडिया गावात 7 सप्टेंबर रोजी दलित अल्पवयीन मुलगी शौचालयासाठी गेली असता गावातील पाच तरुणांनी पीडितीला पकडलं. त्यावंतर पीडितेला उसाच्या शेतात घेऊन गेले आणि त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती.\nवाचा-मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार\nमात्र, सोमवारी या आरोपींनी सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. तातडीने पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि आरोपींचा शोध सुरू केला.\nवाचा-मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार\nएसपी आरपी सिंह स्वत: सामूहिक बलात्कार घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी सुत्रं हातात घेतली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एक पथकही तयार केले आहे. आतापर्यंत पाच पैकी एकाला अटक करण्यात आली आहे तर चार आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे एसपींनी सांगितले.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून द��सतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/second-wife-murder-for-with-the-help-of-the-first-wife-mhsp-406911.html", "date_download": "2020-09-24T19:31:58Z", "digest": "sha1:F5QASWVJYBM24NTHCMYFYIJ7AVGLJXVS", "length": 19567, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीचा गळा आवळून खून... मुलीच्याही हत्येचा प्रयत्न | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\n���ुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nपहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीचा गळा आवळून खून... मुलीच्याही हत्येचा प्रयत्न\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं 70 कोटींचं घबाड, ACB ची मोठी कारवाई\n खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने हॉटेल मालकाची बोटेचं छाटली\n अभ्यासाच्या बहाण्यानं मामेभावाकडून अल्पवयीन बहिणीचं लैंगिक शोषण\n5 लाखांसाठी जन्मदात्या आईने मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लावून दिलं लग्न\nपहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीचा गळा आवळून खून... मुलीच्याही हत्येचा प्रयत्न\nएका दादल्याने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.\nजालना, 13 सप्टेंबर: एका दादल्याने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याची पहिली पत्नी व मुलाला अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूजा अमोल पाठक (25) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील यशोदीप नगरात शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. आरोपी पाठक मंगल कार्यालयाचा मालक आहे.\nमुलीचाही खून करण्याच प्रयत्न..\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अमोल वसंत पाठकसह त्याची पहिली पत्नी वैशाली पाठक व मुलगा उज्ज्वल पाठक या तिघांना अटक करण्यात आली आहे. अमोल पाठक याने दुसरी पत्नी पूजा अमोल पाठक (25) हिचा गुरुवारी गळा आवळून खून केला. तसेच, पूजाची मुलगी सिद्धी हिचाही गळा दाबण्यात आला होता. मात्र, ती थोडक्यात बचावली. हा प्रकार रात्री उशिरा लक्षात आल्यानंतर मृत पूजाची आई लताबाई मेहरा यांनी पोलिसांत तक्रार दिली.\nडीव्हीआर गायब...पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न..\nआरोपी अमोल पाठक याने पत्नीची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. घटनास्थळचे सीसीटीव्ही फुटेज मिळू नये म्हणून आरोपीने डीव्हीआर (DVR) गायब केला आहे. या कामात आरोपीला पहिली पत्नी वैशाली आणि मुलगा उज्ज्वल याने मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\nVIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मार���ाण\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manavya.org/index.php", "date_download": "2020-09-24T19:08:47Z", "digest": "sha1:P2X4GYSY4M3AZGMDPEQL5GFLO4CLLZ6C", "length": 12091, "nlines": 120, "source_domain": "manavya.org", "title": "Home", "raw_content": "\n२२ वा वर्धापन दिन\nमानव्याचा २२वा वर्धापनदिन ३० जून२०१९ रोजी एस एम जोशी सभागृह पुणे येथे संपन्न झाला.\nदेणगीदार,हितचिंतक व कार्यकर्ते यांना जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी येता यावे या हेतूने यावेळी कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला. काही नवीन माणसे जोडली गेली.\nयावेळी निवेदन लिहिण्यापासून आभार मानण्यापर्यंतची सर्व जबाबदारी संस्थेच्या मुलामुलींनी स्व्यप्रेरणेने पार पाडली.यानिमित्ताने विचारांचे महत्त्व, वक्तशीरपणा, शिस्तबद्धता,सुसुत्रता,आत्मविश्वास अशा अनेक गोष्टींचे महत्व मुलांना समजले.\nआपल्यातील स��्व गुणांचा कस लागून नवनिर्मितीचा आणि त्याच्या सादरीकरणाचा आनंद मुलांनी अनुभवला.संस्थेच्या सर्वकर्मचाऱ्यांना, ट्रस्टीना सुद्धा याचे समाधान आणि कौतुक वाटले.\nकार्यक्रमामध्ये दोन मुलांच्या यशोगाथा सांगण्यात आल्या. विकास शिंदे या ८ वर्षिय मुलांचे आजारपण इतके गुतागुंतीचे होते. पण साईनाथ या आपल्याच संस्थेच्या मुलाने प्रेमाने, आपुलकीने आणि सेवाभावाने त्याची सातत्याने काळजी घेऊन त्याला पूर्ण बरे केलेआणि शिक्षणाच्या प्रवाहात आणले या गोष्टीचे डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटत आहे.\nप्रेम व स्नेहभावाने सेवा केल्यास आश्चर्य कारकरित्या जीवन पुन्हा उभे राहू शकते हे साईनाथने दाखवूनदिले. या वेळी त्याचा सत्कार करण्यात आला. दुसरी केस सुषमा हीची होती. सुषमाने स्वत:चीच कहाणी स्वत:च्या शब्दात सादर केली. तिच्या निराधार आयुष्याला मिळालेला मानव्यचा हात आणि नंतर तिच्या वयाच्या ४ वर्षापासून ते आत्ता १८ व्या वर्षापर्यंतचा प्रवास तिने वर्णन केला व पुढील भविष्याची रूपरेखा मांडली मानव्यने वेळेत दिलेला आधार, प्रेम व त्या ही पुढे जाऊन जीवनाला अर्थपूर्ण करण्यासाठी लागणारी ‘व्हिजन’/दृष्टीदिल्याबद्दल सुषमाने संस्थेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.\nयानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ. राजीव बसर्गेकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी पाच कार्मेदिय, पाच ज्ञानेंद्रीये यांच्या मदतीने निसर्गाकडून काय शिकता येते याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले.\nसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री. शिरिष लवाटे यांनी आपल्या भाषणातून मानव्यचा प्रवास व भवितव्य यावर आपले विचार मांडले एच आय व्ही बद्दल समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि एच आय व्ही मुलांना देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे हे सांगितले.\nकला-गुणदर्शन कार्यक्रमात मुला-मुलींचे नृत्यांचे सादरीकरण झाले यात लोककला, वेस्टर्नडान्स,नृत्य-नाटिका यांची छान गुंफण पहावयास मिळाली.\nसर्व सादरीकरणात उपस्थितांनी टाळ्यांवर ताल धरून सहर्ष आपला सहभाग नोंदवला. सादरीकरणात शेवटी मानव्याच्या संस्थापिका कै. विजयाताई लवाटे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना, आईच्या ममतेने वाढलेल्या‘मानव्यचा प्रातिनिधिक अविष्कार म्हणून छोट्या साक्षीने आणि प्रज्ञाने एक नृत्य-नाटिका सादर केली. या वे���ी साऱ्या सभागृहाचे डोळे पाणावले गेले.\nकार्यक्रमाच्या शेवटी मानव्यच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुलांचे कुटुंब सदस्य या नात्याने मुलांनी छान सरप्राईज दिले. मुलांनी या वेळी प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल त्यांना वाटलेल्या भावना स्व-रचित काव्यरूपाने व्यक्त केल्या. कार्यक्रमाचा हा कळस होता.\nशेवटी मानव्यची सर्व मुले-मुली , कर्मचारी, अध्यक्ष, विश्वस्त यांनी एकत्रितपणे उपस्थित सर्व हितचिंतक, देणगीदार, मदतकर्ते यांना विनम्र अभिवादन केले.\nकार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.\nस्टॉलवर ठेवलेल्या मुला-मुलींनी बनवलेल्या विविध वस्तूंना पण चांगला प्रतिसाद मिळाला.\nस्नेहभोजनाच्यावेळी अध्यक्ष, इतर विश्वस्त, कर्मचारी यांनी उपस्थिताशी अनौपचारीक संवाद साधला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hrithik-roshan-shifts-super-30-release-to-avoid-mental-violence-with-kangana-ranaut-film-mental-hai-kya-mn-371737.html", "date_download": "2020-09-24T19:10:50Z", "digest": "sha1:SWGDKTFAGMZDZP2ITZUJATTWQFUWZLLA", "length": 22103, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगनै- ऋतिक वादाला आता नवं वळण | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्य�� वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थ��ार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण\nकंगनाच्या सिनेमाची तारीख समोर आल्यानंतर हृतिकने त्याच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली. मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्याने असं केल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं.\nमुंबई, 10 मे- कंगना रणौत आणि ऋतिक रोशन यांच्यातला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून दोघांनी एकमेकांबद्दल बोलणं टाळलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या वादाने तोंड वर काढलं आहे. त्यांच्यातला नवा वाद हा सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून सुरू झाला आहे. त्याचं झालं असं की, कंगनाचा आगामी सिनेमा मेंटल है क्या आणि हृतिक रोशनचा सुपर ३० सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. यामुळे सोशल मीडियावर या दोन सिनेमांच्या प्रदर्शनावरून वाद सुरू झाले. या वादात कंगनाची बहीण रंगोली चंडेलनेही उडी घेतली. रंगोलीने एका मागोमाक एक ट्वीट करत हृतिकला खडेबोल सुनावले.\nआता सरोगसीद्वारे बाबा होण्याचं प्लॅनिंग करतोय सलमान खान\nरंगोलीने कोणाचीही भीती न बाळगता सडेतोडपणे ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलं. कंगनाचा मेंटल है क्या सिनेमा येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या सिनेमाची तारीख समोर आल्यानंतर हृतिकने त्याच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली. मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्याने असं केल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं. यानंतर सुरू झालं ते ट्विटर वॉर...\n'माझं नाव आलिया होतं पण, सलमाननं ते बदलायला लावलं'\nरंगोलीने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘एका व्यक्तिकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते, जो युद्धात समोर येण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसतो.’ एवढंच बोलून रंगोली थांबली नाही ती पुढे म्हणाली की, ‘बालाजी काय कंगना रणौतचं प्रोडक्शन हाउस आहे का की जेव्हा वाटलं तेव्हा सिनेमा प्रदर्शित करायला. पण पप्पू तर पप्पूच असतो. कॉमन सेन्सच नाहीये. आता तू पाहा तुझी काय हालत होते....’\nयानंतर रंगोलीने अजून एक ट्वीट करत म्हटलं की, ‘तू तुझ्या स्वस्तातल्या पीआरकडून ट्वीट करवून घेतोस आणि ती एक मुलाखत देते आणि तू चारी मुंड्या चीत...’ कंगनाची बहीण सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. ती दररोज काही ना काही ट्विटरवर शेअर करत असते.\nरात्रीस खेळ चाले : काशीचा शेवट जवळ येत चाललाय कारण...\nबॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता पुरुषाच्याच प्रेमात \nतिने नुकतंच एक ट्वीट केलं होतं, त्यात तिने स्पष्ट म्हटलं की, ‘कंगनाने एकता कपूरला मेंटल है क्या सिनेमा २६ जुलैला प्रदर्शित न करण्याबद्दल सांगितले. पण हा पूर्णपणे एकताचा निर्णय होता. एक निर्माती म्हणून सिनेमा कोणत्या दिवशी प्रदर्शित करायचा याचा निर्णय निर्माताच घेतो. यानंतर एकता तिचा लहानपणीचा मित्र हृतिकला भेटली आणि दोघांनी मिळून हा निर्णय घेतला.’\nदिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय ���ायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/the-unique-world-of-mobile-gaming/articleshow/72210344.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T19:24:05Z", "digest": "sha1:GWB4LWTVLANURDT45KPLLPETFPQFIMMG", "length": 16946, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोबाइल गेमिंगचे अनोखे विश्व\nमोबाइल गेमिंगचे अवघे विश्वच निराळे आहे या जगात दररोज एकापेक्षा एक सरस आणि अत्याधुनिक गेम सादर होतात...\nमोबाइल गेमिंगचे अवघे विश्वच निराळे आहे. या जगात दररोज एकापेक्षा एक सरस आणि अत्याधुनिक गेम सादर होतात. मात्र, असे काही जुनेही गेम्स आहेत की जे नव्या अपडेटसह पुन्हा सादर होत असून, ते आणखी मनोरंजक होत आहेत. त्यामुळेच आजच्याघडीला त्यांचे डाउनलोडिंग कोटीकोटीच्या घरात होत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील डिजिटलविश्वात प्रचंड लोकप्रिय होत असलेल्या गेम्सचा घेतलेला आढावा...\n१) क्लॅश ऑफ क्लॅन्स (Clash Of Clans)\nआधुनिक व्हर्शन : क्लॅश ऑफ क्लॅन्स (ऑक्टोबर २०१९)\nडाउनलोड : ५० कोटी\nहा मोबाइलवरील सर्वांत लोकप्रिय रिअल टाइम स्ट्रॅटेजी गेमपैकी एक आहे. जुन्या काळातील राजा-महाराजांच्या फँटसीवर आधारित हा गेम असून, लक्ष्यावर नजर ठेवून गोल्ड जमा करणे हा या गेमचे उद्दिष्ट आहे. या गेमचा प्रमुख हेतू नगराची स्थापना करणे, सोने गोळा करणे आणि अधिकाधिक संपत्तीच्या मोहात शेजारचे गाव लुटणे हा आहे.\nआधुनिक व्हर्शन : कॉल ऑफ ड्युटी मोबाइल\nडाउनलोड : १.४० कोटींहून अधिक\n१५ वर्षांपेक्षा जुन्या असणाऱ्या या गेमच्या प्रत्येक व्हर्शनला नेटिझन्स आणि स्मार्टफोनधारकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या गेमच्या मोबाइल व्हर्शनने लोकप्रियतेत मोठी भर घातली. सादरीकरणानंतर आठवडाभराच्या आतच हा गेम १ कोटी ४० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केला आहे. त्यामुळे हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय गेम ठरला आहे. हा गेम खेळण्याचा आनंद लुटणारी मंडळी आधुनिक आणि प्रशिक्षित कमांडोचा अनुभव घेतात.\nसादर : जुलै २०१९\nआधुनिक व्हर्शन : इंडियन एअर फोर्स : ए कट अबव्ह\nडाउनलोड : १० लाखांहून अधिक\nगुगलने भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या शौर्यावर आधारित या थ्रीडी व्हिडिओ गेमला बेस्ट गेम्स २०१९च्या यूझर्स चॉइस गेम कॅटेगरीसाठी नामांकित केले आहे. हा एक ऑनलाइन मल्टिप्लेयर बॅटल गेम असून, खेळाडूंना वायू दलाच्या कॉम्बॅट मिशनचा व्हर्च्युअल अनुभव मिळतो. हा गेम खेळणाऱ्यांना अगदी खऱ्याखुऱ्या पायलटचा अनुभव मिळेल याचा चांगलाच प्रयत्न करण्यात आला आहे. गेम खेळणाऱ्यांना फायटर जेट आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शत्रूला नामोहरम करावे लागते.\nडाउनलोड : पहिल्याच आठवड्यात १० कोटी\nया गेममध्ये चार खेळाडूंना एका स्क्वॅडच्या माध्यमातून बेटावर उतरवले जाते. तेथे त्यांना शस्त्रास्त्रांच्या मदतीने शेवटपर्यंत टिकण्यासाठी लढाई करावी लागते.\nआधुनिक व्हर्शन : फिफा २०\nडाउनलोड : २६ कोटींहून अधिक\nया गेममध्ये तुम्हाला मँचेस्टर युनायटेड किंवा एफसी बार्सिलोना यापैकी एका टीमचे मॅनेजर व्हावे लागते. त्यानंतर आपल्या टीमला माद्रिद किंवा अन्य फुटबॉल ग्राउंडमध्ये व्हर्च्युअल प्लेसाठी घेऊन जाऊ शकता.\nआधुनिक व्हर्शन : अॅस्फाल्ट ९, लिजंड्स\nडाउनलोड : ३५ कोटींहून अधिक\nहा कार रेसिंग गेम इतरांपेक्षा बराच वेगळा आहे. त्यामध्ये शानदार कारचे सर्व मॉडेल उपलब्ध आहेत. त्यातील एक एक कार निवडून गेमचा आनंद घेतला जाऊ शकतो. जगभरातील विविध ठिकाणी रेसही खेळली जाऊ शकते. हा गेम खेळताना रोमांच उभा राहतो, असे अनेकांचा अनुभव आहे.\nआधुनिक व्हर्शन : पोकेमॉन गो\nडाउनलोड : १ अब्जांहून अधिक\nजगभरात यशस्वी ठरलेल्या ऑग्युमेंटेड रिअॅलिटी गेम्समध्ये पोकेमॉन गोचा समावेश होतो. या गेमचे वैशिष्ट्य म्हणजे तो खेळण्यासाठी स्मार्टफोनच्या स्क्रीनला चिकटून बसण्याची आवश्यकता भासत नाही. या गेममधील पात्रांची शिकार करण्यासाठी अनेकांनी कोणत्याही मर्यादा पार केल्याचे दिसून आले आहे. या गेममध्ये ४००हून अधिक पोकेमॉन कॅरेक्टर उपलब्ध आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजबरदस्त फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह Vivo Watch झाली ला...\nगुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल...\nApple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या क...\nफ्लिपकार्टवर सेलः टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनवर ७५ ...\nशाओमीने आणला स्वस्त ई-बूक रिडर महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल म��ाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/teenager-from-a-tribal-family-in-dahanu-in-palghar-district-hemant-zate-allegedly-hanged-himself-after-being-told-not-to-play-pubg/articleshow/71628369.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T19:20:41Z", "digest": "sha1:4FANOQUI6OSD35OYBZF6N7IMIE6BMK5X", "length": 14920, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपालघर: रात्रभर पबजी खेळायचा; गळफास घेऊन केली आत्महत्या\nपबजीच्या वेडापायी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. डहाणूमधील एका आदिवासी विद्यार्थ्यानंही पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हेमंत झाटे (वय १९) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्यानं गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.\nपालघर: पबजीच्या वेडापायी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. डहाणूमधील एका आदिवासी विद्यार्थ्यानंही पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हेमंत झाटे (वय १९) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्यानं गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.\nहेमंत हा डहाणूमध्ये राहत होता. तो बारावी उत्तीर्ण झाला होता. सध्या तो कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. चिराग मेहता यांच्या भातगिरणीमध्ये हेमंतचे वडील काम करत होते. घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळं हेमंतचं शिक्षण थांबलं होतं. मात्र, मेहता यांनी हेमंतच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेतली होती.\nपबजी गेमचे व्यसन लागलेल्या तरुणाची आत्महत्या\nबारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या\nमेहता यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंतला पबजी गेमचं व्यसन जडलं होतं. रात्री उशिरापर्यंत तो मोबाइलवर पबजी खेळत असे. मेहता यांनी हेमंतला अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. पबजी खेळू नको असं सांगितलं. सोमवारी तब्येत बरी नाही असं सांगून हेमंत त्याच्या खोलीमध्ये लवकर झोपण्यासाठी ���ेला. मात्र, त्यानं खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी पबजी गेमचं वेड असलेल्या आणि नैराश्यानं ग्रासलेल्या एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली होती. बॉबी शंकर मानके असं या तरुणाचं नाव होते. बॉबी पबजी गेम खेळत असे. त्याने बारावीनंतर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. त्याला ‘पब जी’ गेमचे वेड असल्याने तो सतत गेम खेळत असे. यामुळे त्याचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते. अखेर इंजिनिअरींग न झेपल्याने त्याने ते सोडले आणि बीबीए ला प्रवेश घेतला. त्यानंतरसुद्धा गेमचे वेड कमी झाले नाही. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्षच होत गेले. अलिकडेच त्याने बीबीएची परीक्षा दिली होती. मात्र ही परीक्षासुद्धा चांगली गेली नसल्याचे बोलले जात होते. या काळात तो नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर वैद्यकीय उपचारसुद्धा सुरू होते. त्याने यापूर्वीसुद्धा आपल्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी दुर्घटनाः मृतांचा आकडा २५वर; या कारणामुळं कोसळली...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nसमर्थवाडी स्थानकाला लाल सिग्नल\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/india-will-emerging-market-sovereigns-highest-debt-burdens-2021-moody-340750", "date_download": "2020-09-24T17:56:48Z", "digest": "sha1:5N4IZWC6LHFDIG5SDRY2RIMTA5G4R4Q2", "length": 16240, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा; 2021 पर्यंत देशावर असेल सर्वाधिक कर्ज | eSakal", "raw_content": "\nभारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा; 2021 पर्यंत देशावर असेल सर्वाधिक कर्ज\nकोरोनाच्या संकटात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताची अर्थव्यवस्थेलासुद्धा यामुळे दणका बसला असून आता जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने धोक्याची घंटाच वाजवली आहे.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताची अर्थव्यवस्थेलासुद्धा यामुळे दणका बसला असून आता जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने धोक्याची घंटाच वाजवली आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने मंगळवारी म्हटलं की, 2021 पर्यंत भारत हा सर्वाधिक कर्ज असललेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. कोरोना महामारीमुळे आर्थिक विकास आणि वित्तीय गणितांमध्ये बराच फरक पडणार आहे. याचा अर्थव्यवस्थेवरही प्रभाव पडेल आणि पुढच्या काही वर्षांपर्यंत अशा देशांच्या अर्थव्यवस्थेला कर्जाच्या ओझ्याखालीच रहावं लागेल.\nमूडीजने म्हटलं आहे की, विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत सध्या वाढत असलेल्या तुटीमुळे त्यांच्यावरील कर्जात वाढ होत आहे. 2019 च्या तुलनेत 2021 पर्यंत यात 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. यातील काहींवर मोठं व्याजही भरावं लागणार आहे. ज्यामुळे कर्जात आणखी वाढ होईल. मूडीजने म्हटलं की, विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यावर सर्वाधिक कर्ज असू शकतं.\nहे वाचा - 'कुणीच कल्पना केली नव्हती अशी गोष्ट आम्ही केली', कोरोना लशीबद्दल ट्रम्प यांची मोठी घोषणा\nकमकुवत झालेली अर्थव्यवस्था आणि अचानक ओढावलेलं संकट यामुळे भारत, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कस्तान यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. मूडीजने म्हटलं की, भारताच्या अर्थव्यवस्थेवरील वाढत्या दबावामुळे अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये एनपीएमध्ये होणाऱ्या वाढीची समस्या मोठी होत चालली असून बँकाच्या स्थितीवर याचा परिणाम होत आहे. विशेषत: सरकारी बँकांची स्थिती बिकट झाली आहे.\nइतिहासात पहिल्यांदाच जीडीपीमध्ये सर्वाधिक घट\nकोरोना विषाणू (Coronavirus) महामारी आणि टाळेबंदीचा प्रभाव सकल राष्ट्रीय उत्पादनावरही (GDP)पाहायला मिळाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल-जून) भारताच्या जीडीपीमध्ये तब्बल २३.९ टक्क्यांची घसरण नोंद करण्यात आली आहे. या तुलनेत गेल्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये ३.१ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. २०१९-२० च्या या काळातील तिमाहीमध्ये ५.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. सोमवारी सरकारकडून जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. २१ लाख करोड रुपयांच्या आर्थिक मदतीनंतरही कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंदे उद्धवस्त झाले आहेत. तसेच याचा वाईट परिणाम सामान्य लोकांवर पडला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलासादायक : सलग सातव्या दिवशी बरे होणारे अधिक\nजळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी...\nडाॅक्टरांच्या रूपात देवच आला धावून, निभावला माणुसकीचा धर्म\nनागपूर : कोरोना संकटाच्या काळात नागपुरातील विविध रुग्णालयांत प्रसूतीसाठी भटकंती करणाऱ्या एका गर्भवती मातेला दाखल करून घेत एकही रुपया न घेता या...\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nजिल्ह्यात दिवसभरात विक्रमी २ हजार ३१० रूग्‍ण कोरोनामुक्त; नवे १ हजार १७६ बाधित\nनाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुक्‍त होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे बरे झालेल्‍या रूग्‍णांच्‍या...\n'कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला कंपनीत सामावून घ्यावे'; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनाशिक/सिडको : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा त्या परिवारातील किंवा त्या परिवाराने सुचविलेल्या...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-airport-start-janevari-month-uday-samant-says-reportres-ratnagiri-338741", "date_download": "2020-09-24T17:35:09Z", "digest": "sha1:2Q7LOLUNKR3B5N2AHLNTUWJGJA6G67LJ", "length": 16896, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारीपासून हवाई सफर | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात जानेवारीपासून हवाई सफर\nरत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गतील विमानतळे लवकरच वाहतुकीसाठी सुरु केली जाणार आहेत.\nरत्नागिरी : रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गतील विमानतळे लवकरच वाहतुकीसाठी सुरु केली जाणार आहेत. कोरोनामुळे स���ंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे काम रखडले होते. तर रत्नागिरी विमानतळाबाबत तटरक्षक दलाशी चर्चा सुरु असून जानेवारीत हवाई उड्डाण होईल असा विश्‍वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.\nझुम अ‍ॅपवरुन मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या कोविडीमुळे रेल्वे वाहतूक बंद आहे. रत्नागिरीतील विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून ती कोस्टगार्डकडे आहे. उडान योजनेतंर्गत रत्नागिरीचा समावेश केलेला आहे. येथील टर्मिनल इमारतीचेही काम सुरु झाले आहे. येथील हवाई वाहतूक सुरु करण्यासंदर्भात जानेवारीमध्ये निर्णय होईल. तसेच सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळ डिसेंबरपर्यंत सुरु केले जाईल.\nहेही वाचा - एसटीच्या देखाव्यातून केले समाजप्रबोधन; वाचा सविस्तर...\nकोविडमुळे 1 मे चा मुहूर्त पुढे गेला आहे. सागरी महामार्ग अस्तित्वात यावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना विनंती केली होती. त्यानुसार सागरी महामार्गासाठी आवश्यक केंद्राचा समभाग दिला जाईल असे गडकरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकल्पही मार्गी लागेल. रत्नागिरीतील स्टरलाईटची सातशे एकर जागा पडून आहे. त्यात तांत्रिक अडचणी असून स्टरलाईट कंपनी ही जागा शासनाच्या ताब्यात द्यायला तयार नाही. चौदा लाखाचा महसूल कंपनी भरत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून उद्योग विभागाकडून चांगला वकील दिला आहे. त्याचा निकाल शासनाच्या बाजूने लागला तर ती जागा कारखाना आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांमत यांनी सांगितले.\nते म्हणाले, महावितरणच्या विजबिलात सवलत दिली जात नसल्यामुळे छोटे उद्योग बंद पडत आहेत. यासंदर्भात मंत्री नितीन राऊत यांच्याकडे चर्चा झाली आहे. कोरोना काळात सरासरी युनिटवर बिले काढली आहेत. त्यात सवलत द्यावी यादृष्टीने मुख्यमंत्री विचार करत आहेत.\nहेही वाचा - कोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा..\nजिल्ह्यात तिन रोप वे तयार करण्यात येणार आहे. त्यात राजापूरात माचाळ ते विशाळगड, रत्नागिरीत भगवती आणि थिबापॅलेस ते भाट्ये, चिपळूणात परशुराम मंदिर यांचा समावेश आहे. हा प्रकल्प शासनाला शक्य नसल्याने पीपीपी मॉडेलद्वारे राबविण्याचा विचार आहे. मात्र त्यासाठी कालावधी लागेल. तांत्रिक अभ्यास केल्यानंतर अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन तीनपैकी एका ठिकाणी पायलट प्रकल्प उभारला जाईल असे सामंत यांनी सांगितले.\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nनाॅन स्टॅाप चोविस तास : जिद्दी अभियंत्यांनी एक महिन्यात पेडणे बोगद्यात दाखवला अविष्कार\nरत्नागिरी : मुसळधार पाऊस, भुसभुशीत झालेली माती, डोंगरातील झरे अशा प्रतिकुल परिस्थितित कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे (पेर्णेम) टनेलची दुुरुस्ती...\nबिबट्याचे पाहून हल्ले, पथक पुन्हा रत्नागिरीत आले\nपावस : पावस-पूर्णगड मार्गावरील मेर्वी-बेहेरे टप्पा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. बिबट्या पडण्यासाठी आलेली पथकेही हात...\nपिंडीवर सोमवारी जेव्हा खरेखुरे नागराज अवतरतात\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) : वैभववाडी-तळेरे मार्गावरील कोकिसरे नारकरवाडी येथील शकंराच्या पिंडीवर खराखुरा नाग फणा काढुन बसल्यामुळे तो लोकांमध्ये कुतुहलाचा...\nकोकणात ऑनलाईन रिपोर्टमध्ये कृषीच्या १२ घटकांचा समावेश ; एका क्लिकवर मिळतोय ताळेबंद\nरत्नागिरी : तळागाळात काम करणाऱ्या कृषी सहायकांनी केलेल्या कामाची माहिती तत्काळ आणि सोप्या पद्धतीने थेट संचालकांपर्यंत पोचवण्यासाठी केलेल्या ऑनलाईन...\nकोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक दिसणार ; नेपाळमध्ये डेमू ट्रेन धावणार\nरत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक आता नेपाळवासीयांना अनुभवायाला मिळणार आहे. गेल्या वर्षी नेपाळ सरकारशी झालेल्या करारानुसार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/emotional-post-shared-ankita-lokhande-marathi-news-342911", "date_download": "2020-09-24T18:22:28Z", "digest": "sha1:E5HL4TA6RPYL45JUA6BKGYK7FBG3LE5Q", "length": 13457, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"मलाही आई व्हायचयं.. तुझ्यासारखं..!\" अंकिता लोखंडेने शेअर केली भावनिक पोस्ट | eSakal", "raw_content": "\n\"मलाही आई व्हायचयं.. तुझ्यासारखं..\" अंकिता लोखंडेने शेअर केली भावनिक पोस्ट\nपवित्र रिश्ता या मालिकेपासून दोघांच्या प्रेमाचे सुत जुळलेल्या सुशांतची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच अंकिता लोखंडे हिला देखील सुशांतच्या मृत्यूने धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसह अंकिताही सीबीआय तपासाची मागणी करीत आहे. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून सोशल मीडियावर कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करते. पण अशात तिने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती म्हणते..\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूचे रहस्य लवकरात लवकर उलघडावं आणि त्याला न्याय मिळावा यासाठी त्याचे चाहते आस धरून बसले आहेत.\nमला देखील आई व्हायचय..तुझ्यासारखं\nपवित्र रिश्ता या मालिकेपासून दोघांच्या प्रेमाचे सुत जुळलेल्या सुशांतची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच अंकिता लोखंडे हिला देखील सुशांतच्या मृत्यूने धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसह अंकिताही सीबीआय तपासाची मागणी करीत आहे. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून सोशल मीडियावर कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करते. पण अशात तिने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती म्हणते...मला देखील आई व्हायचय..तुझ्यासारखं...ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे आणि का\nहेही वाचा > ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; \"महिला रुग्ण व डॉक्टर\" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल\nटिचर्स डे निमित्त शेअर केली पोस्ट\nअंकिता लोखंडेने ती सोशल मीडियावर कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करते. आताच अंकिताने आपल्या आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. अंकिताने आईसोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की - मी सर्वप्रथम आणि नेहमीच फेव्हरेट टीचर..तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आई...मी माझ्या मुलांसाठीही तुझ्यास���रखं होऊ इच्छिते..लव्ह यू आई..अंकिताने टीचर्स डेच्या निमित्ताने आईसाठी ही खास पोस्ट केली आहे. अंकिताची ही पोस्ट फॅन्सना खूप आवडली आहे.\nहेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप\nसंपादन - ज्योती देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकपल नंतर सोशल मीडियावर आता ‘खाकी चॅलेंजची’ धूम; ‘माझी वर्दी-माझा अभिमान’; पोलिसांनी स्विकारले चॅलेंज\nनागपूर : सध्या फेसबुकवर वेगवेगळ्या ‘चॅलेंज’चा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये कपल चॅलेंजला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. त्यातच आता कोरोना काळात पहिल्या फळीत...\nदीपिका पदूकोणनंतर ड्रग कनेक्शनमध्ये आता दिया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB करणार चौकशी\nमुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग कनेक्शनशी संबंधित आता बॉलीवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर यायला सुरुवात झाली आहे. सारा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/water-discharge-jayakwadi-dam-aurangabad-news-345860", "date_download": "2020-09-24T17:16:40Z", "digest": "sha1:EIO34YB6C3OB2IJKNU55QBCPMP6VOBZH", "length": 16606, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "जायकवाड धरणाचे १८ दरवाजे उघडले, गोदापात्रात २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु | eSakal", "raw_content": "\nजायकवाड धरणाचे १८ दरवाजे उघडले, गोदापात्रात २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु\nपैठण येथील जायकवाडी धरणात वेगाने पाण्याची आवक वाढल्यामुळे उघडण्यात आलेल्या दरवाज्यांच्या संख्येत पुन्हा रविवारी (ता.१३) वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या २७ वक्राकार दरवाज्यांपैकी आता एकुण १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून गोदापात्रात २५ हजार १५२ क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.\nपैठण (जि.औरंगाबाद) : पैठण येथील जायकवाडी धरणात वेगाने पाण्याची आवक वाढल्यामुळे उघडण्यात आलेल्या दरवाज्यांच्या संख्येत पुन्हा रव��वारी (ता.१३) वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या २७ वक्राकार दरवाज्यांपैकी आता एकुण १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून गोदापात्रात २५ हजार १५२ क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणातुन गोदापात्रात सोडण्यात आलेला हा पहिला मोठा विसर्ग असुन यामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरुन वाहु लागले आहे.\nयंदा जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे धरण प्रशासनाने वाढत्या पाणी पातळीची नोंद घेऊन धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ता.५ सप्टेंबरपासुन धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली. यावेळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर याच दिवशी पाणीसाठा वाढल्यामुळे धरणाच्या दरवाज्यांच्या संख्येत वाढ करुन ही संख्या बारा करण्यात आली.\nअन् त्यांनी अडीच एकरातल्या डाळींबावर जेसीबी फिरवला, पैठण तालुक्यातील शेतकऱ्याची...\nत्यात पुन्हा वाढ करुन ही संख्या १६ करण्यात आली होती. परंतु यानंतर पाण्याची आवक बघुन दरवाज्यांची संख्या कमी करण्यात येऊन नऊ दरवाजे सुरु ठेवण्यात आले होते. यानंतर रात्री पुन्हा पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आता १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरण नियंत्रण कक्षातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार धरणात पाण्याची आवक २१ हजार ४४२ क्युसेक असुन धरणाची टक्केवारी ९९.४२ टक्के आहे.\nएकूण पाणीसाठा २८९७. १०० दशलक्ष घनमीटर आहे, तर जिवंत पाणीसाठा २१५८.९९४ दशलक्ष घनमीटर आहे. बारा दरवाजे दीड फुट तर सहा दरवाजे एक फुट उंचीने उघडण्यात आले आहे. धरण सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, शाखा अभियंता अनिकेत हसबनीस, बी. वाय अंधारे पाणी पातळीवर विशेष नियंत्रण ठेवुन पाणी परिस्थिती हाताळत आहे.\n कर्जाचा बोजा उतरविण्याकडे करु नका दुर्लक्ष, नाहीतर '...\nजलविद्युत केंद्रातुन पाणी सोडणे बंद\nधरणाच्या उजव्या कालव्यातून सहाशे क्युसेक तर डाव्या कालव्यातुन १५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच धरणावरील जलविद्युत निर्मिती केंद्रातून गोदावरीत सुरु करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाच्या थेट दरवाजातून मोठा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असल्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्रातील विसर्ग बंद करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.\n���ंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर\nनांदेड : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर औरंगाबाद येथील सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांची निवड झाली आहे. सामान्य...\n‘रब ने बनाई जोडी’ची फेसबुकवर धूम कपल चॅलेंज’ होतेय व्हायरल\nचांदूर रेल्वे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही महिन्यांअगोदर नथीचा नखरा, पैठणी चॅलेंज असे अनेक विषय नेटकऱ्यांनी उचलून...\nपाऊस पाठ सोडेना; मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टी\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. मंगळवार (ता.२२) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत...\nआरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सरकारविरुध्द बोंबाबोंब आंदोलन\nपैठण (जि.औरंगाबाद) : मराठा समाजाचे आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे, अशी मागणी करुन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पैठण येथे सोमवारी (ता.२१)...\nऔरंगाबादेत २७७ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २३ हजार ९८५ रुग्ण झाले बरे\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज रविवारी (ता.२०) २७७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३० हजार...\nऔरंगाबादेत कोरोनाचे ३० हजारांपुढे रुग्ण, आतापर्यंत ८५७ जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) आणखी ३२३ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टमध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ५९, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९७ व...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/government-should-immediately-set-oxygen-plant-342523", "date_download": "2020-09-24T16:51:58Z", "digest": "sha1:TQZZ7UDQLG5YSN4N5EU724ZQXM4SP5I2", "length": 16392, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "शासनाने तातडीने ऑक्‍सिजन प्लॅंट उभारावा...यांनी केली मागणी | eSakal", "raw_content": "\nशासनाने तातडीने ऑक्‍सिजन प्लॅंट उभारावा...यांनी केली मागणी\nसांगली- कोरोनाचे संकट गहिरे होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्रशासन खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यांचे कोविड हॉस्पिटल करत आहे. मात्र तरीही रुग्णांना ऑक्‍सिजन, व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. ऑक्‍सिजनची पातळी कमी होणाऱ्या रुग्णांना नियमित ऑक्‍सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने ऑक्‍सिजन निर्मितीचा प्लॅंट उभा करावा अशी मागणी कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीचे सतीश साखळकर यांनी केली आहे.\nसांगली- कोरोनाचे संकट गहिरे होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्रशासन खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यांचे कोविड हॉस्पिटल करत आहे. मात्र तरीही रुग्णांना ऑक्‍सिजन, व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. ऑक्‍सिजनची पातळी कमी होणाऱ्या रुग्णांना नियमित ऑक्‍सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने ऑक्‍सिजन निर्मितीचा प्लॅंट उभा करावा अशी मागणी कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीचे सतीश साखळकर यांनी केली आहे.\nबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे.\nकोविड रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. ऑक्‍सिजन बेड अभावी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्‍सिजन प्लॅंट आहे. मात्र त्याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांना होत आहे. सांगलीची गरज पुर्ण करण्यासाठी नवीन ऑक्‍सिजन प्लॅंट उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.\nभविष्याच्या दृष्टीने तरी तातडीने सांगलीत ऑक्‍सिजन निर्मितीचा प्लॅंट शासनाकडून अथवा खाजगीकरणातून उभा करणे अत्यंत आवश्‍यक आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह आहेत. सध्या कोल्हापूर, सातारा, पुणे येथून ऑक्‍सिजन पुरवठा होतो. पण, तेथील गंभीर परिस्थिती पाहता त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत अशीही मागणी निवेदनात केली आहे. समितीच्या वतीने आयुक्तांनाही व्हेंटिलेटर सं���र्भात निवेदन दिले आहे. व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने चाळीस व्हेंटिलेटर खरेदीचा चांगला निर्णय घेतला. परंतु प्रारंभी आलेले दहा व्हेंटिलेटर शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांना विभागून दिलेले आहेत. मात्र तेथे रुग्णांना उपचारासाठी पैसे भरावे लागत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेने खरेदी केलेले व्हेंटिलेटर आदिसागर कोविड सेंटर व सांगली, मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये बसवण्यात यावेत अशी मागणीही निवेदनात केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडाॅक्टरांच्या रूपात देवच आला धावून, निभावला माणुसकीचा धर्म\nनागपूर : कोरोना संकटाच्या काळात नागपुरातील विविध रुग्णालयांत प्रसूतीसाठी भटकंती करणाऱ्या एका गर्भवती मातेला दाखल करून घेत एकही रुपया न घेता या...\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nजिल्ह्यात दिवसभरात विक्रमी २ हजार ३१० रूग्‍ण कोरोनामुक्त; नवे १ हजार १७६ बाधित\nनाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुक्‍त होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे बरे झालेल्‍या रूग्‍णांच्‍या...\n'कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला कंपनीत सामावून घ्यावे'; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनाशिक/सिडको : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा त्या परिवारातील किंवा त्या परिवाराने सुचविलेल्या...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nएसटी संवर्ग दाखला देण्याची धनगर समाजोन्नती मंडळाची मागणी\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) ; धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्या संवर्गाचे दाखले त्वरीत द्यावेत तसेच आदिवासींना लागू असलेल्या योजना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/raju-shetty-will-become-mla-ncp-quota-308216", "date_download": "2020-09-24T19:02:20Z", "digest": "sha1:IP6Z3VBQR6J6B5EURJGZDMHWKPZ2ZORH", "length": 16052, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजू शेट्टींचा निर्णय झाला...राष्ट्रवादीच्या कोट्यातून होणार आमदार | eSakal", "raw_content": "\nराजू शेट्टींचा निर्णय झाला...राष्ट्रवादीच्या कोट्यातून होणार आमदार\nमाजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदार होणार, हे आज निश्चित झाले.\nबारामती (पुणे) : माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदार होणार, हे आज निश्चित झाले.\nआज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार व राजू शेट्टी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे. शेतकरी संघटनेचे बारामतीचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे यांनीही याला दुजोरा दिला आहे. या मध्ये सतीश काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.\nवाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी\nआज बारामतीतील गोविंदबाग या पवार यांच्या निवासस्थानी राजू शेट्टी, सतीश काकडे, राजेंद्र ढवाण आदींची बैठक झाली. या बैठकीदरम्यान राजू शेट्टी यांनी आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे काकडे यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे याही बैठकीस उपस्थित होत्या.\nपेट्रोलच्या दरवाढीचा दस का दम\nदरम्यान, आज खुद्द पवार यांनी बारामती पंचक्रोशीतील विविध शेतीचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्स्लेन्स याची माहिती शेट्टी यांना दिली. जवळपास अडीच तासांहून अधिक काळ पवार यांनी स्वतःच्या गाडीतून शेट्टी यांना फिरवत या परिसरात सुरु असलेल्या नवीन शेतीच्या प्रयोगांबाबत स्वतः माहिती दिली.\nशरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्रितरित्या राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकी देण्याचे निश्चित केले आहे. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव मान्�� केला. त्याळे आता पवार व शेट्टी यांचे मैत्रीपर्व नव्याने सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसतीश काकडे यांना वाढदिवसाचे खास भोजन\nसतीश काकडे यांचा आज वाढदिवस असल्याने शरद पवार यांनी त्यांना खास भोजनासाठी थांबवून घेतले. आजच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयास येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची राजू शेट्टी यांची तक्रार होती. शपथविधीलाही त्यांना आमंत्रण दिलेले नव्हते, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. राजू शेट्टी यांना ताकद देऊन राष्ट्रवादीने बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराहुरीत कासार यांची पोपळघट यांच्यासाठी माघार\nराहुरी : राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनिल कासार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे...\nलासलगावचे मनमाड तर होणार नाही ना\nनाशिक/लासलगाव : लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटणे हे जणू पाचवीला पुजले आहे. मागील १० ते...\n\"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही\"\nसिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका...\nमनाशी खूणगाठ बांधली अन् कोरोनाला धैर्याने तोंड दिले : पोलिस पाटील प्रशांत कोळी\nमायणी (जि. सातारा) : येथील पोलिस पाटील प्रशांत कोळी यांनी कोरोनाबाधित झाल्यानंतर भयभीत होऊन काळजी न करता त्यावर मात करण्याची काळजी घेतली. धैर्य,...\nभिवंडी दुर्घटनाः कंगनाचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल\nमुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड...\nखासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर वाजले ढोल; मराठा क्रांती मोर्चाचे खासदारांच्या घरासमोर आंदोलन\nअमरावती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण तसेच अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर आज सकाळी १० वाजता ढोल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/vastuk-prashaste-deshe-1666646/", "date_download": "2020-09-24T18:59:46Z", "digest": "sha1:LNTRG4BPYYQYBHXZKJBZFEMZA3HE2XXB", "length": 11123, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vastuk Prashaste Deshe | भारतीय स्थापत्यशास्त्राचा सुबोध परिचय | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nभारतीय स्थापत्यशास्त्राचा सुबोध परिचय\nभारतीय स्थापत्यशास्त्राचा सुबोध परिचय\nआदिमकाळात उघडय़ावर, झाडाखाली राहणारा माणूस पुढील काळात घर बांधून राहू लागला.\nआदिमकाळात उघडय़ावर, झाडाखाली राहणारा माणूस पुढील काळात घर बांधून राहू लागला. त्याला पुढे ग्रामरचना, नगररचना या संकल्पनांची जोड मिळाली. नंतरच्या काळात भव्य राजप्रासाद, मंदिरांची उभारणीही होऊ लागली. एकप्रकारे स्थापत्यशास्त्रच मानवाने विकसित केले. भारतही त्याला अपवाद नव्हता. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमधून त्याचा प्रत्यय येतोच. हे भारतीय स्थापत्यशास्त्र नक्की काय होते, त्याचे स्वरूप आणि विस्तार यांचा संदर्भसंपृक्त आढावा घेणारे ‘वास्तुकप्रशस्ते देशे..’ हे डॉ. आसावरी उदय बापट यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची रचना दोन भागांत केली आहे. पहिला भाग हा संस्कृत काव्यग्रंथांतून येणारी स्थापत्यकलेची माहिती देणारा आहे. यात कल्पसूत्र, रामायण, महाभारत, कालिदासाची नाटके, बाणभट्टाची ‘कादंबरी’ व ‘हर्षचरित’ ही दोन काव्ये यांतील स्थापत्यविषयक संदर्भाची माहिती देत प्राचीन भारतीय स्थापत्याचा सविस्तर धांडोळा घेतला गेला आहे. तर दुसऱ्या विभागात वास्तुशास्त्राच्या विकासाचा विवेचक आढावा घेण्यात आला आहे. कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’, ‘मानसार’, ‘बृहत्संहिता’, ‘मयमत’, ‘काश्यपशिल्प’, आदी प्राचीन संस्कृत ग्रंथांचा संदर्भ देत ग्राम, दुर्ग आणि भव्य प्रासादांची रचना कशी केली जात असे यांविषयी सविस्तर लिहिले आहे.\nडॉ. आसावरी उदय बापट, अपरांत प्रकाशन,\nपृष्ठे- १४४, मूल्य- २०० रुपये.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 समकालीन राजकीय संस्कृतीचं समाजशास्त्र\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/revenue-department-done-huddle-in-tilari-project-1155193/", "date_download": "2020-09-24T18:49:29Z", "digest": "sha1:JDHGWU34FYRFYJDQ362P2V7773YZ534Y", "length": 19232, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तिलारी प्रकल्प वनटाइम सेटलमेंटमध्ये महसूल विभागाचा गोंधळ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\n���ुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nतिलारी प्रकल्प वनटाइम सेटलमेंटमध्ये महसूल विभागाचा गोंधळ\nतिलारी प्रकल्प वनटाइम सेटलमेंटमध्ये महसूल विभागाचा गोंधळ\nमहाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प पूर्ण करणारा आंतरराज्य करार झाला.\nतिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांची यादी निश्चित करताना जिल्ह्य़ाच्या महसूल व पुनर्वसन विभागाने घातलेला गोंधळ लाभार्थी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा ठरला आहे. त्यामुळे ९४७ जणांची यादी निश्चित करूनही प्रशासनाने कागदी घोडे नाचवीत महाराष्ट्र व गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली असल्याचे उघड झाले आहे.\nलोकशाहीत नोकरशाही कागदी घोडे नाचवून होत्याचे नव्हते कसे करू शकते त्याचा उत्तम उदाहरण म्हणून तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प आणि जमीन देणारे प्रकल्पग्रस्त ठरले आहेत. तिलारी प्रकल्पग्रस्तांना वन टाइम सेटलमेंटच्या मुद्दय़ावर गेली सहा वर्षांपेक्षा जास्त काळ संघर्ष समिती लढा देत असताना लाभार्थी प्रकल्पग्रस्तांची पारदर्शक यादी बनविण्यात पुनर्वसन विभागाने टाळाटाळ केल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे.\nतिलारी पाटबंधारे प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. त्यात वसाहत, यांत्रिकी विभाग, उन्नेमी बंधारा, मुख्य धरण, कॅनॉल अशा विविध विभागांचा संबंध येतो. या जमिनी संपादित करताना सुरुवातीच्या म्हणजे ४० वर्षांपूर्वीच्या काळात नोकरभरतीत दहा टक्केसंधी देणारा प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात आला.\nमहाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प पूर्ण करणारा आंतरराज्य करार झाला. त्या कराराप्रमाणे दोन्ही राज्यांनी प्रकल्पग्रस्त दाखलाधारकास नोकऱ्या देण्याचे कायद्याने बंधनकारक होते. पण बुडीत क्षेत्रातील व अन्य प्रकल्पग्रस्तांपैकी सुमारे २००च्या जवळपास लाभार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.\nमहाराष्ट्र व गोवा सरकारने नोकऱ्या दिल्या नाहीत म्हणून प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष समिती निर्माण केली. या संघर्ष समितीत बुडीत क्षेत्रातील प्रतिनिधींचा प्रभाव होता. या संघर्ष समितीने मुंबई, नागपूर अधिवेशना��ासून गोवा राज्यात झालेल्या कंट्रोल बोर्डाच्या बैठकीत तसेच राजकीय नेत्यापर्यंत संघर्ष केल्याने महाराष्ट्र व गोवा सरकारने वनटाइम सेटलमेंटचा मुद्दा पुढे सरकविला.\nतिलारी प्रकल्पग्रस्तांना वन टाइम सेटलमेंट म्हणून भरपाई देण्याचा मुद्दा दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कंट्रोल बोर्डाच्या बैठकीत ग्राह्य़ धरण्यात आला. पण जिल्हा महसूल व पुनर्वसन विभागाने प्रकल्पग्रस्तांची बनविलेली यादी पारदर्शन नसल्याने प्रकल्पग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गोवा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व आजचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बैठकीत फक्त बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nजिल्हा प्रशासनाने वनटाइम सेटलमेंटसाठी पात्र लाभार्थ्यांची योग्य ती यादी गेली सहा वर्षे बनविली नाही. काही लाभार्थी नोकरीत असूनही तशी छाननी झालेली नाही. कुटुंबात एकाच व्यक्तीला लाभ मिळणार असताना प्रकल्पग्रस्त दाखले इतरांना देण्यात आले असे प्रशासनाचे आज असणारे म्हणणे प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे.\nतिलारी प्रकल्पग्रस्तांना घरटी एकाला नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हा निर्णय महाराष्ट्र व गोवा राज्याच्या आंतरराज्य करारात नोंदही आहे. हे सारे कायदेशीर बंधनकारक असताना जिल्हा महसूल व पुनर्वसन विभागाने लाभार्थी प्रकल्पग्रस्तांची योग्य ती यादी बनविण्यास टाळाटाळ केली आहे.\nतिलारी बुडीत क्षेत्रातील ९४७ प्रकल्पग्रस्तांची संख्या निश्चित करण्यात आली असताना प्रशासन ६०० जणांनाच वनटाइमचा लाभ मिळणार आहे असे सांगून महाराष्ट्र व गोवा राज्याच्या मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री व जलसंपदा खाते यांची सहा वर्षे दिशाभूल करत आहेत, हे जिल्हा प्रशासनाच्या आजच्या भूमिकेमुळे उघड झाले आहे.\nतिलारी प्रकल्पग्रस्त वनटाइम सेटलमेंटमुळे पुनर्वसन विभागाचा गोंधळ उडाला झाला आहे. त्याचमुळे प्रकल्पग्रस्तात बुडीत क्षेत्र व अन्य प्रकल्पग्रस्त असा भेदभाव निर्माण झाला आहे. पुनर्वसन विभागाने दिलेला दाखला प्रकल्पग्रस्त असून भूसंपादन कायद्याची नोटीसही सर्वानाच एकाच कायद्यानुसार दिली गेली आहे. त्यामुळे तिलारी प्रकल्प वनटाइम सेटलमेंटच्या विषयात जिल्हा प्रशासनाने घातलेला गोंधळ प्रकल्पग्रस्तांच्या जखमावर फुंकर घालणारा ठरला आहे.\nमहाराष्ट्राचे आघाडी सरकारने घेतलेला निर्णय पडताळणी करण्याचे टाळत भाजपा युती सरकारच्या मंत्र्यांनी शिक्कामोर्तब करून घेतला. त्याला नोकरशाहीच जबाबदार ठरली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पडताळणीप्रमाणे बुडीत क्षेत्रातील ६०० प्रकल्पग्रस्त लाभार्थी ठरणार असतील तर तिलारी प्रकल्पाच्या सर्वच प्रकल्पग्रस्त दाखला धारकांची संख्या ९४७ होणारी आहे. त्यामुळे सरकारची दिशाभूल करणाऱ्या यंत्रणेला पारदर्शकपणे यादी बनविण्याचे आदेश व्हायला हवेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. देशमुखांसह चौघांना अटकपूर्व जामीन\nमहसूल, पोलीस लाचखोरीत पुढे\n‘समाधान’च्या माध्यमातून अधिकारी ‘लक्ष्य’\nलाचखोरीच्या प्रकरणात महसूल विभाग राज्यात अव्वल\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 अपहरणकर्त्यां नगरसेवकांना पोलीस कोठडी\n2 शेतीसाठी पक्ष्यांची गरज – सुरेश प्रभू\n3 रायगड पोलीस मुख्यालयाच्या आवारात दुचाकीचा स्फोट, एका पोलिसाचा मृत्यू\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/politics-behind-nobel-peace-prize-divided-in-india-and-pakistan-1030931/", "date_download": "2020-09-24T17:13:14Z", "digest": "sha1:QG3CI2MR5K33URYCV4DMIJJQ7ZE7PLET", "length": 26691, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सत्यार्थ आणि सत्यार्थी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशांततेच्या नोबेल पारितोषिकाचे मूल्यमापन आणि त्यामागील अर्थ उलगडून दाखवण्याची बौद्धिक निकड बाजूला ठेवून गुणगान करता येईल.\nशांततेच्या नोबेल पारितोषिकाचे मूल्यमापन आणि त्यामागील अर्थ उलगडून दाखवण्याची बौद्धिक निकड बाजूला ठेवून गुणगान करता येईल. परंतु गेल्या दशकभरातील या शांतता पुरस्कारांची वाटचाल आणि त्या त्या वेळी दिसलेला अर्थ यांच्या संदर्भात असे मूल्यमापन केले, तर जागतिक राजकारणातील त्या त्या वेळी तातडीचे असलेल्या मुद्दय़ांशी या पारितोषिकाचा कसा संबंध आहे हेच दिसेल.. भारत आणि पाकिस्तान यांना विभागून नोबेल मिळण्यामागील अघोषित कारणेही मग दिसू लागतात..\nसाधारण ७० वर्षांपूर्वी मोहनदास करमचंद गांधी यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान शांततेसाठी नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीला दिसले नाही आणि आज मलाला युसूफझाई या अवघ्या १७ वर्षीय तरुणीचे कार्य शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याच्या लायकीचे वाटले हे वरवर दिसते तितके साधे, सोपे आणि म्हणून अर्थातच सहजसरळ नाही. पाकिस्तानातील मलाला आणि भारतातील कैलाश सत्यार्थी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर सर्वच माध्यमांनी कानात वारे गेल्याप्रमाणे या नवशांतिदूतांचे गुणगान सुरू केले. हे अलीकडच्या प्रथेप्रमाणेच झाले. या अशा उन्मादी वातावरणात पुरस्कारप्राप्त महाभागांच्या कार्याचे तटस्थ मूल्यमापन आणि त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारांमागील अर्थ उलगडून दाखवण्याची बौद्धिक निकड आपल्या समाजास नाही. परंतु त्याची सवय करावयास हवी. याचे कारण असे की कोणत्याही अन्य पुरस्कारांप्रमाणे नोबेलच्या शांतिपुरस्कारामागेही अनेक अर्थ असतात आणि ते समजून घेणे हे डोळस समाजाचे कर्तव्य ठरते. असे मूल्यमापन करणे म्हणजे मूर���तिभंजन नव्हे याचे भान असणे जितके गरजेचे तितकेच असे मूल्यमापन न करणे म्हणजे निव्वळ मूर्तिपूजनाचे कर्मकांड हेही लक्षात असणे आवश्यक.\nया पुरस्कारासाठी सत्यार्थी यांच्या निवडीने अनेक भारतीयांना खजील करून टाकले. इतके मोठे कार्य करणारे सत्यार्थी आपल्याला कसे माहीत नाहीत, अशी खंत त्यातील अनेकांना वाटली. या दोन पुरस्कार विजेत्यांतील मलाला ही निदान अनेकांना माहीत तरी होती. २०१२ साली तालिबान्यांकडून झेललेल्या बंदुकांच्या गोळ्यांनी तिला जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघात तिने केलेल्या भाषणाने अनेकांना अचंबित केले. सत्यार्थी यांचे तसे नाही. जगातील अभागी बालकांचे बालपण वाचवण्यासाठी त्यांनी उभारलेल्या बचपन बचाओ आंदोलनाचे नाव अनेकांच्या कानावर गेले होते. परंतु तरीही सत्यार्थी यांच्या कार्याचे मोल हे नोबेलच्या तोडीचे आहे, हे या पुरस्काराची घोषणा होईपर्यंत अनेकांना ठाऊक नव्हते आणि त्यात काहीही गैर नाही. तेव्हा या पाश्र्वभूमीवर या पुरस्काराच्या निर्णयामागील कार्यकारणभावाचा विचार करावयास हवा.\nशांततेचा नोबेल पुरस्कार कोणास दिला जातो ज्या व्यक्ती वा संस्था यांनी देशोदेशांतील वैरभाव, शत्रुत्व संपुष्टात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले असतील आणि ज्यांच्यामुळे शांतता प्रक्रिया सुरू झाली असेल, त्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो, असे निवड समिती म्हणते. परंतु ही व्याख्या कागदावरील नोंदींपुरतीच आहे आणि असते याची जाणीव खुद्द नोबेल समितीनेच इतिहासात अनेकदा करून दिली आहे. दुसरे महायुद्ध संपत असता कॉर्डेल हल या व्यक्तीस दिला गेलेला नोबेल शांतता पुरस्कार हे याचे पहिले उदाहरण. या हल यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला. परंतु त्याआधी अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या कार्यालयात सेवेत असताना या हल यांनीच जर्मन यहुदींना अमेरिकेची दारे बंद केल्यामुळे यहुदींच्या संहारात भर पडली होती. १९९४ साली यासर अराफात आणि इस्रायलचे यित्झाक रॅबिन यांना दिलेला शांतता पुरस्कारही असाच वादग्रस्त ठरला. अराफात हे दहशतवादी म्हणून कुख्यात होते आणि त्या काळी जगभरातील अनेक रक्तरंजित कृत्ये त्यांच्या पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझे��न या संघटनेने घडवून आणली होती. त्याआधी अशाच युद्धखोरीसाठी ओळखले जाणारे हेन्री किसिंजर यांनाही शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच २००९ साली अमेरिकेचे अध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांना दिलेला हा पुरस्कारदेखील अनेकांच्या टिंगलीचा विषय होता. हा पुरस्कार स्वीकारताना ओबामा यांनी केलेले भाषण हे युद्धांची अपरिहार्यता दाखवणारे आणि त्यांचे समर्थन करणारे होते. शांततेसाठीचा पुरस्कार त्यांना देणे किती गैर होते, तेच त्यातून दिसून आले. हे असे होते कारण हा पुरस्कार केवळ शांतता कार्याचा विचार करून दिला जात नाही, म्हणून. म्हणजेच शांततानिर्मितखेरीज अन्य कारणेदेखील या पुरस्कारासाठी निवड करताना महत्त्वाची ठरतात. २००७ साली हा पुरस्कार अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल गोर यांना दिला गेला तो त्यांच्या पर्यावरणीय चळवळीसाठी. तेव्हा सत्यार्थी आणि मलाला यांना हा पुरस्कार देताना राजकारण झाले नाही, असे मानणे दुधखुळेपणाचे ठरेल.\nया संदर्भात नोबेल निवड समितीचे निवेदन पुरेसे बोलके आहे. या निवेदनात सत्यार्थी आणि मलाला यांच्या अनुक्रमे हिंदू आणि मुसलमान धर्माचा उल्लेख जाणीवपूर्वक करण्यात आला असून एकमेकांच्या शेजारील देशांतील या दोघांचे हे कार्य शिक्षण आणि दहशतवादविरोधासाठी महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा झाला उघडपणे नमूद करण्यात आलेला मुद्दा. परंतु या संदर्भात नमूद न करण्यात आलेली कारणे अधिक महत्त्वाची आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही देशांत.. त्यातही विशेषत: भारतात.. उजव्या शक्तींचा होत असलेला उदय आणि विजय. या दोन देशांत केवळ त्या देशांतील नागरिकांचेच नाही तर जगाचे हितसंबंध गुंतलेले आहेत. अण्वस्त्रसज्ज असलेल्या या दोन देशांतील तणावपूर्ण संबंध हे या जागतिक हितसंबंधांसाठी धोक्याचे ठरतात. तेव्हा कोणकोणत्या मार्गाने हा तणाव कमी करता येईल याचा विचार जगात वेगवेगळ्या पातळ्यांवर होत असून तसा तो करणाऱ्यांना नरेंद्र मोदी आणि भाजपचा राष्ट्रीय उदय हा त्या प्रयत्नांतील मोठा अडथळा वाटतो, हे नाकारता येणार नाही. तेव्हा नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर काही महिन्यांतच भारतीयास शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो, यामागील योगायोग आपण समजून घ्यावयास हवा. त्यातही भारत आणि पाकिस्तान सीमेव�� नव्याने तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती तयार होत असताना या पुरस्काराची घोषणा होते, यासही काही योगायोग म्हणता येणार नाही. हे झाले भारताचे.\nत्याच वेळी पाकिस्तानबाबतही अशीच कारणे लागू पडतात. आज त्या देशात कधी नव्हे इतका अमेरिकेचा हस्तक्षेप आहे आणि तरीही त्या देशातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. या संदर्भात अमेरिकेच्या भूमिकेबाबत अनेकांकडून प्रश्न निर्माण केले जात आहेत. इतकी वर्षे पाकिस्तानला पोसून अमेरिकेला काय मिळाले, हा त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. गतवर्षीदेखील जेव्हा अमेरिकी राजकारण्यांकडून मलाला हिचे नाव नोबेल पुरस्कारासाठी पुढे केले जात होते त्या वेळी त्यावर टीका करणाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि इतक्या वर्षांच्या पाक गुंतवणुकीस ही १६ वर्षांची तरुणी हेच काय ते फळ लागल्याचे त्या वेळी नमूद केले होते. आज अमेरिकेस मलाला हिस डोक्यावर घ्यावे असे वाटते, कारण पाकिस्तानातून इतक्या वर्षांत दुसरे काहीही भरीव अमेरिकेच्या हाती लागलेले नाही, अशी सडेतोड आणि वास्तवदर्शी टीका भान असलेल्या अमेरिकी विचारवंतांनी केली होती. कृपया मलाला हिला शूर शोभेची बाहुली बनवू नका, असेही काहींनी माध्यमांना बजावले होते. नोबेल पुरस्कार मिळाल्याने या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष होण्याचीच शक्यता अधिक.\nतेव्हा मलाला काय किंवा सत्यार्थी काय, त्यांना दिले गेलेले पुरस्कार हे व्यापक जागतिक राजकारणाचा भाग आहेत, हे आपण समजून घ्यावयास हवे. सत्यार्थी यांना नोबेल जाहीर झाल्यामुळे भारतात झोळणेवाले म्हणून संभावना होणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याकडे जगाचे लक्ष जाईल हे खरे असले तरी या गरीब, अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या सत्यार्थी यांचा नवी दिल्लीतील अतिश्रीमंती परिसरात स्वत:च्या मालकीचा तीनमजली इमला आहे, या सत्याकडे कसे दुर्लक्ष करणार हेच सत्यार्थी काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते. पुरस्कारामागील सत्यार्थ समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमलालावर हल्ला करणाऱ्या दहा त���लिबान्यांना शिक्षा\nसामाजिक संस्थांनी विदेशी निधी वापरण्यास हरकत नाही\nशाळा आता मुलांसाठी सुरक्षित राहिल्या नाहीत- कैलाश सत्यर्थी\n‘अन्यथा ‘मेक इन इंडिया’ बालमजुरांसाठी घातक ठरेल’\nमुस्लीम प्रवेशबंदीचे ट्रम्प यांचे विधान तिरस्कारयुक्त\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 एक ज्वलंत प्रश्न\n2 नंगे से खुदा भी..\n3 वेगळेपण देगा देवा..\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/ashvini-goley-marathi-blogs/", "date_download": "2020-09-24T17:12:25Z", "digest": "sha1:QFM3ZHBAYUHXYM6HUSMPDCLNMA3EUCBH", "length": 2085, "nlines": 57, "source_domain": "kathavishwa.in", "title": "About — Katha Vishwa", "raw_content": "\nगुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची\nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.\nगण्या (काल्पनिक हास्य कथा)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nirf-2018-fallout-cm-devendra-fadnavis-concerned-over-poor-ranking-of-maharashtra-universities/articleshow/63660898.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-24T19:24:25Z", "digest": "sha1:PIQRLSTLZ33IFMU4ZRNR3Z5RI5IAL6VF", "length": 15692, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशैक्षणिक घसरणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल\nकेंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये राज्यातील विद्यापीठाच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे शनिवारी दिसून आले. विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे ज्ञाननिर्मिती करणारा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपले अधिकाधिक योगदान विद्यापीठासाठी द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nकेंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये राज्यातील विद्यापीठाच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे शनिवारी दिसून आले. विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे ज्ञाननिर्मिती करणारा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपले अधिकाधिक योगदान विद्यापीठासाठी द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले.\nराज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कामकाजांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहावर बैठक बोलाविली होती. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेसी, एआयसीटीईचे संचालक अनिल सहस्रबुद्धे यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आणि सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसह इतर प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.\nसध्या अनेक कॉलेजांमध्ये उत्तम शिक्षणपध्दती राबविण्यात येत असून, ही कॉलेजे शैक्षणिक प्रगतीत अव्वल आहेत. यामुळे येणाऱ्या काळात उत्तम शैक्षणिक प्रगती दर्शविलेल्या कॉलेजांना स्वायत्ता देणे आवश्यक असून, गेल्या काही दिवसांपासून तशी संख्याही वाढत आहे. त्यामुळे स्वायत्ता दिल्यानंतर या कॉलेजांचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठेवावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.\n>> राज्यपालांकडून कुलगुरू फैलावर\nया बैठकीत राज्यपालांनी सर्व कुलगुरूंना निकालगोंधळाची जाणीव करून दिली. 'आगामी काळात परीक्षांचे निकाल वेळेत लावणे हेच ध्येय ठेवा', अशी ताकीदच त्यांनी दिली. एकात्मिक विद्यार्थी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे गरजेची असल्याचे सांगतानाच, 'विद्यापीठांचे मानांकन वाढवण्या्साठी प्रत्येक विद्यापीठाने अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा', अशी सूचनाही केली. 'शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी आता कृती दलाची निर्मिती करणे आवश्यक आहे', असे सांगत, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नियोजन करण्यासही त्यांनी कुलगुरूंना सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nशिक्षकांच्या पगाराची अजूनही अडवणूक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2020-09-24T19:23:26Z", "digest": "sha1:KIFJT4WULQTVS3VC5YB7OUI2O4V2YJAL", "length": 7669, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेसुत ओझिल - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१५ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-15) (वय: ३१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल.\n† खेळलेले सामने (गोल).\nमेसुत य्योझिल (जर्मन: Mesut Özil) हा जर्मनीचा एक फुटबॉलपटू आहे. य्योझिल सध्या रेआल माद्रिद ह्या क्लबसाठी व जर्मनी फुटबॉल संघासाठी मिडफील्डर ह्या स्थानावर फुटबॉल खेळतो.\nजर्मनी संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ न्युएर • २ ग्रोसक्रेउट्झ • ३ गिंटर • ४ ह्योवेडेस • ५ हमेल्स • ६ खेदीरा • ७ श्वाइनस्टायगर • ८ ओझिल • ९ श्युर्ले • १० पोदोल्स्की • ११ क्लोजे • १२ झीलर • १३ म्युलर • १४ ���्राक्स्लर • १५ डुर्म • १६ लाह्म (क) • १७ पेर मेर्तेसॅकर • १८ क्रूस • १९ ग्योट्झे • २० बोआटेंग • २१ मुस्ताफी • २२ वाइडेनफेलर • २३ क्रेमर • प्रशिक्षक: ल्योव\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जून २०१८ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2020-09-24T19:10:34Z", "digest": "sha1:LJAUBH63RHWVA5XTOBOPX7PBAVGSWNXZ", "length": 8873, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१४ हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\n३१ मे - १५ जून\nऑस्ट्रेलिया (३ रे अजिंक्यपद)\n162 (सरासरी 4.26 प्रति सामना)\n← २०१० (मागील) (पुढील) २०१८ →\n२०१४ हॉकी विश्वचषक ही पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची दहावी आवृत्ती ३१ मे ते १५ जून, इ.स. २०१४ दरम्यान नेदरलँड्स देशामधील द हेग शहरात खेळवली गेली. १९७३ व १९९८ नंतर हा विश्वचषक नेदरलँड्स देशात तिसऱ्यांदा खेळवला गेला. ह्या स्पर्धेमध्ये १२ देशांच्या राष्ट्रीय पुरुष हॉकी संघांनी सहभाग घेतला.\nह्या स्पर्धेमधील बहुतेक सर्व सामने हेग शहरामधील क्योसेरा स्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये यजमान नेदरलँड्सला ६-१ असे पराभूत करून हा विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकला.\nउपांत्य सामना अंतिम सामना\nनेदरलँड्स 1 आर्जेन्टिना 2\nइंग्लंड 0 इंग्लंड 0\nबार्सेलोना १९७१ · ॲमस्टल्वीन १९७३ · क्वालालंपूर १९७५ · बुएनोस आइरेस १९७८ · मुंबई १९८२ · लंडन १९८६ · लाहोर १९९० · सिडनी १९९४ · उट्रेख्त १९९८ · क्वालालंपूर २००२ · म्योन्शनग्लाडबाख २००६ · दिल्ली २०१० · द हेग २०१४\nमंडेलियू १९७४ · बर्लिन १९७६ · माद्रिद १९७८ · बुएनोस आइरेस १९८१ · क्वालालंपूर १९८३ · अॅमस्टल्वीन १९८६ · सिडनी १९९० · डब्लिन १९९४ · उट्रेख्त १९९८ · पर्थ २००२ · माद्रिद २००६ · रोसारियो, २०१० · द हेग २०१४\nइ.स. २०१४ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/asmita-plus-plans-womens-assimacity-pankaja-munde/", "date_download": "2020-09-24T18:41:05Z", "digest": "sha1:F5AEGQT4DETX7VNRTHGBCYST5RCKFXKV", "length": 8918, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच अस्मिता प्लस योजना- पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच अस्मिता प्लस योजना- पंकजा मुंडे\nमुंबई: राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच अस्मिता प्लस योजना असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.\nपंकजा मुंडे म्हणाल्या, महिला या सन्मानाच्या, शिक्षणाच्या, कुपोषणाच्या आणि स्वच्छतेच्या दुष्काळातून बाहेर पडत आहेत. महिलांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ योग्य दिशेने कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे करण्यात आले होते.\nमुंडे म्हणाल्या, राज्य शासन ग्रामीण तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीविषयक कामांवर विशेष कार्य करीत आहे. अस्मिता योजनेबरोबरच, उज्वला योजना, घरकुल योजना, सौभाग्य योजना, शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे, जलयुक्त शिवार आदी योजना महिलांना केंद्रित करूनच राबविण्यात आल्या आहेत. अस्मिता योजना ही राज्यातील महिलांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे.\nश��सन या योजना संवेदनशीलपणे राबवित असल्याने आज तब्बल १५ लाख ९८ हजार पेक्षा जास्त महिला आणि ४७ हजार पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळेतील मुली या योजनेचा लाभ घेत आहेत. २८ हजार पेक्षा जास्त महिला अस्मिता सॅनिटरी नॅपकिन विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या व्यावसायिक महिलांसाठी अस्मिता प्लस योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकीन पोस्टाद्वारे घरपोच मिळणार असल्याचे सांगून श्रीमती मुंडे म्हणाल्या, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अस्मिता अॅपद्वारे अस्मिता, अस्मिता प्लस व अस्मिता बजार या तीनही योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या, राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे तसेच त्यांना माफक दरात चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन अस्मिता नावाने शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतात. या नॅपकिनमध्ये सुधारणा करून अस्मिता प्लस या नावाने आता सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत ११ ते १९ वयोगटातील जिल्हा परिषद शाळांतील मुलींना अनुदानित सॅनिटरी नॅपकिन ५/- रुपये तर ग्रामीण भागातील मुलींना विना अनुदानित सॅनिटरी नॅपकिन २४/- रुपये या माफक दरात देण्यात येणार असल्याची माहितीही श्रीमती विमला यांनी दिली.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/03/blog-post_75.html", "date_download": "2020-09-24T17:37:57Z", "digest": "sha1:A3ULO6CC7RYLNYFWQNIH7PYTMQJQ4ANG", "length": 17229, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था ‘आजारी’! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था ‘आजारी’\nकोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था ‘आजारी’\nदोन दिग्गज जेंव्हा एकमेकांना भिडतात तेंव्हा त्यांच्या भांडणात अन्य देखील भरडले जातात. याची प्रचिती गेल्या तिन-चार महिन्यांपासून अमेरिका व चीनमध्ये सुरु असलेल्या ट्रेडवॉर अर्थात व्यापारयुध्दा��ुळे भारतासह संपूर्ण जगाला आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जागतिक स्तरावर अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाली असल्याने त्याचे एकामागून एक हादरे जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहेत. भारतात नोटाबंदीपासून भारतीय अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी अद्यापही रुळावर आलेली नाही. या संकटांच्या मालिकेतून बाहेर निघण्यासाठी धडपड सुरु असताना आता कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०,००० पेक्षा जास्त झाली आहे. सर्वात जास्त ३,४०० पेक्षा जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. त्या खालोखाल ३,३१२ जणांचा चीनमध्ये मृत्यू झाला आहे. किमान २,४४,५०० जणांना या विषाणूची लागण झालेली आहे. भारतात १९५ जणांना आत्तापर्यंत या विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून एकूण चार जणांनी प्राण गमावला आहे. कारोनाचा परिणाम केवळ मानवी जीवनावरच होत नसून जागतिक अर्थव्यवस्थेलाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. परिणामी अनेक देशांची जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. अर्थात यास भारताची अर्थव्यवस्थाही अपवाद नाही\nनजिकच्या काळात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता\n२०१८ पासून जगावर असणार्‍या मंदी, महागाईने जगभरातील नोकरदार, भांडवलदार, सर्वसामान्य हवालदिल आहेत. त्यातच आता या ‘मेड इन चायना’ कोरोना व्हायरसमुळे जगभराला तीव्र मंदी आणि प्रचंड महागाईला सामोरे जावे लागत आहे. करोनाने आशिया आणि युरोपात थैमान घातले आहे. अमेरिका व ब्रिटनसारख्या महासत्ता हादरल्या आहेत. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने अनेक देशांनी त्यांच्या सिमा बंद केल्या आहेत. आयात-निर्यात ठप्प झाल्याने बड्या कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. परिणामी जागतिक अर्थव्यवस्था ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. मंदीची झळ बड्या अर्थव्यवस्थांना बसू लागल्याने जगभरातील बेरोजगारांची संख्या २ कोटी ५० लाखांपर्यंत वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने व्यक्त केली आहे. हातची नोकरी गेल्याने चालू वर्षात लाखो लोक गरिबीच्या दृष्टचक्रात अडकतील. मंदीने कंपन्यांकडून कामगार कपात केली जाईल तसेच कंपन्या वेतन कमी करून खर्च कमी करण्याला प्राधान्य देतील. ज्यामुळे २०२० च्या अखेरीस कर्मचार्‍यांना ८६० अब्ज डॉ��र ते ३४०० डॉलरचे नुकसान सोसावे लागेल, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या प्रार्दूभावाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. यामुळे भारताला नजिकच्या काळात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. करोनाने देशभरात अघोषित कर्फ्यु लागू झाला आहे. त्याचा फटका कंपन्यांना बसणार आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना घरी राहावे लागत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना नोकरी जाण्याची भीती सतावत आहे. पर्यटन, उद्योग, व्यापारसह सर्वच क्षेत्रांना कोरोनाचा प्रादूर्भाव झाला आहे. पर्यटन कंपन्यांसह विमान कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. ग्लोबल एव्हिएशन कन्सल्टन्सीनेही विमान कंपन्यांच्या आर्थिक डबघाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. या सर्वांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम हातावर पोट असणार्‍या गरीब व सर्वसामान्यांवर निश्‍चितपणे होईल. यासाठी सरकारला सर्वप्रथम त्यांना मदतीचा हात देणे गरजेचा आहे. कोरोनाचा फटका आणि आर्थिक मंदी यातून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कर्मचार्‍यांना रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, अमेरिकेतील प्रौढ व्यक्तींना १ हजार अमेरिकन डॉलर(७४ हजार रुपये) देण्यात येतील. यासाठी सरकारकडून १ लाख कोटी डॉलर खर्च करण्यात येतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सरळ फायदा होण्याची शक्यता आहे. हाँगकाँग सरकारने आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी देशातील ७० लाख लोकांना रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे. यानुसार प्रत्येक नागरिकाला ९४ हजार ७२० रुपये मदत मिळणार आहे. लोकांना मिळालेले पैसे पुन्हा खर्च केले जाऊ शकतात त्यामुळे देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यात यश मिळेल असा विश्वास हाँगकाँग सरकारला आहे.\nयूनिवर्सल बेसिक इनकमचा प्रयोग\nभारातात केंद्रीय पातळीवर असा कोणताच निर्णय झाला नसला तरी, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने असंघटित कामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या लोकांचे पोट रोजंदारीवर भरते अशा लोकांना सरकारकडून ठराविक रक्कम दिली जाणार आहे. त्याचसोबत कोरोनाग्रस्ताची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. तसेच या स्थितीत कोणत्याही प्रकारे वेतनात कपात करणार नसल्याचे स्पष्ट केले आ���े. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या धाडसी निर्णयांसाठी ओळखले जातात यामुळे त्यांच्या सरकारकडून कोरोना प्रभावित लोकांना मदत केली जाऊ शकते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर कोणत्याही अटीशिवाय खात्यात ठराविक रक्कम दिली जाण्याचा निर्णय घेतला जावू शकतो. यास यूनिवर्सल बेसिक इन्कम असे म्हटले जाते. यूनिवर्सल बेसिक इनकम ही संकल्पना लंडन विद्यापीठातील प्रोफेसर गाय स्टैंडिंग यांनी आणली होती. मध्य प्रदेशातील एका पंचायतमध्ये प्रायोगित तत्वावर ही स्कीम लागू करण्यात आली होती. त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. यूनिवर्सल बेसिक इनकम हे एक असे उत्पन्न आहे जे देशातील सर्व लोकांना गरिब, श्रीमंत, नोकरदार, बेरोजगार यांना सरकारकडून दिले जाते. ही रक्कम देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट सरकारकडून ठेवली जात नाही. सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी ठराविक रक्कम सरकारकडून दिली जाते. आता कोरोनामुळे युरोपची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ती पुर्वपदावर येण्यास किमान दोन ते तिन वर्ष लागतील. याचा परिणाम भारतिय अर्थव्यवस्थेवर होईल, हे सांगण्यासाठी कुण्या अर्थतज्ञाची किंवा ज्योतिषाची गरज नाही. या संकटातून उभरण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांना ‘मेक इन इंडीया’ची पुर्नबांधणी करुन मोठे व धाडसी निर्णय घ्यावेच लागतील.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-john-abraham-wont-star-in-sarfarosh-sequel-1809192.html", "date_download": "2020-09-24T18:05:04Z", "digest": "sha1:WIOS4DINNP3UTIS6EE4YX44X42EZRCLG", "length": 23900, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "John Abraham wont star in Sarfarosh sequel, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला प��्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'सरफरोश'च्या सीक्वलमधून जॉन बाहेर\nHT मराठी टीम, मुंबई\nआमिर खान, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शहा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'सरफरोश'चा सीक्वल येणार अशी चर्चा होती. या सीक्वलमध्ये अभिनेता जॉन महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार होता. मात्र आता जॉन सरफरोशमधून बाहेर पडला असल्याचं समजत आहे. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू माथन या चित्रपटाचा सीक्वल आणणार आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून जॉन मॅथ्यू माथन चित्रपटावर काम करत होते. तर जॉन अब्राहम या चित्रपटाची सहनिर्मिती करणार असता. मात्र चित्रपटाची आर्थिक बाजू जुळून आली नाही तसेच जॉन पागलपंती चित्रपटात व्यग्र आहे. त्याचप्रमाणे बाईक रेसिंगवर त्याचा आगामी चित्रपटही येत आहे. या दोन्ही चित्रपटाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे जॉननं आता या चित्रपटातून काढता पाय घ्यायचं ठरवलं असल्याचं मिड डेनं म्हटलं आहे. जॉनच्या प्रवक्त्यांनी या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला आहे. जॉनला सरफरोशच्या सीक्वलमध्ये काम करण्याची इच्छा होती मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाही म्हणूनच या प्रोजक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय जॉननं घेतला आहे अशी बाजू जॉनच्या प्रवक्त्यांनी मांडली आहे.\n'मी जॉनचा कधीही चित्रपटासाठी विचार केला नाही. जॉनचं नाव चित्रपटासाठी मी निश्चित केलं नव्हतं. आम्ही फक्त या चित्रपटाविषयी चर्चा केली होती' असं माथन म्हणाले. जॉन सरफरोशच्या सीक्वलमधून बाहेर पडल्यानंतर आता या चित्रपटात कोणाची वर्णी लागते हे पाहण्यासारखं ठरेन.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nमहिला केंद्रीत चित्रपटासाठी पैसे मिळवण्यात अडचणी, जॉनची खंत\nअक्षयसोबत टक्कर टाळण्यासाठी 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख बदलणार\nअक्षय, प्रभास आणि जॉनमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर अटळ\nMumbai Saga : कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार जॉन\n'सरफरोश'च्या सीक्वलमधून जॉन बाहेर\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-स��हवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/construction-of-ac-local-in-latur/articleshow/72172955.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T19:23:49Z", "digest": "sha1:DM2I5HN3K6CW7F26TTV27ECOKHSIDZHN", "length": 15396, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टि���ाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘एसी लोकल’ची लातूरमध्ये बांधणी\n- रेल्वे कारखान्यात पुढील वर्षापासून निर्मिती- २३८ एसी लोकलचे लक्ष्य, मेट्रोसाठीही साह्य- रेल्वे कारखान्याचे ८० टक्के काम पूर्णम टा...\n- रेल्वे कारखान्यात पुढील वर्षापासून निर्मिती\n- २३८ एसी लोकलचे लक्ष्य, मेट्रोसाठीही साह्य\n- रेल्वे कारखान्याचे ८० टक्के काम पूर्ण\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईकरांचा रेल्वे प्रवास गारेगार आणि सुखदायी होण्यासाठी लातूरकरांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या (एमआरव्हीसी) प्रकल्पात समावेश असलेल्या २३८ वातानुकूलित लोकलची लातूर रेल्वे कारखान्यात निर्मिती करण्याचे नियोजन रेल्वे मंडळ करीत आहे. सध्या रेल्वे कारखान्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याने पुढील वर्षांपासून लोकल बांधणीला सुरुवात होईल. यामुळे 'मेक इन महाराष्ट्र असलेल्या एसी लोकलमधून मुंबईकरांचा आरामदायी प्रवास शक्य होईल.\nएमआरव्हीसीच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्यात येणार आहेत. यात 'एमयूटीपी-३'मधील ४७ आणि 'एमयूटीपी ३ अ'मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. लातूर येथे रेल्वे कारखाना प्रस्तावित आहे. कारखाना उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ वातानुकूलित लोकल बांधण्यात येणार आहेत. या लोकल बांधणीचे कंत्राट मिळालेल्या खासगी कंपनीद्वारे कारखान्यासाठी भांडवल उभे करावे, लोकल बांधणीतून गुंतवलेला निधी वसूल करण्याची मुभा देण्यात यावी, यामुळे रेल्वेला थेट गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही, परिणामी हा निधी अन्य प्रवासी सुविधा योजनेमध्ये वळवणे शक्य होईल, असे नियोजन असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nएमयूटीपी प्रकल्पातील लोकल सुरुवातीला चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) बनवण्याचे नियोजन होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव निविदा रद्द झाल्या. यानंतर नव्याने निविदा पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली. आयसीएफमध्ये अपघातरोधक (एलएचबी) डब्यांची बांधणी होत आहे. त्याच बरोबर मध्य-पश्चिम रेल्वेवरील एकूण १२ वातानुकूलित लोकलबांधणीचे कामही आयसीएफकडे आहे. यामुळे २३८ वातानुकूलित लोकल बांधणीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाच्या आगामी बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\n'रेल्वेचे सुटे भाग येथे आणून त्यांची जोडणी करणारा कारखाना' अशा स्वरूपात मेक इन इंडियाच्या धर्तीवर हा रेल्वे कारखाना असेल. मुंबई-पुणे आणि अन्य शहरांत सध्या मेट्रो कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या प्रकल्पातील डब्यांची बांधणी याच कारखान्यातून होईल. लातूर रेल्वे कारखान्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले. जानेवारीच्या अखेरीस संपूर्ण काम पूर्ण होऊन डब्यांच्या बांधणीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिली.\nमुंबई उपनगरीय मार्गावरील सर्व लोकल वातानुकूलित करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतला आहे. यानुसार 'एमयूटीपी'मधील २३८ वातानुकूलित लोकल बांधणीचे काम पुढील वर्षी सुरू करण्यात येईल.\n- राजेश अग्रवाल, सदस्य, रोलिंग स्टॉक, रेल्वे मंडळ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरात बसून आजारांना निमंत्रण...\nमाथाडी कामे बंद करण्याच्या तयारीत...\nझोपडपट्टी पुनर्वसनाची २० वर्षे रखडपट्टी...\nस्वस्तात कांदा आयातीचे आमिष...\nइंटरसिटी आजपासून कर्जतला थांबणार महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/network+external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-09-24T18:19:15Z", "digest": "sha1:U7J46Q4B62KDNG4FBQRKKAW7PDX4M3K6", "length": 18873, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस किंमत India मध्ये 24 Sep 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nनेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\nनेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nनेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस दर India मध्ये 24 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 41 एकूण नेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सीगते स्टबप१२०००३०० 12 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी नेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nकिंमत नेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सीगते स्टबप१६०००३०० 16 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क Rs. 1,10,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.9,000 येथे आपल्याला वड तव लिव्ह एक्सटेर्नल हार्ड डिस्क उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nनेटवर्क एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nएक्सटेर्नल हार्ड डिस्कस Name\nसीगते बुसीन्सस स्टोरेज स� Rs. 42689\nसीगते बुसीन्सस स्टोरेज स� Rs. 59999\nलासा 9000323 1 टब एक्सटेर्नल हा� Rs. 19999\nलासा क्लाऊडबॉक्स 3 टब एक्स Rs. 18200\nसीगते सेंट्रल शरद स्टोरे� Rs. 12000\nलासा क्लाऊडबॉक्स 2 टब एक्स Rs. 15400\nसीगते ब्लॅकआर्मोर नास 220 3 5 Rs. 9999\nदर्शवत आहे 41 उत्पादने\n5 टब अँड दाबावे\nसीगते बुसीन्सस स्टोरेज सर्वर 8 टब नेटवर्क हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 8 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nसीगते बुसीन्सस स्टोरेज सर्वर 12 टब नेटवर्क हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 12 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nलासा 9000323 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\nलासा क्लाऊडबॉक्स 3 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लू\n- कॅपॅसिटी 3 TB\nसीगते सेंट्रल शरद स्टोरेज 4 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nलासा क्लाऊडबॉक्स 2 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क व्हाईट\n- कॅपॅसिटी 2 TB\nसीगते ब्लॅकआर्मोर नास 220 3 5 इंच 4 टब नेटवर्क हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\nइओमेग स्टोर्सनंतर इक्स२ 200 क्लाऊड एडिशन 4 टब नेटवर्क हा\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस RJ45\n 8 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 8 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nइओमेग होमी मीडिया क्लाऊड एडिशन 1 टब नेटवर्क हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- कॅपॅसिटी 1 TB\nलासा 9000344 3 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लू\n- कॅपॅसिटी 1 TB\nवड तव लिव्ह हब 1 टब नेटवर्क हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nसीगते गोफ्लेक्स होमी नेटवर्क स्टोरेज सिस्टिम 3 टब\n- कॅपॅसिटी 3 TB\nइओमेग होमी मीडिया क्लाऊड एडिशन 2 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 2 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nवड तव लिव्ह एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\nसीगते स्टबप१६०००३०० 16 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 16 TB\n- उब इंट��फेस Ethernet\nइओमेग स्टोरेसेण्टर इक्स२ नेटवर्क स्टोरेज एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- डेटा ट्रान्सफर स्पीड 1GBPS GIGA LAN\nसीगते बुसीन्सस स्टोरेज सर्वर 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nसीगते स्तं१०००३०२ गोफ्लेक्स होमी नेटवर्क 1 टब उब 2 0 हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस Wireless\nसीगते ब्लॅकआर्मोर नास 110 3 5 इंच 1 टब नेटवर्क हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 1 TB\nसीगते सेंट्रल शरद स्टोरेज 3 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 3 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nइओमेग स्टोरेसेण्टर पिक्स 4 ३००ड 4 बे नेटवर्क स्टोरेज एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nनेटगेअर रेदयनास 104 2 5 इंच 4 टब नेटवर्क हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 8 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nलेनोवो इओमेग नेटवर्क स्टोरेसटेर इक्स४ ३००ड 4 बे डिस्क्लेस एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस Ethernet\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/special-report-on-where-is-come-leopard-in-cidco-aurangabad-mhss-422485.html", "date_download": "2020-09-24T17:54:47Z", "digest": "sha1:P74Y2KEO6KL56HAFPDYNS77PC64D572Z", "length": 19677, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SPECIAL REPORT : औरंगाबादमधील सिडको भागात बिबट्या आला कुठून? | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n���ारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप��राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nSPECIAL REPORT : औरंगाबादमधील सिडको भागात बिबट्या आला कुठून\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nCorona काळात मुंबईत गर्दीचा कहर लोकलचा VIDEO VIRAL झाल्यानंतर रेल्वेनं दिलं उत्तर\n'व्हॉट्सअ‌ॅप चॅट' कारवाईसाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही, उज्ज्वल निकम यांचा खुलासा\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nSPECIAL REPORT : औरंगाबादमधील सिडको भागात बिबट्या आला कुठून\nऔरंगाबाद शहरातली मध्यवस्ती असलेल्या सिडको एन-1 भागात बिबट्या शिरल्यामुळं रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली\nऔरंगाबाद, 03 डिसेंबर : औरंगाबाद शहरातली मध्यवस्ती असलेल्या सिडको एन-1 भागात बिबट्या शिरल्यामुळं रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तब्बल सहा तासानंतर वन खात्याच्या पथकानं त्याला जेरबंद केलंय पण राज्यातल्या अनेक शहरात घडणाऱ्या या घटनांमुळे एक प्रश्न मात्र निर्माण होतोय की आपण या प्राण्यांचं घर हिरावून घेतल्यानं आज त्यांच्यावर ही वेळ आलीय का\nऔरंगाबाद शहराच्या एन -1 सिडको भागात भल्या सकाळी बिबट्याचं दर्शन झाल्यामुळं एकचं खळबळ उडाली. हा परिसर उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो. वर्दळीच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळं काळा गणपती भागातील रहिवाशी भयभीत झाले होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांच्या तो नजरेस पडला आणि बघणाऱ्यांची पाचावरधारण बसली.\nकाहींनी आपल्या मोबाईल फोनमध्ये त्याची छबी कैद केली. त्यानंतर स्थानिकांनी वनविभागाला त्याची माहिती दिली आणि मग सुरू झाली बिबट्याची शोध मोहीम.\nदरम्यान, हा बिबटया या परिसरातील एका प���क्या घरात दडून बसला होता. वन विभागाच्या पथकानं त्या घराला चारी बाजूने जाळ्या लावून बिबट्याचा मार्ग रोखला.\nबिबट्याच्या हालचालींचा अंदाज घेतल्यानंतर वन विभागाच्या अधिकऱ्यांनी त्याला डॉट मारुन बेशुद्ध केलं. त्यानंतर वन विभागाच्या पथकानं बिबट्याला पिंजऱ्यात बंद केलं.\nखरंतर हा परिसर शहराच्या मध्यभागी असून इथं दाट नागरी वस्ती आहे. बिबट्याच्या वावरामुळं रहिवाशी हादरुन गेले होते. पण अखेर तो जेरबंद झाल्यामुळं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pimpri-chinchwad-coronavirus-updates-today-12-august-news/", "date_download": "2020-09-24T17:05:56Z", "digest": "sha1:YC2MCXSWOFDEODP7IDT3Q6PFCFWTS4SK", "length": 17822, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 'कोरोना'चे 1052 न���ीन रुग्ण तर 15 जणांचा मृत्यू | pimpri chinchwad coronavirus updates today 12 august news", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1052 नवीन रुग्ण तर 15 जणांचा मृत्यू\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1052 नवीन रुग्ण तर 15 जणांचा मृत्यू\nपिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. शहरामध्ये आज दिवसभरात 1052 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 642 वर पोहचली आहे. रुग्ण वाढत असताना शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहरामध्ये सहा हजाराच्यावर रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nपिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 1052 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 643 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 1052 रुग्णांपैकी 1024 हे शहरातील आहेत. तर 28 रुग्ण शहारा बाहेरील असून शहराबाहेरील 465 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 65 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचा आकडा 642 वर पोहचला आहे. यामध्ये 525 रुग्ण शहरातील तर 117 रुग्ण शहराबाहेरील आहेत.\nशहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 207 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 22005 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 6130 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये भोसरी, रहाटणी, आकुर्डी, थेरगाव, कासारवाडी, मोरेवस्ती चिखली, निगडी प्राधिकरण, जाधववाडी, नेहरूनगर, चऱ्होली फाटा, चिंचवड, काळेवाडी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nदेशभरात ‘या’ महिन्यापासून उघडल्या जावू शकतात शाळा, ‘कोरोना’च्या संक्रमणामुळं मार्चपासून आहेत बंद\nशिरूर : नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्याच्या कारणावरून मारहाण\nथकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे \nCoronavirus : मुंबईत समोर आलं ‘कोरोना’ व्हायरसनं पुन्हा संक्रमण होण्याचं…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 77 नवे पॉझिटिव्ह\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवे पॉझिटिव्ह…\nCoronavirus : पुणेकरांना आणखी किती शिक्षा देणार महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदार…\n राज्यात गेल्या 24 तासात विक्रमी 32 हजार रुग्ण झाले…\nमोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिलं मोठं ‘गिफ्ट’ \nGold Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महागलं सोनं, जाणून…\nराज्यात डॉक्टरांवरील हल्लयांबाबत न्यायालयाकडून चिंता \nVideo : PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम…\n‘जोकर’च्या सीक्वलची तयारी, वॉकिन फीनिक्सनं साइन…\nआईला द्यायचा होता मुलाला संपत्तीमधील ‘वाटा’,…\nआजचा दिवस इतिहासात ‘काळा दिवस’ म्हणून गणला जाईल,…\n भारतात तब्बल 62 % महिला ॲप्सच्या माध्यमातून…\nPune : आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळं मृत्यू\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधाराकांसाठी ‘आरोग्य…\nOral Health : तोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर घरगुती…\nथंडीमध्ये पोटाच्या आजारांवर गुळाचे ‘सेवन’ हा…\nमहाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे पाठोपाठ आसामच्या…\nआरोग्य विभागाच्या वतिने प्राथामिक शाळांमध्ये जनजागृती मोहिम\nएक्सरसाइजआधी कॉफी पिल्याने होतात ‘हे’ फायदे\n‘हे’ उपाय करून करा चामखीळ दूर, जाणून घ्या\nचिकन खाण्याचे ‘हे’ 5 फायदे, जे तुम्हालाही माहिती…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nसुशांतची Ex मॅनेजर दिशा सालियाननं शेवटचा कॉल 100 नंबरवर केला…\nIPL 2020 : फरहान अख्तर आयपीएल करणार होस्ट, सोबत येणार…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nवजन कमी करण्यासाठी ‘प्रभावी’ ठरतो आवळा,…\n‘या’ ठिकाणी सरकारी शा���ेतून मोठ्या प्रमाणात…\nभरलेलं LPG ‘गॅस सिलिंडर’ किती काळ घरात ठेवावं,…\nमाझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत जळगावात 10 लाख नागरिकांची…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट, ‘ही’ बँक आणतेय नवीन…\n4 वर्षाचं असणार B.Ed, जुन्या पदवीधारकांना 2030 नंतर नोकरी नाही\nESIC आणि EPFO मधील बदलावर शिक्कामोर्तब, नोकरी करणाऱ्यांना मिळणार 5…\nGoogle Drive मध्ये मोठा बदल, आता 30 दिवसांत डिलीट होणार ‘ट्रॅश…\n‘कोरोना’मुळे तब्बल 3 हजार 486 भारतीयांचे मृतदेह…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं असतं तर… , कंगनाचा पुन्हा एकदा CM ठाकरेंवर निशाणा\nगुजरातमध्ये आगीनंतर भीषण स्फोट, आकाशात दिसले आगीचे गोळे (व्हिडीओ)\nकाँग्रेसची मोदी सरकारवर खरमरीत टीका, म्हणाले – ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/sindhudurg/", "date_download": "2020-09-24T17:18:55Z", "digest": "sha1:JEMQLSKLSMTQN223MPNAZRZ3SHLSRGZ2", "length": 10488, "nlines": 131, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "वार्ता सिंधुदुर्गाची - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nआपल्या आवडीचा विभाग निवडा :\nमहाराष्ट्र क्रांती संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुखपदी पत्रकार संजय शेळके…\nसार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप उघड….\nमहाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई आयोजित ऑनलाईन भक्ती गीत गायन स्पर्धेत कु.ऋचा पिळणकर हिचे यशस्वी पाऊल\nकणकवली शहरात 14 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…\nकणकवलीती�� कर्फ्यू ला तिसऱ्या दिवशी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद….\nतिराळी घाटात बोलेरो पिकअप व आयशर टेंपोत झाला अपघात…\nकणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर जनता कर्फ्यू: नगराध्यक्ष समीर नलावडे\nनावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ : काजू बागेसह नाचणी, भातशेतीचे मोठे नुकसान\nदेवगड तालुक्यात मौजे पडेल, पुरळ हुर्शी, पावणाई, जामसंडे येथे कंटेन्मेंट झोन…\nसावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन…\nसावंतवाडी शहरात 7 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…\nवेंगुर्ला तालुक्यातील मौजे रेडी येथे कंटेन्मेंट झोन…\nदोडामार्ग मधील भोसले कॉलनीत कंटेन्मेंट झोन…\nकणकवली तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन..\nकविता गायन स्पर्धेत कासार्डेचा अभिषेक देवरुखकर तालुक्यात प्रथम..\nब्लू लगून रिसॉर्ट\" खवणे, वेंगुर्ला\nजनता कर्फ्यू आवश्यक, पण जीवनावश्यक सेवा सुरू ठेवा – अनंत पिळणकर\nमहाराष्ट्र क्रांती संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुखपदी पत्रकार संजय शेळके…\nअपघातग्रस्त युवकास मदत करत वाहतूक पोलीस प्रकाश गवस यांनी दाखविला पोलिसातील देवमाणूस…\nनिस्वार्थी पणाने समाजसेवा करणारे आदर्श पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत…Sanvad Media\nसार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप उघड….\nजिल्ह्यात आज आणखी 80 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..\nजयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.)ओरोस,सिंधुदुर्ग\n 💥 👨‍🏫 प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी / पदविका अभियांत्रिकी आणि प्रथम वर्ष बी.एस …\nआकाश टुर्स अँड ट्रॅव्हल्स\n*आकाश टुर्स अँड ट्रॅव्हल्स*\nसावंतवाडी स्टेशन रोड ,मळगाव बायपास ब्रीज\n🛣️कोकणात प्रवासासाठी दर्जेदार सेवा.🏝️ 💥 *आमची वैशिष्टये* 💥\n🔥 स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी 🔥 💥 समर्थ ग्रामविकास योजना 💥 💫रुपये 5 हजार ते 25 लाखापर्यंत वैयक्तिक नवीन व जुन्या व्यवसायाकरिता …\n👓रावराणे आय केअर ➡️वैभववाडी संपर्क 📞\n*9922928675 / 8779308033* *कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या \n*आपणच आपले रक्षक व्हा* ♦श्री …\nNK कॅटरर्स मंडप डेकोरेटर्स\n💫🤹‍♂️ तुमच्या मनासारखं, व तुमच्या मनासारख्या बजेटमध्ये NK कॅटरर्स मंडप डेकोरेटर्स\nलग्न समारंभ, सभा मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणत्याही साईजमध्ये अत्याधुनिक …\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠* *🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n*कणकवली* 💫आमच्या���डे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध 💫🚗 🚚सेंट्रींग …\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nआरोग्य इतर ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63229", "date_download": "2020-09-24T16:58:40Z", "digest": "sha1:FTQIA5IX6UWYMCPCB2MTYZU2QXLMGHYM", "length": 30645, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जगात देव आहे..! जय श्रावणी सोमवार :) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जगात देव आहे.. जय श्रावणी सोमवार :)\n जय श्रावणी सोमवार :)\nकधीकधी आपल्या आयुष्यात अश्या काही घटना घडतात की जगात देव आहे यावर एखाद्या अट्टल नास्तिकालाही विश्वास ठेवावा लागतो.\nअसाच आजचा एक दिवस उजाडला.. सकाळचाच ताजा ताजा किस्सा\nट्रेनचा पास नेमका केव्हा संपतो हे माझ्या कधीच लक्षात राहत नाही. ते लक्षात राहण्यासाठी नवीन पास घेण्याच्या दिवसाचा अलार्म लावून ठेवायचा असे मी दरवेळी ठरवतो. आणि ते देखील विसरतो. आजचा दिवसही काही त्याला अपवाद नव्हता. ऑफिसचा पहिला वार सोमवार आणि आदल्या रात्रीची गटारीची पार्टी, असा डबल हॅंगओवर उतरलेला नव्हता. डोळे आणि डोके, दोन्ही अर्धवट मिटलेल्या अवस्थेत स्टेशनला पोहोचलो. समोरून ट्रेन आली. मुंबईकर असण्याच्या लौकिकाला जागत नेमक्या वेळी पोहोचलो याचा अभिमान वाटला. पावसाळा सुरू झाला की मी एक ट्रेन आधीचीच पकडतो. कारण या दिवसांत मुंबई लोकल देखील आपल्या लौकिकाला जागत एक दिवसाआड पाचदहा मिनिटे उशीरा येत असते. आज मात्र वेळेवर आली. मी माझा डब्बा बघून चढणार तसे शेजारच्या डब्यातून एक टिसी एका भुरट्या ईसमाची कॉलर पकडून खा��ी उतरत होता. ते बघून माझे अर्धवट मिटलेले डोळे खाडकन उघडले. कारण आपला पास संपलाय हे मला आठवले. मी या दाराने चढलो आणि त्या दाराने उतरलो. सरळ जिना गाठला आणि ब्रिज ओलांडून तिकिटाच्या लाईनीत जाऊन उभा राहिलो. मनोमन देवाचे आभार मानले, रस्त्यात कोणीही काळा कोट भेटला नाही. म्हणजे बोलायलाच काळा कोट, बाकी हल्ली हे लोकं कुठल्याही रंगाचे झाकडुम माकडुम कपडे घालून फिल्डींग लावून उभे असतात.\nअसो, तर मोजून सातच जण रांगेत होते. पण चारच मिनिटात ट्रेन येणार होती. सातापैकी तिघांच्या हातात जुना पास दिसत होता. म्हणजे वेळखाऊ प्रकरण होते. आता तिकीटखिडकीवरच्या व्यक्तीचा कामाचा वेग काय किती असणार होता यावर माझा लेटमार्क होणार की नाही हे अवलंबून होते. रांगेच्या थोडेसे बाहेर येत हत्तीने सोंड काढावी तसे पुढच्या बाजुला मुंडी वळवून पाहिले तर आतमध्ये एक बाप्या बसलेला दिसला. निम्मे अवसान तिथेच गळून पडले. माझ्या आजवरच्या अनुभवानुसार तिकीटखिडकीवर बाई असली की तिचा हात झरझर चालतो, पण पुरुष असला की मेल्यांची फार टंगळमंगळ असते. त्यात त्याचीही कालची गटारी उतरली नसेल तर झाली माझी डोंबिवली. मला पुढचीच्या पुढची ट्रेन मिळतेय की नाही याचीही आता चिंता वाटू लागली.\nपुढच्या दोन मिनिटात रांग केवळ दोनच पावले पुढे सरकली आणि प्रत्येक सेकंदागणिक वाढता रिक्वायर्ड रनरेट पाहता माझी चुळबूळ वाढू लागली. काळ-काम-वेगाचे गणित क्षणाक्षणाला गंडत होते, पण अचानक से बंद तकदीर का दरवाजा खुल गया तसे चमत्कार झाला आणि शेजारची बंद खिडकी उघडत तिथे एक अप्सरा अवतरली. एका चेंडूत सात धावा हव्या असताना नो बॉलवर फ्री हिट.. मी दोनच पावलात ती खिडकी गाठली. पण हातातले पास-पैसे आत सरकावणार ईतक्यात एका जाडजूड केसाळ राकट हाताने माझा हात मागे सारत तिथे आपला हात घुसवला. मी काही बोलणार तोपर्यंत आतल्या बाईने त्याच्या हात हातातील पास स्विकारून झाला होता. मी चरफडत मागेच थांबलो. कुठल्याही क्षणाला माझी ट्रेन येणार होती आणि अजून माझा पास काढायचा बाकी होता. एक नजर समोरच्या खिडकी आणि बाईवर, एक नजर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनवर, तर एक नजर ईंडिकेटर आणि घड्याळावर. टिक टिक काटे टाईमबॉम्बसारखे डोक्यात वाजत होते, तोच माझ्या मागची मुलगी मोठ्याने ओरडली......., शिऽऽऽट \nतिचा आवाज कानावर पडायच्या एक मिलिसेकंद आधी अगदी तसाच एक आवाज काना���र आदळला होता.. शिट पुढे पाहिले तर हसू आवरले नाही. खरे तर हसू, किळस, सहानुभूती अश्या बरेच भावना एकाचवेळी मनात दाटून आल्या. पण मुद्दामच मी त्यातले हसू चेहर्‍यावर आणले. त्या माणसाचा चेहरा अगदी सेल्फी काढण्यासारखा झाला होता. पुढे आलेल्या केसांच्या झुलपांना ओझरता स्पर्श करत, कपाळावर शिंतोडे उडवत, चष्याची काच बरबटवत, नाकाच्या शेंड्याचे चुंबन घेत एक पातळ तार हनुवटीपर्यंत येऊन लटकली होती. गुटूर गुटूर कबुतराने आपले काम केले होते. आणि अजूनही ते तिथेच वरच्या दांडीवर निवांत बसून होते. काय ती हिंमत\nथोड्यावेळापूर्वी मला त्या रांगेत घुसलेल्या माणसाशी हुज्जत घालायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना त्याचा काही उपयोगही होणार नव्हता, झाल्यास माझाच आणखी वेळ फुकट जाणार होता. आणि हे त्याला देखील माहीत असल्याने परीस्थितीचा फायदा उचलत तो मध्ये घुसला होता. पण वरून आणखी कोणीतरी बघत होता. म्हणूनच तो जो सर्वात वर बसला आहे त्याने कबूतराचे रूप धारण करत वरूनच त्याला धडा शिकवला. अगदी असेच मनात आले.\nत्याच वेळी दुसरा विचार मनात आला तो असा, जर तो माणूस रांगेत घुसला नसता तर त्या जागी मी उभा असतो आणि माझी शिकार झाली असती. ईथून तिथून कसाही विचार करता देव माझ्याच मदतीला धावून आला होता.\nबस्स याच उपकाराची जाणीव म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदाच श्रावण पाळायचा निर्णय घेतला आहे. कितपत जमते हे महिन्याभरात समजेलच. पण जर खरेच तो वर बसला असेल तर तोच हिंमत देईल आणि तोच तारून नेईल\nआता ही नवी सोमवारची कथा\nआता ही नवी सोमवारची कथा म्हणावी काय\nआणखी काही अडचणींवर आणखी काही वारकथा येणार\nएका नास्तिकाचा आस्तिक होणं हे रूपांतरण मायबोली प्रत्यक्ष पहाणार तर... धन्य ती मायबोली धन्य आमचे ऋ अन् धन्य तो श्रावण... बोलो ओम नम: शिवाय.....\nरुमणेश ने सरावन पाळला आणि\nरुमणेश ने सरावन पाळला आणि मटणाचा धंदाच बसला \nसरावन वरनं आठवलं. सारावणा भवन\nसरावन वरनं आठवलं. सारावणा भवन आहे का मुंबईत\nबसू दे धंदा.. महिन्याभरासाठीच\nबसू दे धंदा.. महिन्याभरासाठीच बसेल ना.. लहान वासरांना आणि कोंबड्याबकरीच्या पिल्लांना अनाथ करत वर्षभर आपल्या बायकापोरांची पोटे भरली जातातच ना.. महिनाभर ही सहन करता येऊ नये. आणि बसला धंदा तर घरीच का बसावे. महिन्याभरासाठी एखाद्या मंदिराबाहेर हारफुले नाही का विकता येणार. ज्याला आपला उदरनिर्व��ह करायचा आहे तो कसाही करतो, मला हेच जमते आणि मी हेच करणार असे हट्ट या जगात चालत नाहीत.\nएखादा नास्तिकच कट्टर आस्तिक होऊ शकतो कारण तो जन्मजात आंधळेपणाने देवावर विश्वास न ठेवता अनुभव घेऊन, चाखून पडताळून मगच आपला विश्वास देवाला अर्पण करतो... असे मागे मी कुठेतरी वाचलेले.\nकदाचित हे चबूतर माझ्या आयुष्यात तोच विश्वास द्यायला आले असेल..\nमाझा तर गैरसमज्च झालेला..म्हटल हा लेख वाचनार च नाहि,काहिबाहि उअदाहरण देउन देव कसा नाहि हे अस लिहिल असेल...\nपण हा तर चमत्कारच झाला...\nदेव पहायचा नसतो...तो अनुभवायचा असतो... मी तर रोज अनुभवते.\nऋन्मेश आता विश्वास ठेव ताय हे तर छानच आहे..पण आंधळा विश्वास नको..हे हि लक्षात असु द्या....\nएखादा नास्तिकच कट्टर आस्तिक\nएखादा नास्तिकच कट्टर आस्तिक होऊ शकतो कारण तो जन्मजात आंधळेपणाने देवावर विश्वास न ठेवता अनुभव घेऊन, चाखून पडताळून मगच आपला विश्वास देवाला अर्पण करतो... असे मागे मी कुठेतरी वाचलेले.>>> +१११\nतुम्ही नवेनवे आस्तिक झाले\nतुम्ही नवेनवे आस्तिक झाले आहात त्यामुळे तुमची ओळखण्यात चूक झालीये. देव कबुतराच्या नाही तर त्या आडदांड प्रवाशाच्या रुपात आला होता.\nदेव कबुतराच्या नाही तर त्या\nदेव कबुतराच्या नाही तर त्या आडदांड प्रवाशाच्या रुपात आला होता.\nहे ही शक्यंय. मी लेखात दुसरा विचारही मांडला आहेच.\nहे ही शक्यंय. मी लेखात दुसरा\nहे ही शक्यंय. मी लेखात दुसरा विचारही मांडला आहेच.\n.... हे ही शक्य आहे मी दुसरा लेख लिहितो, असे वाचले मी.\nरेल्वे तिकिटाच्या रांगेतला हा पहिलाच\nमागच्या आठवड्यात एक गम्मत म्हणून सुरेशप्रभु यांना ट्विटरवरून एक तक्रार आणि एक चांगली गोष्ट ऐकवली होती. काल मला उत्तर आले thanks for appreciation.\nसोमवारची कथा पाठवायची का\nमी दुसरा लेख लिहितो, असे\nमी दुसरा लेख लिहितो, असे वाचले मी.\nनशीब दुसरया आयडीने लिहितो असे नाही वाचले आपण\nसोमवारची कथा पाठवायची का\nसोमवारची कथा पाठवायची का\nनशीब दुसरया आयडीने लिहितो असे\nनशीब दुसरया आयडीने लिहितो असे नाही वाचले आपण >>>>>>\n....मग तर आज गोंधळ झाला असता..\nमग तर आज गोंधळ झाला असता..\nमग तर आज गोंधळ झाला असता..\nहा हा.. वरचे वाक्य लिहिताना माझ्याही मनात हेच आलेले. पण तुझ्यातील कवितेचा किडा हा आपल्यातील व्यवच्छेदक फरक आहे\nतुझ्यातील कवितेचा किडा हा\nतुझ्यातील कवितेचा किडा हा आपल्यातील व्यवच्छेदक फरक आहे >>>\nअजूनही खुप फरक आहेत..\n जगातल्या कुठल्याही दोन बिंदूंमध्ये फरक असतोच. हाच ईश्वराचा महिमा आहे. जेव्हा लक्षात येतो तेव्हा आपण ड्यू आयडी वगैरे बाष्कळ गप्पांपासून दूर त्या महान परमेश्वराच्या गुणगाणात तल्लीन होतो.\nगटारीला जास्तंच खाल्य्यमुळे हॅंगोवर होऊन वेळीअवेळी एक कबूतर शिटल्यामुळे मायबोलीवर दोन धागे आणि ६० प्रतिसाद ऊगवल्यामुळे आमचा देवावरंचा ऊरला सुरला भरवसा ही ऊडाला आता.\n'दिव्या गीर्वाणभारती' अशी संस्कृत जाऊन 'थापा जीर्वाणभारती' अशी 'मायबोली' अद्धुनिक देवांची भाषा झाली असे वाटते.\nआता देवाने खाली येवून कितीही 'तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय' विचारले तरी आम्ही 'नाही नाही आणि मुळीच नाही' असे ठणकाऊन सांगणार.\nफक्तं तेवढे विचारायला आम्हाला वरती बोलावले नाही म्हणजे मिळवली.\nईतक्या छोट्या गोश्टीत देव\nईतक्या छोट्या गोश्टीत देव शोधलात तर आत्ता पर्यन्त नास्तिक राहिलात ह्याचे आश्चर्य आहे... की नेहमी प्रमाणे लेख पाडायला फुसका विषय शोधला आहे\nगटारीला जास्तंच खाल्य्यमुळे हॅंगोवर होऊन\nगटारीला खाणारयाचे तोंड दिसते पण पिणारयांची पोटं दिसत नाहीत.\nआपल्याकडे मांसाहार करणे पाप समजले जाते पण दारू पिणे तितके वाईट समजले जात नाही.\nहे आपल्याला उद्देशून नाही, पण आपली पोस्ट वाचून सहज आठवले..\nईतक्या छोट्या गोश्टीत देव\nईतक्या छोट्या गोश्टीत देव शोधलात तर...\nजे देव मानतात त्यांच्या आयुष्यात काय मोठ्या गोष्टी घडतात हे जाणून घ्यायला आवडेल..\nकबूतराने मला हाक मारली ए ऋनम्या बाजूला हो आणि मग शिटला असा चमत्कार अपेक्षित होता का..\nदेव छोट्या छोट्या गोष्टीतच दिसतो, एखाद्या घटनेकडे बघायची नजर बदलणे गरजेचे असते. माझी आज बदलली ईतकेच\n>>एखाद्या घटनेकडे बघायची नजर\n>>एखाद्या घटनेकडे बघायची नजर बदलणे गरजेचे असते<<\nतुझा काहि भरोसा नाहि रे बाबा, कबुतर तुझ्यावर शीटलं असतं तरी तुझी नजर बदलली असती आणि \"आता लॉटरी काढतो\" या नांवाचा धागा काढला असतास...\nदारू पिणे वाईट नाहीय... दारू\nदारू पिणे वाईट नाहीय... दारू अति पीने वाईट..\nआपले देव पण मदीरापान करायचे की\nकबुतर तुझ्यावर शीटलं असतं तरी\nकबुतर तुझ्यावर शीटलं असतं तरी तुझी नजर बदलली असती आणि \"आता लॉटरी काढतो\"\nहा काय नवीन प्रकार आहे कबोतर शिटले तर पैसा येतो का कबोतर शिटले तर पैसा येतो का\nमी इथे श्रद्धेच्या गप्पा मारतोय आणि तुम्ही अंधश्रद्धेला मध्ये आणत आहात\nदारू पिणे वाईट नाहीय... दारू\nदारू पिणे वाईट नाहीय... दारू अति पीने वाईट..\nहे फार गंडलेले तोकडे समर्थन नेहमी दारूबाबत येते..\nअति केलेली कुठचीही गोष्ट वाईटच..\nपण अति चहा पिणे आणि अति दारू पिणे यात काहीच फरक नाही का\nआणि थोडीशी चहा पिणे आणि थोडी दारू पिणे हे एक समान आहे का\nअसो, ईथे दारूची चर्चा अवांतर होईल, विषय श्रावणातल्या कबूतराचा आहे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/in-the-lockdown-women-planted-315-kitchen-gardens-in-75-villages-in-20-days-127603856.html", "date_download": "2020-09-24T19:24:10Z", "digest": "sha1:Y3C6ALME5SYAXVXT2EAIWVXDSGH2B2TY", "length": 8056, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In the lockdown, women planted 315 kitchen gardens in 75 villages in 20 days | लॉकडाऊनमध्ये 20 दिवसांत महिलांनी 75 गावांत फुलवल्या 315 परसबागा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंडे पॉझिटिव्ह:लॉकडाऊनमध्ये 20 दिवसांत महिलांनी 75 गावांत फुलवल्या 315 परसबागा\nकृष्णा पाटील | रावेरएका महिन्यापूर्वी\nमाझी पोषण परसबाग विकास मोहिमेंतर्गत रावेरमध्ये भाजीपाल्याने बहरलेली परसबाग.\n1150 गटांच्या 11 हजार 800 महिलांचा सहभाग, धामोडीची परसबाग फुलली पिके आणि भाजीपाल्याने\nग्रामीण भागातील कुटुंबाच्या आरोग्य व पोषणाचा स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) माझी पोषण परसबाग विकास मोहीम रावेर तालुक्यात २५ जून ते १५ जुलै या काळात राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून ३१५ परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. ११५० बचत गटांच्या ११ हजार ८०० महिला या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भाजीपाला विक्रीतून महिला बचत गटांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.\nउमेद अभियानाच्या कृती संगम विभागांतर्गत अन्न, आरोग्य, पोषण व स्वच्छता असे उपक्रम राबवण्यात येतात. याच उपक्रमांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. ११ हजार ८०० महिला सदस्यांच्या माध्यमातून तालुक्यातील ७५ गावांत २० दिवस��ंच्या कालावधीत एकूण ३१५ परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्या आता बहरू लागल्या आहेत. या परसबागांमध्ये वैयक्तिक व सामूहिक परसबागांचा समावेश आहे.\n४४ ग्रामसंघाच्या ३१५ परसबागा :\nरावेर तालुक्यात ४४ ग्रामसंघ तयार करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील ११५ गावांपैकी ७५ गावांमध्ये उमेदतर्फे नियुक्त केलेल्या ५ कृती संगम सखी, ४ कृषी सखी व २४ पशू सखीच्या माध्यमातून या परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. महिला बचत गटांच्या मार्गदर्शनासाठी ८९ समुदाय संसाधन व्यक्ती तालुक्यात कार्यरत आहेत.\nकुपोषण कमी होण्यास मदत\nपरसबागांमधून मिळणाऱ्या भाजीपाल्यामुळे महिला व बालकांमधील कुपोषण कमी होण्यास मदत होईल. गरोदर महिलांना ताजा व निरोगी भाजीपाला वेळेवर उपलब्ध होईल. योग्य पोषण होऊन रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल. अंकुश जोशी, व्यवस्थापक, उमेद अभियान, रावेर\nपरसबागांमुळे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेता येणार. भाजीपाल्याची विक्री तून गटाला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. दीपाली गुलाने, अध्यक्ष, ओमसाई महिला बचत गट, निंभोरा\nधामोडीची परसबाग फुलली पिके आणि भाजीपाल्याने\nधामोडी येथील एकता महिला ग्रामसंघाच्या योगिता पाटील, देवकाबाई पाटील, हिरकणी पाटील व ग्राम संघाच्या सहकारी महिलांनी निर्माण केलेल्या परसबागेत औषधवर्गीय, पालेवर्गीय, फळेवर्गीय भाजीपाल्याची व इतर पिकांची लागवड केली आहे. ही बाग फुलण्यास सुरुवात झाली आहे.\nपरसबागेत सेंद्रिय खताचा वापर\nमहिलांनी निर्माण केलेल्या सर्व परसबागा तयार करताना सेंद्रिय खते, गांडूळ खते, कंपोस्ट खतांचा वापर करण्यात आलेला आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/27320/", "date_download": "2020-09-24T18:46:22Z", "digest": "sha1:LYRN5IO7KWAVW4MNAIZPMXI5PHBPIJN6", "length": 6942, "nlines": 51, "source_domain": "journalistasso.tv", "title": "धक्काबुक्की प्रकरणी पाच खेळाडूंना आयसीसीचा दणका - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्���ांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nधक्काबुक्की प्रकरणी पाच खेळाडूंना आयसीसीचा दणका\nकाही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या U19 World Cup final आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिमत फेरीमध्ये बांगलादेशने जेतेपद पटकावलं. या सामन्यात भारताला नमवल्यानंतर अखेरच्या क्षणी जी परिस्थिती ओढावली ते पाहता क्रिकेट विश्व आणि क्रीडारसिकांच्या वर्तुळातून खंत व्यक्त केली गेली. बांगलादेशच्या खेळाडूंचं गैरवर्तन आणि त्यावर भारतीय खेळाडूंकडून आलेली प्रतिक्रिया या सर्व धक्काबुक्कीच्या प्रकरणामध्ये आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीला हस्तक्षेप करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेतील Potchefstroom येथे पार पडलेल्या या सामन्याच्या शेवटी झालेला हा सर्व प्रकार पाहता आयसीसीकडून एकूण पाच खेळाडूंना दोषी ठरवण्यात आलं आहे. आयसीसीने आखलेला शिष्टाचार मोडल्याप्ररपणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हा��ूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/haryana/12", "date_download": "2020-09-24T19:21:41Z", "digest": "sha1:ZQD3MUFJ2UNRXVV4QESIIM5YC2UZA3BN", "length": 6074, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रो-कबड्डी: बंगालचा हरयाणावर पहिला विजय\nशाळा व्यवस्थापकाला ५ किलोमीटरपर्यंत बोनेटवरून फरफटत नेलं\nविधानसभा निवडणूक तारखांची घोषणा १९ सप्टेंबरला\nहरयाणामध्ये एनआरसी लागू करणार: मुख्यमंत्री खट्टर\nकुस्तीपटू बबीता फोगाट लढणार निवडणूक\nमुख्यमंत्री खट्टर यांची पक्ष कार्यकर्त्याला शिरच्छेद करण्याची धमकी\nविधानसभा निवडणुकांची घोषणा दोन-तीन दिवसांत\nसरकारचे १०० दिवस हे विकास, विश्वासाचे: पंतप्रधान मोदी\n तब्बल १.४१ कोटींची दंडवसुली\nहरयाणा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुमारी सेलजा यांची निवड\n'या' शहरातील प्लान्ट दोन दिवसांसाठी बंद ठेवणार मारूती\nगुरुग्रामः नव्या कायद्यानुसार बाईकस्वाराला २३ हजारांचा दंड\nशेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nदिल्लीः कार अपघातात दोघांचा मृत्यू\nहरयाणाः व्हिडिओ काढून तरुणाची आत्महत्या\nहरयाणाः अशोक तंवर यांना पदावरून डच्चू मिळण्याची शक्यता\nकाँग्रेस नेत्याचे १५० कोटींचे अलिशान हॉटेल जप्त\nकाँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांच्या अडचणीत वाढ\nएजीएल जमीन प्रकरणः मोतीलाल व्होरा भूपिंगर सिंग हुड्ड यांच्याविरोधात इडीकडून चार्जशीट दाखल\nमॉस्ट वॉन्टेट गँगस्टर कौशलला आयजीआय विमानतळावरुन अटक\nFact Check: काश्मीरी महिलांवर अत्याचार... 'तो' व्हिडिओ हरयाणाचा\nचपलांचा हार घालून महिलेची धिंड काढली\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-110042300046_1.htm", "date_download": "2020-09-24T18:23:11Z", "digest": "sha1:CCKYED4EIZBGKXTYSPWIF42KUEEX4OW2", "length": 11141, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कादीरला आजही आठवतात सचिनचे ''ते'' षटकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकादीरला आजही आठवतात सचिनचे 'ते' षटकार\n21 वर्षांपूर्वी पेशावर येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यातील आठवणी पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आणि पाक निवड समितीचे माजी अध्यक्ष अब्दुल कादीर यांना आजही जशाच्या तशा आठवतात. 16 वर्षांच्या चिमुरडा सचिनने मारलेले लागोपाठ तीन षटकार आपण आजही विसरलेलो नाही, अशी कबुली अब्दुल कादीरने दिली.\nपाकिस्तान संघाचे माजी फिरकीपटू कादीर म्हणाले, की श्रीकांतला एक षटक मी निर्धाव टाकले होते. त्यावेळी दुसर्‍या बाजूला उभा असलेल्या सचिनला म्हणालो की, 'हिंमत असेल तर मला षटकार मारुन दाखव' आणि मी क्षेत्ररक्षणासाठी गेलो. त्यानंतर एका षटकारानंतर मी पुन्हा गोलंदाजीला आलो. त्यावेळी माझा टोमणा तो विसरला नव्हता. त्याने माझ्या पहिल्याच चेंडूला स्टेडियमबाहेर भिरकावून दिले. त्यानंतर अजून दोन षटकार मारले. माझ्या त्या षटकात 28 धावा गेल्या. तुम्हाला वाटेल 'बच्चा' खेळत असेल म्हणून मी लॅलिपॉट चेंडू टाकले असतील. परंतु, हे सत्य नाही. मी माझा सर्व अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली होती. त्यावेळी मला सचिनमधील ती गुणवत्ता थक्क करुन गेली होती. आजही सचिनने विक्रमाचे एव्हरेस्ट सर केले असले तरी मला त्याने मारलेले ते तीन षटकार कायम आठवितात.\nराज्यसभेत सचिनला 'भारतरत्न' देण्याची मागणी\nक्रीडा क्षेत्रात सचिन सर्वात प्रभावशाली व्यक्ती\nसचिनला भारतरत्न देण्याची लोकसभेत मागणी\nभारतरत्न हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न- सचिन\nसचिन आणि 10 चा संबध\nयावर अधिक वाचा :\nकादीरला आजही आठवतात सचिनचे ते षटकार\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनस��� नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन, IPL ...\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन ...\nसट्टा लावणारे सहाजण अटकेत\nसर्वात श्रीमंत अशा आयपीएल स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. मात्र, काही लोक अशा ...\nमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय\nमुंबई इंडियन्ससाठी हा विजय अविस्मरणीय असाच ठरला. कारण हा त्यांच्या या स्पर्धेतील पहिला ...\nतुल्यबळ संघ चेन्नई सुपर किंग्जशी आपली सलामीची लढत गमावलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील ...\nआयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी ...\nगतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/552", "date_download": "2020-09-24T18:18:57Z", "digest": "sha1:7A2OWQOYNFFHIJO4RXJWISI7KG3BBGRL", "length": 15096, "nlines": 149, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); स्वाभिमानी रमाई! | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nरमाई म्हणजे रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी. रमाबाईंना सर्वजण प्रेमाने रमाई म्हणायचे. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...\nआपल्याला समाजात बदल घडवून आणायचा असेल, तर आपली माणसे या प्रवासात आपल्यासोबत असायला हवी असतात. तेव्हा आपण संघर्ष करू शकतो. बाबासाहेबांनादेखील उपेक्षितांना, सर्वसामान्यांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे होते. जे त्यांनी मिळवून दिलेही… आणि यात त्यांना मोलाची साथ दिली ती रमाबाईंनी एका सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे त्या जगल्या. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या अनेक इच्छा-आकांक्षांचा त्याग केला. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी जेव्हा लंडनला गेले, तेव्हा याच रमाई कुटुंबासोबत अत्यंत हलाखीचे दिवस काढले.\nरमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावात, एका गरीब कुटुंबात भिकू धोत्रे व रुक्मिणी यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील आणि आई त्यांना लाडाने रमी म्हणत. लहान वयापासूनच रमाई अत्यंत हुशार आणि समजूतदार होत्या. त्या घरातील सर्व कामात आईला मदत करत असत. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणामुळे निधन झाले. या घटनेचा रमाईच्या बालमनावर आघात झाला. काही काळातच या जीवावर दुसरा आघात झाला, त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. पोरकी झालेली रमाई आपल्या लहान भावंडाना घेऊन मुंबईला मामा आणि काकाकडे राहायला आली. मुंबईतल्या भायखळा मार्केटच्या चाळीत त्या राहात होत्या.\nरमा अजून लहान होती पण तेव्हाचा काळच असा होता की बालविवाहाची प्रथा सर्वत्र प्रचलित होती. त्यामुळे रमाचा विवाहदेखील बालपणीच झाला. बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार यांनी भिवासाठी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी अवघ्या नऊ वर्षाच्या रमाची निवड केली आणि १९०७ मध्ये मुंबईतील भायखळा येथे रमाचा बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह झाला.\nहुशार, समजुदार आणि प्रेमळ असलेल्या रमाबाईंना मात्र वैवाहिक जीवनात खूप संघर्ष करावा लागला, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. लग्नाच्या काही वर्षांनंतर बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी जेव्हा लंडनला गेले, तेव्हा रमाईला उदरनिर्वाहासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. शेणाच्या गोवऱ्या थापून त्या विक���न मिळेल तेवढ्या पैशात घर चालवून त्या काही पैसे बाबासाहेबांनादेखील पाठवत असत.\nरमाबाईंनी बाबासाहेबांना जशी साथ दिली तशीच साथ बाबासाहेबांनीही रमाबाईंना दिली. बाबासाहेबांच्या आग्रहास्तव रमाबाई लिहायला, वाचायला तर शिकल्याच; शिवाय बाबासाहेबांच्या सोबतीने त्या सामाजिक कार्यातही सहभाग घेऊ लागल्या.\nरमाबाईंच्या आयुष्यातील आणखी एक दुःखद घटना म्हणजे त्यांच्या मुलांचा झालेला मृत्यू. हा आघातही रमाबाईंनी पचवला. रमाबाई खूप धार्मिक होत्या. त्यांनी एकदा बाबासाहेबांकडे पंढरपूरला जाण्याचा आग्रह केला, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना तिथे कशाप्रकारे अस्पृश्यांना देवळात जाण्यापासून, देवाचे दर्शन घेण्यापासून रोखले जाते ही हकीकत सांगितली.\nरमाई स्वाभिमानी होत्या. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी देऊ केलेली मदत त्यांनी कधी घेतली नाही. आपल्याकडे आहे तेवढ्यातच त्या सर्व गोष्टी भागवत असत. त्यांच्या साध्या राहणीमानावर आजूबाजूच्या बायका हसायच्या, त्यांच्याकडे दागदागिने नाहीत म्हणून त्यांना हिणवायच्या. मात्र बाबासाहेबच आपला खरा दागिना आहेत, असे म्हणून त्या सर्वांचे तोंड गप्प करायच्या. रमाबाईंच्या सोशिक वृत्तीमुळेच बाबासाहेब शिकू शकले आणि घडू शकले. बाबासाहेबांना बॅरिस्टर बनवण्यात रमाबाईंचा मोलाचा वाटा होता.\nरमाबाईंनी कमी वयात अपार कष्ट केले होते. या कष्टामुळेच की काय, पण त्यांचा आजार बळावला होता. त्यांच्या आजारावर अनेक प्रकारचे उपचार केले, बाबासाहेबांनी अनेक नामांकित डॉक्टरांना दाखविले, तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रमाबाईंच्या आजारपणाच्या काळात बाबासाहेब त्यांच्याजवळच बसून राहत. अखेर २७ मे १९३५ रोजी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी रमाबाईंनी या जगाचा निरोप घेतला. रमाईंना जाऊन आज एवढी वर्षे झाली तरी देखील केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणून नव्हे तर त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यात त्यांना दिलेल्या खंबीर साथीमुळे आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेल्या अतुलनीय कार्यामुळे त्या आजही समाजासाठी प्रात:स्मरणीय आणि सदैव अनुकरणीय आहेत.\nमिशन इम्पॉसिबल भाग - २\nसखे शिकव त्याला ...\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदा���िव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3132", "date_download": "2020-09-24T16:49:02Z", "digest": "sha1:4RQGHMUZVK5CBTCDFFT5LPF4E6WGCDIO", "length": 12223, "nlines": 136, "source_domain": "pcnnews.in", "title": "मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण\nSeptember 15, 2020 PCN News44Leave a Comment on मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण\n*मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण*\n*हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करणार*\n*जिल्ह्यातील उपविभागीय मुख्यालये व तालुका मुख्यालयाचे ठिकाणी होणार ध्वजारोहण*\nबीड, (जिमाका) दि.15:– मराठवाडा मुक्तीसंग्राम दिननिमित्त मुख्य शासकीय समारंभात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवार, दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.\nजिल्हास्तरावरील मुख्य शासकीय समारंभात पोलीस मुख्यालय बीड येथे ध्वजारोहण सकाळी 9 :00 वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते आयोजित करण्यात आले आहे.\nतत्पूर्वी मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापनदिन प्रसंगी हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम सकाळी 8.15 वाजता स्मृतिस्तंभ, प्रियदर्शनी उद्यान, राजीव गांधी चौक, बीड येथे आयोजित केला आहे.\nजिल्हास्तरावरील शासकीय मुख्य ध्वजारोहण समारंभास सर्व निमंत्रीत मान्यवरांनी जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान, बीड येथील सकाळी 08.45 वा.पूर्वी उपस्थित रहाण्यास कळविण्यात आले आहे.\nया समारंभास मराठवाडा मुक्ती संग्राम सेनानी व स्वातंत्र सैनिक, जिल्हयातील माननीय खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्रय सैनिक, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय पक्षांचे स्थानिक प्रमुख, दलित मि���्र पुरस्कार व शासकीय पुरस्कार प्राप्त व्याक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि स्थानिक मान्यवर नागरीक, समाजसेवक, सैन्यदलाजील शौर्य चक्र व इतर पदक विजेते, माजी पदाधिकारी-अधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nसदयस्थितीत कोव्हीड 19 साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क लावणे, सॅनिटाईझरचा वापर करणे, मोठया प्रमाणात उत्सव साजरा करण्याचे टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि साथ रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेवून शासन परिपत्रकामध्ये नमूद सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहेत.\nजिल्हा मुख्यालये, उपविभागीय मुख्यालये व तालुका मुख्यालयाचे ठिकाणा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी 17.सप्टेंबर 2020 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येणार नाही.\nतसेच ज्या ठिकाणी उपविभागीय कार्यालय आहे त्या ठिकाणच्या तहसिल कार्यालयात वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही.\nकोव्हीड -19 साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून शासन व स्थानिक प्रशासनाच्या दिलेल्या सर्व आदेश, सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व जबाबदारीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे.\nकोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा ‘सेवा सप्ताह’\nश्रीमती सुलोचनाबाई भगवानराव दगडगुंडे यांचे निधन\nपरळी शहरातील 13 कंटेन्मेट झोन वगळता संचार बंदी शिथिल\nपरळीत 24 तासात 17 कोरोना पाॕझिटिव्ह\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.���च.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/leave-the-idea-of-getting-srinagar-save-muzaffarabad-pakistani-leader-targets-imran-khan-government-127633385.html", "date_download": "2020-09-24T19:21:04Z", "digest": "sha1:CZBISSECLLGHFZGOMGSW66XYQLMGOV7E", "length": 8315, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Leave the idea of getting Srinagar, save Muzaffarabad; Pakistani leader targets Imran Khan government | श्रीनगर मिळवायचा विचार सोडा, मुजफ्फराबाद वाचवले तरी पुष्कळ; पाकिस्तानातील नेत्याचा इमरान खान सरकारवर निशाणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकिस्तान:श्रीनगर मिळवायचा विचार सोडा, मुजफ्फराबाद वाचवले तरी पुष्कळ; पाकिस्तानातील नेत्याचा इमरान खान सरकारवर निशाणा\nपेशावर येथील एका कार्यक्रमात बोलताना मौलाना फजलूर.\nपाकिस्तानच्या पंजाबमध्ये धार्मिक स्वातंत्र्य हिरावल्याचा आरोप; संघटनांचा विरोध\nपाकिस्तानात जमियत उलेमा-ए-इस्लामचे (एफ) अध्यक्ष मौलाना फजलूर रहमान यांनी काश्मीरवरून इम्रान खान सरकारवर निशाणा साधला आहे. इम्रान सरकारचा काश्मीरवर काहीही परिणाम दिसून येत नाही. भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले. परंतु, पाक सरकार काहीही करू शकले नाही. भारताकडून श्रीनगर मिळवू, असे आम्हाला पूर्वी वाटे. मात्र, आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे, असा प्रश्न आपल्याला पडतो, असे रहमान यांनी पेशावर येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे. रहमान म्हणाले, पाकिस्तानात हुकूमशाही सुरू आहे. आम्ही त्याविरोधात लढत राहू. दुसरीकडे पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ म्हणाले, आमचा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका निभावेल. फजलूर यांच्यासोबत येऊन इम्रान सरकारच्या विरोधात कडक अजेंडा तयार करण्याची वेळ आली आहे.\nपाकिस्तानच्या पंजाबमध्ये धार्मिक स्वातंत्र्य हिरावल्याचा आरोप; संघटनांचा विरोध\nपाकिस्तानातील पंजाबच्या विधानसभेत पारित ‘तहफ्फज-ए-बुनियाद ए इस्लाम’ विधेयकावरून वादंग निर्माण झाले आहे. त्यात ईशनिंदा प्रकरणात ५ वर्षांपर्यंतची शिक्षा व २.२५ लाख रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. प्रकाशकांना पुस्तकांची प्रत सरकारकडे जमा करावी लागेल. हे विधेयक पाकिस्तान संविधानाच्या विरोेधात असल्याचा दावा मानवी हक्क आयोगाने केला आहे. तसे झाल्यास देशात धार्मिक सहिष्णु��ा व स्वातंत्र्य शिल्लक राहणार नाही. पंजाबच्या शिक्षण मंडळाने अलीकडे १०० हून जास्त पुस्तकांना देशविरोधी व धर्मविरोधी असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली होती. सरकारने सातत्याने अशा पद्धतीची कारवाई केली आहे.\nसौदीतही फजिती : पाकिस्तान सैन्य प्रमुखांना क्राऊन प्रिन्स यांनी टाळले\nपाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचे वक्तव्य पाकिस्तान सरकारला जड जात आहे. रियाधमध्ये दाखल झालेले पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांना भेटण्यास सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर सौदी सरकारने रियाधमध्ये बाजवा यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमही रद्द केले. बाजवा यांनी त्यांना भेटीसाठी अनेकदा वेळ मागितली. परंतु, सलमान व्यग्र असल्याचे उत्तर त्यांना एेकून घ्यावे लागले. त्यानंतर बाजवा यांनी सौदीचे लष्कर प्रमुख फैयाद बिन हामिद अल-रूवैली यांची भेट घेतली. त्यातही गंभीर मुद्यांवर चर्चा झाली नाही. त्यामुळे बाजवा यांना रिक्त हाताने परतावे लागले. इस्लामिक राष्ट्र संघटनेने काश्मीर मुद्यावरून भारताच्या विरोधात उभे राहू नये यासाठी सौदी काम करत आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/football/news/three-team-winning-salute/articleshow/71086871.cms", "date_download": "2020-09-24T19:32:50Z", "digest": "sha1:DROCGPYF6H65XFM3W7YFNIYFSA3OTMY2", "length": 11825, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतीन संघांची विजयी सलामी\nमटा क्रीडा प्रतिनिधी, नागपूरकामठीच्या एम एम...\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nकामठीच्या एम. एम. रब्बानी हायस्कूल, एसओएस (स्कूल ऑफ स्कॉलर्स) आणि भोसला मिलिटरी स्कूल संघाने सलामी लढतीत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करत वायएमसीएतर्फे आयोजित १६ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.\nराष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित स्पर्धेचे उद्घाटन वायएमसीएचे अध्यक्ष रोहित मॅकवान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हिस्लॉप महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख कल्पना जाधव, वायएमसीएचे उपाध्यक्ष डॉ. टॉमी प्रोथासिस, आशिष सिंग, सचिव नीरज सिंग, कोषाध्यक्ष अनिल सिंग, अनुज हॅमिल्टन, स्वप्नील सॅम्युअल,प्रज्वल जोसेफ, जॉर्ज जेकब, संजय बारसे उपस्थित होते.\nउद्घाटनीय सामन्यात रब्बानी हायस्कूलने एकतर्फी लढतीत पोद्दार वर्ल्ड स्कूलला ३-० ने पराभूत केले. मोहम्मद हंझालाने (४ व १४) व अदनान जमालने (१७) व्या मिनिटाला गोल केले. एसओएसनेही एका सोप्या लढतीत स्वामीनारायण स्कूलला ३-० गोलफरकाने पराभूत केले. स्वतिक गहूकरने (१४), ध्रुव पांडेने (१९) आणि हिमांशू घारपुरेने (२३) व्या मिनिटाला गोल केले. अभय मांझीने हॅट्ट्रिकसह केलेल्या पाच गोलच्या जोरावर भोसला मिलिटरी स्कूलने ऑरेंज सिटी स्कूलचा ९-० असा धुव्वा उडविला. अभयने (५, ७, १०, २० व २८), मयूर हलामीने (२ व २३), आयुष दियेवाराने (२७) व अभिषेक होलीने (३०) व्या मिनिटाला गोल केले. अन्य सामन्यात एसएफएस स्कूलने प्रतिस्पर्धी ललिता पब्लिक स्कूलला ३-०, बिपीन कृष्ण विद्या भवनने नायर इसेन्स इंटरनॅशनल स्कूलला टायब्रेकरमध्ये ३-२ अशा गोलफरकाने नमवून विजयी सुरुवात केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचार मिनिटे आणि सत्तावीस सेकंद... कोल्हापूरच्या पठ्ठ्यान...\nएक दोन नव्हे संघातील १० खेळाडूंना करोना; अखेरच्या क्षणी...\n३० वर्षांनी दुष्काळ संपुष्टात; लिव्हरपूलने हृदय जिंकले...\nMehtab Hossain: माफी मागत अवघ्या २४ तासात भाजपला केला र...\nकरोना संकटात केला ‘आठवा’ प्रताप\nएसएफएस, भवन्स, सेंट जॉन्स, सीपीएस उपांत्य फेरीत महत्तवाचा लेख\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालव�� आहेत का\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=19720", "date_download": "2020-09-24T18:20:51Z", "digest": "sha1:ZKE2SGL3QUIPANFWRPIKUJRSYJ2R2WYY", "length": 7651, "nlines": 82, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 12 कोरोना पॉझिटिव्ह; 24 जणांचा मृत्यू | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फाय���े\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 12 कोरोना पॉझिटिव्ह; 24 जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 12 कोरोना पॉझिटिव्ह; 24 जणांचा मृत्यू\nपिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर कायम आहे. गुरूवारी (दि.6) तब्बल 1 हजार 12 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26 हजार 460 वर पोहचली आहे. तर, 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nपालिका व खासगी रूग्णालयात तसेच, कोविड केअर सेंटरमध्ये सक्रिय 4 हजार 175 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 50 जण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित 266 रूग्ण बरे झाल्याने त्यांनी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 17 हजार 673 जण कोरोनामुक्त झाले आहेत.\nचिंचवड येथील 4, पिंपरी येथील 3, थेरगाव व मोशी येथील प्रत्येकी 2 तसेच, किवळे, भोसरी, कासारवाडी, काळेवाडी, दापोडी, निगडी, दिघी, नेहरूनगर, रूपीनगर, चर्‍होली, नारायणगाव, शिरूर, येरवडा येथील प्रत्येकी 1 असे एकूण 24 रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एकूण 541 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 हजार 801 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 757 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 1 हजार 703 जणांचे अहवाल येणे शिल्लक आहे.\nसोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍यांवर कारवाईसाठी पालिका नेमणार माजी सैनिकांचे विशेष पथक\nवायसीएम रूग्णालयासाठी आणखी एक प्लाझ्मा मशिन तातडीने उपलब्ध करून द्या; उपमहापौर तुषार हिंगे यांची आयुक्त, अधिष्ठाता यांना सूचना\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/upendra-kushwahs-resignation/articleshow/67028965.cms", "date_download": "2020-09-24T19:20:03Z", "digest": "sha1:E7KKYC3VVKJMFB6BSBRAOACVSDOOKVUO", "length": 13583, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउपेंद्र कुशवाह यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\nम. टा. ���िशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nकेंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास राज्यमंत्री असलेले उपेंद्र कुशवाह यांनी केंद्र सरकार तसेच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडत असल्याची सोमवारी घोषणा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. बिहारच्या राजकारणात भाजप-जदयुच्या विरोधात लढत असलेल्या राजद-काँग्रेसच्या गोटात सामील होण्याचे संकेत कुशवाह यांनी दिले आहेत.\nलोकसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना कुशवाह यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेलुगू देसम आणि स्वाभिमानी पक्षापाठोपाठ मोदी सरकारमधून बाहेर पडणारा राष्ट्रीय लोकसमता पक्ष हा तिसरा पक्ष ठरला आहे. बिहारचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल हा पक्ष कुशवाह यांच्या पक्षात विलीन होणार आहे. कुशवाह यांचा पक्ष लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी करणार असून त्यांच्यासाठी लोकसभेच्या पाच जागा सोडल्या जातील अशी अपेक्षा आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढून कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या होत्या. सोमवारी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांच्या कार्यालयाला पाठवून दिला. पंतप्रधान मोदी यांनी देशाची निराशा केल्याबद्दल कुशवाह यांनी पत्रात निराशा व्यक्त केली असून सरकारने गरिबांसाठी काम करण्याऐवजी राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा फडशा पाडण्याला प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. कुशवाह यांच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे.\nबिहारमध्ये भाजप-रालोआचा धुव्वा उडेल, असा दावा भाजप-रालोआतून बाहेर पडताना कुशवाह यांनी केला. बिहारमधील भाजप-जदयु सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका कुशवाह यांनी केली. गेल्यावर्षी नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करून बिहारमध्ये सत्तांतर घडवून आणल्यानंतर कुशवाह अस्वस्थ होते. जागावाटपाच्या नव्या समीकरणात त्यांच्या वाट्याला तीनपेक्षा जास्त जागा येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी भाजप-रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nParliament's Winter Session: आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महारा���्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/virat-kohli-will-break-all-the-records-of-sachin-tendulkar-says-asian-bradman-and-great-pak-cricketer-zaheer-abbas/articleshow/67639639.cms", "date_download": "2020-09-24T19:15:12Z", "digest": "sha1:QYLNCE4N7BG4DHTPZQOKAUYNTSXHMUAU", "length": 13138, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nvirat kohli: विराट सचिनचे सर्व रेकॉर्ड तोडेल: अब्बास\nभारतीय कर्णधार विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्व रेकॉर्ड तोडेल, असा विश्वास पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू आणि 'एशियन ब्रॅडमन' अशी ख्याती असलेले जहीर अब्बास यांनी व्यक्त केला आहे. विराटची स्तुती करताना त्यांनी, विराट हा जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचंही म्हटलं आहे.\nभारतीय कर्णधार विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्व रेकॉर्ड तोडेल, असा विश्वास पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू आणि 'एशियन ब्रॅडमन' अशी ख्याती असलेले जहीर अब्बास यांनी व्यक्त केला आहे. विराटची स्तुती करताना त्यांनी, विराट हा जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचंही म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात अब्बास बोलत होते. विराटच्या नावे ३९ एकदिवसीय शतकं आहेत. तर, सचिन तेंडुलकरच्या नावे ४९ शतकं आहेत. अर्थात, विराट सचिनच्या या रेकॉर्डपासून १० शतकं दूर आहे.\n'सध्याच्या घडीला विराट सर्वश्रेष्ठ आहे. तो सर्व रेकॉर्ड तोडेल. भारतीय क्रिकेट संघाकडे फक्त विराटच नाही, तर असे अनेक फलंदाज आहेत. रोहित शर्माचे स्ट्रोक्स पाहण्यासारखे असतात. भारतीय फलंदाजांकडे अनेक प्रकारचे स्ट्रोक्स आहेत', अशा शब्दात अब्बास यांनी विराटसह इतर भारतीय क्रिकेटपटूंचा गौरव केला. पाकिस्तानचे सलामीवीर अजहर अली आणि असद शफीफ यांना अजूनही त्यांची उंची गाठता आलेली नाही, असंही ते पुढे म्हणाले.\nपाकिस्तानी खेळाडूंविषयी बोलताना अब्बास पुढे म्हणाले की, ते आमचे खेळाडू आहेत आणि त्यांनी चांगली कामगिरी केलेली मला पाहायची आहे. मात्र, त्यांचा अभिमान बाळग��वा अशी कामगिरी त्याच्या हातून अद्याप झालेली नाही. भारतीय संघ सध्याचा आघाडीचा संघ आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाचा स्तर उंचावला आहे. याचे कारण म्हणजे ते आपल्या खेळाडूंना अन्य ठिकाणी जाऊन खेळण्याची परवानगी देत नाहीत हे आहे. शिवाय त्यांना उत्तम आर्थिक सुरक्षादेखील मिळालेली आहे.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nKKR vs MI LIVE, IPL 2020 :मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विज...\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nकोहलीच्या सामन्यापूर्वी अनुष्का शर्माने पोस्ट केलला हॉट...\nvirat kohli: विराट कोहली ठरला ICC चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑ��ल ब्लेंड\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/her-innocence", "date_download": "2020-09-24T17:18:35Z", "digest": "sha1:7OSIQK6PBSJ6WCAESUYHA3CXAS76IERQ", "length": 3965, "nlines": 142, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Her innocence", "raw_content": "\nती पुन्हा सान होते\nती पुन्हा लपंडाव खेळते\nबर्फाचा गार गोळा चोखते\nदोन वेण्यांना रिबिनी लावते\nतिला तिची शाळा खुणावते\nनेमकी तेव्हाच परीक्षा असते\nपेपर पाहून तिची तंतरते\nइतक्यात कोठुनशी पहाट होते\nअरे यार स्वप्न होतं म्हणत\nती सुटकेचा नि:श्वास सोडते\nकच्च वय आणि ती\nअस्तित्व भाग १३ अंतिम\nदिशाभूल ( भाग 4)\nतो बंगला भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/your-aadhar-card-and-mobile-number-email-id-how-to-verify-1531154/", "date_download": "2020-09-24T18:13:37Z", "digest": "sha1:QDOVX3UNXIRDALCY3WPESMI2LG2K4R7H", "length": 12367, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "your aadharcard and mobile number email id how to verify | मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ‘आधार’ला लिंक असल्याची खात्री अशा पद्धतीने करा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ‘आधार’ला लिंक असल्याची खात्री अशा पद्धतीने करा\nमोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ‘आधार’ला लिंक असल्याची खात्री अशा पद्धतीने करा\nसत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे\nनागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘युनिक आयडेंटिफीकेशन नंबर’ अर्थात आधार कार्डमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांचे व्यवहार जास्तीत जास्त सुरळीत व्हावेत, यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. आता आधारकार्ड क्रमांक हा आयकर भरण्यासाठी तसेच पॅनकार्डसाठी नोंदणी करतानाही आवश्यक असतो. आधारकार्डवर आता नागरिकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीही असणार आहे.\nआपल्या ��धारकार्डावरील मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी ऑनलाईन पद्धतीने पडताळून पाहता येणार आहे. नागरिकांना ‘युनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवरुन या गोष्टी तपासता येणार आहेत. या वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यावर व्हेरिफाय ई-मेल अॅंड मोबाईल नंबर असा पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला आधारकार्ड क्रमांक आणि ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बाजूच्या बॉक्समध्ये असलेला सिक्युरिटी कोड याठिकाणी टाकायचा आहे. जर ही माहिती अपडेट केलेली नसेल तर तुम्हाला ती अपडेट करता येणार आहे.\nही माहिती भरल्यानंतर तुम्हाला गेट वन टाईम पासवर्ड (OTP) असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. हा पासवर्ड तुम्हाला मेलवर किंवा मोबाईलवर येईल. हा ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर त्याखाली व्हेरीफाय ओटीपी असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुम्हाला लगेचच तुमचा ईमेल आयडी तुमच्या माहितीशी जुळत आहे, असा मेसेज येईल. अशाचप्रकारे तुमचा मोबाईल क्रमांकही योग्य आहे का नाही ते तुम्हाला तपासून पाहता येणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोन��ग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 .. त्यांच्या देशभक्तीला सलाम, गुडघाभर पाण्यात उभं राहून केलं ध्वजारोहण\n2 राष्ट्रगीताचा इंग्रजी अनुवाद करून मॅथ्यू हेडनकडून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा\n3 Viral : ‘ती’च्या १३ तासांच्या अथक प्रयत्नांना यश; डिप्रेशनमध्ये असलेल्या मुलीचं रुपडं पालटलं\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/marathi-superhit-banvabanvi-repost2/", "date_download": "2020-09-24T17:24:36Z", "digest": "sha1:JMUPFVM6GQ6JVS7KB2NP5ASO5MSE6Q5W", "length": 12835, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "३ रुपयाच्या तिकीटावर ३ कोटींचा व्यवसाय करणारा “अशी ही बनवाबनवी” आज बत्तीस वर्षांचा झाला.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\n३ रुपयाच्या तिकीटावर ३ कोटींचा व्यवसाय करणारा “अशी ही बनवाबनवी” आज बत्तीस वर्षांचा झाला.\nतारिख २३ सप्टेंबर १९८८. आजच्या दिवशीच एका इतिहासाची नोंद झाली.\nअनेकदा लढाया करणाऱ्या योद्धांना माहित नसतं आपण जे करतोय ते इतकं मोठ्ठं आहे की त्याची नोंद पुढे इतिहासात घेतली जाईल. काहीस असच काम “बनवाबनवी” वाल्यांनी करुन दाखवलं. आज या पिक्चरला बत्तीस वर्ष पुर्ण झाली. तरिही अज्जून ना लिंबू कलरच्या साडीचा रंग उतरला ना सत्तर रुपये जिवंत झाले \nआमच्यासारख्या गरिब पोरांना तर इस्त्रायलसारखा देश तर अजून डायबेटिसच्या औषधासाठीच प्रसिद्ध असल्यासारखा वाटतो.\nधनंजय माने एकविसाव्या शतकात असता तर तो आज MPSC करत असता अस पात्र. रोज वेगवेगळ्या मेस लावून टेस्टिंग टेस्टिंग करत राहिला असता. सगळ्या कथेचा जीव होता तोच धनंजय मानेच. अशोक सराफनं हे पात्र त्याच्या अस्सल टायमिंगवर जिवं�� केलं. पण त्याचा जीव तो आपला जीव. लिंबू कलरची साडी आजही प्रेयसीची उगीच आठवण आणुन देते. “हा माझा बायको” म्हणून धनंजय माने जेव्हा लक्ष्याची ओळख करुन द्यायचा तेव्हा उगीचच लिंबू कलरच्या साडीबद्दल वाईट वाटायचा. खरं समाधान तर काय हो माने \nदूसरं पात्र जगवलं ते लक्ष्यानं. बिडीचं डोहाळ हे उभ्या महाराष्ट्रानं झोपून पाहिलेलं प्रकरण. पिक्चरमधली दोन नंबरची साडी हि परश्याचीच. नवऱ्यानं टाकलय वो म्हणल्यावं हंबरडा फोडणारा परश्या हा कथेचा जीव की प्राण होता. लक्ष्या नसता तर बनवाबनवी चाल्लाच नसता हे मान्य करायलाच पाहीजे.\nसगळ्यात हाईट सिन असायचा तो म्हणजे, धनंजय माने इथच राहतात का \nत्यानंतर नंबर येतो तो आपल्या महागुरूंचा. सुधा आणि सुधारी दोन्हीकडं फडाकडी दिसणारं हे पात्र. तसे ते आजही फडाकडेच दिसतात. सुधीर हातात किल्ली फिरवत यायचां आणि सुधाची आठवण मराठीतली पहिली कॅन्सर झालेली अभिनेत्री म्हणून आजही लोकं काढतात इतकी अस्सल होती. सचिन पिळगावकर या पिक्चरचे डायरेक्टर होते. तेव्हा माहित नव्हत हे इंटरनेटच्या युगात कळलं आणि आपण या त्यांनी डायरेक्ट केलेले सगळे पिक्चर शोधून पुन्हा पुन्हा कन्फर्म करु लागलो.\nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे…\nबायकोची परवानगी काढून राज कपूर यांनी मेरा नाम जोकर साठी…\nसगळ्यांच्या विस्मृतीत गेलेलं चौथ पात्र होतं शंतनुच.\nशंतनु नाव फेमस झाल्यानं कित्येक पिढ्यात एक एक शंतनु पिक्चरनंतर जन्माला आला. आज शंतनु नाव असणारी पोरं पंचवीस ते तीसच्या दरम्यानच आहेत हिच शंतनु नावाची मज्जा. एक पात्र जरा डाउन पाहीजे पण परफेक्ट बसलं पाहीजे अस ते पात्र होतं. डॉक्टर असणाऱ्या शंतनू उगीच MPSC च्या गर्दित HINDU वाचणारा वाटायचा.\nशेवटचं पात्र विश्वासराव सरपोतदार. हलकटपणा देखील शुद्ध असू शकतोय हे सांगणारा पहिला माणूस. सरपोतदार हे असंख्य पेठेतल्या लोकांच प्रतिनिधित्व करायचं अस वाटून जातं.\nतर या भन्नाट “अशी हि बनवाबनवी” या पिक्चरनं इतिहास रचला. सचिन म्हणाला होता,\n“हा पिक्चर सिल्वर ज्युबिली करणार पण तो चुकला. या पिक्चरने पिढ्यांची सिल्वर ज्युबिली करणार आहे. पुढच्या कित्येक पिढ्या हा पिक्चर पाहून हसत राहतील. तेव्हा प्रभात सिनेमाच्या थिएटरात ३ रुपयचं तिकीट असायचं तेव्हा या पिक्चरनं तीन कोटी मिळवले.\nआत्ताच्या हिशोबानं १०० कोटींच्या पण कुठल्या कुठं जाणारा हा पिक्चर होता. पण या सर्व गोष्टीत एक महत्वाचा मुद्दा राहिला बनवाबनवी हिट करणारा खरा पडद्यामागचा हातं \nकोण होती ती व्यक्ती जिने खऱ्या अर्थाने बनवाबनवी हिट केला माहिती करुन घ्यायचं आहे तर हे वाचा की मग,\nबनवाबनवी अजरामर करणारा हात.\nजेव्हा एस. डी. बर्मन यांना जेलमध्ये डांबण्यात येतं..\nशांतारामबापूंनी रवी कपूरचं नाव बदललं आणि तो सुपरस्टार “जितेंद्र” झाला\nपागनीस म्हणाले, आयुष्यभर निस्वार्थी राहिलेल्या तुकारामांच्या भूमिकेसाठी मानधन कस…\nकोणताही अंगविक्षेप न करता फक्त मिश्यांच्या बळावर नत्थुलालने ओळख निर्माण केली\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/14/26653", "date_download": "2020-09-24T19:23:34Z", "digest": "sha1:IKR4Q5XGD434PSWBSPZ2B2K3FRPJY524", "length": 3004, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अजितदादा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /शब्दखुणा /अजितदादा\nअजितदादा लेखनाचा धागा Asu 1 Dec 2 2019 - 8:09am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3135", "date_download": "2020-09-24T18:03:11Z", "digest": "sha1:MBKBDE3CN2HECZ3HJJUUIKPMPVF44HRE", "length": 12021, "nlines": 130, "source_domain": "pcnnews.in", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा ‘सेवा सप्ताह’ - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा ‘सेवा सप्ताह’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा ‘सेवा सप्ताह’\nSeptember 16, 2020 PCN News51Leave a Comment on पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस��निमित्त परळीत भाजपचा ‘सेवा सप्ताह’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा ‘सेवा सप्ताह’\nगरजूंना मदत, फळ वाटप, रक्तदान, आयुर्वेदिक काढा वाटप आदींसह विविध उपक्रम राबविणार – सतीश मुंडे\nपरळी —– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ ते २० सप्टेंबर दरम्यान परळीत भाजपच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. गरजूंना मदत, रूग्णालयात फळ वाटप, रक्तदान, आयुर्वेदिक काढा वाटप आदींसह विविध उपक्रमांचे आयोजन सप्ताहात करण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी दिली.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहात घेण्यात येणा-या विविध उपक्रमा संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली व तीत सविस्तर रूपरेषा ठरविण्यात आली.\n१७ सप्टेंबर रोजी गरीब वस्त्यांमध्ये आणि रूग्णालयात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून फळ वाटप तसेच आयुर्वेदिक काढा वाटप, १८ रोजी गरीब बंधू भगिनींना आवश्यकतेनुसार चष्मा वाटप, १९ तारखेला अक्षता मंगल कार्यालयात सकाळी १० वा. पासून युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबीर, २० रोजी प्रत्येक बुथमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. शिवाजी चौक, १०.३० वा. राणी लक्ष्मीबाई टाॅवर आणि ११ वा. मा. पंकजाताई मुंडे यांचे कार्यालय येथे पंडित दिनदयाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, बुथ प्रमुखांच्या निवासस्थानावर पक्षाचा ध्वज, वेबिनारच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रम घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.\nया बैठकीला भाजपा शहराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी कार्यकारणी सदस्य जुगल किशोर लोहीया, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीहरी मुंडे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख प्रदेश किसान मोर्चा कार्यकारणी सदस्य उत्तम माने भीमराव मुंडे रमेश कराड तालुका सरचिटणीस ���वी कांदे शहर सरचिटणीस उमेश खाडे, राजेंद्र ओझा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अरुण पाठक योगेश पाडकर अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष तानाजी व्हावळे, बाळासाहेब फड शाम गित्ते राम तोष्णीवाल शुरेश सातभाई उपस्थित होते.\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण\nमोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह\nराणी लक्ष्मीबाई टाॕवर परिसरात रहदारीला अडथळा;राष्ट्रवादी-भाजप कडुन बँक प्रशासन व पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी\nमांगवडगाव खून प्रकरणातील पिडीत पवार कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट\nविना मास्क फिरणा-या विरुध्द परळी न.पची धडक कार्यवाही\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/about-pravinsinh-pardeshi/", "date_download": "2020-09-24T16:42:43Z", "digest": "sha1:3IVGCJAF7DTDTEZUUJW4XD57VJWUNJ53", "length": 23820, "nlines": 108, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ज्यांनी किल्लारीची ५२ गावं पुन्हा उभा करून दाखवली, ते आत्ता सांगली उभा करुन दाखवणारायत..", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nज्यांनी किल्लारीची ५२ गावं पुन्हा उभा करून दाखवली, ते आत्ता सांगली उभा करुन दाखवणारायत..\nकिल्लारीचा भूकंप झाला तेव्हा जिल्हाधिकारी होते प्रविणसिंह परदेशी. आज सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर सांगली पुन्हा पहिल्याप्रमाणे उभा करण्याची जबाबदारी प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे सांगली व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे जबाबदारी आल्यामुळे अनेकांना विश्वास मिळाला.\nतर त्यांनी किल्लारीमध्ये केलेलं काम. किल्लारी परिसरातील नागरिक आजही त्यांच नाव काढतात अस काम त्यांनी किल्लारीत केलं.\nत्यांनी किल्लारी पुन्हा कसं उभा केलं हे सांगणारा लेख भिडू दत्ता कनवडे यांनी “बोलभिडू”साठी लिहला होता. तोच लेख आम्ही पुर्नप्रकाशित करत आहोत.\nकिल्लारीचा भूकंप ही तशी भीषण आपत्ती होती. या भूकंपात अनेक माणसं मेली तशी अनेक नांदती कुटुंब नाहीशी झाली कित्येक घरात दिवा लावण्यासाठी माणूस सुद्धा शिल्लक राहिला नाही. हे संकट फक्त किल्लारी आणि परिसरातल्या 52 गावावर कोसळलेल नव्हतं तर ते संपूर्ण महाराष्ट्रवरलं संकट होतं जेंव्हा मोठी संकट येतात तेंव्हा ती पेलण्यासाठी माणसंही धीरोदात्त असावी लागतात,\nकिल्लारीचा भूकंप झाला तेंव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. भूकंप झाला तो पहाटे चार वाजता आणि विशेष म्हणजे त्यावेळी मुंबईत असलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार हे किल्लारीत पोचले ते सकाळी साडेआठ वाजता इतकी तत्परता शरद पवारांनी त्यावेळी दाखवली होती.\nपण यात आणखी एक व्यक्ती मात्र प्रशासनाच्या धबडग्यात प्रसिद्धीच्या झोतातून विसरून गेला आहे. तो म्हणजे प्रविणसिंह परदेशी…\nपरदेशी हे त्यावेळी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते जे सध्या मुंबई महानगरपालिका आयुक्त आहेत. किल्लारीचा भुकंप झाला तेंव्हा प्रविणसिंह परदेशी हे पहाटेच केंव्हातरी किल्लारीत पोचले होते. आणि विशेष म्हणजे शरद पवार यांना सुद्धा त्यांनीच प्रशासक या नात्याने भल्या पहाटे फोन करून कळवलं सुद्धा होतं. ��िल्लारीच्या पुनर्वसनात शरद पवार यांनी जेवढी शिताफी दाखवली तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट परदेशी यांनी उपसले आहेत.\nआजही भूकंपग्रस्त भागात फिरताना तब्बल 25 वर्षानंतर सुद्धा त्या खेडवळ भागात या IAS अधिकाऱ्यांचे नाव अनेक लोक घेत असतात हे विशेष…\nखरंतर त्यावेळी प्रविणसिंह परदेशी हे प्रशासनात नवखे, आणि त्यातल्या त्यात इतक्या भीषण आपत्तीचा अनुभव तर त्यांच्या पाठीशी नव्हताच पण तरीही हे संकट या अधिकाऱ्याने मोठ्या धीराने हाताळले.\nभूकंप झाल्यानंतर सगळ्या जगात किल्लारी हे नाव समोर आलं त्यामुळे मदतीचा ओघ किंवा स्वयंसेवकांची रांग ही फक्त किल्लारीतच लागू लागली पण किल्लारी एवढंच नुकसान परिसरातल्या गावातही झालं होतं. तेंव्हा ही बाबा तातडीने हेरून प्रविणसिंह परदेशी यांनी येणाऱ्या स्वयंसेवकांना इतरत्र 52 गावांमध्ये वळवायला सुरुवात केली. येणारी मदत सुद्धा 52 गावांमध्ये समप्रमाणात कशी विभागली जाईल याची काळजी त्यांनी घेतली होती.\nविशेष म्हणजे जेव्हा मदतीचे ट्रक यायचे तेंव्हा त्यावर तुंबळ गर्दी उडायची मग म्हातारे कोतारे बायबापड्या लहान मुलं यांच्या हाती काहीच लागायचं नाही. मग शेवटी परदेशी यांनी मदतीची पद्धत बदलली आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्यापर्यंत मदत द्यायला सुरुवात केली.\nखरतर सुरुवातीचे काही दिवस अन्नपाण्यासाठी लोकांची दशा होत होती. जवळपास लाखभर लोक या भूकंपाने बाधित झाले होते. त्यांच्यासाठी तयार बनवलेलं अन्न देणं गरजेचं होत आणि लाखभर लोकांना अन्न पुरवणं हे मोठं जिकिरीचं काम होत. पण परदेशी यांनी अनेक लोकांची मदत घेऊन रोजच्या रोज तीन वेळा किमान लाखभर लोकांना गरम ताजे अन्न खाऊ घालण्याचं मोठं धनुष्य लीलया पेललं होतं.\nखरंतर जेंव्हा भूकंप झाला तेंव्हा जोराचा पाऊसही सुरू झाला होता आणि असंख्य लोक घराविना रस्त्यावर होते. त्यांना अधिक काळ असंच रस्त्यावर सोडलं असतं तर डायरिया मलेरिया आणि आशा असंख्य साथीच्या आजारांनी लोकांचा मृत्यू झाला असता. पण अधिकरी म्हणजे काय असतो त्याचं खरंखुरं उदाहरण असलेल्या परदेशींनी तात्काळ पत्र्याची तात्पुरती घर बांधायला सुरुवात केली.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र…\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले…\nआणि विशेष म्हणज��� एका महिन्याच्या आत तब्बल पन्नास हजार तात्पुरते शेड्स त्यावेळी उभारण्यात आले होते. हा विक्रम म्हणजे जागतिक पातळीवरल एकमेव उदाहरण होतं. तात्पुरते शेड्स उभारून त्यात लोकांना आसरा निर्माण करून दिला आणि हे करत असताना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृह सुद्धा उभारले होते.\nजे लोक जिवंत होते आणि त्यांचे नातेवाईक या आपत्तीत मृत्युमुखी पडले होते. त्यांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं होत त्यातल्या त्यात महिलांची अवस्था ही खूप बिकट बनली होती.\nया महिलांना आधार देण्यासाठी नीलम गोरे यांच्या स्त्री आधार केंद्राचा परदेशी यांनी खूप फायदा झाला होता. यात दोन महत्वाच्या बाबी आशा होत्या की, ज्या मुली या संकटात अनाथ झाल्या आहेत त्यांना त्यांचे दुरदूरचे नातेवाईक हे मिळत असलेली मदत पाहून आम्ही सांभाळ करतो म्हणून येऊ लागले पण ते कसे सांभाळतील काय होईल याचा प्रश्न होता.\nतेंव्हा परदेशी यांनी नीलम गोरे यांच्या स्त्री आधार केंद्राला या मुली कुठल्या नातेवाईकांकडे जास्त सुरक्षित राहू शकतात याचा अहवाल द्यायला सांगितला जवळपास चारशे अनाथ मुली होत्या त्यांचा पूर्ण अहवाल नीलम गोरे यांच्या संस्थेने दिला आणि त्यानुसार त्या मुलींना त्या त्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं.\nदुसरी बाब अशी होती की ज्या विधवा महिला होत्या त्यांची शेती आम्ही कसतो असं सांगूनही अनेक नातेवाईक येत होते. तेंव्हा पुन्हा परदेशींनी त्यांची शेती कुणीही कसणार नाही त्या विधवा महिला स्वतःच स्वतःची शेती कसतील आणि त्यासाठी शासन त्यांना मदत करेल असा निर्णय घेतला आणि तेही काम नीलम गोरे यांच्या स्त्री आधार केंद्राकडे सोपवलं आज 25 वर्षानंतर सुद्धा हे स्त्री आधार केंद्र त्या विधवा महिलांना आजही शेती करण्यासाठी मदत करत आहे.\nत्यांना पाठबळ देण्यासाठी गावागावात ठामपणे उभं आहे. पुनर्वसनाचे काम ते स्त्री आधार केंद्र अजूनही करते आहे. महिलांच्या बाबतीत इतका दृष्टा निर्णय घेणारा प्रवीण परदेशी हा अधिकारी निव्वळ महान समजावा लागेल. पण आपल्याकडे शासकीय अधिकाऱ्यांबद्दल चांगलं बोलण्याची पद्धत नसल्यामुळे या अधिकाऱ्याचं कार्य दुर्लक्षितच राहिलं आहे.\nदेशात कुठलेही प्रोजेक्ट राबवले गेले तर त्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप होतात पण किल्लारी पुनर्वसन हे एकमेव असं व्यव���्थापन होतं त्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.\nजेंव्हा भूकंप झाला तेंव्हा प्रौढमृताला 50 हजार आणि लहान मृतास 25 हजार रुपयांची मदत देण्यात अली होती. ती मदत सुध्दा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचली त्याबाबत आजपर्यंत एकही आक्षेप नोंदवला गेला नाही हे विशेष. यातली सर्वात महत्वाची बाबा अशी होती की जी मुलं अनाथ झाली त्यांना खूप मोठी मदत मिळाली होती. ती मदत जर त्या अनाथ मुलांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे या सगळ्या मुलांचं पालकत्व हे कलेक्टर या नात्याने प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि ही मदत त्या मुलांच्या नावाने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात अली आणि विशेष म्हणजे संबंधित मुलगा जेव्हा 18 वर्षांचा होईल तेंव्हा त्याला ती व्याजासह परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज असंख्य मुलांना ती रक्कम व्याजासह मिळाली आहे त्यावर सुद्धा एकही आक्षेप समोर आलेला नाही. हे या पुनर्वसनाचे महत्वाचं यश होतं.\nकिल्लारी परिसरातल्या मंगरूळ गावचे रहिवाशी असलेले अमर बिराजदार सांगत होते. की,\n“त्यावेळी परदेशी साहेब जर जिल्हाधिकारी नसते तर किल्लारी 52 गावांच्या पुनर्वसनाचा पूर्णपणे नास झाला असता, साहेबांनी या पुनर्वसनात भ्रष्टाचाराला तर थाराच दिला नाही पण भ्रष्टचार करतील अशी शंक असलेल्या माणसांना सुद्धा तातडीने बाजूला सारलं त्यामुळेच हे पुनर्वसन इतकं प्रामाणिक होऊ शकलं”\nप्रविणसिंह परदेशी यांनी किल्लारीचं संकट धीरोदात्तपणे पेलेलं तर होतंच पण तितक्याच ताकतीने त्यांनी पुनर्वसन सुद्धा केलं आहे. त्यामुळेच आजही किल्लारी आणि परिसरात फिरताना प्रविणसिंह परदेशी हा अधिकारी इथल्या लोकांच्या काळजात असल्याचं पाहायला मिळतं.\nशरद पवार आणि प्रविणसिंह परदेशी ही दोन माणसं त्या भूकंपाच्या वेळी नसती तर आज किल्लारी कुठल्या टोकाला असती याचा विचार न केलेला बरा…\nदत्ता कानवटे, औरंगाबाद. ( 9975306001 )\nहे हि वाच भिडू.\nवाजपेयी आणि शरद पवार एकत्र आले अन् NDRF च्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.\nसांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.\nमागच्या पूरात त्या तिघांनी माणूसच काय तर साधं जनावर पण मरून दिलं नव्हतं…\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/rapid-tests-to-prevent-corona-need-to-increase-oxygen-beds-127684442.html", "date_download": "2020-09-24T18:25:53Z", "digest": "sha1:JT2BT4AONT3DPIQPQ4MBHBEYUJT7VK7T", "length": 9029, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rapid tests to prevent corona, need to increase oxygen beds | कोरोनाला अटकाव करण्यासाठी रॅपिड टेस्ट, ऑक्सिजन बेड्स वाढवण्याची गरज, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूने प्रशासनातील त्रुटी ठसठशीतपणे समोर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरोग्य यंत्रणेचा मुद्दा:कोरोनाला अटकाव करण्यासाठी रॅपिड टेस्ट, ऑक्सिजन बेड्स वाढवण्याची गरज, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूने प्रशासनातील त्रुटी ठसठशीतपणे समोर\nखासगी रुग्णालयांवर सरकारचे नियंत्रण नाही : देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते\nपुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याने बेफिकीर प्रशासन आणि ढिसाळ आरोग्य यंत्रणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. चाचणी केल्यानंतर उशीरा मिळणारे अहवाल, जम्बो कोविड संेटर उभारूनही त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणाच पुरेशी नसल्याने त्या निरुपयोगी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने माजी आरोग्यमंत्र्यांसह आरोग्य क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली असता चाचणी आणि निदान यातील अंतर कमी करण्यासाठी रॅपिड चाचण्याचे प्रमाण, होम क्वाॅरंटाइन, ऑक्सिजन बेडस््ची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.\nमुंबईत जशा इनोव्हा गाड्या, बेस्ट बसना रुग्णवाहिका केले, तसे राज्याच्या उर्वरित भागात करता आले असते. छोटा हत्ती, कालीपिली याचा वापर करु शकलो असतो. असे मत माजी आराेग्य मंत्री डाॅ. दिपक सावंत यांनी व्यक्त केले.\nअंमलबजावणीत राज्य सरकारच्या गंभीर त्रुटी\nपुण्यात साथ आटाेक्यात येत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे दररोज मॉनिटरिंग करावे, त्यांना ऑक्सिजनची व्यवस्था करू शकलो तर व्हेंटिलेटर्स कमी पडणार नाहीत हे मी पंधरा दि���सांपूर्वी शासनासोबतच्या प्रत्येक बैठकीत मांडले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. -डॉ सुभाष साळुंखे, माजी संचालक, आरोग्य विभाग\nकाँटॅक्ट ट्रेसिंगचा अभाव, बेजबाबदारपणा जबाबदार\nजे प्रशासकीय अधिकारी कारभार करीत आहेत त्यांना वैद्यकीय वास्तवाचे भान नाही आणि जे वास्तव भोगत आहेत त्यांचे ऐकून घेतले जात नाही, ही कोरोना व्यवस्थापनातील मोठी चूक आहे. पंधरा दिवसांनंतरच्या परिस्थितीचा अंदाज येऊनही बेड्स, औषधे, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, व्हेंटिलेटर्स यांचे नियोजन नाही ही शासनाच्या व्यवस्थापनाच्या पातळीवरील मोठी कमतरता आहे. रुग्णांचे लवकर निदान ,काँटॅक्ट ट्रेसिंग ही साथ रोखण्यासाठी अत्यावश्यक खबरदारी आहे. - डॉ अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए\nकोविड सेंटर उभारले; पण पुरेशी यंत्रणाच नाही\nपुण्यात कोविड सेंटर उभारले जाते, पण सरकार त्याला यंत्रणा देत नाही. आरोग्य क्षेत्रातली ही गैरव्यवस्था पत्रकार पांडुरंग रायकरच्या मृत्यूला जबाबदार आहे. अॅम्ब्युलन्स व बेड न मिळाल्याने रायकरप्रमाणे राज्यात हजारोंचे बळी गेले आहेत. सरकार कोरोनावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद\nखासगी रुग्णालयांवर सरकारचे नियंत्रण नाही\nराज्यात कोरोनाचा प्रकोप आणि मृत्यूसुद्धा वाढत आहेत. देशातल्या एकूण काेरोना मृत्यूंत महाराष्ट्राचा वाटा ३८ टक्के आहे. चाचण्यांची संख्या वाढवायला हवी. विलगीकरण वाढवले तरच संसर्गाचे प्रमाण कमी हाेईल. खासगी रुग्णालयांवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. राज्यातली परिस्थिती गंभीर आहे. पत्रकाराचा उपचाराअभावी मृत्यू होतो, तिथे सामान्यांचे किती हाल असतील - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T18:11:45Z", "digest": "sha1:3AB2KFVLJVD6E5SFYV2FVTYF2I42MJ2E", "length": 5434, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विषयानुसार देश साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► देशानुसार राजकारण व सरकार साचे‎ (१ क)\nदेश व क्षेत्रीय विषय साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१६ रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/556", "date_download": "2020-09-24T18:20:43Z", "digest": "sha1:6DCDIGXTSBDDE5FOVWJ7C33GHYJXS33F", "length": 6239, "nlines": 156, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); मन | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nकरियर - आपले सामर्थ्य आणि कमकुवत बाजू\nकविता म्हणजे काय असते\nमन म्हणजे काय असते\nविचारांची तर नाव असते.\nविचार का होतात सैरभैर\nकारण मन नसते थाऱ्यावर\nमन माझे कसे गं आवरू\nशंका जेंव्हा मनात येते\nमन खूपच अस्वस्थ होते\nमनाचे असतात विविध रंग\nपाहून सारे होतात दंग\nतर क्षणी जाते आकाशी\nमौज�� याच्या सांगाव्या किती\nसांगताना हे शब्द थकती\n- स्मिता योगीराज कुळकर्णी\nपाऊस अन् आम्ही - हर्षदा नंदकुमार पिंपळे\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/this-year-the-admission-process-for-the-polytechnic-will-be-held-from-august-10-to-25-127597185.html", "date_download": "2020-09-24T18:54:59Z", "digest": "sha1:IGEJU36CDTPMHGCXTT3NMGGLKRBZMFMD", "length": 3758, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This year, the admission process for the Polytechnic will be held from August 10 to 25 | यंदा पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया 10 ते 25 ऑगस्टदरम्यान होणार, ई-स्क्रुटिनीची संकल्पना राबवण्यात येणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशैक्षणिक:यंदा पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया 10 ते 25 ऑगस्टदरम्यान होणार, ई-स्क्रुटिनीची संकल्पना राबवण्यात येणार\n२०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबवण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.\nसामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केेली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरीलपैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धतीसोबतच ई-स्क्रुटिनीची संकल्पना राबवण्यात येणार आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/india-gdp-growth-rate-q1-april-june-gdp-data-news-update-indias-gdp-fell-to-239-percent-according-to-data-released-by-the-national-statistics-office-cso-127671251.html", "date_download": "2020-09-24T18:06:24Z", "digest": "sha1:K2CY6PGNXIUAHGHNIR2BO5KPZSVCKMA4", "length": 12073, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India GDP Growth Rate Q1 April June GDP Data news Update | India's GDP Fell To -23.9 Percent, According To Data Released By The National Statistics Office (CSO) | देशाचा जीडीपी गडगडला; पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी -23.9%, गेल्या 24 वर्षांतील सर्वात मोठी घसरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलॉकडाऊन ‘काळ’:देशाचा जीडीपी गडगडला; पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी -23.9%, गेल्या 24 वर्षांतील सर्वात मोठी घसरण\nपुढील तिमाहीतही नकारात्मक वृद्धिदर राहिला तर देशात मंदी\nकोरोनाला रोखण्यासाठी भारतात लागू जगातील सर्वात कठोर लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेला मोठा तडाखा दिला आहे. चालू वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एिप्रल-जून) सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धिदर नकारात्मक राहिला. या काळात जीडीपीत २३.९ टक्क्यांची प्रचंड घसरण झाली. गेल्या तिमाहीत जीडीपीत ३.१% वाढ झाली होती. गतवर्षी समान तिमाहीत ५.२% वाढ झाली हाेती. जीडीपीची तिमाही आकडेवारी १९९६ पासून जारी होत आहे. त्यानंतर २४ वर्षांत कोणत्याही तिमाहीत जीडीपीतील ही सर्वात मोठी घसरण आहे. लाॅकडाऊनमुळे अर्थतज्ज्ञ आधीपासूनच अर्थव्यवस्थेत १८% पर्यंत घसरणीचा अंदाज वर्तवत होते. अर्थतज्ज्ञ सुजन हाजरा म्हणाले, कृषी क्षेत्राने अपेक्षेनुसार उत्तम कामगिरी केली आहे. वित्तीय सेवा व युटिलिटी क्षेत्राची कामगिरी संतोषजनक आहे. यात फक्त ५.३ व ७% घसरण झाली.\nपुढील तिमाहीतही नकारात्मक वृद्धिदर राहिला तर देशात मंदी\n>पुढील तिमाहीतही वृद्धिदर नकारात्मक राहिला तर देश अधिकृतरीत्या मंदीच्या तडाख्यात असल्याचे समजले जाईल. साधारणत: सलग दोन तिमाहीत जीडीपी दर नकारात्मक राहिल्यास मंदी आल्याचे मानले जाते.\n> प्रमुख अर्थव्यवस्थांकडे पाहता भारतात सर्वात मोठी घसरण झाली आहे. याआधी सर्वात मोठी घसरण ब्रिटनमध्ये झाली होती. तेथे पहिल्या तिमाहीत २०.९ टक्क्यांची घसरण झाली होती.\n> भारतातील इतक्या मोठ्या घसरणीकडे पाहता वर्षभर अर्थव्यवस्था निगेटिव्ह झोनमध्ये राहण्याची शंका व्यक्त केली जात आहे.\n> पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीला कृषी क्षेत्राकडून सर्वात मोठा आधार मिळाला आहे. या क्षेत्रात ३.४% विकास झाला. ही आकडेवारी गेल्या वर्षापेक्षाही चांगली आहे.\nसर्वात मोठी घसरण, रुग्णांतही सर्वाधिक वाढ\nजगातील इतर प्रमुख देशांच्या तुलनेत भारतात सर्वात मोठी आर्थिक घसरण झाली आहे. भारतातच सर्वाधिक संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.\nकृषी विकास दर 3.4%\nआकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीत मायनिंग क्षेत्राची वाढ 23.3 टक्क्यांनी घसरली आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत 4.7 टक्के घसरण झाली होती.त्याचप्रमाणे उत्पादन क्षेत्रातही 3 टक्क्यांच���या तुलनेत 39.3 टक्के घट झाली आहे.या कालावधीत शेतीचा विकास दर 4.4 टक्के आहे.बांधकाम क्षेत्राचा विकास दर 50.2 टक्क्यांनी घसरला आहे. एका वर्षाच्या आधीच्या याच तिमाहीत यात 5.3 टक्के वाढ नोंदली गेली.\nआरबीआय व्याज दर कपातीस स्थगिती देऊ शकते\nआकडेवारीनुसार व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रातील विकास दर 47 टक्क्यांनी घसरला आहे.विजेमध्ये 7 टक्के घट झाली आहे. या आकडेवारीनंतर विश्लेषकांचे मत आहे की आता आरबीआय व्याजदरामधील कपात डिसेंबरपर्यंत पुढे ढकलू शकते.\nएका वर्षापूर्वी जीडीपी विकास दर 5% होता\nलॉकडाउन तिमाही म्हणजेच एप्रिल-जून 2020 मधील जीडीपीचे आकडे सरकारने सोमवारी जाहीर केले. राष्ट्रीय आकडेवारी कार्यालयाने (सीएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी विकास दर -23.9 टक्के नोंदविला गेला.\nआर्थिक वर्ष 201-20 च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीची वाढ 3.1 टक्के होती, तर दुसऱ्या तिमाहीत 4.5 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 4.7 होती. तसेच, एका वर्षापूर्वीच्या पहिल्या तिमाहीत 5 टक्के वाढ झाली.\nयापूर्वीच 20 टक्के घट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याआधीच केलेल्या सर्वेक्षणात म्हटले होते की, जून तिमाहीत देशाच्या जीडीपीत 21.5 टक्के घट होऊ शकते.त्याचप्रमाणे देशांतर्गत रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्जने जीडीपीमध्ये 20 टक्के आणि एसबीआयच्या इकोर्पने 16.5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला होता.\nएका वर्षात देशात उत्पादित होणार्‍या सर्व वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला जीडीपी म्हणतात. जीडीपी कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवते. यावरून देशाचा विकास कसा होतो हे दिसून येते. एनएसओ दर तिमाहीत जीडीपी आकडेवारी जाहीर करते, म्हणजे वर्षातून चार वेळा. याची गणना कंजम्पशन एक्सपेंडिचर, गवर्नमेंट एक्सपेंडिचर, इनवेस्टमेंट एक्सपेंडिचर आणि नेट एक्सपोर्ट्सद्वारे होते.\nजीडीपीमध्ये या क्षेत्रांचा समावेश आहे\nयासाठी, आठ प्रमुख क्षेत्रांमधून आकडेवारी घेण्यात येते. यामध्ये शेती, रिअल इस्टेट, उत्पादन, वीज, गॅस पुरवठा, खाण, हॉटेल, बांधकाम, व्यापार आणि दळणवळण, वित्तपुरवठा आणि विमा, व्यवसाय सेवा, समुदाय, सामाजिक आणि सार्वजनिक सेवांचा समावेश आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/even-when-divyan-will-get-a-pension/articleshow/69392536.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T19:16:12Z", "digest": "sha1:VLNP3AOWSJONC5XTTT7GASZYFERYCWUN", "length": 8845, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "nashik local news News : दिव्यांगां ना पेन्शन मिळणार तरी कधी - even when divyan will get a pension\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिव्यांगां ना पेन्शन मिळणार तरी कधी \nसोबत दिलेली बातमी ६ महिने पूर्वी प्रसिद्ध झाली आहे. तरी आजपवेतो वया परत्वे १० वर्षावरील दिव्यांगणा वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील पेन्शन मिळत नाही आहे.आपल्या माध्यमातून माहिती मिळाली तर आनंद होईल.कृपया माझे नाव प्रसिद्ध करू नये.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nडीपी ला सुरक्षितत केव्हा करणार\nपथदीप कमी असल्यामुळे अंधार...\nवाहतुक बेट हवे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबई'पंतप्���धान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mumbai's-ganeshotsav", "date_download": "2020-09-24T19:09:31Z", "digest": "sha1:EZFE3AFNPEDA6HOKCQZQD3ZJJ62LEW4H", "length": 3912, "nlines": 66, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईतील गणेशमंडळाने टिशूपेपर पासून साकारला बाप्पा\nविसर्जन सोहळा यंदा पुष्पवृष्टीविना, श्रॉफ बिल्डींगची परंपरा खंडीत\nGSB Ganpati: जीएसबी गणपतीसाठी सरकारनं 'ही' अट शिथिल करावी, मंडळाची विनंती\nकरोनाचे सावट: मुंबईतील गणेशोत्सव यंदा साधेपणाने\nगणेशसेवक यंदा अधिक दक्ष\nगणेशसेवक यंदा अधिक दक्ष\nअखेर गणेश विसर्जनाला स्पीकर वाजणार\nगणपतींच्या मूर्तीवर शेवटचा हात\n'मटा'च्या वाचकांनी 'गार्डियन'चे कान पिळले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/female-ips-officer", "date_download": "2020-09-24T17:09:57Z", "digest": "sha1:RCN2OJEKHC6KFB5WJHXULMQPQ2FAMUSB", "length": 13452, "nlines": 149, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Female IPS Officer Latest news in Marathi, Female IPS Officer संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC निय���क्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\n काँग्रेस आमदाराकडून महिला IPS अधिकाऱ्याला धमकी\nकाँग्रेस महिला आमदार आणि परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी यांच्यात वाद झाल्याची घटना समोर येत आहे. नेता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात महिला...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अ���दाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/category/video/", "date_download": "2020-09-24T17:56:29Z", "digest": "sha1:MB5LGANV2VDJ6BMA33JSSDS5VCQZSHHC", "length": 3152, "nlines": 62, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "Video", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nकविता वाचन (Vlog) कविता : संवाद\nहल्ली तुझ्यात नी माझ्यात \nकारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात\nओळखीची ती वाट आपली\nपण, त्या वाटेवरती आता भेटच होत नाही \nकारण , हल्ली तू आणि मी\nसोबत असूनही सोबत नाहीत \nसादरीकरण आणि लेखन : योगेश\n“कथा कविता आणि बरंच काही\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/958262", "date_download": "2020-09-24T19:25:30Z", "digest": "sha1:Z33WSMWNMQQLBTWF37LD4HI75KEHLZFN", "length": 2129, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:०२, १७ मार्च २०१२ ची आवृत्ती\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sl:Sevilla\n०३:४५, १ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bs:Sevilla)\n०७:०२, १७ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sl:Sevilla)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2020/06/use-of-sound-in-worship.html", "date_download": "2020-09-24T17:58:59Z", "digest": "sha1:XX3GYCBIIRVVRNPTIY3IHTAP7YUY3V6A", "length": 8444, "nlines": 143, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): ध्वनिसाधना | Use of Sound in Worship", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nआकाशामध्ये ज्यावेळी कोणताही शब्द उच्चारला जातो, त्यावेळी ध्वनीचा स्फोट होतो. त्यावेळी स्फोट होण्यासाठी असणारे इंद्रिय म्हणजे वाणी आकाशामधूनच निर्माण झाली. त्याचप्रमाणे आकाशामध्ये झालेला स्फोट ग्रहण करण्यासाठी कर्ण हे इंद्रिय सुद्धा आकाशामधूनच निर्माण झाले. म्हणून एका बाजूला शब्दाचा स्फोट व दुसऱ्या बाजूला एकच वेळी त्या शब्दाचे श्रवण ह्या दोन्ही क्रिया एकच वेळी घडतात. त्याचप्रमाणे, ‘श्रीराम’ शब्द मी उच्चारतो व तो ध्वनि मीच ऐकतो. म्हणून जपसाधनेमध्ये मंत्राचा जाणीवपूर्वक उच्चार करणे आणि मंत्रोच्चार जाणीवपूर्वक श्रवण करणे हे मनाचे कार्य आहे. प्रत्येक उच्चाराबरोबर ध्वनीलहरी निर्माण होतात. या ध्वनीलहरींचा परिणाम मनावर होत असतो.\nम्हणून ‘श्रीराम’ म्हणत असताना तो उच्चार काळजीपूर्वक श्रवण करावा. यामुळे मनाची सावधानता (alertness) वाढते. मन या दोन क्रियांच्यामध्ये एकाग्र झाल्यामुळे मंत्र-वृत्ति, मंत्र-वृत्ति यामध्ये समन्वय निर्माण होतो. मंत्राव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वृत्ति नाहीशा होतात. मन तल्लीन, तन्मय, तद्रूप होते. हळुहळू संपूर्ण विश्वाची, विषयांची, शरीराची, ‘मी’ची सुद्धा जाणीव संपते. राहतो तो फक्त मंत्रोच्चाराचा ध्वनि. मी ध्वनीशी तन्मय होतो.\nम्हणून संगीतसाधना ही सुद्धा ध्वनिसाधना आहे. संगीतामध्ये गायकाचे मन स्वरांशी, ध्वनीशी तन्मय होते. स्वर आणि तो भिन्न न राहता गायक स्वरमय होऊन जातो. त्यावेळी मन अत्यंत सूक्ष्म होऊन अत्युच्च अवस्थेवर पोहोचते. यालाच गायन शास्त्रामध्ये ‘गानसमाधि’ असे म्हणतात. म्हणून संगीत हे परमेश्वराजवळ पोहोचण्यासाठी साधन आहे.\nयामध्ये सखोल विचार केला तर समजते, ध्वनि हा आकाशाचा गुण आहे. आकाशाला कोणतेही रूप, रंग, गुणधर्म नाही. त्यामुळे ध्वनीला सुद्धा कोणतेही विशिष्ट रंगरूप नाही. यामुळे मन या ध्वनीसाधनेमध्ये तन्मय झाले तर ते सहजपणे नामरूपरहित, अंतर्मुख, वृत्तीरहित होते. सर्व प्रकारचे विकार गळून पडतात. मन अत्यंत स्थिर, शुद्ध, शांत आणि अंतर्मुख होते. बाह्य जाणीव संपते. अखंडपणे, दीर्घकाळ सजातीय वृत्तिप्रवाह निर्माण होतो. या अवस्थेलाच ‘भावसमाधि’ किंवा ‘सविकल्प समाधि’ असे म्हणतात.\n- \"उपासना\" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११\nशास्त्रशुद्ध मंत्रोच्चार | Scientific Way of C...\nधार्मिक कर्मातील दोष | Defects in Rituals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-coffee-special-cover-story-mrunal-tulpule-marathi-article-3858", "date_download": "2020-09-24T17:58:36Z", "digest": "sha1:EKB4DT5CXWPJ7JJ4Q35FG3YIAMP6RTWP", "length": 20098, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Coffee Special Cover Story Mrunal Tulpule Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nएका कॉफी हाउसमध्ये गेले असता ‘प्राइड ऑफ इथिओपिया’ अशा अगदी हटके नावाची कॉफी ऑर्डर केली. अप्रतिम स्वादाची आणि चवीची ती कॉफी संपल्यानंतर लक्षात आले, की कपाच्या तळाशी टॉफीसारखे काहीतरी आहे. मी चमच्यात घेऊन काय आहे ते बघायला लागले, तर ती माझ्याकडे बघून हसली आणि मला म्हणाली, ‘इतकी वर्ष कॉफी पीत आहेस आणि मला ओळखले नाहीस कमाल आहे तुझी अग मी कॉफी बीन. कॉफीची आवड असणारे आणि मनापासून कॉफी पिणारे तुझ्यासारखे खूप लोक आहेत; पण त्यांना कॉफीबद्दल फारशी माहिती नसते.’ मी म्हणाले, ‘कॉफी हे एक उत्साहवर्धक पेय आहे व ते कॉफीच्या बियांपासून करतात एवढी माहिती मला आहे. तू आणखी काही वेगळे सांगणार आहेस का\nहे ऐकल्यावर ती कॉफी बीन मनापासून हसली आणि म्हणाली, ‘ऐक, सगळ्यात आधी मी तुला कॉफीचे झाड कसे असते किंवा त्याची फळे कशी दिसतात याबद्दल सांगते. सर्वसाधारणपणे १५ ते २० फूट उंचीपर्यंत वाढणारे कॉफीचे झाड कायम हिरवेगार असून ते काळपट हिरव्या पानांनी भरलेले असते. झाड लावल्यापासून तीन साडेतीन वर्षांत त्यावर मंद सुवास असलेल्या पांढऱ्‍या शुभ्र फुलांचे झुबके येतात व नंतर त्याला फळे धरू लागतात. ही फळे म्हणजेच कॉफीबेरीज्‌. सुरुवातीला हिरव्या रंगाच्या असणाऱ्‍या या बेरीज्‌ पिकायला लागल्या, की त्याला आधी पिवळट व पूर्णपणे पिकल्यावर लालचुटूक रंग येतो. वाळल्यावर त्या काळसर रंगाच्या होतात. अशा हिरव्या, लाल व पिवळ्या बेरीज्‌चे घोसच्या घोस लगडलेली कॉफीची झाडे फारच मोहक दिसतात. या लहान लहान बेरीज्‌् लंबगोलाकृती असून त्याचे साल जाड व कडवट चवीचे असते. फळातला गर मात्र गोडसर असतो. कॉफीच्या बियांचे महत्त्व निसर्गानेसुद्धा जाणले असणार व त्यामुळेच की काय प्रत्येक बीवर संरक्षक कवच म्हणून चिकटसर असे एक पातळ आवरण असते.\nकॉफीच्या झाडावर एकाच वेळी फुले व पिकलेली फळे असू शकतात. त्यामुळे बेरीज्‌ काढण्याचे काम बरेच दिवस चालते. शक्यतो या ��ेरीज्‌ हातानेच खुडल्या जातात. त्याच्या रंगावरून व आकारानुसार त्यांची वर्गवारी करण्यात येते. प्रत्येक झाडापासून दरवर्षी साधारणपणे पाऊण ते एक किलो वजनाच्या बिया मिळतात. या कॉफीच्या बिया म्हणजेच कॉफी बीन्स.\nबहुतेक सगळ्या बेरीज्‌मध्ये दोन दोन बिया असतात. त्यांचा आकार एका बाजूने गोलसर व दुसऱ्‍या बाजूने चपटा असतो. काही काही बेरीज्‌मध्ये फक्त एकच बी असते. तिला ‘पीबेरी’ असे म्हणतात. या पीबेरीज्‌ना नेहमीच्या बियांपेक्षा जरा वेगळी व छान चव असल्याने त्याला प्रचंड मागणी असते. त्या फारच कमी प्रमाणात मिळतात व त्यांची किंमतही भरपूर असते.\nतुमच्या समोर ज्या कॉफीच्या बिया येतात, त्या आधी बराच लांबचा प्रवास करून आलेल्या असतात. त्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यात त्यांना वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागते. फार पूर्वी कॉफीच्या बेरीज्‌ झाडावरून तोडल्या, की उन्हात पसरून वाळायला ठेवत असत. वरच्या सालाला काळपट तपकिरी रंग आला व आतल्या बिया खुळखुळ्यासारख्या वाजायला लागल्या, की त्या पूर्णपणे वाळल्या असे समजत. मग वरचे साल काढून बिया वापरल्या जात. हल्ली मात्र या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. झाडावरच्या बेरीज्‌ तोडल्या, की चोवीस तासाच्या आत त्याचा गर काढला जातो व बिया वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर या बिया दोन दिवस फरमेंटेशन टँकमध्ये बुडवून आंबवल्या जातात. या प्रक्रियेत बियांवरचे पातळसे आवरण निघून जाते. आंबलेल्या बिया भरपूर पाणी वापरून धुतल्या जातात. बिया दोन-तीनवेळा पाण्यात खळबळून काढल्या, की त्यावर राहिलेले आंबलेले कण निघून जाऊन त्या स्वच्छ होतात. अशा स्वच्छ झालेल्या बिया नंतर वाळवल्या जातात.\nकॉफीच्या बिया वाळवण्याच्यासुद्धा निरनिराळ्या पद्धती आहेत. पारंपरिक पद्धतीत जराशा उंचावर ठेवलेल्या जाळीवर या बिया पसरल्या जात. यात बियांना सगळ्या बाजूंनी हवा लागून त्या खराब होण्याची भीती कमी असते. दुसऱ्‍या पद्धतीत बिया सिमेंटच्या पत्र्यावर पसरून उन्हात वाळवल्या जातात. दमट हवेच्या प्रदेशात मात्र बिया वाळवण्याचे असे नैसर्गिक मार्ग अवलंबण्यापेक्षा त्या मोठ्या सिलेंडरमध्ये ठेवतात व त्यात गरम हवा सोडून वाळवल्या जातात. हल्ली तर त्या अनेक कृत्रिम पद्धतीने वाळवल्या जातात. वाळलेल्या बियांची नंतर वर्गवारी करण्यात येते. या बियांना कॉफीच��या हिरव्या बिया म्हणजेच (Green Beans) असे संबोधले जाते.\nकॉफी बीन्सवरील सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे त्या भाजण्याची प्रक्रिया. उत्कृष्ट चवीची व स्वादाची कॉफी करण्यासाठी कॉफीच्या बिया योग्य पद्धतीने भाजण्याची आवश्‍यकता असते. कॉफीच्या बिया भाजणे ही एक कला मानली जाते. या बिया व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत की नाहीत हे ‘रोस्ट मास्टर’ची तयार नजर ओळखतेच; पण त्या भाजताना त्यातून येणारा आवाज, त्याचा सुटणारा वास व त्या भाजायला लागणारा वेळ या गोष्टींकडेही त्यांना अतिशय बारकाईने लक्ष द्यावे लागते.\nग्रीन बीन्स भाजताना त्यात रासायनिक तसेच इतर अनेक बदल घडून येतात. बिया गरम व्हायला लागल्या, की त्या तडकतात व त्यातला ओशटपणा बाहेर पडतो. हेच कॅफॉइल आणि त्याचा जो वास सुटतो तो कॉफीचा आरोमा. भाजण्याच्या प्रक्रियेमुळे बिया फुलून येऊन त्यांचा आकार जवळजवळ दुप्पट होतो व त्यांना प्रथम तपकिरी व नंतर काळपट रंग येतो.\nकॉफीच्या प्रकारानुसार त्या किती वेळ भाजायच्या हे ठरलेले असते. तयार होणाऱ्‍या कॉफीला कसा स्वाद व चव हवी आहे, त्याप्रमाणे या बिया कमी जास्त प्रमाणात भाजतात. जास्त भाजलेल्या बियांचा वास व स्वाद चांगला येतो. त्यामानाने कमी भाजलेल्या बियांना सौम्य वास असतो. अशा कमी जास्त प्रमाणात भाजलेल्या बियांना सिटी रोस्ट, व्हिएन्निज रोस्ट, फ्रेंच रोस्ट अशी नावे आहेत. त्यापैकी सिनेमन रोस्ट या प्रकारात कॉफीच्या बियांना भाजल्यावर दालचिनीसारखा रंग येतो. सर्वसाधारणपणे कॉफी याच रंगावर भाजली जाते. एस्प्रेसोसारख्या प्रकाराला मात्र काळपट रंगावर भाजलेल्या बिया लागतात.\nभाजण्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉफीच्या बिया दळण्याचा वा त्यांची पूड करण्याचा. पूर्वी या बिया कुटल्या जात, पण त्यात बियांचे लहान मोठ्या आकाराचे तुकडे रहात असत. बिया एकसारख्या दळल्या गेल्या तर कॉफी जास्त चांगल्या चवीची होते. काही प्रकारची कॉफी तर वस्त्रगाळ असते. दळलेली कॉफी भाजलेल्या बियांपेक्षा लवकर खराब होते, तसेच ती जास्त दिवस दळून ठेवली तर तिचा स्वाद व वासही कमी होतो.\nखरेच किती छान माहिती सांगितली त्या कपातल्या कॉफी बीनने. मी तिचे मनापासून आभार मानले व तिला म्हणाले, ‘आता मी तुला कॉफीबद्दल एक लहानशी गोष्ट सांगते.’\n‘एकदा काही अरब लोक काहवा तयार करत असताना त्यातल्या काही ���िया चुकून विस्तवावर पडल्या व जळू लागल्या. त्या बियांमधून येणारा सुंदर वास सर्वत्र पसरला. अरबांनी त्या अर्धवट जळलेल्या बिया बाहेर काढून उकळल्यावर सुंदर स्वादाची कॉफी तयार झाली. भाजलेल्या बिया उकळल्या असता तयार कॉफीलादेखील तो वास मिळतो व त्यामुळे कॉफी जास्तच स्वादिष्ट लागते, हे त्या लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर कॉफीच्या बिया कोळशावर भाजून दगडी खलबत्त्यात कुटल्या जाऊ लागल्या. तयार झालेली भुकटी उकळून त्यातला गाळ खाली बसला, की वरचे पाणी म्हणजेच कॉफी पिण्यासाठी वापरण्यात येऊ लागली. असेच वेगवेगळे अनुभव घेऊन व प्रयोग करून आजची मस्त चवीची आणि स्वादाची कॉफी तयार होऊ लागली.’\nही माहिती ऐकल्यावर कॉफी बीननेदेखील हसून माझे आभार मानले. आता आम्हा दोघांची चांगली मैत्री झाली आहे हे वेगळे सांगायला नको.\nकॉफी वर्षा varsha निसर्ग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/public-sector-10-banks-merger", "date_download": "2020-09-24T18:06:19Z", "digest": "sha1:P2KIBLOO6PCBUXBL4Q4AEDK7LP2KKKEF", "length": 5584, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण - द वायर मराठी", "raw_content": "\nसार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण\nनवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांच्या निर्मितीची घोषणा केली.\nया घोषणेनुसार ओरिंएटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक व पंजाब नॅशनल बँकेचे विलिनीकरण होईल. ही बँक देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक असेल. त्याचबरोबर केंद्राने कॅनरा बँक व सिंडिकेट बँक यांचे विलिनीकरण, युनियन बँक, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि इंडियन बँक, अलाहाबाद बँक यांचे विलिनीकरण होईल असे जाहीर केले आहे.\nसरकारच्या या धोरणामुळे या बँकांतील कर्मचाऱ्यांची मात्र कपात केली जाणार नाही असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. बँकांच्या विलिनीकरणामागील कारण देताना अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.\nपहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर घसरून ५ टक्क्यांवर\nपाकिस्तानचा मानवतावादी मल्याळी कॉम्रेड: बी. एम. कुट्टी\nपंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी राईट ऑफ केले\nलडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार\nरेड लाइट एरियातला हुंदका\n‘चर्चेविना संमत १५ विधेयकांवर स्वाक्षरी करू नका’\n‘टाइम’च्या यादीत शाहीन बागच्या बिल्कीस दादी\nआदिवासी विद्यार्थ्यांची डीबीटी बंद होणार\nविरोधकांची अनुपस्थिती; ७ विधेयके ४ तासात संमत\nमी चिथावणीखोर भाषण दिले नाहीः कपिल मिश्रा\nद्वेषाची कार्यशैली व दांडगाईचे राजकारण\n१० मुस्लिमांची नावे सांगितल्यास मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t4710/", "date_download": "2020-09-24T17:06:34Z", "digest": "sha1:P4C6ZP6T34B5PJZZFWTIH57LO5KFO25Y", "length": 4808, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं...", "raw_content": "\nचांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं...\nAuthor Topic: चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं... (Read 9297 times)\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nचांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं...\nचित्रपट: कुलस्वामिनी अंबाबाई (१९८४)\nज्योतिबाच्या नावानं चांगभलं .......\nभैरवनाथाच्या नावानं चांगभलं .......\nचांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं....\nमाया ममता गुलाल उधळू, भावभक्तीची फुलं रं .....\nचांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं ॥धृ॥\nतुझ्या नामाचा रं डंका, बारा ज्योतिर्लिंगा मधी रं .....\nतुझ्या चरणाचं तीर्थ,माय पंचगंगा नदी रं.....\nदर्शन घ्याया तुझं गं या या .....\nमन हे येडं खुळं रं ....\nचांगभलं रं चांगभलं, देवा भैरवनाथा चांगभलं ॥१॥\nह्या दक्षिण काशीला रं, राजा राहिला डोंगरी रं.....\nघाट जरी वळणाचा, चढू मोक्षाची पायरी रं ....\nभगवंताच्या देवपणाला, हात आमुचा जुळं रं ...\nचांगभलं रं चांगभलं, देवा केदारा चांगभलं ॥२॥\nबारा गावाचं भगतं, तुझी वाहती पालखी रं......\nनऊ खंडाचा तू स्वामी, सा-या जगाची मालकी रं.....\nजत्र मंदी पुण्याईची, सासण काठी डुलं रं .....\nचांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं ॥३॥\nचांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं...\nRe: चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं...\nचांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/poco-x3-confirmed-to-launch-on-september-22-in-india/articleshow/78159162.cms", "date_download": "2020-09-24T17:58:04Z", "digest": "sha1:EW34CPAHRTEGZXSG6NGRM7NORZE2LCHK", "length": 13736, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Poco X3 Launch On September 22 In India : Poco X3 ची प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPoco X3 ची प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार\nPoco कंपनीचा नवा स्मार्टफोन Poco X3 पुढील आठवड्यात म्हणजेच २२ सप्टेंबरला लाँच करण्यात येणार आहे. पोको कंपनीने याची माहिती ट्विटरवर दिली. या फोनला २२ ला दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे.\nनवी दिल्लीः Poco चा नवीन स्मार्टफोन Poco X3 २२ सप्टेंबरला लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने ट्विटरवर याची माहिती दिली. फोनला दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. पोकोचा हा फोन Poco X3 NFC पेक्षा थोडा वेगळा असणार आहे. पोको X3 NFC ला मागच्या आठवड्यात युरोपमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने ट्विटमध्ये या फोनसंबंधी जास्त माहिती दिली नाही. परंतु, या फोनमध्ये Poco X3 NFC सारखे स्नॅपड्रॅगन 732G SoC प्रोसेसर दिला जावू शकतो.\nवाचाः ५ कॅमेऱ्याचा OnePlus 8T येतोय, लाँचआधीच फीचर्स लीक\nपोकोने ट्विटरवर नवीन फोनच्या लाँचिंगची माहिती एका १० सेकंदाच्या व्हिडिओतून दिली आहे. यात फोनचा फ्रंट आणि बॅक पॅनेल पाहिले जावू शकते. टीझर पाहिल्यानंतर फोनचा डिस्प्ले पंच होल डिझाइनचा आहे. रियरमध्ये या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा दिला आहे. फोनचा सेल फ्लिपकार्टवर होणार आहे.\nवाचाः Poco M2 फोनची धमाल, पहिल्या सेलमध्ये १.३ लाख युनिट फोनची विक्री\nइतकी असू शकते किंमत\nया फोनची किंमत कंपनी किती ठरवते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला होता की, कंपनी पोको एक्स ३ ला १८ हजार ९९९ किंवा १९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करू शकते.\nवाचाः बस एका चुकीने सर्व Whatsapp ग्रुप्स मधून लोक बाहेर होताहेत, जाणून घ्या डिटेल्स\nहे फीचर्स मिळू शकतात\nफोन मध्ये 120Hz के रिफ्रेश रेट सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जावू शकतो. हा फोन ८ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर दिला जावू शकतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप सोबत एक १३ मेग���पिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेनस्र आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला जावू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जावू शकतो. फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सोबत दमदार बॅटरी मिळू शकते.\nवाचाः Apple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nवाचाः विवोच्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात; पाहा, नवीन किंमत\nवाचाः Vi ने आणला ३५१ रुपयांचा नवा प्लान, १०० जीबी हायस्पीड डेटा मिळणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून Samsung Galaxy M51 ठरतो 25 हजारांच्या आत बेस...\n५५०० रुपयांनी स्वस्त झाले OnePlus आणि Samsung चे स्मार्...\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किं...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\n64MP कॅमेऱ्याचा Realme 7 Proचा आज सेल, जाणून घ्या किंमत...\n५९८ रुपयांचा प्लानः जिओ, एअरटेल आणि VI मध्ये कोणता बेस्ट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळणार\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरीनंतर अशी घ्या टाक्यांची काळजी\nधार्मिकराहु-केतुचे राशीपरिवर्तन : १८ महिने कोणत्या राशींना कसे असतील\nकार-बाइकखरेदी न करताच घरी घेवून जा नवी Maruti Suzuki कार, या शहरात सुरू झाली सर्विस\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकरिअर न्यूजNEET 2020: निकालाआधी पूर्ण करा 'हे' काम\nगुन्हेगारीदुधात भेसळ, सांगलीत छापे; दीड हजार लिटर दूध ओतले\nदेशकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं रेल रोका आंदोलन, १४ रेल्वे रद्द\nदेशपंतप्रधान मोदींचा विराट, मिलिंद, ऋजुतासहीत दिग्गजांशी संवाद\nदेशसर्वोच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज नाकारला\nपुणेपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णालयाबाहेर संतप्त नातेवाईकांचे आमरण उपोषण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A7-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A5%AC%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0......%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7/N4-lUO.html", "date_download": "2020-09-24T17:22:47Z", "digest": "sha1:OQMUSZVVBAW5STRKWB6YR26QP4EGQQJD", "length": 5499, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "दोन उंच पुलाच्या कामासाठी १ कोटी ६० लाख मंजूर......सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विकासकामांचा धूमधडाका - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nदोन उंच पुलाच्या कामासाठी १ कोटी ६० लाख मंजूर......सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विकासकामांचा धूमधडाका\nदोन उंच पुलाच्या कामासाठी १ कोटी ६० लाख मंजूर......सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विकासकामांचा धूमधडाका\nकराड - मोहीतेवाडी (ता.कोरेगांव), पार्ले - बनवडी (ता.कराड) येथील नवीन उंच पुलाच्या कामास मंजूरी देण्यात आली आहे. या कामाकरिता सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला सदरच्या प्रश्नांची माहिती देऊन निधी मंजूर झाला असल्याची माहिती संबंधित खात्याला दिली आहे.\nखंडाळा,कोरेगांव, मसूर, कराड, सांगली ,शिरोळ रस्ता मोहीतेवाडी गावानजीक सध्या कमी उंचीचा पूल आहे.सदर ठिकाणी तारगाव, मोहीतेवाडी, वाठार ,आर्वी, नागझरी, पुसेसावळी या रस्त्याचा व वरील राज्यमार्गाचा छेद ��ोतो. या ठिकाणी दोन्ही रस्त्याचे जंक्शन काटकोनात आहे. त्यामूळे सातत्याने याठिकाणी छोटे - मोठे अपघात होत आहेत. त्यासाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिक्षक अभियंता सा.बांधकाम मंडळ (सातारा) यांना पत्राद्वारे सूचीत करूण सदर अपघातग्रस्त ठिकाण ८० लाख निधी मंजूर झाला असून, लवकरच या उंच पूलाचे काम सुरू होणार आहे. त्यामूळे याठिकाणी सुस्थीती निर्माण होवून दळणवळण सुलभ होणार आहे.\nतसेच वडोली, पार्ले - बनवडी, सैदापूर रस्ता येथील पार्ले गावानजीक ब्रिटीश कालीन जूना पूल आहे. त्याठिकाणी नविन उंच पूल बांधण्याची सातत्याने मागणी पार्ले ग्रामस्थांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. परंतू सदरचा रस्ता पूर्वी जिल्हा मार्ग असा दर्जाचा होता, त्यामूळे त्यावरती निधी मंजूर होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी सदर रस्त्याची दर्जोनत्ती करूण राज्यशासनाकडे नाबार्डमधून प्राधान्याने मागणी केली होती. सदर सदर कामासाठी ८0 लाख निधी मंजूर झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fodder-issue-due-heavy-rains-nashik-25194", "date_download": "2020-09-24T19:04:36Z", "digest": "sha1:KGY4XRRJLXOG2XXCZIDN673AWRYKVKFW", "length": 15930, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi fodder issue due to heavy rains, Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर\nनाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर\nगुरुवार, 21 नोव्हेंबर 2019\nपावसाने मका, बाजरी पीक पूर्णपणे भिजून नुकसान झाले आहे. चारा कुजून काळा झाला असून, नरम पडला आहेत. चारा खराब झाल्यामुळे तो गुरांना वैरण म्हणून उपयोगात येणार नाही. हा चारा गुरे खात नाहीत. यामुळे हा चारा जास्त दिवस टिकणार नाहीत. उन्हाळ्यात गुरांना चारा कोठून आणायचा असा प्रश्न पडला झाला आहे.\n- अनिल पवार, शेतकरी, वंजारवाडी, ता. नांदगाव\nनाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी योग्य झालेली पिके आडवी झाल्यामुळे पीक पाण्यात पूर्णपणे भिजवून खराब झाले आहे. त्यामुळे चारा काळा प��ला असून पुढील काळात जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकरी व दूध उत्पादक यांच्यासमोर वैरणींचे मोठे संकट उभे राहिले राहिले आहे. उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात मालेगांव, नांदगाव, येवला, देवळा, सटाणा, सिन्नर या तालुक्यांत उभ्या व कापणी केलेल्या शेती पिकांना या पावसाचा मोठा फटका बसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाजरी, मका कापणीनंतर राहिलेला चारा घरच्या जनावरांसाठी साठवून ठेवत असतात. तर काही शेतकरी पशुपालकांना विक्री करत असतात. चाराटंचाईच्या काळात उन्हाळ्यात जनावरांना चारा म्हणून या सुक्या पेंढीचा वैरणीसाठी वापर होतो.\nशेतकरी, दूध व्यावसायिक सुका चारा विकत घेतात. यात शेतकऱ्यांनाही चांगला नफा मिळतो. दूध व्यवसायिकांचीही गरज भागली जाते; मात्र या वर्षी पावसाने शेतीपिकांचे पार नुकसान केले आहे. कापणीला आलेली चारापिके आडवी झाली आहे. तर कापलेली पिके पाण्याने भिजून गेली आहे. त्यामुळे चारा पूर्णपणे खराब होऊन कुजला आहे. त्याला आतून बुरशी आल्याने वैरण म्हणून जनावरांना देण्यासाठी योग्य राहिलेला नाही.\nआता चाऱ्याच्या कमतरतेमुळे पशुपालकांच्या जिवावर येत आहे. चाऱ्याची टंचाई मुळे व महागाई मुळे जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या वर्षी खराब झालेल्या चाऱ्यामुळे गुरांच्या वैरणीचा मोठा प्रश्न व संकट निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.\nवैरण अनिल पवार मॉन्सून शेती farming दूध चाराटंचाई सिन्नर sinnar व्यवसाय profession महागाई\nकपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्व\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकस\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान\nवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (त\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...\n`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...\nपरभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...\nखानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...\nखानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...\nसाखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...\nनाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...\nमराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...\nमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...\nकांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...\nलातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...\nनांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...\nवऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...\nशेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...\nसिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...\nसांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...\nनिळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/558", "date_download": "2020-09-24T18:21:36Z", "digest": "sha1:IVWLV7L2BATJYDBNOBXQEX3IMS5ZVID7", "length": 20431, "nlines": 227, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); कोषांतर - परीक्षण | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nसाहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन\n\"कोषांतर\" या गझलसंग्रहाला आजमितीला १२ मानाचे पुरस्कार लाभले आहेत.यात स्मृतीशेष उ. रा. गिरी पुरस्कार, मराठी ग्रंथ संग्रहालय ठाण्याचा श्रीस्थानक साहित्य पुरस्कार व सोलापूरचा मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असे दोन तीन महत्त्वाचे उल्लेखनीय पुरस्कार होत.याबद्दल त्यांचा द्वारकानाथ संझगिरी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कारही झाला आहे. यातच त्याचे महत्व जाणवते.\n'स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे\nहे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे'\nकवी ग्रेस यांच्या या ओळी ठायी ठायी आठवत राहतात कोषांतर वाचताना.\nसुप्रिया मिलिंद जाधव यांचा हा पहिलाच गझलसंग्रह एका नजरेतच डोळ्याचे पारणे फेडतो.सर्वप्रथम अत्यंत देखणे मुखपृष्ठ मन वेधून घेते. अंडी, अळी, कोष आणि सुंदर रंग पंखांवर ल्यालेलं फुलपाखरू ....काटेरी तारांपलीकडे भिरभिरणारं\nत्यातली पहिली तार झुकलेली.\nसुप्रियाताईंच्या आयुष्यातले हे सगळे टप्पे सगळ्या अवस्था सहज व्यक्त होतात इतकं बोलकं मुखपृष्ठ आहे नावडकर आर्ट्स यांनी केलेले.\nप्रस्थापित गझलकार भूषण कटककर (बेफिकीर) त्यांचे मार्गदर्शक, गुरू. त्यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभलेली आहे.\nवेदनेपासूनच काव्याची निर्मिती होते. संसाराच्या ऐन बहरातच साथीदार गमावण्याचे दुःख त्यांच्या गझलेत ठायीठायी दिसते आणि त्याचा तितकाच अपरिहार्यपणा, केलेला समंजस स्वीकार. झेललेले एकाकीपण,मनाची हळवी अवस्था अतिशय हळुवा���पणे येते. उत्कटपणेही.\nमनाचा मनाशी चाललेला संवाद,त्यातले भावनिक चढ-उतार\nएकटेपणातून झालेले चिंतन यांचे प्रतिबिंब त्यांच्या शेरांमधे दिसते.\nएक शेर पाहा की,\n\"झगडते ताठ मानेने जगाशी\nवरमते मी स्वतः ला भेटल्यावर\"\nनिसर्गातील प्रतिमा प्रतिकांचा चपखल वापर त्यांच्या शेरात आढळतो.\n\"तडाखा वादळी पचवून झुलते\nकिती खंबीर आहे ही डहाळी\nऐलतिरावरती मी पैलतिरी तो राही\nहतबलतेच्या लाटा स्पर्शत दोघांनाही\"\nहा एक शेर. एकाच व्यक्तीच्या दोन बाजू या दोन शेरात दिसून येतात. वास्तवाचा खंबीरपणे सामना करून पुन्हा उभं राहणं हे डहाळीच्या रूपकातून त्या सुचवतात. तर मृत्यूमुळे दोन तीरांवर दोघे अशी स्थिती आणि एक जीवघेणी हतबलता.\n\"काजव्यांमुळे लखलखणारे झाड पाहिले\nदृष्य मनोरम अलभ्य असले सूर्यालाही\"\nहा शेर वाचून एकदम भाऊसाहेब पाटणकरांची आठवण होते.\nपुराणातील प्रतिमा त्या चपखलपणे वापरतात.\n\"उर्मिला विरहात जळते एकटीने\nजानकीचा गाजतो वनवास नुसता\"\n\"राधिकेला वाटतो हेवा तिचा\nह्यात मीरेचे खरेतर साधले\" हा शेर.\n\"हिरकणीइतकीच फरफट रोज होते\nफक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही\"\nहा त्यांचा सिग्नेचर शेर आहे.\nअशी इतिहासाची वर्तमानाशी सांगड त्या घालतात.\nसमाजातील लोकांचा स्त्रियांच्याबद्दलचा दृष्टिकोन, वागण्याबोलण्यातली विसंगती त्या शेरातून मांडताना म्हणतात...\n\"वेल ही वृक्षाविना दिसल्याबरोबर\nओंडका अन ओंडका बहरून आला\n\"असाच अजून एक शेर आहे.\n\"पांढरे होताक्षणी हे भाळ माझे\nरंग दुनियेचा खरा समजून आला\"\nशेर वाचल्यानंतर अर्थाचे अनेक तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे.\nही दोन त्याची उदाहरणे पाहा.\nघडा अपसूक फुटतो का\"\n\"तो काहीही बोलत नाही\nसर्व समजते त्याला बहुधा\"\nसमस्त स्त्रीजातीची कैफियत त्या शेरात मांडतात की,\nआजही आहे तिच्यास्तव तोच साचा\"\nकिंवा हा अजून एक शेर\n\"गती संपली संपला गोडवाही\nकशास्तव नदी सागराला मिळाली\nविचाराअंती अर्थाच्या छटा मनात निर्माण होतात.\nसंवेदनशील मनाने टिपलेले अनुभव निसर्गातील, समाजातील घटना एका आवेगाने त्या मांडतात. अंतर्मनातील विचारांचा थांग लावण्याचा त्यांचा प्रयत्न सतत जाणवत राहतो.\n\"प्रवाहाला वळवणे शक्य आहे\nस्वतःला ठाम कर अपुल्या मतावर\"\nहा शेर किंवा लोकांची दुटप्पी वागणूक पाहिल्यावर लिहिलेला हा शेर\nकोणी नाते सांगत जाते\"\nकोणालाही सहजपणे भावणारा असा हा शेर आहे.\nव्यवहारी जगात हळव्या मनाची होणारी घुसमट व्यक्त करताना त्या म्हणतात,\n\"जगाने पाहिले माया किती सोडून गेला\nजगाने पाहिले नाही किती त्याहून गेले\"\nएक स्त्री म्हणून जगताना डावलले जाण्याचे, गृहीत धरण्याचे अनुभव काही नवीन नाहीत पण ते अनुभव त्यातलं दुःख त्या नेमक्या शब्दात दोन ओळीत थेट पोचवतात. शेर आहे की\n\"आयुष्य म्हणजे डांव पत्त्यांचा\nती हारते त्याची रमी होते\"\n\"त्याच्या गुन्ह्याची नोंदही नाही\nती शिंकली की बातमी होते\"\nत्यांच्या लिखाणात निसर्ग विज्ञान इतिहास पुराण समकालीन असे सगळे विषय दिसतात.No means no पिंक सिनेमाची आठवण यावी असा एक शेर त्यांनी लिहिलेला आहे की\n\"फोडून उकल करण्याची तू नकोस घेऊ तसदी\n\"नाही\" या शब्दामध्ये कुठले जोडाक्षर नाही\"\nत्यांची गझल टाळी मिळवणारी नसून ती अभ्यासू रसिकाला विचारास भाग पाडणारी वाटते.\nविषयविविधतेने हा गझलसंग्रह नटलेला आहे.\nकोणत्याही माध्यमातून व्यक्त झाले तरी लिहिल्यानंतर वाचकाच्या मनात त्या लिखाणाचा अंश उरला विचारात शब्द उतरले तर ते खऱ्या अर्थाने यशस्वी लेखन. सुप्रियाताईंचे शेर ह्या कसोटीवर खरे उतरतात.\nगझल हा काव्यप्रकार,हाताळायला अवघड मानला जातो. सहज थेट काळजाला भिडणारे शेर लिहिणे, कोणाचा प्रभाव न पडू देता आपली स्वतंत्र शैली टिकवणे महा कठीण. त्यात स्त्री गझलकारांची संख्या अगदीच मोजकी. पण तरीही त्या आपला वेगळा ठसा उमटवतात.\nहा गझलसंग्रह अशा काळात आला आहे की\nआज सुरेश भटांपासूनचा कालावधी लक्षात घेतला तर स्त्रियांच्या गझलही विपुल प्रमाणात लिहिली जातेय.व्हाँट्सअप, फेसबुक, इंटरनेट अशा सोशल मिडियावर लगेच प्रसिद्धी मिळविणे सहजसोपे आहे. पण अनेकजणी त्या लाटेवर स्वार होऊन लिहितात टाळीबाज तत्कालीन प्रसिद्धीसाठी लिहितात असे सुजाण वाचकांना जाणवतेच पण सुप्रिया अगदी अपरिहार्य झाल्यावरच लिहितात त्यामुळे ती पोटतिडिक वाचकालाही भिडते.त्यामुळेच ही गझल अस्सल आहे सच्ची आहे. आणि मुख्य म्हणजे काळाच्या कसोटीवर टिकणारी आहे. त्यांनी स्त्रीचे आयाम गझलेला बहाल केले आहेत हेच साहित्यक्षेत्राताला मोठे योगदान आहे.\nजे विचार उदाहरणे त्या या संग्रहात मांडतात ती चिरकाल टिकणारी आहे. आज लिहिले आणि उद्या विसरून गेलो अशा या गझल नाहीत. काळाच्या कसोटीवर टिकणारे लिहिणे हेच खऱ्या साहित्याचे लक्षण आहे हेही मोठे योगदान होय. यातील विचार मनात रेंगाळत राहतात.विचार करायला भाग पाडतात.\nहा गझलसंग्रह सर्वार्थाने वाचनीय आहे यात शंका नाही. मराठी गझलसंग्रहांमध्ये\nकोषांतरने महत्त्वपूर्ण स्थान पटकावले आहेच\nपहिल्या संग्रहासाठी त्यांनी सुमारे आठ वर्षे इतका प्रदीर्घ वेळ घेतला आहे. स्त्रीच्या भाव विश्वापलीकडचे अनेक विषय त्या पुढील संग्रहात हाताळतील असा विश्वास त्यांनी मनोगतात दिलाच आहे.\nपण पुढील संग्रह लवकर येवो हीच शुभेच्छा\n१७.०१.२०१८. किंमत : ₹ १५०/-\nलेख २ : आपला सूर्य \nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/maharashtra-times-special-editorial-pawar-versus-pawar/articleshow/72198472.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T19:05:10Z", "digest": "sha1:K27YYJHVHCJW5GYJEZT6MYSDGDSWMCTL", "length": 15552, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "pawar versus pawar: मटा विशेष अग्रलेख: पवार विरुद्ध पवार \nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा विशेष अग्रलेख: पवार विरुद्ध पवार \nकाँग्रेस आणि शिवसेनेशी दगाबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सोयरीक केल्याचे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. त्यानिमित्ताने शरद पवार यांच्याशी संबंधित खंजिराच्या आठवणींचीही उजळणी केली गेली. परंतु हळुहळू संभ्रम दूर होत गेला आणि हे अजित पवार यांचे शरद पवार यांच्याविरोधातील बंड असल्याचे चित्र समोर आले. नंतर शरद पवार-उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एकत्र पत्रकार परिषदेत काँग्रेससह तिन्ही पक्ष एकत्र असल्याची ग्वाही देण्यात आली.\nशनिवारी भल्या सकाळी राजभवनावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला आणि एखाद्या भूकंपाचा हादरा बसावा तसा सबंध महाराष्ट्र हादरून गेला. शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापनेसंदर्भात बोलणी सुरू होती आणि शनिवारी त्यांना अंतिम स्वरुप येईल असे चित्र निर्माण झाले होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा राजकीय भूकंप घडला. काँग्रेस आणि शिवसेनेशी दगाबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सोयरीक केल्याचे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. त्यानिमित्ताने शरद पवार यांच्याशी संबंधित खंजिराच्या आठवणींचीही उजळणी केली गेली. परंतु हळुहळू संभ्रम दूर होत गेला आणि हे अजित पवार यांचे शरद पवार यांच्याविरोधातील बंड असल्याचे चित्र समोर आले. नंतर शरद पवार-उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एकत्र पत्रकार परिषदेत काँग्रेससह तिन्ही पक्ष एकत्र असल्याची ग्वाही देण्यात आली. गेले दोन आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या उत्कंठावर्धक चित्रपटापेक्षाही अधिक वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडत आहेत आणि आजची घडामोड त्याचा उत्कर्षबिंदू ठरणारी आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते असल्यामुळे त्यांनी केलेला पाठिंब्याचा दावा ग्राह्य मानून राज्यपालांनी दोघांना शपथ दिली, हे खरे असले तरी पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेणे, भल्या सकाळी शपथविधी उरकून घेणे यातून राजभवनाचा जो गतिमान कारभार दिसतो तो महाराष्ट्राला अचंबित करणारा आहे. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्यासाठी तीस तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यादिवशी संख्याबळाच्या लढाईत जे जिंकतील त्यांची सरशी होईल. तूर्तास अजित पवार यांच्यामागे किती आमदार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे. राजभवनावर त्यांच्यासोबत जे आठ आमदार उपस्थित होते त्यातील पाच जण पुन्हा शरद पवार यांच्याकडे आल्याचे सांगण्यात येत आहे. वरवर ही लढाई पवार विरुद्ध पवार अशी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती मोदी-शहा विरुद्ध पवार अशी आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शरद पवार यांनी मोदी-शहा यांच्याविरोधात खंबीरपणे लढत दिल्यामुळे राज्यातील समीकरणे बदलली. महाराष्ट्रात मधल्या काळात इतक्या राजकीय घडामोडी घडत असताना मोदी-शहा गप्प कसे, असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला होता. त्याचे उत्तर शनिवारी सकाळी मिळाले. आजच्या घडीला मोदी-शहा यांनी पवार यांच्यावर मात केली आहे, मात्र पवार यांच्यासाठी अद्याप तीस तारखेची एक निर्णायक खेळी बाकी आहे \nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्��्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nबाजी मारली; आव्हाने कायम...\nमराठा आरक्षण : स्थगिती आणि मार्ग...\nअती घाई, संकटात नेई\nऐतिहासिक आणि स्वागतार्ह महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमटा विशेष अग्रलेख- पवार विरुद्ध पवार मटा विशेष अग्रलेख पवार विरुद्ध पवार मटा विशेष अग्रलेख पवार विरुद्ध पवार \nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-09-24T18:21:29Z", "digest": "sha1:LIHXT32Z7NPIV62EDA4PCT6URZXABLWZ", "length": 3827, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जहानाबाद - विकिपीडिया", "raw_content": "\nजहानाबाद भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर जहानाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी १२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-24T19:02:06Z", "digest": "sha1:PZIGI4TMFBL2GRT6RKLNSJWZAIHMHO45", "length": 6119, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैजापूर विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवैजापूर विधानसभा मतदारसंघ [१]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nआर.एम. वाणी शिवसेना ५१३७९\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वैजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऔरंगाबाद जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/corona-awareness-lockdown.html", "date_download": "2020-09-24T16:54:37Z", "digest": "sha1:FUJTB5WPTQ74QZXD7MPAV2DEZO4QV5ZR", "length": 9292, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "गौरनगर ग्रामवाशीयांचा कोरोना गो साठी स्तुत्य उपक्रम - KhabarBat™", "raw_content": "\nHome गोंदिया गौरनगर ग्रामवाशीयांचा कोरोना गो साठी स्तुत्य उपक्रम\nगौरनगर ग्रामवाशीयांचा कोरोना गो साठी स्तुत्य उपक्रम\nदिनांक 18 एप्रिल 2020.\nनवेगावबांध:-ग्रामपंचायत गौरनगर येथील सदस्य तथा ग्रामसुरक्षा दल मार्फ़त गावात कोरोना व्हायरस ची लागण होऊ नये, म्हणून येथील ग्रामपंचायत तथा ग्रामवासी यांनी आपल्या एकतेची मिसाल कायम ठेवत,प्रत्येक आठवड्यात सॅनिटाइझर ची फवारणी करून गाव सुरक्षित ठेवणे.\nप्रत्येक कुटुंबाला डेटॉल साबून चे वाटप करणे.\nऑटो मधून भोंगा वाजवून जनजागृती करणे, कुणालाही घराबाहेर पडू न देणे, बाहेरील व्यक्ती ला गावबंदी करण्यात आली आहे. तसेच गावातील मजूर जे बाहेरगावी कामाला गेली होती.ते गावात परतले आहेत. त्यांना जिल्हा परिषद शाळा येथे क्वारंटटाईन करण्यात आले असून, गावा मार्फ़त त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.त्यांच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत च्या गावातील महिला मास्क शिवून गावात वाटप करण्याचे कार्य जोमात चालू आहे. ह्या सर्व कार्यात योगदान बंधना अधिकारी सरपंच गौरनगर, श्री बिकासजी बैध्य उपसरपंच गौरनगर, संजय बिश्वास ,लतिका सरकार ,देवनाथ सरकार, बनिता मंडल, सनेका बैध्य, स्वरस्वती मंडल, व ग्रामवासी यांनी योगदान देत आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishortstory.com/2019/12/kavita-part-03.html", "date_download": "2020-09-24T17:20:04Z", "digest": "sha1:5NRA7EH5LOLCHIQQ6SLC6Y56M3TOYY6Q", "length": 12164, "nlines": 71, "source_domain": "www.marathishortstory.com", "title": "कविता (भाग ३) kavita part 3", "raw_content": "\nदुपारच्या सुमारास गाडी एका हॉटेल जवळ येऊन थांबली. शेठ न तिला जेवू घातले. कविता शेठ च्या खूप जवळची होती. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ती अत्यंत प्रामाणिक पणे आपलं काम करत होती व त्यामुळेच त्या दोघांमध्ये एक सदृढ नातं होत.जेवण वैगरे आटपून गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेकडे कूच करू लागली.\nपुण्याला पोचल्यावर एका औद्योगिक वसाहतीत गाडी येईन उभी राहिली.तिच्या शेठ ने तिची व्यवस्था मुद्दाम औद्योगिक वस्तीतच केली होती. कविता पायाने अधू झाली होती त्यामुळे आपल्या अनुपस्थित तिला कसलाही शारीरिक त्रास होतु नये म्ह्णून शेठ ने तिथेच कारखान्याशेजारी तिची राहण्याची व्यवस्थ आलेली होती. त्या औद्योगिक वसाहतीत घरापासून लांब राहणारे बरीच पुरुष मंडळी व स्रियांचाही सहभाग होता. आज कविता त्यात नव्याने सहभागी होणारी कुमारिका होती.\nतिच्या खोलीची किल्ली तिच्या हाती देत शेठ ने तिला तू आत जाऊन बस मी कारखान्यात जाऊन काम पाहून येतो म्हणत तो तेथून निघाला. आजच्या प्रवासाने दमली असशील थोडा आराम कर मग संध्याकाळी तुला तुज काम समजावतो म्हणत शेठ तिथून निघाला.\nथोडीशी लंगडत कविता एका हाती सामान घेऊन रूम मध्ये आली. रूम मध्ये आल्यावर आपण इथे व्यवस्थित पोचलोय म्हणून घरी कळवा हे शेठ ला सांगायचं पार विसरून गेली. कविता आपली नवी खोली न्याहाळत होती.एक छोटासा हॉल त्यातच एक पलंग त्याच्या शेजारी एक लाकडी मेज भिंतींचा रंग काहीसा उडालेला तर हॉल लाच विभागून मागे छोट स्वयंपाक घर होत.\nमिळालेल्या गोष्टीत नेहमीच आनंद मानणारी कविता आजही तितकीच खुश होती. तिचे आई-बाबा, बहिणी सर्वाची तीला खूप आठवण येत होती.आपण घरी पोचल्याचा कळवळच नाही हे परत तिला आठवले आणि ती चलबिचल झाली.आई उगाच चिंता करत बसेल ह्या विचाराने ती स्वस्थ बसू शकत नव्हती. आता शेठ कधी येतील ह्याकडे तीच लक्ष लागलं होत.\nतेवढ्यातच दारावर कोणीतरी थाप मारली. आईच्या काळजीने आणि दारावर पडलेल्या जोरदार थापेमुळे ती अजून घाबरली. आपल्या पायाने हळूहळू पुढे सरकत दाराजवळ येऊन दार उघडू लागली. शेठ आले असतील त्यांना अगोदर घरी कॉल करायला सांगते ह्या विचारात ती दार उघडू लागली. दार उघडताच क्षणी एक अनोळखी चेहरा तिच्या दृष्टीस पडला.गोऱ्या वर्णाचा,उंच ,चेहऱ्यावर काहीशी दाढी वाढलेली ,केस कुठेतरी कानापर्यंत आलेले ,डोळे मात्र तेवढे मोठे आणि पाणीदार असलेले अंगात अबोली रंगाचा शर्ट परिधान केलेला .\nकविता काही बोलणार ह्याआधीच मी \"सदाशिव \", त्याने आपली ओळख तिला करून दिली.मी इथला मुख्य पर्यवेक्षक असून नव्याने आलेल्या कामगारांची नोंद आदी करायचं काम करतो म्हणत त्याने आत येऊ का म्हणून विचारले. आणि दोघेही आत येऊन बसले. शेठजींनीच मला तुमच्या बद्दल सांगितले मी आता तिथूनच येतोय तुमचा फॉर्म व��गरे भरून त्याची नोंद करावी म्हणून आलो .\n भित्र्या आवाजात \"कविता\".. म्हणत सर्व माहिती ती त्याला देऊ लागली.शेवटी सही करण्यासाठी त्याने फॉर्म तिच्यापुढे धरला. थरथरत्या हाताने आपले नाव लिहीत तिने स्वाक्षरी केली. काही महत्त्वाचे कागद पत्र लवकरच माझ्या कडे जमा करा असं म्हणत तो जायला निघाला.तो दरवाजाच्या दिशेने जात असताना मधेच त्याला थांबवत ऐका ना असा जोरात सूर लावत त्याने मागे वळून पाहताच ती थांबली. तीला तिच्या वरच्या सुरात बोलण्याचे आपसूकच वाईट वाटले. तेव्हा तो उद्गारला \"बोला ना असा जोरात सूर लावत त्याने मागे वळून पाहताच ती थांबली. तीला तिच्या वरच्या सुरात बोलण्याचे आपसूकच वाईट वाटले. तेव्हा तो उद्गारला \"बोला ना काही काम होत का आणखी काही काही काम होत का आणखी काही.. आपला शब्द तोंडातच ठेवत ती हलक्या आवाजात बोलले तुमच्याकडे फोन आहे का .. आपला शब्द तोंडातच ठेवत ती हलक्या आवाजात बोलले तुमच्याकडे फोन आहे का मला घरी फोन करून आईला कळवायचे होते कि मी इथे सुखरूप पोचले असे.\nशेठ सुद्धा घाई गडबडीत निघून गेले आणि मला घरी सांगायची संधीच मिळाली नाही. ते कधी येतील काही सांगता येत नाही माझी आई तिथे माझ्यासाठी काळजी करत बसली असावी. त्याने लगेच आपल्या डाव्या खिशातून फोन काढत तिला फोन लावून दिला.\nफोन लावल्यावर आपण इथे पोचल्याचे शेठ ने याआधीच सांगितल्याचे तिला कळले. आणि तिच्यामनात शेठ बद्दलचा आदर आणि प्रेम अजून वाढले.\nआई फोन वरही सारख्या सूचना करत होती .कविता ने स्वतःजवळ एक फोन बाळगावा हि तिच्या आईची इच्छा होती मात्र कविताला फोन हा प्रकारचं मान्य नव्हता .\nम्हणून तिने स्वतःजवळ एखादा फोन ठेवण्यास साफ नकार दिला होता, रोज आपण फोन मात्र करत जाऊ हि ग्वाही तिने दिली होती.\nतुमचे जे काही पैसे झाले असतील आताच्या फोन चे ते मी तुम्हाला देईन असे म्हणत ती त्यांचे उपकार मानत होती. तीच हे साधं बोलणं त्याला खूपच आवडलं होत . तो काहीही न बोलता तिथून निघाला. सदाशिव ला एकच प्रश्न मनात सारखा डोकावत होता तो म्हणजे हि मुलगी एका नोकरी साठी इथे का आली होती आणि शेठ ने तिला इतकी मोठी जवाबदारी दिली होती.\nधड इंग्रजीत स्वतःची स्वाक्षरी हि न करता येणारी हि खरंच तितक्या योग्यतेची असावी का असे असंख्य प्रश्न त्याच्या भोवती घिरट्या घालत होते. आणि मधेच त्याला कोणी तरी अडवले .\nतुम्‍हाला य�� पोस्‍ट आवडू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/instead-of-focusing-on-governance-were-busy-settling-political-scores/", "date_download": "2020-09-24T18:56:43Z", "digest": "sha1:ELALL4B5D6OQCTMSOYQTMCOPVCKGIAY5", "length": 18519, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोविडवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आम्ही राजकीय स्कोअर सोडविण्यात व्यस्त - मिलिंद देवरा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nकोविडवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आम्ही राजकीय स्कोअर सोडविण्यात व्यस्त – मिलिंद देवरा\nमुंबई : सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या. बॉलिवूडमधील नेपोटिझम. बिहार पोलिसांची मुंबईत एन्ट्री. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याच्या मागणीसाठी बिहार सरकारसह राज्यातील भाजपची उत्सुकता… या सर्व प्रकरणात प्रकर्षाने वेळोवेळी ठाम मत मांडणारी अभिनेत्री कंगना रणौतचा टिवटिवाट. पुढे हे प्रकरण इतके चिघळले की, कंगना विरुद्ध शिवसेना असे चित्र राज्यात उभे राहिले.\nकंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणे, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधणे, मी मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, अशा विविध वक्तव्यांतून कंगना सतत चर्चेत राहिली आहे. यातून कंगना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष वाढत गेलेला राज्याने पाहिला. याच पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र कोरोनाशी गंभीररीत्या लढत आहे. राज्यात कोरोनाने कहर केला आहे. त्याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, कोविड कारभारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आम्ही राजकीय स्कोअर सोडविण्यात व्यस्त आहोत, असे मिलिंद देवरा म्हणाले.\nतसेच, कोविडच्या या काळात राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची आणि आपल्या प्रायोरिटीज ठरविण्याची गरज आहे, असेही मिलिंद देवरा यांनी म्हटले आ��े. दरम्यान, ठरल्याप्रमाणे कंगना रणौत आज मुंबईत परतली आहे. तिला केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. वाय दर्जाची सुरक्षा मिळवणारी कंगना पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. तसेच, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपाने तिचे मुंबईतील कार्यालयावर अवैध बांधकाम सांगत आज हातोडा चालवला.\nमुंबई उच्च न्यायालयाने हे तोडकाम थांबविले आहे. दरम्यान, कंगनाचे मुंबईला पाकिस्तान संबोधणे, वेळोवेळी मुंबई विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यावरून कंगनाचा अनेक स्तरांतून विरोध करण्यात येत आहे. तसेच, मनपानेही कंगनाच्या कार्यालयावर आताच जेसीबी चालवणे गरजेचं होतं का, असाही प्रश्न बॉलिवूडमधून उपस्थित केला जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleछत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार यापूर्वी बघितलं नाही – देवेंद्र फडणवीस\nNext articleआमच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारला टिकवता आले नाही : देवेंद्र फडणवीस\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंध��\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/not-just-facebook-so-how-did-you-get-banned-t-raja-singh/", "date_download": "2020-09-24T16:55:12Z", "digest": "sha1:UPP3LJOQPR4IQM3NETODFUYZXQSH6H6R", "length": 15455, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "फेसबुकवरच नाही मग बंदी कशी घातली ? - टी. राजा सिंग - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nफेसबुकवरच नाही मग बंदी कशी घातली – टी. राजा सिंग\nनवी दिल्ली : भाजपाचे आमदार टी. राजा सिंग यांच्यावर फेसबुकने बंदी घातली. द्वेषयुक्त सामग्री प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून फेसबुकने ‘धोकादायक व्यक्ती’ असा त्यांचा उल्लेख केला आहे. यावर टी. राजा म्हणालेत मी एक वर्षपूर्वीच फेसबुक सोडले आहे. मग, फेसबुकने माझ्यावर बंदी कशी टाकली फेसबुक काँग्रेसच्या दबावाखाली काम करते का फेसबुक काँग्रेसच्या दबावाखाली काम करते का पुढे, फेसबुक तटस्थ आहे असा बचाव करताना टी. राजा म्हणाले फेसबुकचा भाजपाशी संबंध जोडणं चूक आहे. नवीन अकाऊंट सुरू करण्यासाठी मी फेसबुकला आहे. सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन देणार आहे.\nतेलंगणामधील भाजपाचे एकमेव आमदार असलेले टी. राजा सिंग म्हणाले – एप्रिल २०१९ पासून माझा फेसबुक अकाऊंट नाही. फेसबुकने कारवाई केलेली पेजेस माझ्या समर्थकांनी तयार केले असावेत.\nफेसबुकने बॅन केल्याचे म्हटल्याबाबत ते म्हणाले की, “मी याप्रकरणी हैदराबाद पो��ीस सायबर क्राइमला ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पत्र लिहून माझे अधिकृत फेसबुक वेरिफाइड पेजेस ‘हॅक’ झाल्याचे सांगितले होते. यानंतर नवे पेज सुरू केले होते ते एप्रिल २०१९ मध्ये डिलीट केले. मी फेसबुकवरच नाही तर बंदी आणण्याचा प्रश्नच येत नाही”.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleउपचाराअभावी कोणाचाही मृत्यू होता कामा नये; पवारांनी टोचले प्रशासनाचे कान\nNext articleमहाराष्ट्रातील २३ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nप्रकाश आंबेडकर लढणार बिहार विधानसभेची निवडणूक\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आण���...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ranaut-will-be-home-quarantine-after-she-landed-in-mumbai-kishori-pednekar/", "date_download": "2020-09-24T17:52:38Z", "digest": "sha1:BWR4GMVTW7H2AZN5GGSH27A3754SOGZX", "length": 15212, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मुंबईत पाय ठेवताच कंगना होम क्वारंटाईन होईल, महापौरांची माहिती - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nमुंबईत पाय ठेवताच कंगना होम क्वारंटाईन होईल, महापौरांची माहिती\nमुंबई : मुंबई (Mumbai) शहराचा अपमान केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही येत्या ९ तारखेला मुंबईत परतणार येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.\nयेत्या बुधवारी कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. ICMR च्या मार्गदर्शक तत्वानुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. मी प्रशासनाकडून माहिती घेतली. आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल, अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसूर्याभोवती पडलं खळं : शास्त्रीय कारण काय\nNext articleईडीचा दणका : चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअम���ी पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3139", "date_download": "2020-09-24T18:13:12Z", "digest": "sha1:VXOL5JIDZOSLXMOXSFQMSSBNBDIJBQXQ", "length": 8134, "nlines": 131, "source_domain": "pcnnews.in", "title": "मोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > मोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह\nमोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह\nमोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह\nदुपार पर्यंतच्या अहवालात दिलासा\nपरळी तालुका आरोग्य विभागाच्या वतिने तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज परळी तालुक्यातील मोहा आणी पोहनेर गावातील व्यापारी,शेतकरी,कामगार व इतर नागरिकांची आज रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली.\nमोहा प्राथमिक आरोग्य ��ेंद्रात 52नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 52 पैकी एकही कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आलेला नाही.\nपोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात 78 नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 78 पैकी एक व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.\nमोहा व पोहनेर येथे दुपार पर्यत 130 पैकी एकच व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.\nमोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे व त्यांची आरोग्य टिम यासाठी परिश्रम घेत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा ‘सेवा सप्ताह’\nकांदा निर्यातीवर निर्बंध त्वरित हटवा-वसंत मुंडे\nखा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना\nशेतकरी कंपनीच्या नावावर लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या निसर्ग संस्थेवर कडक कारवाई करा-उत्तमराव माने\nparli corona update:काल पाठवविलेल्या 34 स्वॕब पैकी 1 व्यक्ती “पाॕझिटिव्ह”\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/sandwiches-from-the-home-compound-broke-down/articleshow/71037981.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T19:27:43Z", "digest": "sha1:X626LD42VV76BFNMTDIU6IEYYC4JYIK5", "length": 12135, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत ���सल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nघराच्या कपाउंडमधील चंदनाचे झाड तोडले\nशहरातील स्टेशन रोड येथील सथ्था कॉलनी येथील शांतीनिकेतन नावाच्या घराच्या कपाउंडमध्ये घुसून चंदनाचे झाड तोडण्यात आले...\nनगर : शहरातील स्टेशन रोड येथील सथ्था कॉलनी येथील शांतीनिकेतन नावाच्या घराच्या कपाउंडमध्ये घुसून चंदनाचे झाड तोडण्यात आले. चंदनाची लाकडे नेत असताना घरमालकाने हटकल्यानंतर चोरटे पसार झाले. पाच चोरटे असल्याने याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nयाप्रकरणी करण किशोर गांधी यांनी फिर्याद नोंदविली आहे. शनिवारी पहाटे गांधी कुटुंब घरात झोपले होते. त्या वेळी चोरटे राहत्या घराच्या कपाउंडमध्ये घुसले. कपाउंडमध्ये लावलेले चंदनाचे झाड तोडून त्याची लाकडे तोडून नेत होते. त्या वेळी करण गांधी यांनी चोरट्यांना हटकले. परंतु, एका चोरट्याने गांधी यांना, 'तू झोप रे, आरडाओरड करू नको', असा दम दिला. परंतु गांधी यांनी प्रतिकार केल्यानंतर चोरटे चंदनाची लाकडे टाकून पळून गेले. त्यानंतर गांधी यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nशहरातील चितळे रोड येथील एका इमारतीसमोरून दिवसा दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हार्दिक लखमीचंद जगड यांनी नेता सुभाष चौक येथील श्रीनातजी निवास येथे दुपारच्या वेळेस दुचाकी पार्क केली. त्या वेळी चोरट्याने दुचाकी चोरू नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n 'या' निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आम...\nSujay Vikhe Patil: शरद पवार-राजनाथ सिंह भेट; 'हा' खासदा...\nOnion Price: निर्यातबंदीनंतरही 'या' बाजारात कांद्याची च...\nRadhakrishna Vikhe: तेव्हा देशाचे कृषिमंत्री कोण होते\nMaratha Reservation: मराठा आरक्षण - भाजपचे खासदार संभाज...\nराज्यात काँग्रेसचा एकही आमदार येणार नाही: विखे-पाटील महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/manali", "date_download": "2020-09-24T17:58:56Z", "digest": "sha1:4YO5JJRQ6W7YWE3S6NZTZNEYD5Z6REKS", "length": 5718, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहिमाचल प्रदेशला लेहशी जोडणार 'अटल बोगदा' तयार\nभारत-चीन तणाव : हिमाचल प्रदेशला लेहशी जोडणारा 'अटल बोगदा' तयार\nतिबेटी नागरिकांनी असे केले भारतीय लष्कराचे स्वागत, व्हिडिओ व्हायरल\nमनालीच्या हिडिम्बा मंदिर परिसरात हिमवृष्टी\nमनालीत हिमवर्षावामुळे वाहतूक सेवा ठप्प\nकु्ल्लू: बर्फ हटवण्याचे काम जोरात सुरू\nफसवणूक; ‘मेक माय ट्रिप’ला ५० हजारांचा दंड\nलाहौलीमध्ये रस्त्यांवर साचलेला बर्फ हटवण्याचे काम सुरू\nरोहतांग परिसरातून २०० जणांची सुटका\nमनाली येथील हनुमान तिब्बा येथे बर्फवृष्टी\nसाताऱ्याच्या मनालीची 'इस्त्रो'त झेप\nअहमदाबादः राइड तुटून झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू; १५ जखमी\nमनाली-स्पीटी महामार्ग पुन्हा खुला\nमनालीः लेहचा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी\n...आणि नवरीमुलगी वरातीत घोड्यावर बसून आली\nहिमाचल प्रदेश: बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत\nदिल्ली: सहलीसाठी पैसे हवेत म्हणून २० वर्षीय तरूणाने केला चोरीचा प्रयत्न\n‘मनाली क्रीम’ची नशेबाजांना चटक\nकाश्मीर,हिमाचलमध्ये बर्फ हटविण्यास सुरुवात\n30 वर्षीय रशियन महिलेवर सामूहिक बलात्कार\nहिमाचल पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी हवाई दल\nजम्मू काश्मीर हिमाचल आणि पंजाबमध्ये पूर परिस्थिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-24T19:25:03Z", "digest": "sha1:2NSVKTBUTE6GKWW7JRHCJ62NZEXL5R3B", "length": 2362, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४१७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. ४१७ मधील मृत्यू\n\"इ.स. ४१७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१४ रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/28-new-signals-in-navi-mumbai-1540098/", "date_download": "2020-09-24T18:58:34Z", "digest": "sha1:JXHMWXB2USIVD5L6P6WMFDKIVIBCY3Z6", "length": 15092, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "28 new signals in Navi Mumbai | नवी मुंबईत २८ नवीन सिग्नल | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनवी मुंबईत २८ नवीन सिग्नल\nनवी मुंबईत २८ नवीन सिग्नल\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघा ते पनवेल दरम्यान २८ नवीन सिग्नल लावण्यात येणार आहेत.\nनवी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या चौकांतील सिग्नल बंद पडले आहेत. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर)\n; बंद पडलेले सिग्नलही सुरू करणार\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघा ते पनवेल दरम्यान २८ नवीन सिग्नल लावण्यात येणार आहेत. सध्या या भागात एकूण ६७ सिग्नल आहेत. नवे २८ सिग्नल लावल्यानंतर आणि शहरात महत्त्वाच्या सहा ठिकाणी बंद असलेली सिग्नल यंत्रणा दुरुस्त केल्यानंतर वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि विविध ठिकाणची कोंडीची समस्या सुटेल, असा विश्वास वाहतूक विभागाने व्यक्त केला आहे.\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल-शीव महामार्गावरील वाशीपर्यंतचा महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच मार्ग व नेरुळ-उरण-पनवेल महामार्गापर्यंतचे विस्तीर्ण रस्ते येतात. तेथील वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी वाहतूक विभागावर आहे. शहरात दिवसागणिक वाढणारी वाहने, अपघात पाहता वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना बरीच कसरत करावी लागते. शहराचा वाढता विस्तार पाहता वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिका व पनवेल विभागात स्थानिक आस्थापनेच्या मदतीने शहराअंतर्गत रस्त्यांवर तसेच महामार्गावर विविध ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार व वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार काही विभागांत सम-विषम पार्किंग व्यवस्था केली जाते. तसेच काही अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांच्या हरकती सूचना मागवून सिग्नल लावले ��ातात. सध्या शहरात एकूण ६७ ठिकाणी सिग्नल आहेत. अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणाच वारंवार बंद पडते.\nनवी मुंबई पालिका हद्दीत सीवुड्स, एल अँड टी उड्डाण पुलाच्या पूर्व-पश्चिम दिशेला असणारे दोन्ही सिग्नल फक्त नावापुरते आहेत. आम्रमार्गावरील नेरुळ उरण फाटा, तसेच महामार्गावरील अनेक सिग्नल बंद आहेत. खारघपासून पनवेलच्या हद्दीतही अनेक ठिकाणी सिग्नल अनेकदा बंद पडतात. अनेक वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.\nवाहतूक विभागाच्या सूचनेनुसार शहरात स्थानिक आस्थापनांकडून सिग्नल यंत्रणा बसविली जाते, या स्वयंचलित यंत्रणांच्या देखभालीची जबाबदारी सीएमएस कंपनीकडे आहे. याबाबत वाहतूक विभागाने तात्काळ योग्य ती कारवाई करून सिग्नल यंत्रणेत सुधारणा करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.\n६७ शहरातील एकूण सिग्नल\n१३ नवी मुंबई पालिकेकडून प्रस्तावित\n०३ पनवेल महापालिकेकडून प्रस्तावित\nशीव-पनवेल महामार्गावरील उरण फाटा, नेरुळमधील एल. पी. सर्कल, सानपाडा येथील उड्डाण पुलाखालील सिग्नल, सीवूड्सजवळील पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या दोन्ही चौकांतील सिग्नल असे एकूण सहा सिग्नल वारंवार बंद पडतात. शीव-पनवेल महामार्गवरील टोलवेज प्रा. लि. कंपनी तसेच पीडब्लूडी यांच्या वादात मुख्य रस्त्यावरील सिग्नल बंद आहेत.\nनवी मुंबई वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या बंद सिग्नल यंत्रणांचा आढावा घेण्यात आला आहे. तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील, तर काही ठिकाणी नवे सिग्नल उभारले जातील.\n– नितीन पवार, उपायुक्त वाहतूक विभाग नवी मुंबई\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले ���ैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 विसर्जनासाठी चोख व्यवस्था\n2 शहरबात- पनवेल : ‘विद्युत’वेगाने घेतलेल्या निर्णयांचे ‘धक्के’\n3 कुटुंबसंकुल : एकटे ना आम्ही..\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=4", "date_download": "2020-09-24T16:53:55Z", "digest": "sha1:J54RZUKBCYXHQFFNSA5RVHQASTEPRAGJ", "length": 3653, "nlines": 73, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": ", | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nनोकरी करा, पण आरोग्य सांभाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/06/OPEN-SALOON-SHOP.html", "date_download": "2020-09-24T18:13:27Z", "digest": "sha1:F5TXZYJXDCIY6OH2XSBJNH2T55IQNBIJ", "length": 10152, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "२८ जूनपासून नागपुरातील सलून उघडणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर २८ जूनपासून नागपुरातील सलून उघडणार\n२८ जूनपासून नागपुरातील सलून उघडणार\nमनपाचे आदेश जारी : नियमांचे पालन करणे आवश्यक\nराज्य शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने मागील तीन महिने बंद असलेले केशकर्तनालय अर्थात सलूनची दुकाने रविवार २८ जून पासून उघडण्यात येतील. परंतु दुकाने उघडल्यावर घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही तेवढेच अत्यावशक आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेने शनिवारी (ता. २७) एक आदेश जारी करुन ही नियमावलीही नमूद केली आहे.\nया आदेशानुसार, सलून आणि ब्युटी पार्लर मर्यादित ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि तीसुद्धा पूर्वनिर्धारीत वेळ घेऊन उघडण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. हेअर कट, हेअर डाईंग, वॅक्सीन, थ्रेडिंग हे या दुकानांच्या माध्यमातून करता येईल. त्वचेशी निगडीत कुठलीही सेवा या दुकानातून देता येणार नाही. यासंदर्भात दुकानाच्या दर्शनी भागात ठळकपणे फलक लावणे आवश्यक राहील. सलून, ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्क, ॲप्रॉन, ग्लोव्ज्‌ वापरणे बंधनकारक राहील. ज्या वस्तूंशी ग्राहकांचा संपर्क येईल उदा. खुर्ची, अशा सर्व वस्तू प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर निर्जंतुक करणे आवश्यक आहे. इतर सर्व जागा आणि जमिनीचा पृष्ठभाग प्रत्येक दोन तासानंतर निर्जंतुक करावा लागेल. ग्राहकांसाठी डिस्पोजल टॉवेल आणि नॅपकिनचा वापर करावा लागेल. ज्या वस्तू डिस्पोसेबल आहेत त्यांना प्रत्येक ग्राहकांना सेवा दिल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. ग्राहकांच्या माहितीसाठी सर्व सलूनमालकांनी दुकानाच्या दर्शनी भागात या सर्व बाबींची माहिती देणारा फलक लावणेही अत्यावश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mla-vikram-sawant-corona-positive/", "date_download": "2020-09-24T17:35:08Z", "digest": "sha1:CCQEYDBC65OKC6KQYLZFPOGI2N36PFQM", "length": 16013, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "जतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पॉझिटिव्ह - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nजतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पॉझिटिव्ह\nसांगली : जतचे आमदार विक्रम सावंत (Vikram Sawant) कोरोना (Corona) पॉझिटिव���ह आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून बाहेर पडतानाच त्यांचा चाचणी अहवाल आला. दरम्यान जिल्ह्यात शुक्रवारी उच्चांकी १ हजार ३७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. एका दिवसात पहिल्यांदाच रुग्णसंख्येने एक हजाराचा आकडा पार केला. शुक्रवारी जिल्ह्यात ३१ आणि परजिल्ह्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. उपचाराखालील ७६५ व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत.\nजिल्ह्यात शुक्रवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या १५ हजार ६५० झाली आहे. शुक्रवारअखेर ८ हजार ३८६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या ६ हजार ६६७ व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी ७६५ व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील ६१५ व्यक्ती ऑक्सिजनवर, १०१ व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, ९ व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर, ४० व्यक्ती इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहेत. उपचाराखालील ४ हजार २४ व्यक्ती होम आयसोलेशन आहेत. शुक्रवारअखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या ५९७ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. शुक्रवारी सांगली महापालिका क्षेत्रातील ४९० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील ३२५, मिरजेतील १६५ व्यक्तींचा समावेश आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसुशांत सिंहच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार आदित्य ठाकरेंशी मिळतेजुळते पात्र\nNext articleरियाचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला सात दिवसांची एनसीबी (NCB) कोठडी\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishortstory.com/", "date_download": "2020-09-24T17:02:57Z", "digest": "sha1:DCD5CNM7U7SLQUE2S7GR2OFR7XABQGHN", "length": 5550, "nlines": 114, "source_domain": "www.marathishortstory.com", "title": "मराठी Short Stories", "raw_content": "\nSonal ऑगस्ट ०१, २०२०\nखाडीजवळ एक पडकं घर होत, तेथे सहसा कोणीही राहत नसे. काही जण त्या उसाट जागेचा वापर पत्ते खेळण्यासाठी तर काही जण दारू पिण्यासाठी करत होते मात्र त्यादिवश…\nSonal जुलै २८, २०२०\nशेठ कडून मिळालेल्या पैशाने आजी संसार चालवत होती. मुलगा आणि सुन गेल्याच दुःख मनाच्या खोल कप्प्यात ठेवून तिने नातवासाठी जगण्याचा निर्धार केला होता व त्…\nSonal जुलै २५, २०२०\nजयेश ने आपला निकाल मित्राच्या मोबाइल वर पाहिला आणि सरळ घरच्या दिशेकडे न जाता तो खाडीच्या दिशेने एकटाच जाऊ लागला तेव्हा त्याचा मित्र साहिल त्याला थांब…\nSonal जुलै २४, २०२०\nअजिंक्य (lone survivor) Part 1 अजिंक्य (lone survivor) Part 2 अजिंक्य (lone survivor) Part 3 नेहमी सारखी सुंदर संध्याकाळ होती, तांबूस आकाशी स्वर्ग, उ…\nSonal जुलै २३, २०२०\nआज रमाची सकाळपासून लगबग सुरू होती.तिने घाईघाईत तिच्या मुलीला जेवू घातले व शाळेची तयारी करून शाळेत सोडून आली जणू तिला कुठली एक्स्प्रेस ट्रेन ध…\nMarathi Short Story फेब्रुवारी ०३, २०२०\nकविता - Kavita Part 1 कविता - Kavita Part 2 कविता - kavita part 3 कविता - (kavita) Part 4 कविता ��ेहमीप्रमाणे सकाळी उठून कामावर …\nSonal जानेवारी ०५, २०२०\nअजिंक्य (lone survivor) Part 1 अजिंक्य (lone survivor) Part 2 पहाटेला रोजचा alarm वाजला, उठल्यावर त्याने रोजच्या प्रमाणे हॉल …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-after-budget-railway-passengers-may-get-a-shock-increase-in-fares-possible-1829199.html", "date_download": "2020-09-24T18:59:30Z", "digest": "sha1:QOEXMLQRR6GXEWLIIPBGMFSC24JIPIJF", "length": 27148, "nlines": 306, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "After budget railway passengers may get a shock increase in fares possible, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्���ांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nअर्थसंकल्पानंतर रेल्वे प्रवाशांना बसू शकतो धक्का, दरवाढ होण्याची शक्यता\nअरविंद सिंह, नवी दिल्ली\nअर्थसंकल्प सादर केल्यानंतर रेल्वे भाड्यात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी रेल्वे स्थानक विकास, सुपरफास्ट-सर्व्हिस सरचार्ज लावून प्रवाशांचा खिसा रिकामा केला जाईल. त्याचबरोबर उपनगरी रेल्वे सेवेच्या (लोकल) भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. मर्यादित उत्पन्न आणि अनियंत्रित खर्चामुळे आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी सरकारकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही.\nविकासदर ६ ते ६.५ टक्के राहिल, आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज\nरेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ जानेवारीला मेल-एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी, दुरांतोसह लांब पल्ल्याच्या ३५० रेल्वेच्या सर्व श्रेणींचे भाडे वाढवण्यात आलेले आहे. यामुळे रेल्वेला वार्षिक २३०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. परंतु, प्रवाशांमध्ये वार्षिक तोटा ५५ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन आदींवर ६७ टक्के पैसे खर्च होत आहे. यामुळे रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो ९८.४४ टक्केपर्यंत गेला आहे. म्हणजेच १०० रुपये कमावण्यासाठी रेल्वेला ९८.४४ रुपये खर्च होत आहे.\nअर्थसंकल्पापूर्वीच लागू होतील हे बदल\nमेल-एक्स्प्रेस रेल्वेंना सुपरफास्ट घोषित करुन अप्रत्यक्षरित्या भाडे वाढवले जाऊ शकते. त्याचबरोबर रेल्वे स्थानक विकास सरचार्ज पहिल्यांदा लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर आरक्षण शूल्क आणि सेवा शुल्कात वाढ केली जाऊ शकते. लोकलच्या दरातही ३ ते ५ पैसे प्रति किमी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, सरकार मोठा विचार करुन या दिशेने पुढे जात आहे. कारण, नियमित प्रवाशांची नाराजी रेल्वेसमोर समस्या निर्माण करु शकते. देशात प्रतिदिन २ कोटी ४० लाख रेल्वे प्रवाशांमध्ये लांब पल्ल्याचे प्रवासी १४ ते १५ लाख आहेत. उर्वरित नियमित प्रवासी आहेत.\nविप्रोच्या सीईओंचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पायउतार\nरेल्वे मंडळाचे अधिकारी प्रवासी दरात पुन्हा वाढ करण्यासाठी वातावरण निर्मिती करत आहेत. यासाठी अधिकारी अनेक पद्धतीने प्रचार करत आहेत. अधिकाऱ्यांकडून लेख लिहिले जात आहेत. त्यामुळे भाडे वाढ केल्यास जनतेतून तीव्र प्रतिक्रिया येऊ नये असा प्रयत्न केला जात आहे.\nदि. १ जानेवारीपासून लांब पल्ल्याच्या सर्व श्रेणीच्या मूळ भाड्यात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सर्व श्रेणीत चार पैसे प्रती किमी आणि स्लीपर श्रेणीत दोन पैसे प्रती किमी दराने भाड्यात वाढ केली होती. त्यावेळी भाडेवाढीवर लोकांनी कोणतीच प्रतिकूल प्रतिक्रिया दिली नव्हती.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयो��ाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nBudget 2020: प्रसिध्द पर्यटन स्थळांना 'तेजस' एक्स्प्रेसने जोडणार\nपरवडणारी घरे देणाऱ्या बांधकाम विकसकांना एक वर्षाची 'कर विश्रांती'\n'प्रत्येक जिल्ह्यात आयुष्मान भारत रुग्णालय, २०२५ पर्यंत टीबीमुक्त देश'\nवडिलांच्या निधनानंतरही त्या अधिकाऱ्याकडून कर्तव्याला प्राधान्य\nविरोधाच्या नावाखालील हिंसाचार देशालाच कमकुवत करतो: राष्ट्रपती\nअर्थसंकल्पानंतर रेल्वे प्रवाशांना बसू शकतो धक्का, दरवाढ होण्याची शक्यता\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेर���केवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-ms-dhoni-singing-song-jab-koi-baat-bigad-jaaye-watch-video-here-sakshi-dhoni-s-friend-preeti-shared-this-video-on-instagram-going-viral-1825230.html", "date_download": "2020-09-24T17:34:43Z", "digest": "sha1:JIKIQ5U5SAPDWBMLMLHBUMKXVNHCNGF3", "length": 24356, "nlines": 298, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ms dhoni singing song jab koi baat bigad jaaye watch video here sakshi dhoni s friend preeti shared this video on instagram going viral, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन प���ढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआज��े राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमाहीनं गायले 'वफादारी की वो कसमें...' गाणं, मग चर्चा तर होणारच ना\nHT मराठी टीम, रांची\nभारतीय संघातील लोकप्रिय चेहरा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्वचषक स्पर्धेपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. क्रिकेटपासून दूर असलेल्यानंतर निवृत्तीपासून ते काश्मीरमध्ये गस्त घालण्यापर्यंतच्या वृत्तामुळे चर्चेत होता. त्यानंतर आता त्याच्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.\nदेशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्यावा, हिनाची शहांकडे मागणी\nरांची येथील घरी धोनी आणि साक्षी यांनी मित्रमंडळीसोबत धमाल मजा केली. यावेळी धोनीने चक्क गाणे गायल्याचे समोर येत आहे. साक्षीची मैत्रिण प्रीती सिमोसने इंस्टाग्रामच्या माध्यमातून धोनी गात असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रीतीने याला भन्नाट कॅप्शनही दिलय.\nICC Test Ranking: स्मिथला मागे टाकत कोहली पुन्हा अव्वलस्थानी\nमाही सर्व गुण संपन्न आहे पण हा व्हिडिओ स्वत:च्या जबाबदारीवर पाहा. व्हिडिओ शेअर केल्यामुळे मला मारु नकोस माही, असा उल्लेखही प्रितीने पोस्टमध्ये केलाय. या व्हिडिओमध्ये धोनी 'जब कोई बात बिगड़ जाए' या गाण्यातील 'वफादारी की वो कसमें...' या ओळी गायला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा मोनू सिंह देखील धोनीसोबत दिसत आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्��ा निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\n'ती' खुश तर 'मी' खुश हे मला कळलंय : धोनी\nकोरोना: तुटपुंज्या मदतीवरुन धोनीला ट्रोल करणाऱ्यांवर साक्षी भडकली\nHBD Dhoni Video: माहीच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा खास क्षण\nVIDEO: धोनीचा निवृत्तीनंतरचा प्लॅन व्हायरल\nधोनीच्या निवृत्तीवर शास्त्रींनी केली 'मन की बात'\nमाहीनं गायले 'वफादारी की वो कसमें...' गाणं, मग चर्चा तर होणारच ना\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेव�� हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/amarnath-yatra-adjourned-today-due-to-separatist-strike-aau-85-1930171/", "date_download": "2020-09-24T18:57:21Z", "digest": "sha1:4XGXH4NRWNICO6YEP3Y7446ENNTXPOLP", "length": 12658, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amarnath yatra adjourned today due to separatist strike aau 85 |जम्मू-काश्मीर: फुटिरतावाद्यांच्या बंदमुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरती स्थगित | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nजम्मू-काश्मीर: फुटिरतावाद्यांच्या बंदमुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरती स्थगित\nजम्मू-काश्मीर: फुटिरतावाद्यांच्या बंदमुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरती स्थग��त\nविशेष बाब म्हणजे या पवित्र गुहेचा शोध १८५० मध्ये मुस्लीम मेंढपाळ बुटा मलिक यांनी लावला आहे.\nफुटिरतावाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये बंद पुकारल्याने अमरनाथ यात्रा शनिवारी (आज) एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना जम्मूवरुन काश्मीर खोऱ्याकडे जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. बंदमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन भाविकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\n१३ जुलै हा दिवस जम्मू आणि काश्मीर राज्यात शहीद दिवस म्हणून पाळण्यात येतो. याच दिवशी १९३१ मध्ये डोग्रा महाराजाच्या सैन्याने श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाबाहेर गोळीबार करीत अनेक काश्मीरी नागरिकांचे प्राण घेतले होते. या शहीदांनी आठवण म्हणून आजच्या दिवशी राज्यात फुटिरतावादी नेत्यांनी बंद पुकारला आहे.\nदरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील घटनास्थळी जाऊन या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान त्यांनी राज्यापालांवर कठोर टीका केली. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल हे भाजपाचे व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांनी या स्मृतीस्थळाला भेट दिलेली नाही.\nहिमालय पर्वत रागांमध्ये असलेल्या पवित्र गुहेतील भगवान अमरनाथांचे दर्शन घेण्यासाठी अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा ही यात्रा १ जुलैपासून सुरु झाली असून १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे, आत्तापर्यंत या यात्रेत दीड लाख भाविकांनी सहभाग नोंदवला आहे.\nपवित्र गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी १४ किमी लांबीचा बालटल ट्रेक करुन जाता येते किंवा लांबच्या मार्गावरील ४५ किमीच्या पहलगाम ट्रेकद्वारेही इथे पोहोचता येते. या यात्रेतील दोन्ही बेस कँम्पर्यंत हेलिकॉप्टरने जाण्याचीही सुविधा आहे. विशेष बाब म्हणजे या गुहेचा शोध १८५० मध्ये मुस्लीम मेंढपाळ बुटा मलिक यांनी लावला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 बिझनेस पार्टनर्सनी खोट्या सह्या करुन साडेचार कोटींचं कर्ज घेतलं, सेहवागच्या पत्नीचा आरोप\n2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\n3 बीफ सूप पितानाचा फोटो पोस्ट केल्याने मुस्लीम तरुणाला जमावाकडून मारहाण\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/why-there-should-be-students-council-139556/", "date_download": "2020-09-24T19:07:53Z", "digest": "sha1:W2BGICNGNDB2V6AF4EJUQEORXQNYDA4N", "length": 14922, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘स्टुडंट्स कौन्सिल’ हवीय कशाला? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘स्टुडंट्स कौन्सिल’ हवीय कशाला\n‘स्टुडंट्स कौन्सिल’ हवीय कशाला\nविद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचा शिक्षण पूरक उपक्रमांमधील सहभाग वाढण्यासाठी अस्तित्वात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ‘विद्यार्थी परिषदे’ची (स्टुडंट्स कौन्सिल) मजल वर्षभरात एखाददुसऱ्या कार्यक्रमाच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळे,\nविद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचा शिक्षण पूरक उपक्रमांमधील सहभाग वाढण्यासाठी अस्तित्वात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ‘विद्यार्थी परिषदे’ची (स्टुडंट्स कौन्सिल) मजल वर्षभरात एखाददुसऱ्या कार्यक्रमाच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळे, गाजावाजा करून निवडणुकांच्या माध्यमातून अस्तित्वात येणाऱ्या विद्यार्थी परिषदेचे फलित काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.‘विद्यार्थी कल्याण विभागा’च्या माध्यमातून परिषदेने विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न हाताळावे तसेच त्यांचा शिक्षण पूरक उपक्रमांमधील सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पण, फेब्रुवारी महिन्यात आयोजिण्यात आलेल्या ‘ड्राय होळी’ या उपक्रमाव्यतिरिक्त एकही सांस्कृतिक, सामाजिक वा क्रीडाविषयक उपक्रम परिषदेच्या माध्यमातून झालेला नाही. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनाही प्रतिनिधित्व असावे यासाठी ‘महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमां’नुसार दरवर्षी विद्यार्थी कौन्सिल स्थापन केली जाते. विविध भागातील, स्तरातील विद्यार्थ्यांना या परिषदेवर प्रतिनिधित्व दिले जाते. विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि संलग्नित पदवी महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी १५ सदस्यांची निवड करतात. पण, दरवर्षीच परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांचे प्रमाण नगण्य असते. नाही म्हणायला विद्यापीठाचा लोगो असलेले निळ्या रंगाचे ब्लेझर या विद्यार्थ्यांना मिळतात. एरवी कार्यक्रम तर सोडाच; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचीही दखल परिषदेच्या माध्यमातून घेतली गेली आहे किंवा तडीला लावली गेली आहे असे चित्र दिसत नाही. परिषदेच्या या कार्यक्षमतेचे खापर विद्यार्थी सदस्य ‘विद्यार्थी कल्याण विभागा’वर फोडतात. तर विभागाचे संचालक मृदुल निळे यांनी या सगळ्याला परिषदेच्या कामात फारसा रस नसलेल्या विद्यार्थ्यांना जबाबदार धरले. ‘आमच्या बैठका वरचेवर होत नाहीत. इतकेच नव्हे तर कुलगुरुंनीही आमची बैठक घेतली नाही. वर्षभरात ओळखपत्र किंवा सहभागासंबंधातील प्रमाणपत्रही मिळालेले नाही,’ अशी तक्रार परिषदेचा सदस्य केतन इंदुलकर याने केली. तर कुलगुरूंसमवेत एकदाच नव्हे तर दोन वेळा परिषदेची बैठक झाल्याचा दावा निळे यांनी केला. सहभागासंबंधातील प्रमाणपत्रे गेली दहा दिवस तयार आहेत. पण, काही विद्यार्थ्यांनी ती नेण्याचीही तसदी घेतली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परिषदेच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम ठरविला तर अनेकदा विद्यार्थीही फिरकत नाही��, अशी तक्रार त्यांनी केली.\nविद्यापीठाच्या कारभारात केवळ शिक्षक, कर्मचारी, प्राचार्याच्याच गोतावळ्याचा सहभाग आहे. हे विद्यापीठ ज्यांच्यासाठी आहे त्या विद्यार्थ्यांला येथे प्रतिनिधित्व तर आहे; पण, विद्यार्थ्यांचे हे नेतृत्व प्रभावशून्य कसे राहील याचीच काळजी दरवर्षी घेतली जाते.\nॠषिकेश जोशी, माजी ‘विद्यार्थी परिषद’ सदस्य आणि मनविसेचे विद्यापीठ उपाध्यक्ष\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 साथीच्या आजारांवरील प्रतिबंधक औषधे संपली\n2 मिठीच्या गाळात आणखी किती कोटी\n3 करारनामा दिल्यानंतरच संमती\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/avoidance-of-locomotives-due-to-engine-failure-additional-static-converter-fixes-engine-failure-problem-127646925.html", "date_download": "2020-09-24T19:02:49Z", "digest": "sha1:DVEEPZUVXMG2TXFW2N3BK66HYKXWFTDU", "length": 7854, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Avoidance of locomotives due to engine failure; Additional static converter fixes engine failure problem | इंजिन बंद पडल्याने होणारा रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार; अति���िक्त स्टेटिक कन्व्हर्टरमुळे इंजिन फेलची समस्या निकाली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंडे पॉझिटिव्ह:इंजिन बंद पडल्याने होणारा रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार; अतिरिक्त स्टेटिक कन्व्हर्टरमुळे इंजिन फेलची समस्या निकाली\nश्रीकांत सराफ | भुसावळएका महिन्यापूर्वी\nदेशात सर्वप्रथम भुसावळच्या विद्युत इंजिन कारखान्याने स्टेटिक कन्व्हर्टरचा प्रयोग केला यशस्वी\nबिघाड होऊन इंजिन बंद पडल्याने अनेक रेल्वे गाड्यांचा पूर्वी खोळंबा व्हायचा. ही समस्या निकाली निघाली असून भुसावळच्या विद्युत इंजिन कारखान्यात (पीओएच) एका इंजिनमध्ये अतिरिक्त स्टेटिक कन्व्हर्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे एका कन्व्हर्टरमध्ये बिघाड झाल्यास दुसरे कन्व्हर्टर काम करेल. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार आहे. देशभरात सर्वप्रथम भुसावळच्या पीओएचने हा प्रयोग यशस्वी केले आहे.\nभारतीय रेल्वेत भुसावळ पीओएच कारखान्याचे नाव गाैरवाने घेतले जाते. भुसावळ पीओएच कारखान्यात यापूर्वी थेट अॅसेंबल इंजिन तयार केले जात हाेते. चित्तरंजनपाठाेपाठ भुसावळ पीओएच कारखान्याने हा बहुमान पटकावला होता. पीओएच कारखान्यात २०१२ ते २०१५ या काळात २३ इंजिनांची निर्मिती करण्यात आली हाेती. तसेच रेल्वे इंजिनात वातानुकूलित यंत्रणा लावण्याचाही प्रयोग कारखान्याने यशस्वी केला आहे. त्याहून पुढे जात आता बिघाड झालेले इंजिन पूर्ववत होण्यासाठी अतिरिक्त स्टेटिक कन्व्हर्टरचा पर्याय शोधला आहे.\nभुसावळ विभागात लावली यंत्रणा\nही यंत्रणा भुसावळ विभागातील इंजिन क्रमांक २२३०७ मध्ये लावली आहे. यात पूर्वी १८० केव्हीएचे एकच कन्व्हर्टर युनिट हाेते. ते काढून तेथे १३० केव्हीए क्षमतेचे दाेन युनिट लावण्यात आले. यातील काही माेटार, पंखे, लाइट यासह अन्य यंत्रणा ही थ्री फेजवर चालते. या सर्वांना कन्व्हर्टरमधून वीजपुरवठा केला जातो.\nपीओएच कारखान्यात नेहमीच नवीन प्रयाेग केले जातात. ते यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी मेहनत घेतात. पीओएच कारखाना म्हणजे आमचे कुटुंब आहे याच भावनेतून सर्वजण काम करत असल्याने कारखान्याचा लौकिक वाढत आहे. - शिवराम, मुख्य कारखाना प्रबंधक, पीओएच, भुसावळ\nएका युनिटची किंमत लाखात\nइंजिनमधील स्टेटिक कन्व्हर्टरची किंमत ३० लाख ६६ हजार ८२० रुपये आहे. अशा प्रकारचे दोन कन्व्हर्टर इंजिनमध्ये लावल्याने मालगाड्या, रेल्वे गाड्यांचे इंजिन बंद पडण्याची समस्या आता निकाली निघेल.\nकाय काम करते स्टेटिक कन्व्हर्टर...\nभारतीय रेल्वेच्या इंजिनमध्ये स्टेटिक कन्व्हर्टर यंत्रणा लावली जाते. या यंत्रणेत सिंगल फेज वीज सप्लाय घेऊन त्याचे थ्री फेज सप्लायमध्ये रूपांतर केले जाते. अन्य उपकरणांना लागणारा थ्री फेज सप्लाय स्टेटिक कन्व्हर्टरमध्ये निर्माण होतो. त्यामुळे इंजिनच्या कार्यशैलीत याची महत्त्वाची भूमिका आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C/page/2/", "date_download": "2020-09-24T18:39:54Z", "digest": "sha1:ISNVMEXIF5ES52TC7N2LNTQGRXYHD2RD", "length": 5800, "nlines": 122, "source_domain": "jalna.gov.in", "title": "दस्तऐवज | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nसर्व कर्मचा-यांची ज्येष्ठता यादी आपले सरकार सेवा केन्द्र जनगणना नागरिकांची सनद सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक वितरण व्यवस्था\nमंठा अ‍न्नधान्य नियतन मे 2018 14/05/2018 पहा (1 MB)\nमंठा केरोसिन नियतन मे 2018 15/05/2018 पहा (312 KB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी साखर नियतन जुन, जुलै व ऑगस्ट 2018 19/05/2018 पहा (967 KB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य नियतन जुलै २०१८ 25/05/2018 पहा (4 MB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी केरोसिन नियतन जुन २०१८ अंतरीम ६०% 05/06/2018 पहा (5 MB)\nमंठा अन्नधान्य नियतन माहे जुन २०१८ 15/06/2018 पहा (971 KB)\nमंठा केरोसिन नियतन माहे जुन २०१८ 15/06/2018 पहा (272 KB)\nमंठा साखर नियतन माहे जुन २०१८ 15/06/2018 पहा (246 KB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी केरोसिन नियतन जुन २०१८ अंतरीम १००% 19/06/2018 पहा (518 KB)\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/bhavli-dam-in-igatpuri-taluka-finally-overflowed", "date_download": "2020-09-24T18:06:14Z", "digest": "sha1:FKDBPUQAU767DZSP7DQ5ROXVAMSPMN4F", "length": 4681, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Bhavli dam in Igatpuri taluka finally overflowed", "raw_content": "\nइग���पुरी तालुक्यातील भावली धरण अखेर ओव्हरफलो\nपावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्यात अखेर पावसाने काल जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.\nभावली धरण भरले म्हणजे इगतपुरी तालुक्याची बहुतांश चिंता दूर होते. भावली हे धरण दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी मात्र जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडेठाक गेल्याने धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता. भावली धरण भरण्याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.\nतालुक्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत अर्थात चोवीस तासात १०९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जवळपास १५०० दलघफू क्षमतेचे भावली धरण जुलै अखेरीस ओसांडून वाहते. मात्र यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हे धरण जवळपास १५ दिवस उशिराने भरले.\nभावली धरण भरल्यानंतरच तालुक्यातील इतर धरणे भरण्यास सुरुवात होते अशी स्थिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर भाम, दारणा, कडवा मुकणे वैतरना, वाकी आदी धरणेही भरली जातील. मात्र यावर्षी सुरुवातीचे दोन्ही महिने कोरडेच गेल्याचे सर्वच घटकात चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी जर उर्वरित धरणे भरली नाहीत तर तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kopargav-snehlata-kolhe-onion-grant-demand", "date_download": "2020-09-24T16:55:16Z", "digest": "sha1:XCVD2BBK3JU6QGHBU5KKDUWCJIP74G6I", "length": 5214, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राज्य सरकारने कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे - स्नेहलता कोल्हे", "raw_content": "\nराज्य सरकारने कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे - स्नेहलता कोल्हे\nकष्टाने पिकविलेला कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, स्नेहलता कोल्हे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून जगासह देशभरात करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रातही या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्���ामुळे लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या बाजारपेठांमुळे शेतकर्‍यांनी पिकविलेल्या माल विक्री अभावी खराब झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.\nया आर्थिक विवंचनेतून जात असताना काढलेले कांदा पीक साठवून ठेवले. त्याचेही नुकसान झाले. सध्याच्या कोसळलेल्या दरामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेल्या खर्चाच्या निम्मा खर्चही पदरात पडला नाही. अशा चोहोबाजूने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने दिलासा देण्यासाठी कांद्याला अनुदान जाहीर करावे.\nमागील सरकारच्या काळात कांदा बाजारभाव घसरणीच्या काळात तत्कालीन सरकारने कांद्यासाठी प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केले होते. या सरकारनेही कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याला विशेष अनुदान देण्याची मागणी सौ.कोल्हे यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/sports/ipl-will-be-held-in-uae-only", "date_download": "2020-09-24T17:24:39Z", "digest": "sha1:RHKWXZYS7UQCC5XRLEUQE7B2PABLMSHY", "length": 5375, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "IPL will be held in UAE only", "raw_content": "\nउच्च न्यायालयाने केले शिक्कामोर्तब\nबीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयोजन केले आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय बीसीसीआयने घेतला. पण युएईऐवजी भारतातच स्पर्धेचे आयोजन करावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी होण्याआधी मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून भरावी लागेल असे सांगितल्यानंतर याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली आहे.\nयुएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाला पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. भारताबाहेर आयपीएल स्पर्धा खेळवल्यास देशाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. लोकप्रिय टी-२० लिग म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या आयपीएलमुळे बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. ही स्पर्धा देशात भरवल्यास सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी मागणी याचिका���र्त्यांची केली होती.\nमुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि रेवती मोहिते-डेरे यांनी सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्या वकिलांना सुनावणीआधी मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून भरावी लागेल, असे सांगितल्यानंतर आपली याचिका याचिकाकर्त्यांनी तात्काळ मागे घेतली. यावेळी न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला चांगलेच सुनावत आपली नाराजी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/degree-in-textile-processing-605019/", "date_download": "2020-09-24T17:18:41Z", "digest": "sha1:O75KNYIWN2CJQH7A6EBFVWDCA3P2UQCW", "length": 10685, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील पदविका | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nइंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, वाराणसी येथे उपलब्ध असणाऱ्या टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील प्रगत पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-\nइंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, वाराणसी येथे उपलब्ध असणाऱ्या टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील प्रगत पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-\nशैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी हँडलूम, हँडलूम टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल केमिस्ट्री वा टेक्स्टाइल प्रोसेसिंग यांसारख्या विषयातील पदविका किंवा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र वा गृह-विज्ञान या विषयांसह बीएस्सी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.\nप्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.\nअभ्यासक्रमाचा कालावधी व पाठय़वेतन : दीड वर्षे. दरमहा ५०० रु. पाठय़वेतन देण्यात येईल.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, चौकघाट, ���ाराणसी- २२१००२ (उत्तर प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ जून २०१४\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 बँकिंग परीक्षांचे स्वरूप\n2 जैवविविधतेत एम्. एस्सी.\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/australian-open-2015-maria-sharapova-in-final-1065132/", "date_download": "2020-09-24T18:22:54Z", "digest": "sha1:J5Z2NLVZRYSLDJXBIFNSOOBJKO65MT2E", "length": 13082, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nराफेल नदाल व मारिया शारापोव्हा या नावाजलेल्या खेळाडूंनी सरळ तीन सेट्समध्ये आपल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मि���विले.\nराफेल नदाल व मारिया शारापोव्हा या नावाजलेल्या खेळाडूंनी सरळ तीन सेट्समध्ये आपल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताच्या लिएण्डर पेसने मार्टिना िहगिसच्या साथीत मिश्रदुहेरीत आगेकूच राखली, मात्र त्याचा सहकारी रोहन बोपण्णा याचे मिश्रदुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.\nआतापर्यंत चौदा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविणाऱ्या नदालने वेगवान खेळाचा प्रत्यय घडवीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला ७-५, ६-१, ६-४ असे पराभूत केले. त्याच्यापुढे आता टॉमस बर्डीचे आव्हान असेल. बर्डीचने स्थानिक खेळाडू बर्नार्ड टॉमिकचा ६-२, ७-६ (७-३), ६-२ असा पराभव केला.\nरॉजर फेडरर या बलाढय़ खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या आंद्रेस सेप्पीला मात्र चौथ्या फेरीत अनपेक्षित विजयाची मालिका राखता आली नाही. पावणेचार तास चाललेल्या रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने त्याला पराभूत केले. हा सामना त्याने ५-७, ४-६, ६-३, ७-६ (७-५), ८-६ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी केलेल्या चतुरस्र खेळामुळे हा सामना खूप रंगतदार झाला. अखेर निर्णायक सेटमध्ये निकने सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला व सामना जिंकला.\nविजेतेपदाची दावेदार असलेल्या शारापोव्हाने चीनची तुल्यबळ खेळाडू शुई पेंगला ६-३, ६-० असे निष्प्रभ केले. तिने केलेल्या आक्रमक खेळापुढे शुईला सूर गवसला नाही. सातव्या मानांकित एवगेनी बुचार्डला रुमानियाच्या इरिना बेगु हिच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. चुरशीने झालेला हा सामना तिने ६-१, ५-७, ६-२ असा घेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.\nमिश्रदुहेरीत पेस व हिंगिस यांनी मासा जोवानोविच व सॅम थॉम्पसन या स्थानिक जोडीचा पराभव केला. पहिल्या फेरीचा हा सामना त्यांनी ६-२, ७-६ (७-२) असा जिंकला. बोपण्णा याला मात्र चेक प्रजासत्ताकची सहकारी बार्बरा स्ट्रायकोवा हिच्या साथीत पहिल्याच फेरीत हार मानावी लागली. त्यांना क्रिस्तिना मिलादेनोविक व डॅनियल नेस्टार यांनी ६-२, ३-६, १०-४ असा सुपरट्रायबेकरद्वारा पराभूत केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशारापोव्हाला शिक्षा योग्यच -नदाल\nमारिया शारापोव्हाची फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार\nफ्रेंच ओपन स्पर्धेतून सेरेना विल्यम्सची माघार, दंडाच्या दुखापतीमुळे घेतला निर्णय\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 तो पराभव विसरणे अशक्यच – सरितादेवी\n2 बार्सिलोनाचा गोल षटकार\n3 तिरंगी मालिका: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/enquery-of-engineering-result-27224/", "date_download": "2020-09-24T19:13:59Z", "digest": "sha1:BNI2CHO2V6HKIV5SJAHN7GQFVTTHRWB5", "length": 14250, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभियांत्रिकी ‘निकाला’ची चौकशी होणार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nअभियांत्रिकी ‘निकाला’ची चौकशी होणार\nअभियांत्रिकी ‘निकाला’ची चौकशी होणार\nपुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासून निकाल जाहीर करण्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी मंगळवारी सांगितले.\nपुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासून निका��� जाहीर करण्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी मंगळवारी सांगितले. छायाप्रती मागवलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ज्यांनी छायाप्रती मागितलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याची काळजी घेण्यात येईल, असेही जोशी यांनी सांगितले.\nअभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका तपासण्यातील त्रुटी सोमवारी उघड झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मागवल्या होत्या. त्या छायाप्रतींनुसार अनेकांच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासलेल्या आढळल्या.अशा छायाप्रती विद्यार्थ्यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सोमवारी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या छायाप्रतींनुसार उत्तरपत्रिकेतील प्रश्न न तपासणे, काही प्रश्नांचे गुण एकूण गुणांमध्ये वगळणे, काही उत्तरपत्रिकांमध्ये तर विद्यार्थ्यांनी न सोडवलेल्या प्रश्नांना गुण देणे, सोडवण्यात आलेले प्रश्न न तपासणे असे अनेक घोटाळे उघड झाले होते. मुख्य निकालाआधी उत्तरपत्रिका अर्धवट तपासल्या होत्या. मात्र, पुनर्मूल्यांकन करताना आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती उपलब्ध करून देतानाही त्या तपासल्या नसल्याचे उघड झाले होते. याबाबत जोशी म्हणाल्या, ‘‘ ही चौकशी समिती फक्त या प्रकरणाचाच नाही, तर अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत असलेल्या सर्वच अडचणींचा विचार करेल. उत्तरपत्रिका मुळात तपासण्यामध्ये निष्काळजीपणा झाला. त्यानंतर पुनर्मूल्यांकन करतानाही पुन्हा तेच घडले. या प्रकरणामध्ये मुळात अर्धवट उत्तरपत्रिका तपासणाऱ्या आणि त्यानंतर पुनर्मूल्यांकनामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या शिक्षकांवर आणि मॉडरेटरवर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत पुढे येऊन बोलणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. या प्रकरणाच्या चौकशी बरोबरच अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनामध्ये येणाऱ्या इतर अडचणींचाही ही समिती अभ्यास करणार आहे. निकाल जाहीर होण्यासाठी लागणारा वेळ, पुनर्मूल्यांकनासाठी वाढणाऱ्या अर्जाची संख्या अशा बाबींवरही ही समिती अहवाल देईल. त्यानंतर सुधारणांच्या दृष्टीने आणि दोषींवर कारवाईच्या दृष्टीने पावल�� उचलली जातील.’’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला\nमनसेचे सर्व उमेदवार घेणार राज ठाकरेंची भेट\nMaharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : तुम्हालाही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत\nNEET Result 2018, नीट परीक्षेचा निकाल जाहीर, तक्रार असेल तर मेल करा\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी परवडणाऱ्या घरांची योजना आणा\n2 रावेतमध्ये तरुणीकडून चोरटय़ांचा प्रतिकार\n3 साडेसात लाख शिधापत्रिकांचे संगणकीकरण\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/02/shocking-discharge-is-given-in-sassoon-before-ten-days/", "date_download": "2020-09-24T18:51:12Z", "digest": "sha1:KLC4YTJ2AF5UKGC5KLLZIZRORW5LQLOE", "length": 9927, "nlines": 139, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक! ससूनमध्ये दिला जातोय दहा दिवस होण्यापूर्वीच डिस्चार्ज - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया त��लुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\n ससूनमध्ये दिला जातोय दहा दिवस होण्यापूर्वीच डिस्चार्ज\n ससूनमध्ये दिला जातोय दहा दिवस होण्यापूर्वीच डिस्चार्ज\nअहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-पुणे : केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डिस्चार्च प्रोटोकॉल बदलला आहे. या नवीन प्रोटोकॉलनुसार सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे.\nपरंतु ससून रुग्णालयातून पाच दिवसांतच रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी लक्षणे सुरू झाल्याच्या दिवसापासून पुढील दहा दिवसांचा कालावधी डिस्चार्जसाठी ग्राह्य धरला जात आहे.\nदरम्यान, काही खासगी रुग्णालयांकडूनही रुग्णालयात दहा दिवस होण्यापुर्वीच घरी सोडण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. केंद्राच्या नवीन प्रोटोकॉलमुळे घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.\nससून रुग्णालयामध्ये सुरूवातीला या प्रोटोकॉलनुसार रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतर रुग्णांना घरी सोडले जात होते. पण मागील काही दिवसांपासून हा प्रोटोकॉल बदलण्यात आल्याचे दिसते.\nमहापालिका तसेच काही खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतरही घरी सोडण्यात येत आहे.\nससून रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मे रोजी दोन प्रसुती झालेल्या महिलांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या सातव्या दिवशी तर एका प्रसुती झालेल्या महिलेला सहाव्या दिवशी तसेच दि. २९ मे रोजी आणखी एका प्रसुती झालेल्या महिलेला पाचव्या दिवशीच घरी सोडण्यात आले. इतर काही रुग्णांनाही सहा ते नऊ दिवसांत घरी सोडण्यात आले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्���ुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nतलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक\nनालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/16/ahmednagar-breaking-number-of-corona-patients-in-the-district-increased-by-03-today/", "date_download": "2020-09-24T18:55:42Z", "digest": "sha1:NLAGOWTBCPD5PZ7HV4R6CBQTQ6CUBU6C", "length": 8706, "nlines": 140, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याच्या कोरोना रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याच्या कोरोना रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याच्या कोरोना रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ \nअहमदनगर Live24 ,16 जून 2020 : जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. बोल्हेगाव फाटा (नगर), शेवगाव आणि राहाता येथील हे रुग्ण आहेत.\n*कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव ( शेवगाव) येथे आलेला 41 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. ही व्यक्ती चालक म्हणून काम क���त होती. 14 जून रोजी ही व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. ताप आणि श्वसनाच्या त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.\n*कुर्ला नेहरूनगर येथून बोल्हेगाव फाटा, अहमदनगर येथे आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. ही व्यक्ती कुर्ला नेहरूनगर येथे चालक म्हणून काम करत होती.आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.\n*खाजगी प्रयोगशाळेत राहाता शहरातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह.\nजिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६१, एकूण स्त्राव तपासणी ३५०८\nकोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २१३\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/11/katso-mita-nailla-piirin-mla-lla-on-sanottavaa-lukituksesta/", "date_download": "2020-09-24T19:10:32Z", "digest": "sha1:6XE4R2723HBJAF2N5PTFU6BANVWT75SR", "length": 9223, "nlines": 138, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बाबत जिल्ह्यातील हे आमदार काय म्हणाले पहा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar City/बाबत जिल्ह्यातील हे आमदार काय म्हणाले पहा\nबाबत जिल्ह्यातील हे आमदार काय म्हणाले पहा\nअहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊनबाबत विचार सुरु आहे.\nतर काही ठिकाणी याला विरोध होत आहे. यामध्येच आमदार लहू कानडे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे.\nमात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.\nयेत्या रविवारपासून शहरात आठ दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्याकरिता शुक्रवारी रिक्षाद्वारे व्यावसायीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.\nमाजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी मात्र याधीच बंदला उघडपणे विरोध केला आहे. लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.\nत्यामुळे लॉकडाऊन बंद करून सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. नगरपालिकेने स्वच्छतेचे काम चोखपणे पार पाडावे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची खबरदारी घ्यावी, नियमिपणे हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन कानडे यांनी केले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\n पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत...\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/change-of-ganesh-festival/articleshow/60137110.cms", "date_download": "2020-09-24T19:07:07Z", "digest": "sha1:3S35TZPBIQVELMZXWECE64BCA6VTD6WD", "length": 28139, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएकट्या मुंबईत गणेशोत्सव मंडळांची संख्या ११ हजार ५००हून अधिक आहे. पण लोकमान्य टिळकांनी दिलेला समाज प्रबोधनाचा वारसा जपणारी मंडळे केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उरली आहेत. ना आर्थिक पाठबळ ना समाजाचा पाठिंबा अशा परिस्थितीतही ही मंडळे गणेशोत्सवाची प्रबोधनरूपी परंपरा चालवत आहेत. पण या मंडळांना आता गरज आहे ती समाज आणि सरकारी पाठबळाची. अन्यथा समाज प्रबोधनासाठी ओळखला जाणारा गणेशोत्सव भविष्यात केवळ दिखाव्याचा आणि झगमगाटाचा चेहरा बनलेला असेल.\nएकट्या मुंबईत गणेशोत्सव मंडळांची संख्या ११ हजार ५००हून अधिक आहे. पण लोकमान्य टिळकांनी दिलेला समाज प्रबोधनाचा वारसा जपणारी मंडळे केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उरली आहेत. ना आर्थिक पाठबळ ना समाजाचा पाठिंबा अशा परिस्थितीतही ही मंडळे गणेशोत्सवाची प्रबोधनरूपी परंपरा चालवत आहेत. पण या मंडळांना आता गरज आहे ती समाज आणि सरकारी पाठबळाची. अन्यथा समाज प्रबोधनासाठी ओळखला जाणारा गणेशोत्सव भविष्यात केवळ दिखाव्याचा आणि झगमगाटाचा चेहरा बनलेला असेल.\nलोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला सामाजिक प्रबोधनचा संदेश देणारा गणेशोत्सव मुंबईत कुठे आणि कसा साजरा होतोय याचे उत्तर सध्याच्या इव्हेंटरूपी गणेशोत्सवात शोधताना कदाचित तुमची दमछाक होईल. पण लोकमान्यांना अभिप्रेत असलेला प्रबोधनाच्या या उत्सवाची ध्वजा अजूनही काही मंडळांनी अभिमानाने फडकत ठेवली आहे. भायखळ्यातील पंगेरी चाळ गणेशोत्सव मंडळ, पालनजी रतनजी चाळ, काळेवाडी गणेशोत्सव मंडळ, शिवडीतील प्रबोधनकार गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क, विकास मंडळ, कांजुरचे प्रेमनगर गणेशोत्सव मंडळ, अभ्युदय नगर, महादेवाची वाडी अशा काही मंडळांनी हा ���ारसा समर्थपणे पुढे सुरू ठेवला आहे. अनंत अडचणींचा सामना करीतही या मंडळांनी प्रबोधनाच्या कार्याशी तडजोड केलेली नाही. आजच्या झगमगाटात ही मंडळे काहीशी हरवली असतील पण त्याची जराही पर्वा न करता अशा अनेक मंडळांनी जुन्या कार्यकर्त्यांकडून मिळालेले बळ आणि संस्कार, उत्सवाशी असलेली बांधिलकी जपत गणशोत्सवातील प्रबोधनाची ज्योत छोटीशी का होईना पण तेवत ठेवली आहे. घरच्या अडचणींकडे कानाडोळा करत मंडपामध्ये रात्रीचा दिवस करणारा पंगेरी चाळीतील दिवंगत कार्यकता मारुती शिंदे असो वा कॉर्पोरेट जगातील आपले सुटबूट बाजूला ठेऊन मंडपामध्ये हातात रंगाचा डबा घेऊन कामात गुंतून जाणारा काळेवाडीतील संजय शेळके आणि त्याचे सहकारी असोत... गणेशोत्सवातून प्रबोधनाचा वारसा देण्याची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मंडळातील मुलांवर तसे संस्कार घडवण्यासाठी झटणारा प्रेमनगर मधील संदीप सारंग असो वा तहानभूक विसरुन उत्सवाच्या शिस्तीला धक्का लागू नये म्हणून जीवाचे रान करणारे अनंत बेडेकरांसारखे गिरगावातील वरिष्ठ कार्यकर्ते असोत... अशाच सच्चा कार्यकर्त्यांमुळे स्त्री भ्रूणहत्या, अवयवदान, देशासमोर आव्हाने ते अगदी आजच्या धावपळीत नात्यांमध्ये आलेल्या दुराव्यांपर्यंतच्या विषयांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. पण भविष्यातही हे चित्र असेच कायम राहील याबाबत मात्र या सच्च्या कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहे. आज जो अधिक शोबाजी करेल, ग्लॅमरचे वलय ज्या मंडळाला असेल त्याच्या मागे आर्थिक पाठबळ उभे राहते. विविध सामाजिक विषयांवर अभ्यास करून समाजाला कसा भिडेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ना सरकारचे पाठबळ मिळते ना समाजाचे. ‘हे सारे कोणासाठी आणि का करतोय हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतो. आम्ही जिंवत असेपर्यंत प्रबोधनाचा वारसा आम्ही सुरू ठेऊ पण नंतरच्या पिढीचे काय याचे उत्तर सध्याच्या इव्हेंटरूपी गणेशोत्सवात शोधताना कदाचित तुमची दमछाक होईल. पण लोकमान्यांना अभिप्रेत असलेला प्रबोधनाच्या या उत्सवाची ध्वजा अजूनही काही मंडळांनी अभिमानाने फडकत ठेवली आहे. भायखळ्यातील पंगेरी चाळ गणेशोत्सव मंडळ, पालनजी रतनजी चाळ, काळेवाडी गणेशोत्सव मंडळ, शिवडीतील प्रबोधनकार गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क, विकास मंडळ, कांजुर��े प्रेमनगर गणेशोत्सव मंडळ, अभ्युदय नगर, महादेवाची वाडी अशा काही मंडळांनी हा वारसा समर्थपणे पुढे सुरू ठेवला आहे. अनंत अडचणींचा सामना करीतही या मंडळांनी प्रबोधनाच्या कार्याशी तडजोड केलेली नाही. आजच्या झगमगाटात ही मंडळे काहीशी हरवली असतील पण त्याची जराही पर्वा न करता अशा अनेक मंडळांनी जुन्या कार्यकर्त्यांकडून मिळालेले बळ आणि संस्कार, उत्सवाशी असलेली बांधिलकी जपत गणशोत्सवातील प्रबोधनाची ज्योत छोटीशी का होईना पण तेवत ठेवली आहे. घरच्या अडचणींकडे कानाडोळा करत मंडपामध्ये रात्रीचा दिवस करणारा पंगेरी चाळीतील दिवंगत कार्यकता मारुती शिंदे असो वा कॉर्पोरेट जगातील आपले सुटबूट बाजूला ठेऊन मंडपामध्ये हातात रंगाचा डबा घेऊन कामात गुंतून जाणारा काळेवाडीतील संजय शेळके आणि त्याचे सहकारी असोत... गणेशोत्सवातून प्रबोधनाचा वारसा देण्याची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मंडळातील मुलांवर तसे संस्कार घडवण्यासाठी झटणारा प्रेमनगर मधील संदीप सारंग असो वा तहानभूक विसरुन उत्सवाच्या शिस्तीला धक्का लागू नये म्हणून जीवाचे रान करणारे अनंत बेडेकरांसारखे गिरगावातील वरिष्ठ कार्यकर्ते असोत... अशाच सच्चा कार्यकर्त्यांमुळे स्त्री भ्रूणहत्या, अवयवदान, देशासमोर आव्हाने ते अगदी आजच्या धावपळीत नात्यांमध्ये आलेल्या दुराव्यांपर्यंतच्या विषयांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. पण भविष्यातही हे चित्र असेच कायम राहील याबाबत मात्र या सच्च्या कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहे. आज जो अधिक शोबाजी करेल, ग्लॅमरचे वलय ज्या मंडळाला असेल त्याच्या मागे आर्थिक पाठबळ उभे राहते. विविध सामाजिक विषयांवर अभ्यास करून समाजाला कसा भिडेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ना सरकारचे पाठबळ मिळते ना समाजाचे. ‘हे सारे कोणासाठी आणि का करतोय हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतो. आम्ही जिंवत असेपर्यंत प्रबोधनाचा वारसा आम्ही सुरू ठेऊ पण नंतरच्या पिढीचे काय’ असा प्रश्न उपस्थित करीत संदीप सारंग उत्सवातून प्रबोधनाचा वारसा कसा हद्दपार होत चालला आहे यावर आपसूकच बोट ठेवतो.\nपाद्यपूजन,आगमन मिरवणूका, सोन्याचांदीची पावले, कलाकारांची गर्दी... अशा झगमगाटात उत्सव हरवत चालला आहे. रात्री मंडपामध्ये कार्यकर्ते जमले तरी त्यातले दोन कामात आणि बाकीचे फ्री वायफायमध्ये हरवलेले असतात. मंडळामध्ये गणेशोत्सवाच्या तयारीबाबत चर्चा होते पण त्यात यंदा कोणता सामाजिक विषय असावा, त्यासाठी काय संशोधन करावे लागेल, देखाव्यांसाठी कशी टीम बनवावी लागेल यापेक्षा आगमन सोहळ्यासाठी टी शर्ट कोणत्या रंगाची हवीत, इव्हेण्टची जबाबदारी कोणत्या कंपनीकडे द्यावी, कोणत्या राजकीय पक्षाकडून अधिक देणगी मिळू शकेल, विसर्जन मिरवणूक बारा तास की पंधरा तास यावरच अधिक चर्चा घडताना दिसते. आधुनिकतेसोबत उत्सवाच्या स्वरूपामध्ये बदल होणे साहजिकच आहे. आजच्या धावपळीच्या जगात कार्यकर्त्यांकडे वेळेच्या मर्यादा आहेत, हे देखील तितकेच खरे आहे. ध्वनिप्रदूषणापासून ते इतर आलेल्या बंधनांमुळेही उत्सवावर मर्यादा आल्या आहेत हे स्पष्टच आहे. पण त्यामुळे उत्सवाचा मूळ ढाचाच बदलून त्याचा प्रबोधनाच्या देखाव्यांकडून ते झगमगाटाच्या दिखाव्याकडे सुरू असलेला प्रवास ही चिंतेची बाब असल्याचे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकरदेखील मान्य करतात. आज मुंबईतील सार्वजनिक मंडळांची संख्याही ११ हजार ५००हून अधिक झाली आहे. पण यात सामाजिक विषयांवरील देखाव्यांमधून प्रबोधनाचा वारसा जपणारी मंडळे केवळ १५०च्या आसपास उरली आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या अनेक मंडळांना या विषयात रस नाही हे सत्य अॅड. दहिबावकर मान्य करतात. ध्वनिप्रदूषणामुळे स्थानिक कार्यक्रम बंद झाले आहेत. विविध सरकारी यंत्रणांमध्ये नसलेला ताळमेळ त्याचा त्रासही मंडळांना सहन करावा लागतोय. शिवाय समाजही प्रबोधनाच्या पंरपरा जपणाऱ्या मंडळांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहाताना दिसत नाही. याचा एकत्रित परिणाम उत्सवावर होताना दिसतो. गणेशोत्सवाचा मूळ हेतू ​जपण्यासाठी कार्यकर्त्यांची खंबीर फळी तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळे, समन्वय समिती आणि सरकार यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने सध्या तरी तसे होताना दिसत नसल्याचे सत्यही अॅड. दहिबावकर मान्य करतात.\nराजकारण आणि सरकारी उदासिनता\nगणेशोत्सव मंडळांमध्ये शिरलेल्या राजकारणामुळेच अनेक मंडळे ही एकतर फुटीच्या उंबरठ्यावर आहेत किंवा त्यांच्यात दोन गट पडलेले आहेत. गणेशोत्सवातून एकजुटीचा संदेश देण्याऐवजी ती शक्ती आपल्या पक्षासाठी कशी उपयोगी पडेल, यासाठीच राजकीय पक्षांचे बुद्धीकौ���ल्य पणाला लागत असल्यामुळे मंडळांमधील गणराय आता राजा, युवराज अशा अनेक नावांमध्ये विभागला गेला आहे. जागतिक स्तरावरील सर्वांत विशाल रूप असलेल्या या उत्सवाला तितक्याच उंचीवर नेऊन ठेवण्यात आलेल्या अपयशाला सरकारी यंत्रणा तितकीच जबाबदार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अयोजित केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव पर्यटनाच्या नकाशावर सामाजिक प्रबोधनाचे विषय घेऊन समाजापुढे येणारी मंडळे नसतात. इक्रो फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी गणशोत्सव काळात उपक्रम होतात. पण हे पर्यावरणप्रेम अधिक मंडळांपर्यंत पोहोचावे यासाठी पर्यावरण महामंडळाला कदाचित वेळ मिळत नसावा. सर्वोकृष्ट गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार देण्याचा कार्यक्रम म्हणजे एक सोपस्कार झाला आहे. सर्वोकृष्ट ठरणारी मंडळे इतर मंडळांसमोर कशी आदर्श उभा करू शकतील याचा कोणताही कार्यक्रम हे पुरस्कार प्रदान करणाऱ्या सरकारी विभागांकडे नाही. राजकीय नेत्यांच्या व्यग्र कार्यक्रम पत्रिकेवरही नावाजलेल्या मंडळांच्या भेटीच ठरलेल्या असतात. शंभर टक्के समाजकार्य करणाऱ्या किंवा गणेशोत्सवात प्रबोधनाचा वारसा सुरू ठेवणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी नेतेमंडळींचे पाय अशा मंडळांकडे का वळत नाहीत, हा प्रश्नच आहे. उत्सव जवळ आला की गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात आग्रहाचे निमंत्रण देणाऱ्या अधिकाऱ्यांना उत्सव संपला की समितीच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठ ते दहा महिने वेळच मिळत नाही.\nसाऱ्या जगातून या उत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत केवळ या उत्सवातील भपकेपणाच साठवला जात आहे. त्याऐवजी या उत्सवातून दिला जाणारा एकजूटीचा, सामाजिक बांधिलकीचा संदेश सर्वदूर कसा पोहोचेल यासाठी सर्वांनी कळकळीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे या उत्सवाचा कणा असलेले संजय शेळके, संदीप सांरग सारखे असंख्य कार्यकर्ते मान्य करतात. महाराष्ट्रच काय पण देशावर आलेल्या अनेक संकटांच्यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या एकजूटीचे सामर्थ्य काय आहे, याची चुणूक यापूर्वी अनेकदा सगळ्यांनी पाहिली आहे. पण आता समाज प्रबोधनाच्या देखाव्यांमधून दिले जाणारे संदेश ऐकण्यासाठी लोकांकडे वेळ नाही. पण उत्सवातून सुरू असलेल्या दिखाव्यांमधून सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी मात���र मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्ची पडताना दिसते. हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे गंभीरपणे विचार करण्याची वेळ अन्यथा गणेशोत्सवातील समाज प्रबोधन हे लवकरच इतिहासजमा झाल्याचे चित्र सर्वांना पाहायला मिळेल. चित्र फारसे आशादायी नसले तरी तो विघ्नहर्ता या समस्येतून मार्ग काढण्यासासाठी मार्ग दाखवेल, अशी अशा या उत्सवातील सच्चा कार्यकर्त्याला वाटतेय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\n​ मरणाष्टमी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/govind-swaroop-great-researcher-and-man-too/", "date_download": "2020-09-24T17:47:26Z", "digest": "sha1:GFFVP3HS3NOQ7BICMV46BKFRJ73XHELA", "length": 22443, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "गोविंद स्वरूप, उत्तम संशोधक आणि माणूसही... - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nगोविंद स्वरूप, उत्तम संशोधक आणि माणूसही…\nप्रा. गोविंद स्वरूप (Govind Swarup) गेले. देश २१ व्या शतकात अनेक विषयांमधे जागतिक स्पर्धात्मक होत असताना स्वरूप यांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या काळात परदेशातल्या अनेक संधी खुणावत असताना आणि त्या विषयांमधे परदेशात अनेक पटींनी अधिक संधी असताना देशप्रेमामुळे आणि होमी भाबा, विक्रम साराभाई यांच्यासारख्या द्रष्ट्या विज्ञाननेतृत्वामुळे भारतात कार्यरत राहिलेल्या स्वरूप यांचं काम सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचायलाच हवं.\nदेश स्वतंत्र झाला त्या काळात पदव्युत्तर विज्ञान पदवीचं शि७ण घेतलेले स्वरूप पुढे स्टँनफर्डसारख्या विद्यापीठातून पीएचडी करून आले. त्यांनी त्या काळातलं इमर्जिंग म्हणजे उदयास येत असलेल्या रेडिओ अँस्ट्रॉनॉमीच्या क्षेत्रात जीवनकार्य केलं. युनिव्हर्स म्हणजे विश्वाच्या अनेक रहस्यांचा शोध घेण्यासाठी विश्वातली निरीक्षणं म्हणजे रेडिओलहरींची निरीक्षणं आणि त्याद्वारे विविध संधेशांचं विश्लेषण करून खगोलभौतिकी विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन केलं जातं.\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च म्हणजेच टाटा मूलभूत संशोधन संस्थे��्या एनसीआरए किंवा नॅशनल सेंटर फॉर रेडिओ-अँस्ट्रॉनॉमीचे प्रो. स्वरूप संस्थापक संचालक झाले. पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर नारायणगावजवळ खोडद इथं तरंग मीटर लांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचा प्रकल्प ही स्वरूप यांची देशाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.\nखोडदच्या परिसरातला एखाद्या बाऊलसारखा आकार, चारही बाजूंनी असलेले डोंगर आणि त्या काळात म्हणजे तीस वर्षांपूर्वीच्या काळात या भागात तुलनेने खूप कमी असलेले रेडिओलहरी प्रदूषण, या कारणांमुळे खोडदची निवड स्वतः स्वरूप यांनी केली होती. तीसहून अधिक लेन्सच्या सहाय्याने एकत्रितपणे कार्यरत असलेल्या या महाकाय रेडिओदुर्बिणीच्या निरीक्षणांचा लाभ आज जगभरच्या संशोधकांना होत आहे.\nकल्याणमधे स्वरूप यांनी उभारलेली दुर्बीण असो की उटीच्या जागतिक पातळीवर नोंद घेतलेल्या दुर्बीण प्रकल्पातला त्यांचा सिंहाचा वाटा असो, स्वरूप यांच्याशी बोलताना कधीच आपण एखाद्या जागतिक महत्तम संशोधकाशी बोलतोय, असं वाटायचं नाही. त्यांचं बोलणं एखाद्या लहान मुलाशी साधर्म्य असलेलं होतं. त्यांचं कुतुंहल आणि विशे,तः सायन्स कॉँग्रेसच्या वेळी लहान मुलांशी संवाद साधताना चमकणारे ड. स्वरूप यांचे डोळे बघितले की आश्वस्त व्हाय.ला व्हायचं की भारतात चित्र अगदीच काही ब्लीक किंवा धूसर नाहीये.\nनव्वदीच्या पुढे जगलेले स्वरूप कायम आशावादी राहिले. भारतीय तरुण संशोधक जागतिक पातळीवर ठसा उमटवण्याच्या तोडीचे आहेत, हा विश्वास त्यांना कायम असायचा. खोडदच्या दुर्बीणीच्या प्रकल्पानंतर देशपातळीवर नावाजल्या गेलेल्या आयसर या संस्थेची मूळ कल्पना डॉ. स्वरूप, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. पॉल रत्नस्वामी अशा वैज्ञानिकांची पण त्यातही अर्गेसर होते ते स्वरूप. आज आयसरला देशपातळीवर जे स्वरूप प्राप्त झालेय त्यात स्वरूप यांचा वाटा मोठा आहे.\nपुण्यात . रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सायन्स कॉँग्रसचे अधिवेश झाले होते. त्या वेळी बालवैज्ञानिकांच्या मेळाव्यात प्रा. स्वरूप यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्या वेळी एका लहानग्यानं स्वरूप यांना एक प्रश्न विचारला होता. आकाशात इतके सारे ग्रह तारे आहेत आणि तुम्ही त्यांचा अभ्यास करता पण हे सगळं तुम्हाला कळतं कसं…हा प्रश्न त्या लहानग्यानं व��चारला आणि डोकं खाजवत प्रा. स्वरूप म्हणाले, खरंय…हे सगळं कसं कळतं, या प्रशानाचा वेध तर जगातले सगळेच घेताहेत. मी पण घेतोय तू पण घे.\nप्रश्न लहान मुलाने विचारलेला होता तरी तो मूलभूत होता आणि म्हणूनच बडेजाव न करता त्या मुलाचं कौतुक करणारे स्वरूप कोsssहम् च्या प्रवासाला निघून गेलेत. विश्वाचं रहस्य उलगडण्यात खोडदची दुर्बीण योगदान देईलच पण स्वरूप यांनी दिलेली विज्ञानदृष्टी आणि शोध घेण्याची वृत्ती आपल्या सर्वात येवो….हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.\nDisclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’; शिवसेनेचे टीकास्त्र\nNext article… तर मुख्यमंत्र्यांनी वर्षां निवासस्थानी निर्णय घेतले तर बिघडले कुठे\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंध��\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/2020/01/23/sanshayachebhut/", "date_download": "2020-09-24T17:43:03Z", "digest": "sha1:ST5TVS6KULFMVESRCUYERP5ZQRH6V6M3", "length": 26897, "nlines": 120, "source_domain": "kathavishwa.in", "title": "संशयाचे भूत — Katha Vishwa", "raw_content": "\nगुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची\nमयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”\nनैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”\nमयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”\nनैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”\nतितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय\nत्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”\nमयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”\nहो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.\nमयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.\nमयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.\nनैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.\nकॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.\nअगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.\nआज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.\nबघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.\nकाही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.\nमधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.\nनैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण ��िला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.\nसहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.\nउगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.\nबायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.\nदिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.\nअसंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्या���ाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”\nहे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.\nनैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.\nअमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.\nमयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.\nनैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.\nमयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.\nया दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.\nप्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या. अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या. अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…\nइतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.\nआता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झा���ी होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.\nपश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.\nखरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.\nतेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा.\n© अश्विनी कपाळे गोळे\nरंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)\nभुताटकी इमारत ( भयकथा)\nगण्या (काल्पनिक हास्य कथा)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/emtiyaz-ahamad-80/news/", "date_download": "2020-09-24T18:25:16Z", "digest": "sha1:T4JESDONA2U7EKX4N6I5IAKQV5U6PGCS", "length": 18365, "nlines": 236, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "EMTIYAZ AHAMAD : Exclusive News Stories by EMTIYAZ AHAMAD Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किं�� खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हा�� कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nखडसे म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करणार ही केवळ चर्चाच, पक्षांतराचा विचार नाही\nबातम्या भुसावळ पुन्हा हादरलं 20 वर्षाच्या तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या\nबातम्या ‘महाराष्ट्रासारखं बिहारमध्ये पाडापाडीचं राजकारण करू नका’, खडसेंचा निशाणा\nबातम्या दाऊदच्या पत्नीशी संबंध हॅकरला भेटले फडणवीस; खडसेंनी केला 'त्या' रात्रीचा खुलासा\n एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा डागली तोफ\nबातम्या मृत्यू झाल्यानंतर महिलेला अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेल्यानंतर विचित्र प्रकार\nबातम्या अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दाम्पत्यानं रेल्वेखाली झोकून दिलं, आई व मुलगी जागीच ठार\nबातम्या गणेश विसर्जनादिवशीच कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, 3 भावांनी गमावला जीव\nबातम्या कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट, राज्यातला बळीराजा हतबल\nबातम्या तरुणाची निर्घृण हत्या, घरात घुसून चाकूनं केले सपासप वार, नंतर झाडली गोळी\nबातम्या 'मी माझ्या मेव्हण्याचा खून केला' रक्ताने माखलेला चाकू घेऊन तरूणानं गेला पोलिसांत\nबातम्या '...म्हणून मी माझी किडनी विकत आहे', भाजप नगरसेवकाच्या भूमिकेने खळबळ\nबातम्या 'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजपचा बेशिस्तीचे दर्शन घडवणारा VIDEO\nबातम्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने जे नको होतं तेच केलं, 100 जणांचा जीव धोक्यात\nबातम्या भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निषेधार्थ मांडला ठिय्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या क��रणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92e93693094292e-913933916", "date_download": "2020-09-24T19:00:10Z", "digest": "sha1:WC4DZK76ALMPPFFQGDGU7YH3FHGZDD7C", "length": 9059, "nlines": 89, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मशरूम ओळख — Vikaspedia", "raw_content": "\nमशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे म्हटले जाते. पावसाळ्यात निसर्गात ही वनस्पती आपल्याला आढळते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.\nनिसर्गात अनेक मुशरूम आढळतात. परंतु त्यात काही विषारी देखील असतात. मशरूम जगात १२,००० हून अधिक जाती आहेत. आज जागतिक मशरूम उत्पादन ८.४९५ दशलक्ष मॅट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोप, २७% उत्तर अमेरिका व १४% पूर्व आशिया खंडात घेतले जाते. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत केली जाते. जर्मनीमध्ये मशरूमचे सर्वात अधिक सेवन केले जाते.\nभारतामध्ये बटन (Agaricus bisporus), शिंपला (pleurotus sp.), धानपेढ्यांवरील (Volvariella volvacea) या जातीच्या मशरूमची लागवड केली जाते.\nबटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते. दीर्घ मुदतीची पद्दत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्दतीने (१६ ��े १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बी पेरले जाते. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.\nशिंपला मशरूम (धिंगरी मशरूम)\nनैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते.\nसंपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.\nधिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी आळंबीचे उत्पादन घेऊ शकतो.\nस्त्रोत : वनराई संस्था\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T19:12:55Z", "digest": "sha1:NZXBPV6XBBV5YFXVXE63H7MVACYXH5O4", "length": 7326, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोंगरी मैना - विकिपीडिया", "raw_content": "\nसाधारणपणे २५ ते २७ सें. मी. आकाराचा डोंगरी मैना हा पक्षी मुख्यत्वे काळ्या रंगाचा असून याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात तसेच डोक्याच्या मागे डोळ्यापासून मानेवर एक पिवळा पट्टा असतो व हीच याची विशेष खूण आहे. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.\nडोंगरी मैना हा झाडांवर राहणारा (Arboreal) पक्षी असून तो उत्तम गाणारा, नकलाकार पक्षी असल्य���ने याला फार मोठ्या प्रमाणात पिंजऱ्यात ठेवले जाते. या कारणासाठी तो दुर्मिळ पक्षी होत आहे. मार्च ते ऑक्टोबर याचा वीणीचा हंगाम असतो. याचे घरटे गवत, पाने, विविध पिसे यांनी बनविलेले असते व ते जमिनीपासून साधारणपणे १० ते ३० मी. उंच झाडावर असते. मादी एकावेळी २-३ अंडी देते, ही अंडी गडद निळ्या रंगाची व त्यावर लाल-तपकिरी ठिपके असलेली असतात.\nडोंगरी मैना हिमालयाच्या पायथ्याजवळील भागापसून पूर्वेकडील भाग, पूर्व आणि पश्चिम घाट प्रदेश आणि छोटा नागपूर, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अंदमान आणि निकोबार, श्रीलंका, बांगलादेश या भागातील सदाहरित आणि निमहरित वनात, डोंगरी भागात आढळतो. रंगात थोडा फरक असलेल्या याच्या काही उपजाती फिलिपाईन्स, दक्षिण-पूर्व आशिया, म्यानमार येथेही आहेत.\nडोंगरी मैना छत्तीसगढराज्याचा राज्य पक्षी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१३ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/296?page=6", "date_download": "2020-09-24T18:26:29Z", "digest": "sha1:UWOO7NLGP2VBXJNIIJYR4EGHABZINIRN", "length": 15492, "nlines": 303, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यलेखन : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा /साहित्य /काव्यलेखन\nहे मर्म कसे सांभाळू\nमी मुठीत धरतो वाळू\nएक अशी अवस्था जेथे\nRead more about दुःखाची कविता\nकधी धरून उन्हाचे कवडसे\nअंगणात उतरतात त्यांच्या पोरी\nकधी ऐन तापल्या दुपारी\nझोप उडून जाते दूर\nऐकू येतात त्यांचे ढोल\nउसासत, धपापत राहतो उर\nकुणी कुणाच्या काळजात नाही\nकुणी कुणाच्या काळजीत नाही\nकुणी कुणाला ओळखत नाही\nप्र��म कुणी डाव्या खिशातही बाळगत नाही\nकुणी कुणाला दारात उभं करत नाही\nकुणी कुणाला घरात घेतही नाही...\nकुणी कुणाला आपलं म्हणत नाही..\nदेवळातला देव आपले दार उघडत नाही\nकुणी कुणाला दान देत नाही\nकुणी कुणाच्या दुआ घेत नाही..\nकुणाला कुणाची रिकामी झोळी दिसत नाही...\nमाझेच माझ्या कमाईत भागत नाही\nदान देण्यासारखे सत्पात्र विश्वास ठेवण्यासारखेच नाही...\nRead more about कोण कुणी कुणाचे\nलेकीचा वारसा चालवीन म्हणतोय\n'मी नाही गौरी आणू देणार घरी', पोरगी खट्टू होत म्हणाली\nअन् लहान मोठे आघात झेललेलं माझं मन थोडं हबकलंच\nमग थोडा तिला दटावूनच म्हणालो,\nअसे बोलतात का कधी, गणपती बाप्पा रागवेल हं...\nत्यावर लेक म्हणाली चेहऱ्यावरचा भाव न बदलता,\nअरे पण ती त्याची आई आहे, त्याला घेऊन जायला येते ना\nमला नाही द्यायचा आमचा जी बाप्पा...\nमी नाही तिला आणू देणार घरी....\nअन् त्या अजाण निरागसतेमधलं धारिष्ट्य भावले मला...\nकुठे हरवून बसलोय अशी निरागसता मी\nहवी आहे ती मला... लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय\nRead more about लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय\nही कविता माझे लाडके भाऊजी आदरणीय नाना-श्री वसंत विठ्ठलराव भिसेकर हडपसर पुणे यांना समर्पित\nसध्या ते JSPM college हडपसर येथे वृक्षारोपण व संवर्धनाचं खूप मोठं कार्य त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं करतायत.ही कविता त्या सर्वांसाठी...\nकाय सांगू तुझ्या स्पर्शाचे\nकाय सांगू तुझ्या स्पर्शाचे\nहे कसले वणवे पेटलेले\nही काय अशी मोहकता\nजी गवसली तुझिया सवे\nजणू ओळख ही नव्याने\nक्षणात जग ही विरते\nमाझी न मी उरते\nहा स्पर्श नसे सोवळा,\nही माया अद्भुत वेडी\nRead more about काय सांगू तुझ्या स्पर्शाचे\nआयुष्य फरपटीचे, नशिबी सुखांत नाही\nमाझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही\nसारे मला मिळाले, पण केवढे उशीरा \nदु:खात राहण्याची जडली सवय शरीरा\nसुख भेटले कधी तर, मी गीत गात नाही\nमाझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही\nना पहिला कधीही, मी धूर सोनियाचा\nबस एक प्रश्न होता खळगीस भाकरीचा\nपावेल देव इतका, दम आसवात नाही\nमाझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही\nआव्हेरले तिने मज, मी भाळलो जिच्यावर\nस्वप्नात ती न चुकता डोकावते बरोबर\nगेली निघून संधी, परतून येत नाही\nमाझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही\nRead more about कांहीच होत नाही\nपाय असावे जमीनीवरती, कवेत अंबर घेतांना\nहसु असावे ओठांवरती, काळीज काढुन देतांना\nकवींनी त्यांच्या आयुष्याला ���्यावे उत्तर या प्रेरणादायी कवीतेमधुन आयुष्य कस जगायल हव ते खुप सुंदर पणे सांगितलेल आहे\n“पाय असावे जमीनीवरती, कवेत अंबर घेतांना ”\nRead more about - माझ्या लेखणीतून\nकसं वाटत असेल बीजाला\nकेव्हा कोणत्या क्षणी त्याला\nकसे आतले गुज आकळे\nअंधार सारत बाहेर येती\nकाय, कसे, कधी धास्तीत\nमजसी द्यावा ऐसा सहजभाव वनमाळी\nलेऊन पर्ण संभार कोवळा\nमजसी द्यावा ऐसा सहजभाव घननिळा\nमजसी द्यावा ऐसा सहजभाव श्रीहरी\nनुरो चिंता नुरों खंत\nसावरशिल तू ही आस उरी\nदेवाने धरिला कर हा करी\nमजसी द्यावा ऐसा सहजभाव मुरारी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/it-is-impossible-for-nitish-to-get-a-double-digit-seat-on-his-own-strongly-criticized-by-rjd-leader-tejaswi-yadav-127701296.html", "date_download": "2020-09-24T19:19:19Z", "digest": "sha1:52MYNJL56VC6VCHXEFUOS5KXF47UTSDJ", "length": 6923, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "It is impossible for Nitish to get a double digit seat on his own, strongly criticized by RJD leader Tejaswi Yadav | नितीश यांना स्वबळावर दोन अंकी जागा मिळणे अशक्य, राजद नेते तेजस्वी यादव यांची जोरदार टीका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिहार निवडणूक:नितीश यांना स्वबळावर दोन अंकी जागा मिळणे अशक्य, राजद नेते तेजस्वी यादव यांची जोरदार टीका\nबिहारमधील विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापू लागले आ\nबिहारमधील विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दाेन अंकी जागा मिळणेही अशक्य आहे, असे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.\nवास्तविक यादव यांनी महाआघाडीच्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचे सहकारी म्हणून काम पाहिले हाेते. तेजस्वी म्हणाले, त्यांचा चेहरा (नितीश कुमार) आगामी निवडणुकीत पक्षाला दाेन अंकी जागा मिळवून देऊ शकत नाही. हा माझा दावा आणि आव्हान असल्याचे यादव ट्विट केले.\nनितीश कुमार यांनी साेमवारी व्हर्च्युअल रॅलीला मार्गदर्शन केले हाेते. त्यात त्यांनी लालू प्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली हाेती. बिहारमध्ये १५ वर्षे ‘पती-पत्नी राज’ (लालू-राबडींची सत्ता) हा��ते. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला हाेता, अशी टीका या सभेतून नितीश कुमार यांनी केली हाेती. कुमार यांनी नाेव्हेंबर २००५ मध्ये राज्यात सत्तापालट घडवून आणण्यात यश मिळवले.\nएवढा पैसा आला काेठून\nकाही लाेकांनी आयुष्यात काहीच कामे केलेली नाहीत. असे असताना त्यांच्याकडे (तेजस्वी) अमाप पैसा आहे. त्यांनी हा पैसा काेठून आणला जनतेला त्यांनी हे सांगायला हवे. परंतु ते सांगण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. म्हणूनच त्यांच्यापासून दूर हाेण्याचा निर्णय मी घेतला हाेता, असे नितीश कुमार यांनी सांगितले.\n२०१० च्या निवडणुकीत राज्यात राजकीय चित्र पालटले हाेते. जदयू व भाजप यांच्या आघाडीला गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले हाेते. २४३ सदस्यीय विधानसभेत चार पंचमांश जागांवर ही आघाडी विजयी झाली हाेती.\nआघाडीत लाेजपला आता जागा नाही\nबिहारमध्ये नितीश कुमार व जदयूबद्दल सातत्याने जाेरदार वक्तव्ये करणाऱ्या लाेकजनशक्ती पार्टीच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत. आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे लाेकजनशक्ती पार्टीला स्थान मिळणे अशक्य आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. परंतु लाेजपने महाआघाडीत सहभागी हाेण्याची इच्छा अद्याप पर्यंत जाहीरपणे व्यक्त केलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bima-askhed-project-complete-the-work-by-the-end-of-october/", "date_download": "2020-09-24T17:23:16Z", "digest": "sha1:2RN5YRGPPCEPLD5NDUPQMWQGMRRV6RVG", "length": 6074, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भामा-आसखेड प्रकल्प : ऑक्‍टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण करा", "raw_content": "\nभामा-आसखेड प्रकल्प : ऑक्‍टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण करा\nपुणे – भामा-आसखेड धरणाच्या जॅकवेलचे काम ऑक्‍टोबर अखेर पूर्ण करून तो कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी प्रकल्पाची पाहणी केली. अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, प्रवीण गेडाम, मनीषा शेकटकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nसुमारे सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात असून राज्य राखीव पोलिसांच्या बंदोबस्तात हे काम सुरू आहे. उर्वरित कामात प्रामुख्य��ने जॅकवेल तसेच 1 किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीसह 7 किलोमीटरच्या उच्च दाबाच्या भूमिगत विद्युत वाहिनीचे काम शिल्लक आहे. आयुक्‍तांनी या तीनही कामांची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने सप्टेंबर अखेरपर्यंत जॅकवेलचे काम पूर्ण करून पुढील महिन्याभरात तो कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, सप्टेंबर अखेरपर्यंतच विद्युत वाहिनीचे कामही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तर उर्वरीत 1 किलोमीटरच्या जलवाहिनीसाठी ठेकेदारास 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यासाठी आवश्‍यक पोलीस बंदोबस्त तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणात काम शिल्लक असून त्यासाठी दोन्ही महापालिकांची संयुक्‍त बैठक घेऊन तातडीने ही कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही आयुक्‍तांनी यावेळी केल्या.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे पालिकेची “करवसुली’ उणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3621/", "date_download": "2020-09-24T17:56:44Z", "digest": "sha1:VAOV46Q5HJC2IW3IHLEDKSG4H3QX47JL", "length": 12358, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "पार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार - आज दिनांक", "raw_content": "\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठाकूर\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nपार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार\nमुंबई : सुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी आपला नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरूनही समाचार घेतला आहे. पार्थ यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही, त्यांची राजकीय कारकीर्द अपरिपक्व आहे, असे विधान पवारांनी केले आहे.\nसुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना आपला नातू पार्थ पवार याच्या बोलण्याला कवडीची किंमत नाहीये. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द अपरिपक्व आहे, असे विधान केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर हा इशारा नेमका कोणाला अजित की पार्थ पवार अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.\nसुशांत सिंह प्रकरणावर खासदार संजय राऊत आणि पवार यांच्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बैठक पार पडली. यानंतर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. पार्थ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. पवारांच्या या प्रतिक्रीयेवर खासदार सुप्रिया सुळे व खुद्द पार्थ यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.\n“मुंबई पोलीसांचे काम मी पूर्वीपासून पाहत आलो आहे. ते अशा प्रकरणांत अनुभवी आहेत, त्यामुळे पोलीसांवर पूर्ण विश्वास आहे. कुणाला जर सीबीआय चौकशी करायची असेल तर त्याला विरोध नाही. एका अभिनेत्याने आत्महत्याने केली त्याला इतके महत्व का शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कुणी इतके प्रश्न का विचारत नाहीत, असेही ते म्हणाले.\nपार्थ पवार यांनी विरोधी पक्ष नेत्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी होण्यापूर्वीच सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दुसरीकडे ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजनावेळीही त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावरूनही सुप्रिया सुळे यांनी त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता पवारांनी केलेल्या विधानाला विविध कंगोरे समोर येत आहेत.\nपार्थ पवारांच्या अशा भूमिकांमुळेच त्यांना पक्षात अशी वागणूक दिली जात आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे. पार्थ पवार यांना राष्ट्रवादीतर्फे यापूर्वी मावळ मतदार संघातून लोकसभेचे तिकीटही देण्यात आले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.\n← मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले-आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमंत्रिमंडळ बैठक निर्णय:शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 500 कोटी निधी →\nपरभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा\nमुंबईत पूर येण्यापूर्वीच त्याचे ��ाकीत वर्तविणे लवकरच होणार शक्य, मालमत्तेचा सांभाळ व जीविताचे संरक्षण करण्यासही होणार मदत\nपर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nमुंबई, दि.२४ : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र शासनाने कांदा\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठाकूर\nऔरंगाबाद जायकवाडी धरण पाऊस मराठवाडा\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nजालना पाऊस मराठवाडा शेती -कृषी\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day-latest-marathi-joke-on-husband-and-wife/articleshow/77709802.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-09-24T17:36:47Z", "digest": "sha1:R6VZZKVBGZWLL4UTIHDVAKDGZOVOB3AX", "length": 8673, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi Joke: भाषेची गंमत\nती त्याला म्हणाली 'ते बघ, ते झाड'\nआणि त्याच्या मनात सुंदर आठवणी जाग्या झाल्या\nती त्याला म्हणाली ते बघ ते झाड\nआणि त्याने कोपऱ्यातला झाडू उचलला\nशब्द तेच पण वेळ बदलली\nMarathi Joke: गाडी पुसायचं फडकं आणि प्रेम\nMarathi Joke: ऑफिस मीटिंग आणि बंड्या\nMarathi Joke: मुंबई पुणे प्रवास\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nMarathi Joke: गाडी पुसायचं फडकं आणि प्रेम...\nMarathi Joke: गाडी पुसायचं फडकं आणि प्रेम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहसा लेको लेटेस्ट मराठी जोक मराठी जोक marathi joke hasa leko\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nविदेश वृत्तउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची 'अशी' केली हत्या\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/smartphones/2", "date_download": "2020-09-24T19:06:11Z", "digest": "sha1:C3S5U7I3UZ2V3DBJGWJYND3JFX2J5B6T", "length": 6810, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहागड्या स्मार्टफोनची जबरदस्त विक्री, सॅमसंग बनली नंबर वन\nरेडमी ९ स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल\nRedmi 9 VS Realme C15: कोणता बजेट स्मार्टफोन बेस्ट \nचायनीज कंपनीच्या फोनमध्ये धोकादायक मेलवेयर, युजर्सचे पैसे चोरी\nरेडमीचा हा फोन ४ हजारांनी स्वस्त, नवी किंमत पाहा\nऑनलाइन शिक्षणासाठी सोनू सूदने विद्यार्थ्यांना दिले स्मार्ट फोन\nकरोनाकाळात शिक्षण 'ऑनलाईन', पण २७ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनविना\nओप्पोचा नवा स्मार्टफोन भारतात येतोय, २०२० मधील सर्वात स्लीम फोन\n२७ % विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नाहीत: NCERT सर्व्हे\nस्मार्टफोन, नेटवर्क, रिचार्जसाठी पैसे... गरीब विद्यार्थ्यांच्या विवंचना संपेनात\nस्मार्टफोन, नेटवर्क, रिचार्जसाठी पैसे... गरीब विद्यार्थ्यांच्या विवंचना संपेनात\nचीनच्या या कंपनीचं भारतात पुनरागमन, २५ ऑगस्टला स्वस्त फोन आणणार\nक्वॉड कॅमेरा, 5000mAh बॅटरीच्या स्मार्टफोनचा आज सेल, किंमत १० हजारांपेक्षा कमी\n48MP कॅमेऱ्यासोबत येतोय मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमायक्रोमॅक्स पुढच्या महिन्यात लाँच करणार मेड इन इंडिया फोन\nनोकिया घेवून येतेय ३ जबरदस्त फोन, या महिन्यात भारतात होणार लाँच\nसॅमसंग गॅलेक्सी A21s झाला स्वस्त, पाहा नवी किंमत\nसॅमसंगचे ५ स्मार्टफोन, किंमत २० हजारांपेक्षा कमी\nभूकंप अलर्टपासून बेडटाइम टॅबपर्यंत, अँड्रॉयड फोनमध्ये ५ जबरदस्त फीचर्स\nमेड इन चायना फोनची अमेरिकेत बंपर विक्री, जाणून घ्या कारण\nभारतीय 'आत्मनिर्भरता' विसरले; सेल लागताच चीनच्या फोनची तुफान खरेदी\nसेलमध्ये १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत हे स्मार्टफोन\nसेलः नॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nरियलमीचा खास सेल, स्वस्तात खरेदी करा स्मार्टफोन आणि इयरबड्स\nशाओमीच्या Mi TV Stick चा आज भारतात सेल\nएक नजर बात��्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T19:15:28Z", "digest": "sha1:IIN3SP6VCM4WYEYOXEEVPR7XDRUAG6TO", "length": 4760, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांदण रस्ता - विकिपीडिया", "raw_content": "\nपांदण रस्ते अथवा पांद म्हणजे सर्व शेतकर्‍यांच्या संमतीने आपआपल्या शिवारातून शेतमालाची किंवा शेती अवजारांची ने आण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कच्चे रस्ते होत. पांणंदी ह्या बहुधा पाणी वाहून जायचे उथळ रस्ते असतात. अशा रस्त्यांना पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी वापरण्यात येते. इंग्रजकालीन नकाशांवर काही पाणंद रस्त्यांची रुंदी ३३ फुटाची असल्याच्या नोंदी आढळतात.[१]\n^ ब्रिटिशकालीन नकाशावर भूमिअभिलेखचा कारभार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी १०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://priya05world.home.blog/2020/05/07/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T16:43:48Z", "digest": "sha1:WPEXO4RNSFYYV6JFKGXIGGVHQO6RUVUQ", "length": 4512, "nlines": 52, "source_domain": "priya05world.home.blog", "title": "शेत शिवार – PHOENIX…", "raw_content": "\nशाळेची घंटा वाजली कि सुसाट घराकडे धाव ठोकणे.आल्या आल्या दप्तर फेकून देऊन गोठ्यात जाऊन गाईंना चारा पाणी करणे..तसंच घाई घाईत भांडी घासून घेऊन पप्पा शेतात निघाले कि त्यांच्या मागे लागून शेतात जाणे..कारण फक्त एवढंच कि ऊस तोडण्यासाठी टोळी बसली होती आणि तिथे ते शेताच्या बांधाच्या बाजूला टोळीवाल्यान�� टाकलेले पाल..त्यांची बिनधास्त इकडे तिकडे फिरणारी मुले त्यांना ना शाळा ना कोणाची भीती ना कोणाचं बंधन..\nशेतात पोहोचलं कि संध्याकाळच्या वेळेला मस्त थंड हवा..मावळणाऱ्या सूर्याची किरणे उसाच्या पाचटीवर आणि शेजारून वाहणाऱ्या पाण्यावर पडून सगळीकडे लाल रंगाची झालेली उधळण..शेजारच्या शेतात नुकतच पाणी दिलेलं असल्यानं हवेत वाढत जाणारा गारवा… आणि या सगळ्यात टोळीवाल्या मुलांचा किलबिलाट..\nपाणी दिलेलं असल्यानं मस्त मातीचा वास..आणि याच वासात अजून एक मिसळणारा वास म्हणजे तीन दगड मांडून केलेल्या चुलीवर बाजरीची भाकरी भाजत असलेला खरपूस वास..मनसोक्त बागडून आनंद घेऊन घरी पोहचल्यावर आई च्या हातची गरम गरम पिठलं भाकरी…\nगेले ते दिवस ..आज पुन्हा अनुभव घायचा म्हणलं तरी ते दिवस पुन्हा येणार नाहीत..वेगळीच मजा अन वेगळाच आनंद होता गावचा..अन शेताचा..\nआता फक्त शहरात गाड्यांची वर्दळ ..प्रदूषण..फक्त तोंडओळख असलेले लोक..आणि रोजचे ठरलेले काम..आणि फ्लॅट सिस्टिम मधलं ओपन किचन असलेलं क्लोज घरं….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/06/blog-post_28.html", "date_download": "2020-09-24T18:06:28Z", "digest": "sha1:FQOOKP55AZAYR35Z4HSRNIHIVOQDR6BZ", "length": 11200, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "सारेच राजकीय पक्ष सुरेश जैन यांच्या दावणीला - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political सारेच राजकीय पक्ष सुरेश जैन यांच्या दावणीला\nसारेच राजकीय पक्ष सुरेश जैन यांच्या दावणीला\nमाजी मंत्री सुरेश जैन यांना महापालिकेतील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे तब्बल साडेचार वर्षे तुरुंगात काढावी लागली. आता जळगाव महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जैन हे राजकीय जीवनात नव्या खेळीसाठी सज्ज झाले आहे. मनसेच्या सर्व नगरसेवकांना आपलेसे केल्यावर शिवसेनेला दावणीला बांधत आता भाजपला बरोबर घेऊन बेरजेच्या राजकारणावर सुरेशदादांनी भर दिला आहे.\nजामिनावर बाहेर आल्यावर आता सक्रिय राजकारण नाही तर समाजकारण करणार, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर असले तरी खटल्याचा निकाल अजून लागलेला नाही. निकाल काय लागतो, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने ते सावध खेळी करत आहेत. जळगाव शहर आणि सुरेश जैन हे गेल्या ४० वर्षांतील समीकरण आहे. जळगाव विधानसभा मत��ारसंघातून जैन यांनी सलग नऊ वेळा आमदारकी भूषविली. अनेकदा पक्ष बदलले, मात्र प्रत्येक वेळी ते निवडून आले. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत भाजपचे सुरेश भोळे यांनी जैन यांचा पराभव केला. भोळे यांच्या विजयात जैनांचे कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुख्य भूमिका होती. त्यावेळी जैन धुळे कारागृहात होते. कारागृहात असतानाही शिवसेनेने ‘आपला माणूस’ म्हणून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली, उद्धव ठाकरेंनी त्यांचा प्रचारही केला. मात्र जळगावकरांनी त्यांना नाकारले.\nजळगाव महापालिकेच्या घरकुल योजनेत २९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जैन यांना १० मार्च २०१२ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून जैन यांनी अनेकदा जामीन मागण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नामांकित वकिलांची फौज उभी केली. पण त्याला यश आले नाही. अखेर तीन सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान शहरात एका कार्यक्रमात त्यांनी यापुढे मला मते मागण्यासाठी जायचे नाही, तुम्हालाच जायचे आहे, असे विधान सुरेश भोळे यांना उद्देशून केले. यामुळे जैन हे राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र काही महिन्यांतच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत जैन राजकारणात सक्रिय झाले. कारण नारखेडे हे खडसेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही खेळी खडसे गटावर पहिला डाव म्हणून ओळखली गेली.\nमहाजनांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक\nजळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच जैन हे अचानक सक्रिय झाले. इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असताना त्यांनी महापालिकेसाठी भाजप-शिवसेना युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे सांगत राजकीय बॉम्बगोळा टाकला. त्यांनी गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला. महाजन यांनीही जैन यांच्या खान्देश विकास आघाडी (खाविआ) आणि भाजप युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यास शहरातील भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्यासह एका मोठय़ा गटाचा तीव्र विरोध आहे. जैन यांचे राजकारण भल्याभल्यांना समजलेले नाही. कारण, ते एकीकडे शिवसेना नेते असले तरी जळगाव शहरात खाविआच्या नावा��ाली शिवसेनेचे अस्तित्व जवळपास संपले आहे. गेल्या वेळी मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले. मात्र त्यांनीही आता खाविआ बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने शहरातून मनसेदेखील संपली आहे. यामुळे ते भाजप-शिवसेना युती म्हणत असले तरी ती भाजप-खाविआ युती राहणार आहे. यास भाजपच्या एका गटाचा विरोध आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/11/17/", "date_download": "2020-09-24T17:30:21Z", "digest": "sha1:2TJ5HOFOKCIFFM2CLSIBLN5ICV2WQGQI", "length": 12712, "nlines": 141, "source_domain": "belgaumlive.com", "title": "November 17, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\n‘सर्पांचा मोर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी’\nसर्पाचा मोर्चा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी वळला आहे. त्यामुळे सर्प मित्रांची चांगलीच कसरत झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य अधिकारी असलेल्या महनीयांच्या घरी सर्प आढळून लागले आहेत. एकजुकेटीव्ह इंजिनिअर यांच्या निवासस्थानी 2 धामण सर्प आढळून आले असून ते पकडण्यासाठी सर्प...\n‘हेकेखोर अधिकाऱ्या विरोधात तक्रार’\nबिबट्या च्या धास्तीने अनेकांची तारांबळ उडत होती याची गंभर बाब लक्षात घेऊन जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्याला याची पाहणी करण्यासाठी बोलाविले. त्याच्याशी हिंदीमध्ये बोलल्यानंतर त्याने कन्नड मध्ये बोला असा प्रश्न निर्माण करून त्यांनाच उलट उद्धट वर्तन...\n‘आता चन्नम्मा चौकात टायर जाळणे होणार बंद’\nबेळगाव शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक हा आंदोलने मोर्चे निदर्शन करण्याचा चौक म्हणून प्रसिद्ध आहे मात्र बेळगाव शहर महानगरपालिकेने आज एक महत्वाचा ठराव केला आहे.यापुढे कित्तूर चन्नाम्मा चौकात कुणालाही टायर, कुणाच्याही प्रतिमा आणि फटाके फोडण्यास यापुढे बंदी असणार आहे. शनिवा���ी...\nगृहमंत्र्यांना काळजी खासदारकीच्या तिकिटाची\nपोलीस कॉन्स्टेबल व नातेवाईक बसले माशा मारत बेळगावमध्ये आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॉन्स्टेबल चा शपथ विधी कार्यक्रम होता. पण या कार्यक्रमाला गृहमंत्री जी परमेश्वर तीन तास उशिरा पोचले. बेळगावला पोचल्यावर काँग्रेस चे खासदारकीची उमेदवारी कुणाला द्यायची याची चर्चा ते करत...\nइन्फोसिस च्या मदतीनं सायबर गुन्हे नियंत्रण कॉलेज-गृहमंत्री\nराज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालिका निलमनी राजू यांनी राज्यात अत्यंत शिस्तीने संयमाने दक्षतेने पुढे घेऊन जात आहेत त्यामुळेच देशातील इतर पोलीस खात्याला त्या आदर्श ठरल्या आहेत असे गौरव उदगार गृहमंत्री जी परमेश्वर यांनी काढले. शनिवारी के एस आर पी प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या...\nमराठी नगरसेवकांनी केला सभात्याग\nबैठकीचा अजेंडा बनवताना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा उचलत मराठी नगरसेवकांनी सभात्याग करून बैठक तहकूब केली.यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकात संघर्ष झाला त्यावेळी नगरसेवकांनी आपल्या जागेवर उठून सभात्याग केला. शनिवारी बेळगाव महा पालिकेची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी...\nसंसद भवनाची इमारत पहायची असेल तर दिल्लीला जायला हवे मात्र संसद भवन सारखी इमारत पालिकेच्या परिसरात पहायला मिळणार आहे. महापालिकेच्या आवारात संसद भवन सारखी इमारत उभी केली जाणार आहे त्याच भूमिपूजन प्रादेशिक आयुक्त पी ए मेघन्नावर,महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी केलं. पालिकेच्या...\nबस स्थानका समोरील चौकाचे नाव बदलू नका\nबस स्थानकासमोरील चौकाचे नाव बदलू नये या चौकास टिपू सुलतान चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी महापौर उपमहापौरा कडे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी महा पालिकेत उर्दू नगरसेवकांनी आणि टिपू सुलतान संघर्ष समितीच्या वतीने सदर मागणी करण्यात आली आहे. मार्केट...\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nदिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे...\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nसदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच��या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...\nअंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार\nदिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...\nमुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.\nमुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....\nअंगडीनी सुरुवातीला दुर्लक्ष केल्याने बळावला आजार\nआपल्या आरोग्याची भरपूर काळजी घेणारे कै. सुरेश अंगडी यांनी कोविड लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तापाच्या अधिक तिव्रतेकडे दुर्लक्ष करून...\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nअंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/32429/", "date_download": "2020-09-24T17:00:06Z", "digest": "sha1:PIQL6ZFQJE3TEDHVSSSJ5RLUWWKN432B", "length": 6530, "nlines": 51, "source_domain": "journalistasso.tv", "title": "मुंबई : राज्यात १०,३०९ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंत दिवसभरातील सर्वाधिक ३३४ बळी - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १�� ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबई : राज्यात १०,३०९ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंत दिवसभरातील सर्वाधिक ३३४ बळी\nआज राज्यात 10 हजार 309 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज एका दिवसात सर्वाधिक 334 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची काहीशी दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात 6165 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 68 हजार 265 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 3 लाख 5 हजार 521 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 65.25 टक्के इतकं आहे.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/president-ramnath-kovind-condoled-the-tweet-/articleshow/68455249.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T18:46:03Z", "digest": "sha1:ALCSTLVP5RYQQQJHRWCVIF4NFTI4UODN", "length": 9828, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला.\nदेश���रात हळहळपर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळातूनच नव्हे तर जनमानसातूनही हळहळ व्यक्त झाली...\nपर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळातूनच नव्हे तर जनमानसातूनही हळहळ व्यक्त झाली. 'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले आहे. सार्वजनिक आयुष्यात कर्तृत्वाचा आणि प्रमाणिकपणाचा आदर्श निर्माण केलेल्या पर्रीकरांनी गोव्याची जनता आणि भारतीयांसाठी केलेली सेवा अविस्मरणीय आहे', अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\n'कॉमन मॅन' पर्रिकरांचा थक्क करणारा प्रवास महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nअहमदन���रपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/blog/european-colonies-on-american-land", "date_download": "2020-09-24T17:59:30Z", "digest": "sha1:J5V26CHS3X2WJD7WMRJI5G6WJ4OXMZEE", "length": 3003, "nlines": 67, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अमेरिकन भूमीवर युरोपिअन वसाहती", "raw_content": "\nअमेरिकन भूमीवर युरोपिअन वसाहती...\n१५०० सालापासून प्रारंभ झालेला वसाहतवाद १७०० व्या शतकापर्यंत सुरू होता. अमेरिका खंडाची अशी परिस्थिती असल्यामुळे व्यापारी हेतूने आलेल्या युरोपिअनांना व्यापारा ऐवजी भूमी संपादन करण्याची व स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली. प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉगमालिका..\nअमेरिकेच्या भूमीवर युरोपिअन वसाहती स्थापन्यास कोलंबसापासून सुरवात झाली. व्यापारवृद्धी हा अमेरिकेच्या भूमीवर जाण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येक युरोपिअन देशाचा एकमेव हेतू होता. नव्याने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/so-far-6648-patients-in-the-district-are-corona-free", "date_download": "2020-09-24T19:07:04Z", "digest": "sha1:A3CROADYZMFSGWPSWKFMMBO3QVUIAC7Q", "length": 2947, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "So far 6648 patients in the district are corona free!", "raw_content": "\nनगरमध्ये ६६४८ रुग्ण करोनामुक्त\nआज काही रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला\nअहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar\nजिल्ह्यातील आज ३९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले घरी आहे. आज त्यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ६६४८ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.\nआज बरे झालेल्या रुग्णांमध्ये मनपा १९५, संगमनेर २९, राहाता ४, पाथर्डी ४, नगर ग्रा.११, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा १२, श्रीगोंदा २०, पारनेर ३६, अकोले १४, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ६, कर्जत ६, मिलिटरी हॉस्पीटल १, इतर जिल्हा १ रुग्णाचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/use-these-tricks-to-charge-smartphones-fast/", "date_download": "2020-09-24T17:25:02Z", "digest": "sha1:5RQJ4S4SKUBKLUYUNTW5TASGPPDWQN56", "length": 7557, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मार्टफोन फास्ट चार्ज करण्यासाठी या ट्रिक्‍स वापरा !", "raw_content": "\nस्मार्टफोन फास्ट चार्ज करण्यासाठी या ट्रिक्‍स वापरा \nअनेक यूजर्सची तक्रार असते की स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. तस पाहता आजकाल लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला असतो. पण तुमच्याकडे जर जुना स्मार्टफोन असेल आणि तो चार्जिंग होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर आम्ही तुम्हाला काही ट्रिक्‍स सांगणार आहोत जेणेकरून तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज होण्यासाठी मदत होईल. पण तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जर खराब असेल तर या ट्रिक्‍सचा उपयोग होणार नाही. यासाठी बॅटरी बदलणे हाच एकमेव पर्याय.\nअनेक यूजर्स पूर्ण रात्र स्मार्टफोन चार्जिंगला लावून ठेवतात. त्यांचं असं म्हणणं असत की, स्मार्टफोन पूर्ण चार्जिंग होण्यासाठी फारच वेळ लागतो. अशा यूजर्सनी स्मार्टफोन चार्जिंग लावण्यापूर्वी या दोन ट्रिक्‍स वापरून पहाव्यात, यामुळे त्यांचा फोन लवकर चार्ज होण्यास नक्कीच मदत होईल. अनेकवेळा स्मार्टफोन रात्रभर चार्जिंग केल्यानं ओवरचार्ज होऊन ब्लास्ट झाल्याची प्रकरणे तुम्ही ऐकली असतील, त्यामुळं फोन रात्रभर चार्जिंग करणं टाळवं.\nएअरप्लेन मोड – स्मार्टफोन चार्जिंग करण्यापूर्वी एअरप्लेन मोडवर टाकल्याने स्मार्टफोनमधील मोबाइल नेटवर्क आणि इतर कनेक्‍टिविटी या ऑफ होतात, त्यामुळे बॅटरीचा वापर कमी होऊन बॅटरी लवकर पूर्णतः चार्ज होते. मात्र बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर पुन्हा एअरप्लेन मोड काढण्यास विसरू नका.\nएअरप्लेन मोडवर फोन ठेवण्यासाठी तुम्हाला सेटिग्जमध्ये जावे लागेल. त्याठिकाणी वायरलेस आणि मोबाइल नेटवर्कमध्ये एअरप्लेन मोड पर्याय दिसेल, तो इनबेल केल्यास एअरप्लेन मोड ऍक्‍टिव्ह होईल. किंवा सध्याच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमच्या फोनमध्ये वरच्या बाजूला नोटीफिकेशन टॅबमध्येच एअरप्लेन मोडचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तिथूनही तुम्ही एअरप्लेन मोड इन���ेल करू शकता.\nस्मार्टफोन स्वीच करणे – स्मार्टफोन स्वीच ऑफ करून चार्जिंगला लावणे जास्त फायद्याचे ठरू शकते. स्मार्टफोन स्वीचऑफ केल्याने फोनमधील सर्व कनेक्‍टिविटी ऑफ झाल्याने बॅटरीचा वापर होतच नाही, त्यामुळं स्मार्टफोनची बॅटरी अधिक वेगानं आणि नेहमीपेक्षा कमी वेळात पूर्णपणे चार्ज होते.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/protest-by-hindus", "date_download": "2020-09-24T18:22:34Z", "digest": "sha1:3PVSYNMTTVARERPJCUUUOYKMHTD4U3WQ", "length": 21404, "nlines": 231, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हिंदूंचा विरोध - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > हिंदूंचा विरोध\nहनुमानाविषयी अयोग्य चित्रण करणार्‍या ‘चिप्पा ३’ या वेबसीरिजच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट\nचिप्पा ३’ या वेबसीरिजमध्ये हनुमानाविषयी अयोग्य पद्धतीचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी या वेबसिरीजच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून ‘या वेबसिरीजवर बंदी घालावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. Read more »\nॐच्या पायजम्याचे छायाचित्र पोस्ट करणार्‍या अभिनेत्री अंकिता लोखंडे यांना नेटकर्‍यांनी सुनावले\nअभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी ॐ लिहिलेला पायजमा घालून स्वत:चे छायाचित्र इन्स्टाग्राम या सामाजिक प्रसारमाध्यमावर प्रसारित केले.यावरून अनेक नेटकर्‍यांनी ॐ हे धार्मिक चिन्ह असल्यामुळे त्याचे चित्र असलेला पायजमा परिधान करणे योग्य नसल्याचे म्हटले. Read more »\nहिंदूंच्या विरोधानंतर ‘श्रीराम चिकन मसाला’ नावाने उत्पादन विकणार्‍या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना\n‘बिकानेर ब्राह्मण समाजा’ने ‘श्रीराम’ नावाने चिकन मसाला बनवणार्‍या ‘श्रीराम इंडस्ट्री’च्या मालकाचा घेराव घातला आणि त्याला उत्पादनाचे नाव मागे घेण्यास भाग पाडले. घेराव घातल्यानंतर या मालकाने स्वतःची चूक मान्य करून या नावाची पाकिटे जाळून टाकली. Read more »\nहिंदु धर्मविरोधी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या विरोधात धर्मप्रेमींकडून ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट\nसध्या ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आघात करण्यात येत आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या माध्यमातून हिंदु धर्माचे बलस्थान असणार्‍या आश्रम व्यवस्थेची मानहानी केली आहे. Read more »\n‘सुपर शक्ती मेटालिक्स’ आस्थापनाकडून देवतांचे विडंबन करणारे विज्ञापन संकेतस्थळावर प्रदर्शित\n‘सुपर शक्ती मेटालिक्स’ या आस्थापनाने श्री इंद्रदेव, श्री विश्‍वकर्मा देव आणि श्री नारदमुनि यांचे विडंबन करणारे विज्ञापन आता संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे.\n‘संत तुकाराम बीडी’ या उत्पादनावरील ‘संत तुकाराम’ हे नाव तातडीने काढावे \nमहाराष्ट्र वारकरी महामंडळ आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी\nहिंदुविरोधी शक्तींच्या दबावाखाली येऊन हिंदूंचा आवाज दाबण्याचे ‘फेसबूक’चे षड्यंत्र : टी. राजासिंह\n’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘फेसबूकचा पक्षपात : हिंदूंचे ‘पेज’ (पृष्ठ) बंद, आतंकवाद्यांचे चालू ’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र\nवाराणसीतील अस्सी घाटावर ‘लव्ह यू शंकर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी महिलांचे तोकड्या कपड्यांत नृत्य : आक्षेपानंतर चित्रीकरण थांबवले \nचित्रपटाला ‘लव्ह यू शंकर’ हे नाव देऊन निर्मात्यांनी भगवान शिवाचा अवमानच केला आहे यास हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे यास हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे हिंदूंनो, कुणीही तुमचा धर्म, धर्मग्रंथ, देवता, श्���द्धास्थाने, संत आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करू धजावणार नाही, असे प्रभावी संघटन निर्माण करा हिंदूंनो, कुणीही तुमचा धर्म, धर्मग्रंथ, देवता, श्रद्धास्थाने, संत आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करू धजावणार नाही, असे प्रभावी संघटन निर्माण करा \nसिवनी : कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गर्भवती गायींची तस्करी हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोखली\nयेथे ६ सप्टेंबर या दिवशी एका ‘पिकअप व्हॅन’मधून ३ गायींची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी ही गाडी रोखून त्यातील तिन्ही गायींची सुटका केली. Read more »\nएकता कपूर यांच्या वेब सिरीजमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान\n‘व्हर्जिन भास्कर -२’ या वेब सिरीजमध्ये ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी गर्ल्स हॉस्टेल’चे नाव आणि त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या मलिकेत शारीरिक संबंधांचा विषय मांडण्यात आला आहे. अशा मालिकेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला आहे. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jagrukta.org/author/shaikh/page/2/", "date_download": "2020-09-24T17:35:32Z", "digest": "sha1:PX5B4SLRV5ZFES5FJ3UPV35DBLPNGNDP", "length": 28203, "nlines": 187, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "shaikh, Author at जागरूकता - Page 2 of 15", "raw_content": "\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nआयपीएलच्या पाचव्या सामन्यात कोलकत्ता आणि मुंबई आमने-सामने\nमार्च ते जून दरम्यान एक कोटी मजुरांनी गाठले पायी घर\nकोरोनाविरोधी लसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात\nरब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nसरकारच्या अहंकाराने देशाला आर्थिक संकटात ढकलले : राहुल गांधी\n‘बेलबॉटम’साठी अक्षय करतोय 16 तास काम\nआयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात हैदराबाद आणि बंगळुरू आमने-सामने\n188 दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला\nभारत कोरोना रिकव्हरी रेट मध्ये अव्वल स्थानी\nदहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक\nपंतप्रधान मोदींकडून अजयच्या मुलाची स्तुती\nबाल बॉलिवूड अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा\n“तानाजी” करणार 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश\nऑस्ट्रेलिया चा भारतावर 10 गडी राखून विजय\nनिर्भया प्रकणातील दोषींनी 23 वेळा तुरूंगातील तोडले नियम\nभारतीय सैन्य दिन विशेष\nप्रदर्शन करणे हा व्यक्तीचा घटनात्मक हक्क : दिल्ली कोर्ट\nओवैसींनी केला काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला\nनिर्भया दोषी विनय-मुकेश यांची क्युरेटर याचिका SC ने फेटाळली\nजामिया मध्ये परीक्षा झाल्या रद्द\nBJP ची केजरीवाल यांना मानहानीची कायदेशीर नोटीस\nतीन तासांच्या शुटसाठी करीना-सैफला मिळणार 1.5 कोटी\nJNU हिंसाचार : विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटीस\nनासा : भविष्यातील मिशनसाठी अंतराळवीरांची निवड\nगुरूवार, सप्टेंबर 24, 2020\nपूर्णा मंडळात अतिवृष्टी; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस\nपूर्णा (प्रतिनिधी) : यंदा वेळेवर आलेल्या मॉन्सूनने आपल्या नियोजित वेळेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात यंदा पावसाची चांगली सुरुवात झाली असून, श्रावण महिन्यापासून ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे. सततच्या पावसाने आधीच खरीप पीके धोक्यात असताना…\nजिल्ह्यातील कोविडजन्य परिस्थितीचा पालकमंत्री श्री. मलिक यांनी घेतला आढा��ा\nपरभणी (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण जिल्ह्याला विळखा घातला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपुर्ण जिल्हा हतबल झाला असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव…\nपोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा कायद्यानुसार तपासू : ठाकरे सरकार\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, अनेक बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…\nहृतिक माझा आवडता अभिनेता : सौरव गांगुली\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीला मोठा फटका लागला. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याच्या बायोपिकमध्ये हृतिक रोशनने त्याची…\nकोरोना काळानंतर प्रथमच इंग्लंडचा मालिका पराभव\nनवीदिल्ली : कोरोनामुळे जगभरातील सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. आता मात्र, क्रिडा जगतची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. दरम्यार, कोरोना काळानंतर सुरू झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये इंग्लंडचा पहिलाच पराभव झाला असून, ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत इंग्लंडला…\nमाध्यमिक शाळांतील 5 वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार\nमुंबई (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्यास्थितीत शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या या काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, आता माध्यमिक शाळांतील…\nभारतीय सैनिकांचा चीन सोबतच कोरोनाशीही लढा\nलडाख : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. देशात एकीकडे कोरोनाचे वर्चस्व निर्माण झालेले आहे, तर दुसरीकडे देशाच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून सतत चकमकी घडीत आहेत. या पार्श्वभूमिवर देशाच्या विविध भागातून मोठ्या…\nशिक्षणाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे : शालेय शिक्षण मंत्री\nपरभणी (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्���ास्थितीत शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या या काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या या काळात…\nफुफ्फुसांच्या सिटीस्कॅनचे दर होणार निश्चित\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली असून, हळूहळू राज्याची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे…\nपरभणीत सर्व आमदार, खासदारांच्या घरासमोर मराठा समाजाची निदर्शने\nपरभणी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या या काळात सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. राज्य मागासवर्गीय आयोगाने मान्य करुन शिफारस केलेल्या आणि मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविलेल्या मराठा आरक्षणाला संरक्षण द्यावे यासाठी सकल…\nरिया चक्रवतीने कुणाचेही नाव न घेतल्याचा सरकारी यंत्रणेचा दावा\nमुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात बॉलिवूडने आपल्या दिग्गज कलाकारांना गमावले. 14 जुन रोजी जेंव्हा सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरात गळफास घेतला, त्याच्या निधनानंतर लाखो लोकांनी त्याला सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे…\nउसतोड कामगारांना पंकजा मुंडे यांचे आवाहन\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली असून, हळूहळू राज्याची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, दरवर्षी उसतोड…\nपरीक्षांच्या नियोजनात शासकीय हस्तक्षेप सुरूच\nमुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राज्यातील विद्यापीठांनी अधिकार…\nआता उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार सोनू सूद\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. देशात कोरोनाचा प्रसार सुरू असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली असून हळूहळ�� देशाची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, लॉकडाउनचा कालावधी सुरु…\nयूएस ओपनला मिळाला नवा चॅम्पियन\nन्यूयॉर्क : कोरोनामुळे जगभरातील सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. आता मात्र, क्रिडा जगतची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. दरम्यार, जपानच्या 22 वर्षीय नाओमी ओसाकाने दुसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदाचा मान पटकावला…\nकोरोनावर औषध येईपर्यंत निष्काळजीपणा नको : पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण देशाला जनु विळखाच घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनामुळे देशात कठिण परिस्थिती बनली…\nआंतरराज्य एसटी प्रवासाला सरकारची परवानगी\nधुळे (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना सरकारने अनलॉक करण्यास सुरूवात केलेली आहे. या पार्श्वभूमिवर, सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली असून हळूहळू राज्याची परिस्थिती…\nशाहरुख आणि जॉन लवकरच करणार एकत्र काम\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीला मोठा फटका लागला. दरम्यान, यश राज फिल्मला लवकरच 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. या…\nकंगनाला केंद्र सरकारकडून का देण्यात आली Y+ सुरक्षा\nमुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर वारंवार टीका केली. कंगनाने मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर तिच्यातील आणि शिवसेनेतील वाद टिपेला पोहोचला. मुंबईत येऊ नकोस अशा धमक्या अनेकांनी दिल्यामुळे त्यांना आव्हान देत…\nसहा महिन्यांनी बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू\nमनमाड (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, यापासून बचाव करण्यासाठी योग्य ते सर्व उपाय करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या…\nपरभणीत नीट परीक्षेच्या केंद्र परिसरात कलम 144 लागू : जिल्हादंडाधिकारी\nप��भणी (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्यास्थितीत शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या या काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 17…\nव्हिक्टोरिया अझरेंकाचे यशस्वी पुनरागमन\nनवी दिल्ली : कोरोनामुळे जगभरातील सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. आता मात्र, क्रिडा जगतची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. दरम्यार, सेरेना विल्यम्सने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची सलग 12व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, मात्र तिचे…\nजगात सर्वाधिक वेगाने कोरोनाचे संक्रमण भारतात\nमुंबई (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण राज्याला जनु विळखाच घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जगात सर्वाधिक वेगाने कोरोनाचे संक्रमण भारतात…\nराज्यातील मंदिरे मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, राज्यात कोरोनाचा प्रसार सुरू असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे तथा धार्मिक स्थळे अद्याप सुरू करण्यात आलेली…\nदेशातील आत्महत्येची मुख्य कारणे कौटुंबिक समस्या\nनवी दिल्ली : कोरोना वायरसने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाच्या या काळात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण देखील…\nमागील 1 2 3 … 15 पुढील\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nढगाळ वातावरणामुळे तूर, कापूस, सोयाबीन पिकांवर दुष्परिणाम\nआयपीएलच्या पाचव्या सामन्यात कोलकत्ता आणि मुंबई आमने-सामने\nकुष्ठरोग, क्षयरोग आणि एड्स यासारख्या विविध प्रकारच्या आजारांबद्दल जागरूकता पसरविणे, गरीब आणि कष्टकरी मुले, दलित महिला, उपेक्षित आणि दुर्दैवी पीडितांचे पुनर्वसन काळजी या विषयी जागरूकता पसरविणे ही जागृकता वेलफेअर फाउंडेशनची योज��ा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishortstory.com/2019/12/dr-priyanka-nyay.html", "date_download": "2020-09-24T17:29:35Z", "digest": "sha1:3VY6ATOUZUEBXLS5XAAVGTYRJHFOSCGT", "length": 6089, "nlines": 68, "source_domain": "www.marathishortstory.com", "title": "डॉक्टर प्रियंका - न्याय मिळाला (Dr Priyanka gets justice)", "raw_content": "\nमुख्यपृष्ठnirbhayaडॉक्टर प्रियंका - न्याय मिळाला (Dr Priyanka gets justice)\nडॉक्टर प्रियंका - न्याय मिळाला (Dr Priyanka gets justice)\nकिती दिवसापासून उदास आणि आशा सोडून दिलेल्या माझ्या मनाला एक जोरदार हर्षाचा झटका बसला.आणि मग कुठेतरी तुझ्यासाठी लिहिले गेलेले माझे शब्द ही आनंदाश्रु ढालु लागले.\nमाझ्या शब्दांना आणि भावनांना ही तितक्याच न्याय मिळाला आणि ह्यासाठी मी आज तुला खूप मिस करतेय.\nआज माझा आनंद गगनात मावेनासा झालाय.माझी ओंजळ देखील अपुरी पडतेय तुझ्या न्यायाच्या फुल पाकळ्या गोळा करताना.मी आज नक्की एक मेणबत्ती लावून तुला श्रद्धांजली वाहिन.कारण तुला खरच न्याय मिळाला. गचाळ न्यायव्यवस्थे विषयी मनात नेहमीच घृणा होती पण आज ती कुठेतरी वितळून माझं आपसूकच विश्वास वाढला आणि तुला इतक्या कमी दिवसात खूप शीघ्र पद्धतीने न्याय मिळाला ही गोष्टच मन आनंदाने भरून टाकते.तू तुझे कुटुंबीय व संपूर्ण देशच न्यायासाठी जुंपले असताना आज तुला मिळालेला न्याय खरच वाखानण्या जोगा आहे अस म्हणणं वावग ठरणार नाही.\nपण आता ह्यापूढे कोणीही असा अपराध करताना नक्की एक वेळ विचार करेल हे ही तेवढेच सत्य.\nपण,मला खरच तू जाण्याचं दुःख आजही तेवढच आहे.मी सुधा तुझ्याच वयाची तरुणी काठी जी माझी स्वप्न तिचं तुझीही असतील की जे माझे आई बाबा माझ्याबद्दल स्वप्ने रंगवत असतील तशीच तुझ्याही आईबाबांनी रंगवली असतील की.\nतुला न्याय तर मिळाला पण त्यासाठी तुला तुझा जीव गमवावा लागला त्या यातना सोसाव्या लागल्या आणि तुझं अंत ह्या सर्व गोष्टी तशा अजुन मनात घर करून आहेत.\nकदाचित अजुन किती मुली गेल्यावर सरकार सडेतोड निर्णय घेईल असा प्रश्न निर्माण होतो.तुला मिळालेला न्याय खरच आनंदी पूर्तीचा आहे पण तू गेल्याची खंत ही तेवढीच मनात कायम राहील. यापुढे कोणावर असा अत्याचार झाल्यास लोक शांत बसणार नाहीत हे ही तितकंच सत्य.\nतू जिथे कुठे असशील तिथून नक्की हसत असशील.\nआणि तुझं हे हसू तू असच कायम ठेवशील हीच माझी इच्छा.\nआज एक मेणबत्ती मी नक्की लावेल पण आणि तुला मनापासून खरी न्यायाची श्रद्धांजली वाहिल.\nडॉक्टर प्रियंका निर्भया न्याय मिळाला article nirbhaya\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/sajid-inamdar-rasik-article-turkey-is-really-our-enemy-127640798.html", "date_download": "2020-09-24T18:50:58Z", "digest": "sha1:C7NCQSQ2OPI6E24BRDGQO5S7Z3KIRDIO", "length": 22179, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sajid Inamdar Rasik Article : Turkey is really our enemy ...? | तुर्की खरचं आपला शत्रू आहे...? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरसिक स्पेशल:तुर्की खरचं आपला शत्रू आहे...\nआमिर खानने तुर्कीच्या राष्ट्रपतींची भेट घेतली आणि भारतीय सोशल मीडियावर एकच \"दंगल' सुरु झाली, #तुर्की_भाग_आमिर_खान असा हिणकस हॅशटॅग चालवून त्याच्या विरोधात लाखांवर ट्विटरचा पाऊस पाडण्यात आला.पण हे काय आमिरसाठी नवीन नाही फक्त यावेळी राष्ट्रीय राजकारणातील या संदर्भासोबतच आमिरविरोधी टीकेला आता परराष्ट्रीय घडामोडींची देखिल किनार लावली गेली आहे.\nनुकत्याच आपल्या \"लाल सिंग चढ्ढा' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने तुर्कस्तानात गेलेल्या आमिर खानने राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्या पत्नी एमीन अर्दोआन यांची भेट घेतली. आमिरच्या चित्रपटांच्या चाहत्या असलेल्या एमीन यांनी हे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केल्यानंतर त्यावर भारतातील समाजमाध्यमांमध्ये एकच काहूर उठवले गेले. आमिरला पुन्हा एकदा ‘अँटी नॅशनल’ पदवी बहाल करून आणि #तुर्की_भाग_आमिर_खान असा हिणकस हॅशटॅग चालवून त्याच्या विरोधात लाखांवर ट्विटरचा पाऊस पाडण्यात आला. उजव्या विचारधारेच्या एकूणच इकोसिस्टमकडून आमिरला मिळालेल्या या प्रतिक्रियेमागे नवीन असे काहीच नाही. समाजमाध्यमांवर वावर असणाऱ्या नेटकऱ्यांना याची साधारण कल्पना असेलच की आपल्या विरोधी विचारांच्या व्यक्ती/संस्था यांना या ट्रोलधाडी कशाप्रकारे लक्ष्य करतात.\nआमिरला अशाप्रकारे लक्ष्य करण्यामागे त्याने २०१५ साली \"इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती मध्ये देशातील वाढत्या असहिष्णुता आणि मॉब लिन्चींगच्या घटनांबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ होता. राष्ट्रीय राजकारणातील या संदर्भासोबतच आमिरविरोधी टीकेला काही परराष्ट्रीय घडामोडींची देखिल किनार लावली गेली.\nतुर्कीमध्ये २००२ पासून अर्दोआन आणि त्यांची जस्टिस अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट पार्टी (एके���ी) सत्तेत आहे. अर्दोआन यांनी भारताच्या काश्मीरमधील भूमिकेविरोधात फक्त ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामी देशांच्या समुहामध्येच नव्हे तर संयुक्त राष्ट्रात(यु. एन) देखील सातत्याने आवाज उठवला आहे. अर्दोआन सत्तेत आल्यापासून तुर्की आणि पाकिस्तानच्या संबंधांना देखील अधिकच उभारी मिळाली आहे. तसेच मागील काही वर्षांपासून अर्दोआन जागतिक पटलावर सुन्नी-मुस्लीम राष्ट्रांचा अघोषित पुढारी असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आधुनिक तुर्की राष्ट्राला गतकाळातील ऑटोमन साम्राज्याचा उत्तराधिकारी भासवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.\nया सर्व घडामोडींचा विचार करता त्या देशातील बदलत्या सामाजिक आणि राजकीय स्थित्यांतराचा आणि त्याचा द्विराष्ट्रीय संबंधांवर उमटणाऱ्या पडसादाचा आढावा घेणे आवश्यक ठरते. नकाशातील तुर्कीचे भौगोलिक स्थान बघता या भूभागाचे जागतिक राजकारणात असणाऱ्या महत्वाविषयी आश्चर्य नसावे पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याच्या पाडावानंतर मुस्तफा केमाल पाशा ‘अतातुर्क’ याच्या नेतृत्वाखाली १९२३ साली आधुनिक तुर्की राष्ट्राची स्थापना झाली. या स्थापनेत पुढाकार असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या दृष्टीकोनातून ऑटोमन साम्राज्याचा ऱ्हास हा युरोपियन सामाजिक आणि राजकीय आधुनिकता नाकारल्यामुळे झाला होता. आणि त्यामुळेच आधुनिक तुर्की राष्ट्राचा पाया घालताना त्यांच्या समोर युरोपियन राष्ट्रांचा आदर्श होता. स्वतः केमाल अटातुर्क पहिल्या महायुद्धापूर्वी युरोपात काही काळ वास्तव्यास होते आणि तेथील सामाजिक, सांस्कृतिक, आणि मुक्त वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर होता.\nआधुनिक तुर्कीच्या राजकीय व्यवस्थेवर पुढील अनेक दशके ‘केमालीझम’ चा अर्थात अटातुर्कच्या विचारांचा प्रंचड पगडा होता. आणि हा प्रभाव अगदी विसाव्या शतकाच्या अखेर पर्यंत कायम होता. केमालीझमचा पाया हा प्रामुख्याने सेक्युलॅरिझम आणि प्रखर तुर्की राष्ट्रवाद यावर आधारलेला होता. आधुनिक तुर्की राष्ट्राचे पहिले राष्ट्रपती बनल्यानंतर अतातुर्क यांनी जाणीवपूर्वक तुर्कीला आपल्या अरब-इस्लामी प्रभावापासून दूर आणि युरोपियन आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने त्यांनी अनेक कठोर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक निर्णय घेतले. १९२४ सालापर्यंत फक्त नाममात्र शेष असलेली ऑटोमन ख़िलाफ़त बरखास्त करून टाकली. ‘फेज’ या पारंपारिक ऑटोमन पोशाखावर बंदी घालून युरोपियन हॅट घालण्यास प्रोत्साहन दिले. धार्मिक वक्फ संस्था, सुफी दर्गा आणि तेथील दर्विश यांवर अनेक बंधने लादली गेली. पुरुष आणि महिलांमध्ये लिंगाधारित भेदभाव, बुरखा पद्धती यावर बंदी घालण्यात आली आणि महिलांना देखील मतदानाचा हक्क (१९३०) बहाल करण्यात आला. नमाज आणि कुराण पठन तुर्की भाषेत करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. अरबी लिपीचा त्याग करुन रोमन लिपी अंगीकारण्यात आली, कॅलेंडर बदलण्यात आले आणि धर्माधारित शरिया कायदा नाकारून स्वित्झर्लंडच्या धर्तीवर नागरी कायदा आणण्यात आला. तुर्कीच्या एका पूर्व सैन्यप्रमुखाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, रेनेसाँ (पुनरुज्जीवन ) काळाचे जे महत्व युरोपसाठी आहे त्याच प्रकारचे महत्व अशा सांस्कृतिक बदलांचे तुर्कीसाठी होते, आणि हे बदल राबवण्यात सैन्याची भूमिका महत्त्वाची होती.'\nमात्र तुर्कीमध्ये राज्यव्यवस्थेकडून राबवण्यात आलेल्या या सांस्कृतिक क्रांतीला सामाजिक क्रांतीची जोड नव्हती. येथे युरोपियन आधुनिकतेचा प्रभाव पडलेला वर्ग संख्येने कमी पंरतु समाजाचा अभिजात वर्ग असलेल्या लष्कर-नोकरशाही आणि प्रामुख्याने शहरी भागात मर्यादित राहिला. सामान्य जनतेमध्ये या मुल्यांचा म्हणावा तसा शिरकाव झाला नव्हता. आणि त्यामुळेच व्यक्तीशः अतातुर्क जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय असले तरी त्याने केलेल्या सांस्कृतिक बदलांना म्हणावा तसा जनाधार भेटला नाही. तुर्कीमध्ये सैन्याची भूमिका अतिशय महत्वाची राहिली आहे. सैन्याने नेहमीच केमालिझम आणि प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेचा रक्षणकर्ता म्हणून स्वतःस पाहिले आहे. आणि त्यामुळेच ज्यावेळी या मुल्यांवर मर्यादा येत आहे असे वाटले तेव्हा सैन्याने वेळोवेळी बंड करून सत्तेत हस्तक्षेप केला आहे(१९६०,१९७१, १९८०, १९९७ आणि आता २०१६).\n१९८०च्या दशकापासून तुर्कीने नव-उदारमतवादी आर्थिक धोरणांचा स्वीकार केल्यापासून कालांतराने आर्थिक संपन्नता लाभलेला नवमध्यम वर्ग तयार झाला. प्रामुख्याने तुर्कीच्या अ‍ॅनाटोलियन ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन स्थायिक झालेल्या आणि आपल्या धार्मिक अस्मितांच्या अधिक जवळ असणाऱ्या या वर्गाने पूर्वीच्या युरोपियन आधुनिकतेचा आणि केमालीझमचा प्रभाव असणाऱ्या अभिजात वर्गासमोर आव्हान उभे केले. आणि त्यामुळेच एकीकडे राजकारणात सैन्याचा हस्तक्षेप नको असलेला आणि आपल्या धार्मिक अस्मितांच्या अधिक जवळ असणारा नवमध्यम वर्ग अर्दोआन आणि त्यांच्या एकेपी पक्षाला सत्तेत पोहचवण्याचे एक प्रमुख कारण ठरला. आजचा तुर्की, आधुनिक युरोपाधारीत अंगिकारलेली ओळख की अधिक जवळ वाटणारी अरब-इस्लामी धार्मिक-सांस्कृतिक अस्मिता या व्दंद्वात सापडलेला दिसतो.\nभारत आणि तुर्की यांच्यातील द्विपक्षीय संबंधाकडे पाहायचे झाल्यास, मागील काही वर्षांत दोहों मधील सबंध काहीसे 'हॉट एंड कोल्ड' या प्रकारात मोडणारे राहिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जरी काश्मीरबाबत अर्दोआन यांनी वेळोवेळी वक्तव्य केले असले तरी आपणही त्यास वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. जसे २०१७ साली अर्दोआन यांच्या भारत भेटीच्या (३० एप्रिल - १ मे) अगदी काही दिवसांपूर्वी आपण सायप्रसच्या राष्ट्रपतींना अधिकृत भेटीवर बोलावले (२५-२९ एप्रिल २०१७) आणि दुसरीकडे त्यावेळचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अर्मेनियाच्या भेटीवर गेले आणि त्यांनी तेथील अर्मेनियन नरसंहार स्मरकास देखील भेट दिली(२४-२६ एप्रिल २०१७). सायप्रस आणि अर्मेनिया यांच्या बरोबरच्या आपल्या भेटीगाठी म्हणजे तुर्कीला दिलेला एक सूचक इशाराच होता. कारण हे दोन्ही देश म्हणजे तुर्कीची दुखरी नस त्याचबरोबर मागील वर्षी देखील अर्दोआन यांच्या संयुक्त राष्ट्रात केलेल्या काश्मीरसंबंधी व्यक्तव्यामुळे पंतप्रधान मोदींनी तुर्कीची आपली दोन दिवसीय भेट रद्द केली होती.\nअसे सर्व असले तरी काश्मीरसारख्या वितुष्ट आणणाऱ्या मुद्यांना विलग (डीहायफनेट) करून द्विपक्षीय व्यापार, शत्रास्त्र निर्मिती, पर्यटन, फार्मा आणि इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर राहिला आहे. आणि त्यामुळेच यावर्षी मार्च महिन्यात भारताने तुर्की सोबत १५,००० करोड रुपयांचा युद्धनौका बांधणी प्रकल्पाचा करार केला आहे. परराष्ट्र सबंध फक्त \"ब्लॅक अँड व्हाईट' प्रकारात मोडणारे नसतात आणि त्यास अनेकाविध पैलू आणि \"ग्रे झोन' असतात. बॉलीवुड ही भारताची \"सॉफ्ट पॉवर' आहे आणि इस्लामी जगताचे एक टोक असलेल्या मोरोक्कोपासून तुर्की पर्यंत आणि दुसरीकडे अगदी चीनमध्ये सुद्धा बॉलीवुड चित्रपटांची आणि पर्यायाने आमिरची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच \"कीबोर्ड वॉरीयर्स'च्या आमिर विरोधी लाखभर ट्विट्सने भारतातील धार्मिक उन्माद वाढण्यास कदाचित मदत होत असली तरी परराष्ट्र धोरणांवर याचा फारसा फरक पडत नाही. आमिरच्या या भेटीवर पडदा टाकण्यास, तुर्कीमधील भारताचे राजदूत संजय पांडा यांनी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे आमिरच्या भेटीचे केलेले स्वागत आणि त्याचा भारताचा \"सांस्कृतिक राजदूत' अश्या शब्दात केलेला गौरव यातच सर्व काही आले\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/corona-does-not-directly-affect-taste-ability-researchers-did-not-found-ace2-receptor-in-taste-cells-127613205.html", "date_download": "2020-09-24T19:06:10Z", "digest": "sha1:BVKKAISGPDWCSVUO4BKE6VAIU2TVYPHS", "length": 5499, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona does not directly affect taste ability, researchers did not found ACE2 receptor in taste cells | चवीच्या क्षमतेला थेटपणे प्रभावित करत नाही कोरोना, संशोधकांना चवीच्या पेशींमध्ये एसीई2 रिसेप्टर आढळले नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना संशोधनात दावा:चवीच्या क्षमतेला थेटपणे प्रभावित करत नाही कोरोना, संशोधकांना चवीच्या पेशींमध्ये एसीई2 रिसेप्टर आढळले नाही\n20-25% कोरोना विषाणूचे रुग्ण चवीबाबत तक्रार करतात\nथेटपणे चवीच्या पेशींचे नुकसान करत नाही तर आजारपणात इन्फ्लेमेशनमुळे रुग्णाला कोणतीही चव लागत नाही. हे संशोधन एसीएस फार्मेकोलॉजी अँड ट्रान्सलेशनल सायन्स मासिकात प्रसिद्ध झाले आहे. यातील निष्कर्ष मागील संशोधनाच्या विपरीत आहे, त्यात म्हटले होते की, कोरोना चवीच्या क्षमतेवर थेट परिणाम करतो. कोरोना रुग्णांनी मोठ्या प्रमाणात वास किंवा चव येत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर संशोधकांनी त्यांना लक्षणांच्या यादीत टाकले होते. नुकत्याच केलेल्या संशोधनात दिसले की, २०-२५% रुग्ण चवीबाबत तक्रार करतात.\nअमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक होंगझियांग लियू यांनी सांगितले की, रुग्णांना विषाणूच्या संपर्कात आल्याच्या काही वेळानंतर चव लागत नसल्याचे समजते ही चिंतेची बाब आहे. या स्थितीवर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज आहे. संशोधनानुसार स्वाद पेशी कोरोना संसर्गाच्या तावडीत येत नाहीत, कारण त्यातील बहुतांशींमध्ये एसीई२ नसते. ���सीई२ एक रिसेप्टर आहे, जो कोरोनाला शरीरात घुसण्यास मदत करतो.\nकाेरोना व स्वाद पेशींमध्ये संबंध सांगणारे हे पहिलेच संशोधन आहे. संशोधनावेळी संशोधकांनी उंदरांच्या तोंडातील पेशींच्या आकड्यांचे विश्लेषण केले आणि पेशींमध्ये तर एसीई२ होते, मात्र स्वाद पेशींमध्ये ते नसल्याचे आढळले. म्हणजे विषाणू प्रत्यक्षपणे स्वाद पेशींना प्रभावित करत नाही.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/dream-11-will-be-the-new-title-sponsor-of-ipl-the-new-contract-will-be-for-only-4-and-a-half-months-127626755.html", "date_download": "2020-09-24T17:12:53Z", "digest": "sha1:HU3EBCQC7KDATRVONBI3WNHDGK7UKAFL", "length": 5078, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dream 11 will be the new title sponsor of IPL; The new contract will be for only 4 and a half months | 222 कोटी रुपयांत ड्रीम 11 ने मिळवली आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप; फक्त साडे 4 महीन्यांचा असेल नवीन कॉन्ट्रॅक्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआयपीएल 2020:222 कोटी रुपयांत ड्रीम 11 ने मिळवली आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप; फक्त साडे 4 महीन्यांचा असेल नवीन कॉन्ट्रॅक्ट\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा आगामी टायटल स्पॉन्सर म्हणून ड्रीम 11 ची घोषणा केली आहे. चिनी मोबाईल कंपनी, व्हिव्होसोबत 2018 मध्ये 5 वर्षांसाठी करण्यात आलेला करार बोर्डाने नुकताच रद्द केला. बीसीसीआयला व्हिव्होकडून वर्षाला 440 कोटी रुपये मिळायचे, तर ड्रीम 11 कडून या वर्षी बीसीसीआयला 222 कोटी रुपये दिले जातील.\nइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पुष्टी केली की ड्रीम 11 बीसीसीआयला 222 कोटी रुपये देईल. सूत्रांनी सांगितल्यानुसार लिलावात ड्रीम 11 ने अनएकेडमी आणि बायजूपेक्षा जास्त बोली लावली. व्हिव्होसोबत करार रद्द झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात बीसीसीआयकडे नवीन स्पॉन्सर शोधण्याचे आव्हान होते. आयपीएलची लोकप्रियता पाहता, अनेक ब्रँड्सने टायटल स्पॉन्सर होण्यात रस दाखवला होता. पण, ड्रिम 11 ने बाजी मारली. 2020 च्या टुर्नामेंटसाठी करण्यात आलेला टायटल स्पॉन्सरशिपचा करार हा 5 महिन्यांपेक्षा जास्त काळाचा नसेल.\nया कराराने टुर्नामेंटमधील आठही फ्रँचायझींचे नुकसान होणार आहे. कारण, मिळणाऱ्या रकमेतील 50% बीसीसीआय आपल्याजवळ ठेवतो तर उर्वरित रक्कम सर्व संघात समान ���ाटली जाते. 2019 मध्ये प्रत्येक संघाला 55 कोटी रुपये मिळाले होते, पण यावर्षी फक्त 27.75 कोटी रकमेवर समाधान मानावे लागेल.\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 39 चेंडूत 18.46 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/india-vs-pakistan/all/page-5/", "date_download": "2020-09-24T19:12:13Z", "digest": "sha1:3ASMY57KEYRWNCGUKB3635COSAXLEDHR", "length": 15940, "nlines": 207, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India Vs Pakistan- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत���री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nभारताचा विजयी 'षटकार',सहाव्यांदा पाकला लोळवले\nपाकला धूळ चारत भारताने जिंकला अंधांचा वर्ल्ड कप \nपाकला धूळ चारली, भारताची विजयी सलामी\nटी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाक महामुकाबला\n2015 च्या वर्ल्डकपमध्ये भारताची सलामी पाकिस्तानशी \nभारताची विजयी हॅट्ट्रिक, पाकचा खेळ खल्लास\nभारत -पाक मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय\nउद्या भारत-पाकमध्ये रंगणार 'कांटे की टक्कर'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/realme-x-to-go-on-sale-in-india-today-via-flipkart-and-realme-com/articleshow/70460477.cms", "date_download": "2020-09-24T19:23:20Z", "digest": "sha1:JDD2GTT7WBUDS5PFMF7XDHCZANX4K6AM", "length": 12220, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरियलमी X चा आज सेल; 'या' ऑफर्स मिळणार\nओप्पोचा सबब्रँड असलेल्या रियलमी एक्सचा आज दुपारी १२ वाजता सेल सुरू होणार आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरवरून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे, यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.\nओप्पोचा सबब्रँड असलेल्या रियलमी एक्सचा आज दुपारी १२ वाजता सेल सुरू ह��णार आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरवरून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे, यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.\nरियलमी एक्स (Realme X) ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फ्लिपकार्टवरून एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. तसेच अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. फ्लिपकार्टवरून नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय सुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांना २ हजार ८३४ रुपये प्रति महिना द्यावा लागणार आहे. हा फोन दोन रंगात (पोलर व्हाइट, स्पेस ब्लू कलर) उपलब्ध आहे.\nRealme X ची वैशिष्ट्ये\n>> ६.५३ इंचाचा विना नॉचचा एफएचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले\n>> ४८ मेगापिक्सलचा ड्युअर रियर कॅमेरा\n>> पॉप अप सेल्फी एएन कॅमेरा\n>> ४ जीबी रॅम, ८ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेज पर्याय\n>> Sony IMX471 सेन्सरसोबत १६ मेगापिक्सलचा एआय पॉप-अप कॅमेरा\n>> क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर\n>> ३७६५mAh क्षमतेची बॅटरी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून Samsung Galaxy M51 ठरतो 25 हजारांच्या आत बेस...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\n५५०० रुपयांनी स्वस्त झाले OnePlus आणि Samsung चे स्मार्...\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किं...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\n'ओप्पो के ३'चा आज सेल; या आहेत खास ऑफर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीब��डी ऑइल, जया साहाची कबुली\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरीनंतर अशी घ्या टाक्यांची काळजी\nधार्मिकराहु-केतुचे राशीपरिवर्तन : १८ महिने कोणत्या राशींना कसे असतील\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलजिओचा ३९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 75GB डेटासोबत अनेक सुविधा\nपोटपूजाकुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजICSE बोर्डाच्या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर\nLive: जळगाव - गिरणा नदी पात्रात बुडून तिघांचा मृत्यू\nमुंबई'एनसीबी हा ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ आहे का कंगनाची चौकशी का नाही कंगनाची चौकशी का नाही\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं रेल रोका आंदोलन, १४ रेल्वे रद्द\nगुन्हेगारीफक्त ५०० रुपयांसाठी मित्राच्या आईने घेतला १४ वर्षांच्या मुलाचा जीव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/patrakar-ravish-kumar-ramon-magsaysay-award", "date_download": "2020-09-24T18:10:06Z", "digest": "sha1:IQLBMPZKMHTE4GF2ASAWXOEENVGX2DRK", "length": 12385, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार - द वायर मराठी", "raw_content": "\nपत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार\n“आवाज नसलेल्यांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा वापर केल्याबद्दल” रवीश कुमार यांना हा सन्मान देण्यात आला आहे.\nएनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. नोबेल पारितोषकाची आशियाई आवृत्ती समजल्या जाणारा हा पुरस्कार या वर्षी पाच जणांना देण्यात येणार आहे. रवीश कुमार हे त्यातील एक विजेते आहेत.\nपुरस्काराच्या मानपत्रानुसार, एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक असलेले चव्वेचाळीस वर्षे वयाचे रवीश कुमार हे ���ेशातील सर्वात प्रभावी टीव्ही पत्रकारांपैकी एक आहेत. “तुम्ही लोकांचा आवाज बनला असाल, तर तुम्ही पत्रकार असता,” असेही त्यात म्हटले आहे.\nएनडीटीव्हीच्या एका बातमीनुसार, या मानपत्रात कुमार यांचे वर्णन धारदार आणि ज्ञानसंपन्न अँकर असे करण्यात आले आहे.\nबिहारमधील जितवापूर गावात जन्मलेले कुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा पत्रकारितेतील प्रवास प्रत्यक्ष फील्डमधल्या कामापासून झाला आहे.\nएनडीटीव्हीने भारतातील ४२ कोटी हिंदी भाषी लोकांसाठी २४ तास हिंदी बातम्यांचे चॅनल, एनडीटीव्ही इंडिया सुरू केल्यानंतर त्यांना त्यांचा स्वतःचा रोजचा शो मिळाला, ‘प्राइम टाइम’.\nया प्राइम टाइम बद्दल पुरस्काराचे मानपत्र म्हणते, कुमार यांचा ‘प्राइम टाइम’ हा कार्यक्रम वास्तव जीवनातील, सामान्य लोकांच्या फारशी प्रसिद्धी न मिळणाऱ्या समस्यांवर बोलतो. “ते लोक-केंद्रित पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या न्यूजरूमला ते ‘लोकांची न्यूजरूम’ म्हणतात.” मात्र ते ज्या प्रकारच्या पत्रकारितेचे प्रतिनिधित्व करतात ते त्यांचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण आहे.\n“जीवनाच्या प्रत्येक बाबीत हस्तक्षेप करणारे राज्यशासन, कट्टर वातावरण, ट्रोल आणि ‘फेक न्यूज’चे प्रसारक या गोष्टींनी धोक्यात आलेल्या प्रसारमाध्यमातील वातावरणात, आणि जिथे बाजारातील रेटिंगच्या स्पर्धेमुळे ‘प्रसारमाध्यमातील चमकदार व्यक्तिमत्त्वे’,‘चतकोर वार्तापत्रांतल्या चतकोर बातम्या’, आणि ‘प्रेक्षकांना खूश करणारी सनसनाटी वार्तांकने’ यांनाच जास्त किंमत दिली जाते, अशा ठिकाणी रवीश हे सौम्य, संतुलित, तथ्यांवर आधारित पत्रकारितेची व्यावसायिक मूल्ये व्यवहारात उतरवण्याचा आग्रह धरण्यात अग्रेसर आहेत,” असे त्यात म्हटले आहे.\nत्यांच्या कार्यक्रमांमध्ये वर्तमान सामाजिक समस्यांचा विषय घेतला जातो, त्यावर गंभीर संशोधन केले जाते; आणि नंतर सर्व बाजूंचा विचार करणाऱ्या चर्चांद्वारे त्या समस्यांचे सादरीकरण केले जाते.\nरवीश कुमार गरीब जनतेबरोबर सहज संवाद साधतात, भरपूर प्रवास करतात आणि त्यांच्या प्रेक्षकांबरोबर संपर्कात राहण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करतात. ते त्यातून कार्यक्रमासाठीचे विषय आणि कहाण्याही मिळवतात.\nपुरस्काराचे मानपत्र म्हणते, २०१९च्या रेमन मॅगस���से पुरस्कारासाठी रवीश कुमार यांची निवड करताना विश्वस्तमंडळाने त्यांची उच्च दर्जाच्या व्यावसायिक, नैतिक पत्रकारितेप्रती असलेली अविचल बांधिलकी; सत्य, सचोटी आणि स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहण्यातले नैतिक धैर्य; आणि आवाज नसलेल्यांना पुरेसा आणि आदरपूर्वक आवाज देऊन, सत्तेच्या समोर शांतपणे तरीही धैर्याने सत्य मांडूनच पत्रकारिता लोकशाहीला पुढे नेण्याचे आपले सर्वात उच्च ध्येय साध्य करत असते हा त्यांचा विश्वास या सर्वांचा गौरव केला आहे.\n२०१९ च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराचे आणखी चार विजेते आहेत म्यानमार येथील को स्वे विन, थायलंड येथील अंगखाना नीलापैजित, फिलिपिन्स येथील रेमुंडो पुजान्ते चायाब्याब आणि दक्षिण कोरियाचे किम जोंग-की.\n१९५७ मध्ये सुरू झालेला रेमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे. फिलिपीन्सच्या तिसऱ्या अध्यक्षांच्या नावाने तो दिला जातो. या नेत्याप्रमाणेच निःस्वार्थ सेवा आणि लोकांच्या जीवनात कायापालट घडवून आणणारे प्रभावी काम करणाऱ्या आशियामधील व्यक्तींना तो देण्यात येतो.\n‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव\n‘मतदानयंत्र नको मतपत्रिका हवी’\nपंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी राईट ऑफ केले\nलडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार\nरेड लाइट एरियातला हुंदका\n‘चर्चेविना संमत १५ विधेयकांवर स्वाक्षरी करू नका’\n‘टाइम’च्या यादीत शाहीन बागच्या बिल्कीस दादी\nआदिवासी विद्यार्थ्यांची डीबीटी बंद होणार\nविरोधकांची अनुपस्थिती; ७ विधेयके ४ तासात संमत\nमी चिथावणीखोर भाषण दिले नाहीः कपिल मिश्रा\nद्वेषाची कार्यशैली व दांडगाईचे राजकारण\n१० मुस्लिमांची नावे सांगितल्यास मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/12/blog-post_53.html", "date_download": "2020-09-24T18:17:03Z", "digest": "sha1:ZEKDZ7O52QN7SIAHJKGACK3IX252EBIO", "length": 18280, "nlines": 65, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "राजकीय पडझड - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nआगामी लोकसभेची रंगीत तालीम किंवा सेमी फायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये भाजापाचा दारुण पराभव झाल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहे. २०१४ पासून सुरु असलेली मोदी लाट ओसरु लागल्याने विरोधीपक्षांचा हरवलेला आत्मविश्‍वास परत येण्यास सु��ुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बॅकफुटवर असलेली शिवसेना भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीए. यात भर म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपातील अनेक नेते स्वगृही परतणार असल्याचा बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली आहे. भाजपाची सर्व आघाड्यांवर होत असलेली पडझड पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नेत्यांचा सुर देखील बदलण्यास सुरुवात झाली आहे. ही संधी समजून गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपात दाखल झालेल्या काही नेत्यांपैकी संधीसाधूंनी आता आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय पडझड होण्याची शक्यता आहे.\n२०१४ साली मोदी लाट नव्हे तर मोदी नावाच्या सुनामीत सर्व विरोधी पक्षांसह अनेक दिग्गज नेते गारद झाले तर काही ठिकाणी मोदींच्या नावाने नवखे चेहरेही निवडणून आले. यानंतर जणू मोदी नावाचे गारुड देशाच्या प्रत्येक लहान-मोठ्या निवडणुकांमध्ये मतदारांवर अधिराज्य गाजवतच राहिले. अगदी गुजरात विधानसभा निवडणुकीत अ‍ॅन्टी इन्कमबन्सीचा फटका बसून भाजापाचा पराभव होईल, अशी अटकळ बांधली जात असतांना भाजपा काठावर का होईना मात्र पुन्हा सत्तेत आले. गोवा राज्यातर पुरेसे संख्याबळ नसतांना भाजपाने सत्ता स्थापन केली. उत्तर प्रदेशासारखे मोठे राज्य काबिज करुन भाजपाने विजयी कळस चढवला. हा विजयी रथ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत असाच सुरु राहील असे बोलले जात असतांना राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने नरेंद्र मोदींचा विजयी रथ राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये रोखण्याचा पराक्रम केला. या विजयामुळे मोदी लाटेपुढे गलितगात्र झालेल्या विरोधीपक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे. कारण २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत झाली होती. लोकसभेला काँग्रेस अवघ्या २ तर राष्ट्रवादी ४ जागा मिळाल्या. विधानसभेलाही दोन्ही पक्षांचे संख्याबळ प्रत्येकी ४० च्या आसपास राहिले. मोदी लाटेत शिवसेनेचेही फायदा झाला. लोकसभेला कधी नव्हे त्या १९ आणि विधानसभेला ६३ जागा निवडून आल्या. मात्र सेनेने गेल्या चार वर्षात सत्तेत राहून विरोधीपक्षाची भुमिका निभावली. याकाळात जवळपास सर्वच पक्षांमधून भाजपात मोठ्यासंख्येने आयात झाली. अन्य पक्षांचे द���ग्गज नेत्यांचे भाजपात इनकमिंग सुरु असल्याने भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. परंतू यास आता ब्रेक लागला आहे. नोटबंदी, जीएसटी, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आदी कारणांमुळे सर्वसामन्यांमध्ये भाजपाबद्दलची नाराजी वाढत आहे. शिवाय राम मंदीर, गोहत्यासारख्या विषयांना जनता आता कंटाळली आहे, याचा परिणाम नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आला. यामुळे महाराष्ट्रात होवू घातलेल्या विधानसभाभाजपमध्ये आलेले आयाराम घरवापसी करण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत इतर पक्षातून नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपात दाखल झाले. मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे काही मिळालेले नाही. यात राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांची संख्या अधिक आहे. नाशिकच्या हिरे बंधूनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनीही केले आहे. त्यांचे हे विधान सूचक मानले जात आहे. तत्पूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेले खासदार नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये स्वगृही परतले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रालोआला राम राम ठोकून काँग्रेस राष्ट्रवादीशी पाट लावण्याची तयारी सुरु केली आहे. देशपातळीवरील राजकीय घडामोडी भाजपाच्या विरोधात घडतांना दिसत आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख केल्यास केंद्रातील एनडीए आघाडीतील राष्ट्रीय लोकसमता पार्टी हा पक्ष नुकताच बाहेर पडला आहे. हा पक्ष बिहारमधील स्थानिक पक्ष असला तरी एनडीएचा तो त्या राज्यातील एक महत्त्वाचा घटक होता. या पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह हे मोदी सरकारमधील मंत्री होते. त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत संसद अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मोदी सरकारशी काडीमोड घेत थेट विरोधी पक्षांच्या आघाडीत आपला पक्ष सामील करून एनडीएला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रीय लोकसमता पार्टी या पक्षाची राजकीय ताकद फार मोठी नसली तरी एनडीएतून फुटून निघणार्‍या पक्षांची संख्या वाढत आहे असे वातावरण या घटनेने निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात चंद्राबाबूंचा टीडीपी, काश्मिरातील पीडीपी हे पक्ष एनडीएतून बाहेर पडले त्यापाठोपाठ आता हा राष्ट्रीय लोकसमता पक्ष बाहेर पडल्याने आता एनडीए आघाडीची डळमळीत झालेली राजकीय स्थिती कशी भक्कम ठेवायची याची चिंता त्या आघाडीच्या नेत्यांना भेडसावल्याशिवाय राहणार नाही. बिहारमध्ये नितीशकुमारांचेही स्वतंत्र राजकारण सुरु झाले आहे. भाजपाच्या या पडत्या काळात त्याचा लाभ उचलण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित मोट बांधण्याच्या खेळीला वेग आला आहे. राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांची एकत्रित बैठक झाली. चंद्राबाबू नायडू या बैठकीचे संयोजक होते. विरोधी पक्षांच्या या बैठकीला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. ही एनडीएसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. आज एनडीएत अकाली दल आणि शिवसेना वगळता कोणताही महत्त्वाचा राजकीय पक्ष उरलेला नाही मात्र शिवसेना ही नाराज आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीत भाजपने युती तोडल्यामुळे शिवसेना कमालीची नाराज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला. विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांत आपले उमेदवार देऊन सेनेने भाजपला अपशकुन करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तर राम मंदिराच्या मुद्यावरून सेनेने भाजपला घेरले आहे, दुसरीकडे, युतीसाठी भाजपकडून सेनेला गोंजारणे सुरूच आहे. मात्र गेल्या चार वर्षात भाजपाचे अनेक दिग्गज नेते पक्षापासून दुरावत आहेत. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल. ते पक्ष सोडणार नाही, हे जरी खरे असले तरी त्यांच्या नाराजीचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकांपुर्वी त्यांनी अन्य पक्षातील मातब्बरांना भाजपात आणत त्यांना तिकीट देत विजयी देखील केले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आतातरी मोदी-शहा यांच्या कार्यपद्धतीत बदल होईल का, हा खरा प्रश्‍न आहे, अन्यथा राजकीय पडझड सुरुच राहील, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक द��रोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/page/8/", "date_download": "2020-09-24T18:53:21Z", "digest": "sha1:LWG7LBA6YNEIMGIUMWLEADJIAEQTHWST", "length": 175920, "nlines": 386, "source_domain": "kathavishwa.in", "title": "Katha Vishwa — Page 8 of 8 — गुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची", "raw_content": "\nगुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची\nआई, बाळ आणि नोकरी\nसरकारी नियमानुसार ६ महीने maternity leave. ऐकुनच छान वाटले जेव्हा बाळ होणार म्हणून रजेवर जायची वेळ जवळ आली. एकूण परिस्थिती बघून अपेक्षित तारखेच्या तीन आठवडे आधी रजा सुरू झाली आणि मग उत्सुकता लागली बाळाच्या येण्याची. आपले बाळ कसे दिसत असेल, कधी त्रास होऊ लागला तर काय करायचे अशा प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू झाला.\nकाही दिवसांतच एका गोंडस बाळाचे आगमन झाले. आई झाल्याचा आनंद, तो सुखद अनुभव शब्दात मांडता येणार नाही. बाळाच्या सहवासात दिवस कसे भराभर जात होते, रोज काहीतरी नवीन अनुभव. बाळाच्या झोपच्या वेळेनुसार आईची दिनचर्या ठरलेली. सहा महिन्यांची रजा संपत आली. बाळासाठी अजून एक महीनाभर रजा वाढवून मिळाली तेव्हा खूप छान वाटले. बघता बघता ती सहा महिन्यांची झाली.\nसुट्टी कशी संपत होती कळत नव्हतं. निरागस, गोंडस , सुंदर चेहऱ्याला न्याहाळत दिवस कधी मावळतो कळत नव्हतं. हळूहळू नोकरीवर परत रूजू होण्याची वेळ जवळ येत होती, तसतशी मनात हुरहूर लागायला सुरु झाली. मी आॅफिसला गेल्यावर बाळ कसे राहणार. नोकरीत जरा ब्रेक घ्यावा का अशे अनेक विचार मनात गोंधळ उडवू लागले. नवर्‍याशी त्याबाबत चर्चाही केली. आपण नोकरी केली तर बाळाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी मदतच होईल. शहरातील वाढता खर्च, महागडे शिक्षण यासाठी दोघांनीही नोकरी केली तर फायद्याचे आहे हा विचार करून आॅफिसला रुजू व्हायचे ठरवले. सासुबाई आणि मदतीला बाई घरी असल्यामुळे जरा निश्चिंत होते पण शेवटी आईचं मन. प्रत्येक नोकरी करणारी स्त्री या परीस्थितीतून जाते.\nसुरवातीला आॅफिसमध्ये सतत कानात तिचे बोबडे बोल गुंजन करायचे , डोळ्यांपुढे तिचं हसणं, तो निरागस चेहरा, अवतीभवती सगळीकडे तिचं निरीक्षण सुरू असतानाचे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक क्षणही दूर जात नव्हते.. या सगळ्यात कामात काही लक्ष लागत नव्हते. आईसाठी खरंच ही द्विधा मनस्थिती असते.त्यात घरी आपुलकीने बाळाची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर जरा समाधान वाटते. शरीराने आॅफिसला असले तरी मन मात्र घरीच, बाळाच्या विचारात गुंतलेले. मग फोनमध्ये तिचे फोटो बघून चेहऱ्यावर एक स्मितहास्य, अधूनमधून फोनवर तिची विचारपूस.\nसुरवातीला आॅफिसला फार काम नसल्याने लवकर घरी यायला मिळायचं. घरी आले की ती अगदी दिवसभर आई दिसत नसल्याने आईला एकही क्षणही आईला सोडत नाही. घरी आल्यावर बाळाची ती गोड मिठी, तिचं हसणं खूप काही सांगून जाते.\nप्रत्येक आईसाठी खरंच हा एक वेगळाच अनुभव असतो.\nइंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा\nतनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी. माझा जरा वेळ जाईल त्यात.”\nआई म्हणाली “बरं, तुला हवा तो क्लास लावून देते, आता वेळ आहे तुझ्याकडे. शिकून होईल आणि वेळही जाईल तुझा. सध्या खूप काम आहे गंं, सुट्टी नाही मिळणार मला. तरी बघूया काही दिवसांनी, तोपर्यंत तू स्विमींग, डान्सिंग, जे काही शिकायचे ते शिकून घे.”\nतनूचा इवलासा चेहरा पाहून आईला मनातून वाईट वाटले आणि मनात विचार आला की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीची किती आतुरतेने वाट बघायचो आपणं, किती मज्जा करायचो.\nसुट्टी सुरू झाली की मामाच्या गावाला कधी कधी जाणार ही‌ घाई असायची, कारण तिथे मज्जा सुद्धा तशीच यायची. सगळे भावंडे एकत्र येणार, मामा मामी, मावशी ‌काका, आजी आजोबां कडून मस्त लाड पुरवले जायचे. सकाळ‌ पासून रात्र कशी झाली कळायला वेळ नसायचा. सगळी भावंडं एकत्र जमली की‌ नुसतीच मज्जा. एकमेकांच्या खोड्या काढत, मनसोक्त खेळत,‌ छान छान खाऊन कुठे दिवस जायचा कळत नव्हतं.\nविहीरीत पोहायला जायचं, ज्यांना अजून पोहता येत नाही त्यांच्या पाठीला भोपळा किंवा जूना‌ टायर बांधून मामा,‌मोठी भावंडे पोहायला शिकवायचे. मनसोक्त पोहून झालं की‌ मस्त भूक लागायची मग मामींच्या ,‌आजीच्या हातचे नवनवीन पदार्थ, शेतातल्या ताज्या कैरी,‌आंबे अगदी नैसर्गिक रित्या आलेले सगळं खाण्याचा मोह आवरायचा नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत अंगणात, ��रात इकडे तिकडे भटकायच, मनसोक्त खेळत मज्जा मस्ती करायची. त्यात भर दुपारी सायकलवरून कुल्फी वाला, आइस कॅंडी वाला यायचा मग सगळी बच्चे कंपनी त्याच्या भोवती गोळा, मला‌ ही कुल्फी, मला‌ लाल आइस कॅंडी, मला‌ हे मला‌ ते…काय मज्जा यायची नाही त्यात. कधी मग भातुकलीचा खेळ, बाहुला बाहुलीचे‌ लग्न, त्यात आजी मग खाऊ बनवून देणार, कधी कबड्डी, कधी खो-खो, घरभर पळत लपाछपी, मातीचा खेळ, लगोरी अगदी उत्साहात खेळ रंगाचे. कधी बैलगाडीची सफर असायची. पूर्ण वर्षभराचा‌ रिचार्ज केल्यासारखे वाटायचे. भावंडांची भांडणे, त्यांचं प्रेम , चिडवाचीडवी यामुळे त्यांचं नातंही तितकंच घट्ट व्हायचं.\nखाण्या पिण्याची मज्जा, खेळण्यातील मौजमस्ती, मोठ्यांचा एक वेगळाच अनुभव, गप्पा गोष्टी, पापड , शेवया , वाळवणी पदार्थ बनवायची त्यांची वेगळी मज्जा.\nरात्री जेवण झाल्यावर गच्चीवर किंवा अंगणात गादी टाकून सगळे झोपायचो आणि आकाशातील तार्‍यांची मज्जा बघायची, चंद्राची लपाछपी‌ बघायची, आजी मग छान छान गोष्टी सांगणार ते ऐकत झोपायचो मस्त निसर्गाच्या सान्निध्यात.\nही सुट्टी कधी संपूच नये असं वाटायचं. त्यात घरी कुणाचं लग्न‌ जर असेल मग तर विचारायलाच नको, सगळीकडे आनंदीआनंद…\nभेटीसाठी होऊन एकत्र वेळ घालवून नात्यांमधला गोडवा टिकून राहायचा, सुखदुःख वाटले जायचे, एकमेकांची ओढ वाटायची.\nहल्ली शहरांमध्ये नोकरी करताना‌, शहर असो किंवा ग्रामीण भाग ही सगळी मज्जा कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. आई‌ वडील इच्छा असूनही मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग इंटरनेट‌ मुलांचा‌ मित्र बनतो, मोबाईल, टिव्ही, व्हिडिओ गेम यामुळे मामाच्या गावाला जी मज्जा यायची ती खरंच हरवली आहे. नात्यात एक दरी निर्माण होत आहे. विभक्त कुटुंब, फोन वरून औपचारिक बोलून ती आधी सारखी आपुलकी, नात्यातला‌ जिव्हाळा कुठे तरी हरवला आहे. आई‌ वडीलांना‌ वेळ नसतो मग‌ मुलांना‌ मनासारखी सुट्टी अनुभवता येत नाही. या वेळी समर‌ कॅम्प, या वेळी हा क्लास असा अगदी टाइमटेबल ठरलेला असतो, त्यात जो‌ वेळ मिळेल तो मग इंटरनेटवर गेम, टिव्ही,‌मोबाइल. यामुळे मग मुलांनाही नात्यात ओढ वाटत नाही, आई बाबा कामात, भावंडे असली तरी मोबाईल गेम मध्ये व्यस्त. सुट्टीच्या दिवशी फार फार तर सिनेमा, माॅलमध्ये फिरायला जायचं. काही दिवस सुट्टी मिळालीच तर मग जवळपास कुठे फिरून यायचं अशी हल्ली सुट्टी संपते पण ���्यात पूर्वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा नसते.\nखरंच वाईट वाटत‌ं ना विचार करून. म्हणूनच मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवून त्यांना वेळ देण्याची गरज आहे, आजोळी काही दिवस घालवले, घरातल्या घरात न राहता बाहेर मनसोक्त खेळू दिले, मुलांना जबरदस्तीने व्यस्त ठेवण्यासाठी क्लास न लावता त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देऊन हवं ते शिकू दिले, आवडीची‌ गोष्टींची पुस्तकं दिली तर त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा लक्षात राहील. \nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा \nतुमच्या लहानपणच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणी आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका \nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.\nनावासह शेअर करायला हरकत नाही \n© अश्विनी कपाळे गोळे\nमुलांची सुट्टी आणि आईची परिक्षा\nशाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास नाही..शाळा नाही.. मज्जाच मज्जा..\nआई मनात पुटपुटली “तुमची मज्जा..आमची सजा....बरं आता मस्त फ्रेश होऊन ये..आराम कर जरा‌ वेळ..”\nनेहमी फ्रेश हो म्हणत ‌अर्धा तास जायचा, आज‌ मात्र पाच मिनिटांत मॅडम कपडे बदलून फ्रेश होऊन तयार.\nनिधी- “आई, माझा‌ व्हिडिओ गेम कुठे आहे गंं, तू म्हणाली होतीस परिक्षा संपली की काढू.”\nआई – “अगं, आताच घरी आलीस, जरा खाऊन घे, आराम कर..दोन‌ महिने आहेत खेळायला.”\nनिधी – ” नको आज आम्हाला शाळेत स्नॅक्स होता ना, भूक नाही.. झोप पण नाही आली..सांग ना‌ कुठे आहे व्हिडिओ गेम.. “\nआई – ” बाबा आल्यावर काढायला‌ सांगते रात्री..आता‌ नको..”\nनिधी – “असं ‌काय करतेस गं, तूच म्हणाली होती परिक्षा संपली की काढू..बरं मग मी रिमा कडे जाऊ खेळायला..”\nआई‌ – ” अगं, सायंकाळी जा‌ खेळायला..आता‌ जरा आराम कर..”\nनिधी – ” काय गं आई‌ ..हे नको ते नको.. सुट्टीची मजा घेऊ‌ दे मला. “\nनंतर निधी‌ टिव्हीवर कार्टून बघत बसलेली…\nआई – ” निधी जरा आवाज कमी करशील का टिव्ही चा..”\nआईच्या डोक्यात विचार आला.. आजच सुट्टी सुरू झाली की इतका गोंधळ.. पुढचे दोन महिने काही खरं नाही..\nरात्री बाबा घरी आल्यावर तर विचारायलाच नको..आई‌ जेवायला‌ आज हे बनव.. नाश्त्य��ला ते बनव.. सकाळी आईची‌ ड्युटी स्विमींग ला‌ घेऊन जाणे..नंतर घरकाम..बाहेर उन्हामुळे ‌दिवसभर घरात टिव्हीचा, व्हिडिओ गेमचा आवाज..सोबत कुणी ना कुणी मित्र मैत्रिणी..मग निधीच्या खाण्या पिण्याच्या डिमांड.. एक मिनिट दुपारी आराम नाही..\nपूर्ण घर डोक्यावर घेऊन निधी सुट्टीचा‌ पुरेपूर आनंद घेत होती.\nसायंकाळी पाच वाजले की‌ एक सेकंद इकडे तिकडे न होऊ देता खेळायला बाहेर.. नंतर सात वाजले तरी घरात यायचं नावं नाही..\nघरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण झाले की बाबांसोबत मस्ती.. दोघांची बडबड..बाबा दिवसभर घरी नसतात‌ मग आल्यावर काय करू नी काय नको…आई मात्र कधी एकदा जाऊन झोपते अशा विचारात..\nनिधी शाळेत गेली की ‌आईला‌ जरा‌ स्वतः साठी वेळ मिळायचा.. घरातील काम आवरले जायचे..आता‌ मात्र दिवसभर आईचे काम काही संपत नाहीत.. त्यात निधी मॅडम‌ रात्री सुद्धा लवकर झोपायचे नावं घेत नाही..आई गोष्टी सांग ना..आताच काय झोपते..बाबा चला ना हे खेळू..ते खेळू..मग निधी आणि बाबांचा लुडो‌, बुद्धीबळ, सापसिडी तर कधी पेंटिंग ‌असा काही ना‌ काही कार्यक्रम उशीरा पर्यंत सुरू.. आईनेही झोपायचे नाही..\nबाबांनी मग काही दिवस सुट्टी घेतली आणि फिरायला जायचा बेत आखला, तर आठवडाभर आधी निधीची तयारी..आतुरता..तिथे गेल्यावर असं करायचं तसं करायचं.. प्लॅनिंग ची मोठीं यादी तयार आणि आईने ती यादी दररोज ऐकायची.\nआई बिचारी मनात विचार करत बसायची , का शाळेला‌ इतक्या सुट्ट्या देतात.. घरात किती पसारा झालाय.. मैत्रिणींना ही भेटले नाही मी इतक्यात..सगळा वेळ निधीच्या मागे.. निधीची परिक्षा संपली आणि माझी सुरू झाली..\nनिधीच्या आई सारखी सगळ्या आयांची परिक्षा असते, मुलांची उडालेली झोप आणि अर्थातच आईची सुद्धा..दिवस भर घरात गोंधळ.. टिव्हीचा आवाज.. भावंडांची भांडणे.. अरे शांत बसा, भांडू नका अशी आईची कमेंटरी ..नोकरी करणारी आई असेल तर वेगळी काळजी..डे केअर अथवा मावशी जवळ सोडून जात‌ असेल तर सुचनांची यादी.. आईने सुट्टी घ्यावी म्हणून मुलांची चिडचिड..खाण्या पिण्याच्या डिमांड..हा क्लास तो क्लास.. नेऊन सोडा.. घेऊन या.. रात्री उशिरापर्यंत मस्ती.. आणि बरंच काही.. बिचारी थकलेली‌ आई\n© अश्विनी कपाळे गोळे\nमुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..\n“आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता.\nआई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अ��न, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.”\nअमन खोलीतून ओरडला “आई, मीच का गं समजून घ्यायचे नेहमी. विनय माझ्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करतो. नंतर पाहिजे तेव्हा सापडत नाही मला. मी नाही देणार, त्याची खेळणी का नाही खेळत तो. आता मी गिटार प्रॅक्टीस करतोय तर त्यालाही तेच पाहिजे आहे.”\nविनय आणि अमन, दोघे भावंडे. विनय अगदी तीन वर्षांचा तर अमन‌ बारा वर्षांचा. अमन समजूतदार , जरा अबोल तर विनय खूप मस्तीखोर. हळूच अमनच्या खोड्या काढायचा आणि काही न झाल्यासारखा दूर पळायचा. दोघांमध्ये जास्त अंतर असल्याने नेहमी दोघांचे भांडण झाले की नेहमी अमनला ओरडा खावा लागायचा, तू मोठा आहेस, विनय अजून लहान आहे, त्याला समजून घे. विनयला वाटायचं आपण काही केले तरी आई बाबा दादाला रागावतात, मग हळूहळू तो या गोष्टीचा बालीश पणे फायदा घ्यायचा.\nसारखं आई बाबांचा ओरडा खाऊन अमन मनातल्या मनात विनयचा राग करायला लागला, त्याला वाटायचं अमन खोड्या करतो आणि ओरडा मी खातो, विनय झाल्यापासून आई बाबा विनय वरच प्रेम करतात‌, काही झाले की मलाच ओरडतात, माझ्यावर आता आई बाबा प्रेमच करत नाही. ही भावना हळूहळू अमनच्या मनात घर करत होती.\nआई बाबांना वाटायचे इतर भावंडा प्रमाणे हे दोघेही भांडतात पण नेहमी अमनला रागविल्याने तो मनात सलते विचार करायला लागला. एकदा बाबा घरी आले तेव्हा दोघेही अगदी टॉम अँड जेरी सारखे भांडत होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आल्यावर दोघांचे भांडण बघून घरात येताच बाबा अमनवर ओरडले ” अमन‌ हे काय चाललंय, किती भांडता दोघे, लहान आहेस का तू आता, उगाच कशाला विनयला त्रास देतो, इतका मोठा झाला तरी अगदी लहान असल्यासारखा वागतो.”\nबाबा रागाच्या भरात बोलून गेले पण अमनच्या मनाला ते खूप खोलवर लागलं. तो त्याच्या खोलीत जाऊन दार बंद करून रडत बसला.\nआईलाही त्याच असं वागणं बघुन अजूनच राग आला, खोलीचं दार वाजवत आई म्हणाली “अमन हा काय वेडेपणा, दार का लावून घेतलंस. उघड दार पटकन आणि ये बाहेर.”\nअमनने रडतच दार उघडले आणि आई-बाबांना रडतच म्हणाला “मी तुमचाच मुलगा आहे ना नक्की… काही झालं की मलाच ओरडता तुम्ही दोघे..विनय किती कुरापती करतो, खोड्या काढतो त्यालाही कधीच रागवत नाही..मला नाही राहायचं इथे..मला हॉस्टेलवर ठेवा मी नको असेल तुम्हाला तर..माझ्यावर कुणाचं प्रेमच नाही..”\nअमनच्या अशा बोलण्याने, वागण्याने आई बाबांना धक्का बसला. बाबांना वाईटही वाटले की आपण असं ओरडायला नको होतं, जरा समजून सांगायला पाहिजे होतं.\nबाबांनी अमनला जवळ घेतले आणि त्याला समजावत म्हणाले ” अमन बेटा, असा का म्हणतो आहेस तू.. अरे आमचं तुमच्या दोघांवरही सारखंच प्रेम आहे..तू इतका समजूतदार आहेस तरी असं म्हणतोय..फक्त तू मोठा आहेस आणि विनय अजून लहान आहे तेव्हा त्याच्याशी नुसतं भांडण न करता दादा म्हणून ते त्याला हक्काने समजून सांग..तू असं चिडलास तर विनय तुझं अनुकरण करून तोही चिडेल.. हट्ट करेल.. त्याच्याशी चिडून न‌‌‌ बोलता, नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होणार नाही. मी दमून आलो रे घरी आणि तुम्ही अशे आरडाओरड करताना बघून माझी चिडचिड होणारच ना.. आणि तुझ्यावर प्रेम नसतं तर तुला वाढदिवसाला गिटार गिफ्ट दिली असती का..तुला pets आवडतात म्हणून तर आपण टफी (Tuffy – त्यांच्या घरचा पाळीव कुत्रा) घेऊन आलो ना घरी. तेव्हा असा विचार परत करायचा नाहीस..हस बघू आता..”\nआईनेही अमनची समजूत काढली. त्याला पटवून दिले की आई बाबांचं प्रेम हे सारखंच असतं.\nझालेल्या प्रसंगावरून आई बाबांनाही त्यांची चूक लक्षात आली, आपण अमन मोठा आहे तेव्हा त्यानेच समजून घ्यावे, विनय लहान आहे त्याला तितकं कळत नाही म्हणून अमन कडून अपेक्षा ठेवत गेलो पण यामुळे विनय अजून हट्टी आणि खोडकर झाला असून अमनला इतका मोठा गैरसमज झाला , तो दुखावला गेला याचे दोघांनाही वाईट वाटले.\nयापुढे हा लहान हा मोठा असा विचार न करता दोघांनाही चूका‌ केल्यास समजून सांगायच्या असे आई बाबांनी ठरवले शिवाय अशी वेळ परत यायला नको याची पुरेपूर काळजी घेतली.\nभावंडं म्हंटले की छोट्या छोट्या खोड्या काढणे, भांडणे हे आलेच पण त्यावरून मुलांमध्ये एकमेकांविषयी राग, घरात आपल्यावर कुणाचं प्रेम नाही कारण मलाच नेहमी रागावतात ही भावना जास्त प्रमाणात निर्माण झाली तर ते धोक्याचे ठरते. मुलं वयात यायला लागली की त्यांच्यातील शारीरिक मानसिक बदल समजून घेत वर्तणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.\nADHD- पाल्यांमधील एक समस्या\nएखादी स्त्री जेव्हा आई होते, त्यानंतर बाळाशी निगडित बर्‍याच विषयावर आईचे वाचन, संशोधन सुरू होते. अशातच माझ्या वाचनातून गेलेला एक विषय म्हणजे “ADHD- Attention Deficit Hyperactivity Disorder”.\nADHD नक्की काय आहे हे सोप���या शब्दात जाणून घेऊया.\nही एक अशी स्थिती आहे ज्यात मुलांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरा सुरू करणे, गोष्टी लगेच विसरून जाणे, Hyperactive असणे , Restless होणे अशातच कुणी समजून घेत नसेल तर आक्रमक, नकारात्मक होणे ही लक्षणे दिसून येतात. ही स्थिती साधारणतः बालपणापात सुरू होऊन किशोर वयातपर्यंत दिसून येते. बालक असताना सगळी मुले आजुबाजूच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, मस्ती करतात, एकाग्र नसतात पण जसजसे मुलं मोठी होतात तसं हे सगळं कमी होऊ लागते. काही मुलांमध्ये मात्र अती चंचलता, एकाग्रतेची कमी वयानुसार वाढत जाते. काहींना अभ्यासात रस नसतो पण खेळण्याची अथवा इतर कुठल्या गोष्टीची आवड असते. अशा वेळी काळजीचं कारण नाही पण कुठल्याच गोष्टीत मन रमत नसेल तर ADHD ची लक्षणे असू शकतात तेव्हा त्यानूसार काळजी घेणे गरजेचे असते. ही एक मानसिक स्थिती असते, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांव्दारे काऊन्सलिंग करून घेतले तर मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते.\n२. पर्यावरण – गर्भावस्थेत आई अल्कोहोल प्राशन करत असेल तर fetal alcohol spectrum disorders होऊन मुलांमध्ये ADHD ची लक्षणे दिसून येतात.\n३. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास – मुलांचा विकास नीट झाला नसेल तरी ही लक्षणे दिसून येतात.\nकाही पाल्य अतिशय चंचल आहे, अभ्यासात किंवा कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रीत करु शकत नाही, रांगेत उभं राहिल्यावर आपला नंबर येईपर्यंत थांबत नाही, अशी लक्षणं सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलांमध्ये पाहायला मिळतात. पण ही लक्षणं जास्त प्रमाणात आढळल्यास चिंतेची बाब ठरु शकते. असा स्वभाव असल्याने पाल्यांना शिक्षकांकडून तसेच पालकांकडून चुकीच्या अथवा असंवेदनशील वर्तणुकीला सामोरे जावे लागते. मुलं चंचल आहे, आपलं ऐकत नाही, वर्गात लक्ष नाही म्हणून सतत रागवले कि मुलांमधील चिडखोरपणा, आक्रमकता जास्त प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मुलांना काऊन्सेलिंग द्वारे कंट्रोल करता येते, म्हणूनच २०१७ मध्ये शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत’काऊन्सलिंग सेल’असणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं.\nमुलं अती प्रमाणात चंचल असतील, एकाग्रता नसेल तर अशा मुलांना प्रेमाने समजून सांगणे खूप गरजेचे आहे. पालकांना अशा परिस्थितीत खूप त्रास होतो पण चिडचिड न करता योग्य वेळ देऊन मुलां��ा समजून सांगणे, त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये त्यांना एकाग्र व्हायला मदत करणे खूप आवश्यक आहे, त्यात आई मुलांना सगळ्यात जवळची असल्याने आईने मुलांना समजून घेणे, प्रेमाने हाताळणे महत्वाचे असते, सोबतच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काऊन्सलिंग करून घेणे फायदेशीर ठरते.\nयाविषयी अधिक माहिती असल्यास नक्की शेअर करा.\nहरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – अंतीम भाग\nमागच्या भागात आपण पाहीले की मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त अमनने काही तरी सरप्राइज प्लॅन केला होता. ते कळाल्यापासून काही केल्या मैथिलीला रात्री झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती. विचार करतच कशी बशी ती झोपी गेली तोच सकाळ झाली. सासूबाई लवकर उठून आंघोळ करून पूजा करत होत्या, त्या आवाजाने मैथिली जागी झाली. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर सकाळचे सात वाजले होते, आजूबाजूला अमन नव्हता. बेडच्या बाजुला टेबलवर एक सुंदर फुलांचा गुच्छ आणि हॅपी बर्थडे लिहिलेले कार्ड होते.\nफ्रेश होऊन मैथिली बाहेर आली, सासूबाईंनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मैथिलीची नजर मात्र अमनला शोधत होती. सासूबाईंना ते लक्षात आले, त्यांनी तिला लगेच सांगितले “अमन तुझ्यासाठी काही तरी आणायला गेला, तो येत पर्यंत तू आवरून तयार हो. आई बाबा निघालेत, येतीलच ते इतक्यात.”\nमैथिलीचे मन अजूनही गोंधळलेले होते, ती आवरून तयार झाली, चहा बनवला. थोड्याच वेळात आई बाबा आले, मागोमाग अमनही केक घेऊन आला. सर्वांनी मैथिलीला शुभेच्छा दिल्या. बाबा आज गप्प गप्प आहेत, भावनीक वाटत आहे हे मैथिलीने ओळखले. आईला विचारले असता आईने फक्त एवढंच म्हणाली “आज आम्ही दोघेही खूप आनंदात आहोत, तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तुला अमन सारखा जोडीदार मिळाला. ”\nआईचं बोलणं मैथिलीला कोड्यात पाडणारं होतं, आई असं का म्हणते आहे काही कळत नव्हते.\nतितक्यात अमन‌ आला आणि म्हणाला ” चला निघुया, वाटेतच मैथिलीच्या आवडत्या ठिकाणी नाश्ता करू.”\nमैथिली – “कुठे जायचे आहे\nअमन – तेच तर सरप्राइज आहे राणी \nअमन, मैथिली, सासुबाई, आई बाबा सगळे कुठे तरी जायला निघाले, मैथिली सोडून सगळ्यांना माहीत होते की आपण कुठे जात आहोत. अमनने तशी पूर्व कल्पना दिली होती. वाटेत एका ठिकाणी छान नाश्ता केला आणि नंतर एका अनाथाश्रम मध्ये पोहचले. मैथिलीला काय सुरू आहे काही कळत नव्हते. तिथे गेल्यावर एका सात वर्षाच्या गोड मुलीला अमन मैथिली जवळ घेऊन आला आणि म्हणाला “कोण म्हणतं की तू कधीच आई होऊ शकत नाही, ही तुझीच मुलगी आहे राणी. तू तिला पहिल्यांदा बघत असली तरी हीने तुझ्याच उदरातून जन्म घेतला आहे. आता पर्यंत ती अनाथ म्हणून या आश्रमात राहीली पण आता आपण हिला दत्तक घेऊन आपल्या घरी घेऊन जायचे आहे. हीच आपली मुलगी आहे, निधी नाव ठेवूया का आपण तिचं. आणि आता यापुढे माझी राणी तू उदास राहायचं नाही. आम्हा सगळ्यांना हे सत्य माहीत आहे आणि मान्यही आहे. निधी बाळ चल आईला हॅपी बर्थडे म्हणा.”\nनिधी ,हॅपी बर्थडे आई म्हणताच मैथिली तिला मिठीत घेऊन ढसढसा रडू लागली.\nअमनचे आभार कसे मानावेत, कसे व्यक्त व्हावे तिला कळत नव्हते.\nबाबांनी मैथिलीची माफी मागितली आणि म्हणाले “माझ्यामुळे तुला तुझ्या पोटच्या गोळ्यापासून दूर रहावे लागले , पण जे मी केले ते तुझ्या भविष्यासाठी बाळा. मनावर दगड ठेवून मी लेकराला अनाथाश्रमात ठेवले पण आई आणि मी नेहमीच तिला भेटायला यायचो. कुणीही तिला दत्तक घेऊ नये याची खबरदारी घ्यायचो.\nतू खरच खूप भाग्यवान आहेस, तुला अमन जोडीदार म्हणून भेटला, खूप प्रेम आहे त्याच तुझ्यावर, तुझं हरवलेलं आईपण अमनमुळे नव्याने तुझ्या पदरात पडलं. अमन आणि त्याच्या आईचे आई बाबांनी खूप आभार मानले.”\nअमनच्या आईने सगळं समजून घेतलं, मुलगा सुनेचं सुख कशात आहे ते बघून योग्य निर्णय घेतला याचा मैथिलीच्या आई बाबांना अभिमान वाटला.\nमैथिलीला मात्र प्रश्न पडला की हे अमनला कसं कळाल.\nमैथिलीच्या आईने तिला मिठीत घेतले आणि म्हणाली ” त्या दिवशी अमन मुद्दामच घरी आम्हाला भेटायला आले तेव्हा त्यांनी तुझी अवस्था सांगितली मला, शिवाय हेही सांगितले की तू कधीच आई होऊ शकत नाही. या गोष्टींमुळे तू स्वतःला दोष देत उदास राहते, डॉक्टरांनी गर्भाशयाच्या इजा विषयी विचारताच तू अस्वस्थ होत रडायला लागली, तेव्हा अमनला कळाले होते की काही तरी कारण नक्कीच आहे जे तू त्यांना सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांनी मला विश्वासात घेऊन विचारले. मला‌ राहावलं नाही, बाबांच्या भितीने तुझ्या भूतकाळाविषयी शब्द ही काढता येत नव्हता पण ते घरी नाही हे बघून मी अमनला सत्य सांगितले. जे होईल ते होईल पण किती दिवस सगळं लपवायचे म्हणून मी सांगितले. त्यान�� ते स्विकारले हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. अमनने आईला याची कल्पना दिली, त्यांनीही तुमच्या दोघांच्या प्रेमापोटी ते स्विकारले. तू खरंच नशिबवान आहेस बाळा. आईला आणि अमनला कधीच दुखवू नकोस.”\nमैथिलीला अमन‌ इतकं गोड सरप्राइज देईल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.\nआई बाबा अमन सासूबाई निधी सोबत गप्पा मारत होते, सगळे खूप आनंदात होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मैथिलीच्या डोळ्यातील आनंदाश्रू काही केल्या थांबत नव्हते. तशीच ती भूतकाळात शिरली.\nमैथिली आणि निनाद कॉलेजमध्ये सोबत शिकायला होते. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम. कॉलेज संपल्यावर सगळे मित्र मैत्रिणी कुठे तरी फिरायला गेले. निनादचं प्लेसमेंट झालं होतं आणि नोकरीनिमित्त बेंगलोरला जाणार होता, आता आपण दोघे परत कधी भेटणार म्हणून दोघेही सगळ्यांसोबत फिरायला गेले असले तरी खूप भावनिक झाले होते. अशातच ते एकमेकांच्या खूप जास्त जवळ आले. अशातच मैथिलीला दिवस गेले. सुरवातीला घाबरून तिने कुणाला काही सांगितले नाही पण नंतर निनादला याची कल्पना दिली. आई बाबांशी बोलून आपण लग्न करू, सत्य आहे ते सांगू म्हणून निनादने तिची समजूत काढली. आईलाही हे कळाले , ती खूप संतापली, आईने तिला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला पण भितीपोटी ती नाकारत होती शिवाय निनाद बाबांशी बोलून लवकरच लग्न करायचं म्हणाला म्हणून आईला विनवण्या करत होती. निनाद आई बाबांना भेटायला आला, बाबांना हा प्रकार कळाला, ते भयंकर संतापले, दोघांनाही नको ते बोलले पण बदनामी नको शिवाय निनाद लग्नाला तयार आहे म्हणून त्यांनी लवकरच दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. बाहेर कुणाला लग्नापूर्वी हे कळू नये म्हणून खबरदारी घेतली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच. निनाद बेंगलोरला परत जात असताना त्याच्या ट्रॅव्हल्स ला अपघात झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. मैथिली झाल्या प्रकाराने हादरली, स्वतः ला संपवायचा विचार करू लागली. आई बाबांना ही परिस्थिती सांभाळणे कठीण झाले होते. ओळखीतल्या डॉक्टर कडे तपासणी केली पण खूप उशीर झाला होता. आई बाबांनी मैथिलीची खूप समजूत काढली. काही महिन्यांत तिने एका मुलीला जन्म दिला पण त्या बाळाला बघून मैथिली भावनिक होऊन खचून जाऊ नये म्हणून भविष्याचा विचार करून बाबांनी बाळाला तिला न दाखवता अनाथाश्रमात ठेवले. बाळंतपणात मैथिलील�� खूप त्रास झाला, तिने अनेकदा स्वतः ला करून घेतलेला शारीरिक त्रास, वेदना यामुळे तिची अवस्था नाजुक होती, अशातच तिच्या गर्भ पिशवीला इजा झाली होती. मैथिली बाळा विषयी विचारायची पण बाबांनी तिच्या भविष्यासाठी तिला एवढेच सांगितले की बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे, यापुढे तुझा बाळाशी काही संबंध नाही. तू भविष्याचा विचार कर. यातून बाहेर पडण्यासाठी तिला वर्ष लागले, नोकरीला लागल्यावर काही काळ का होईना ती यातून बाहेर पडली पण मनात या वेदना ताज्या होत्या. हेच ती लग्नापूर्वी अमनला सांगायचं प्रयत्न करत होती पण बाबांचा धाक, बदनामीची भिती यामुळे ती फक्त मनात झुरत होती.\nहा सगळा भूतकाळ आठवत असतानाच निधी तिच्या जवळ आली आणि हात ओढत म्हणाली “आई , बाबा बोलवत आहेत, माझ्या इथल्या मित्र मैत्रिणी सोबत आपण केक कापायचा आहे. चल पटकन.. “\nमैथिली निधीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून अश्रू सांभाळत उठून तिच्या बरोबर जाऊ लागली. मैथिलीचं हरवलेलं आईपण तिला अमनमुळे नव्याने लाभलं.\nकथा कशी वाटली हे नक्की कळवा.\nअशाच नवनवीन कथा, माहिती वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका \n© अश्विनी कपाळे गोळे\nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.\nहरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग २\nमागच्या भागात आपण पाहीले की अमन मैथिलीच्या घरी गेला हे ऐकून तिला काळजी वाटत होती की आई बाबा त्याला भूतकाळाविषयी काही सांगतील का. अशातच नकळत तिचा आणि अमन‌चा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.\nमैथिली आई वडीलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, घरकामात तरबेज, शिकलेली सर्वगुणसंपन्न मुलगी. मैथिलीला नोकरी मिळाल्यापासून आई वडिलांसोबत पुण्यातच राहायची, वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. अमन आणि मैथिलीची भेट एका कंपनीच्या कॉन्फरन्स मध्ये झाली. दोघेही आपापल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला आलेले. मैथिलीचे प्रेझेंटेशन, तिचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास बघून अमन तिच्या अगदी प्रेमात पडला. अशीच दोघांची ओळख झाली, हळूहळू मैत्री झाली.\nअमन कॉलेजमध्ये असताना त्याचे वडील अपघातात गेले तेव्हा पासून घरी आई आणि अमन दोघेच. अमन हुशार, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला समजुतदार मुलगा.\nमैथिलीची आणि अमनची चांगली मैत्री झाली.\nत्याला मैथिली सोबत बोलायला, तिच्या सोबत वेळ घालवायला आवडू लागले. दोघांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अमन तिच्या प्रेमात पडला. एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली. त्यावर काही उत्तर न देता ती म्हणाली ” अमन , मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायला नक्कीच आवडेल पण त्यापूर्वी काही तरी तुला सांगायचे आहे..”\nमैथिलीचं बोलणं मध्येच थांबवत अमन‌ म्हणाला “कम ऑन मैथिली, आता पण बिण काही नाही.. तुला मी आवडतो ना..तुला आवडेल ना माझ्यासोबत आयुष्य घालवायला..मग झालं..मी आजच आई सोबत बोलतो.‌‌.तुझ्या घरी आपल्या लग्ना बद्दल बोलून पुढे ठरवतो.. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर..”\nमैथिलीने त्यावर फक्त होकारार्थी मान हलविली.\nअमनने आईला मैथिली विषयी सांगितले, आईला फोटो वरूनच ती खूप आवडली. दोघांनी मैथिलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडला. आपल्या मुलीवर इतकं प्रेम करणारा मुलगा शिवाय सगळ्या गोष्टीं सुयोग्य असल्याने तिच्या आई वडिलांनी लग्नाला परवानगी दिली. लवकरच लग्नाची तारीख ठरवली.\nमैथिलीला मात्र अमनला भूतकाळा बद्दल सगळं सांगायचं होतं, त्याला अंधारात ठेवून लग्न करायचं नव्हतं , त्याविषयी ती आई बाबांशी बोलली तेव्हा बाबांनी तिला खडसावले “भूतकाळ आता विसरून जा, त्याविषयी फक्त आपल्याला तिघांना माहीत आहे परत सगळ्या गोष्टींमुळे बदनामी नको.शिवाय सत्य परिस्थिती कळाल्यावर अमन लग्न करायला नाही म्हणाला तर.. त्याच्या सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही.. भूतकाळात जे झाले तो एक अपघात होता पण त्यामुळे आता पुढचं आयुष्य त्या विचारात घालवू नकोस.”\nआईला आणि मैथिलीला बाबांचं म्हणनं पटत नसतानाही त्या काही करू शकत नव्हत्या.\nआता पुढील आयुष्य अमनसोबत आनंदात घालवायचं हा विचार करून मैथिली लग्नाला तयार झाली.\nदोघांचे लग्न धुमधडाक्यात झाले, माहेरी सासरी मैथिलीचे खूप कौतुक झाले, या सगळ्यात ती भूतकाळात झालेल्या गोष्टी पूर्ण पणे विसरून गेली. सुरवातीचे दोन वर्ष आनंदात गेले. नंतर दोघांनाही बाळाचे वेध लागले. पण काही केल्या आनंदाची बातमी मिळत नव्हती, बर्‍याच टेस्ट केल्या, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता.\nआता मात्र मैथिलीला भूतकाळातील गोष्टींचा त्रास व्हायचा, आपल्या चुकीमुळे अमनला आपण आनंदी करू शकत नाही हे तिला बोचत होते. सतत स्वत:ला दोशी ठरवत ती उदास राहू लागली. अमन तिला खूप समजावून सांगत होता पण तिला मात्र स्वतः आईपण हरवल्याची सल मना��� बोचत होती.\nअमनला आता खरं काय ते सांगून मोकळं व्हावं असं सारखं वाटत होतं पण बाबांची भिती शिवाय पुढे काय हा विचार करून ती इतके वर्ष स्तब्ध होती.\nकाही वेळाने अमन घरी आला. मैथिलीने घाबरतच त्याला विचारले “अमन‌ तू आई बाबांकडे गेला होता, काही काम होतं का…”\nअमन हसतच म्हणाला “हो, एका मित्राचा फोन आला.. त्याला भेटायला गेलो..आई बाबा तिकडे जवळच राहतात ना म्हणून मग आई बाबांना तुझ्या बर्थडे पार्टीचे निमंत्रण द्यायला गेलो होतो, आई एकट्याच होत्या घरी. बाबा नाही भेटले.\nपुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे हे विसरली वाटतं माझी राणी..किती उदास असते तू हल्ली, सतत विचारात.. म्हणून म्हंटलं यावेळी बर्थडे ला छान प्लॅन करू.. आई बाबांना इकडे बोलावू..तुला फ्रेश वाटेल..पण हा त्याआधी मला एक दिवस जरा बाहेरगावी कामानिमित्त जावे लागेल.”\nमैथिलीला ऐकून आश्चर्य वाटले..आनंदही झाला… अरे हा माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात..अमन किती लक्षात ठेवतो..किती प्रेम करतो माझ्यावर.. त्याला काही कळाले नाही हे बघून ती जरा शांत झाली पण भूतकाळाविषयी विचारचक्र मात्र सुरू होतेच.\nकाही महिन्यांपूर्वीच मैथिलीने तब्येतीमुळे म्हणून नोकरी सोडली होती. अमन कामानिमित्त बाहेर गावी गेला. घरी सासूबाई आणि मैथिली दोघीच होत्या. अमनने सासूबाईंना सांगीतल्या प्रमाणे त्या मैथिलीला वाढदिवसाचा नवीन ड्रेस घ्यायला बाहेर घेऊन गेल्या. दोघींनी छान शॉपिंग केली, काही वेळासाठी का होईना पण मैथिली आनंदात होती. ते पाहून सासूबाईंना समाधान वाटले.\nघरी परत आल्या‌ त्याआधी अमन घरी तयार होता. खूप सारे गिफ्टस्, मिठाई, फुलांचा गुच्छ घेऊन तो आलेला. सगळं बघून मैथिली खूप खुश झाली. तिने पटकन अमनला मिठी मारली. त्यांचं प्रेम बघून सासुबाई मनोमन आणि गालातल्या गालात हसू लागल्या.\nअमन मैथिलीला म्हणाला ” उद्या तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक मस्त सरप्राइज देणार आहे..ते बघून तू अजूनच आनंदी होशील.. कदाचित परत माझी राणी मला उदास दिसणार नाही..”\nते ऐकताच मैथिली दचकली. असं काय सरप्राइज आहे अमन… अडखळत बोलली..\nते तर उद्याच कळेल, अमन हसत म्हणाला.\nरात्री काही केल्या मैथिलीला झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती.\nअमनने मैथिली साठी काऊ सरप्राइज प्लॅन केला आहे..अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ती परत कदाचित उदास राहणार नाही असं अमनला वाटते. या सगळ्याचा मैथिलीच्या भूतकाळाशी काही संबंध आहे का हे जाणून घेऊया पुढच्या भागात म्हणजेच अंतीम भागात.\nकथा कशी वाटली हे नक्की कळवा.\nअशाच नवनवीन गोष्टी, कथा वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका \n© अश्विनी कपाळे गोळे\nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..\nहरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग १\nमैथिली आणि अमन, दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण घरात मात्र पाळणा हलत नव्हता. बरेच प्रयत्न, सतत दवाखाना, अनेक टेस्ट करून काही हाती लागत नव्हते. आज बरीच आशा मनात ठेवून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले, दोघांच्याही काही टेस्ट दोन दिवसांपूर्वी केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट काय येतील त्यानुसार पुढे काय करायचे ठरणार होते.\nमैथिलीच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ उडाला होता, भूतकाळात जे झाले त्यामुळे तर काही अडचण येत नसेल ना, या विचाराने ती अस्वस्थ होती. इतक्या वर्षांपासून लपवलेली गोष्ट, आपला भूतकाळ सगळं जर अमनला कळाले तर अमन आपल्याला सोडून तर देणार नाही ना.. त्याला काय वाटेल..आपणं खूप मोठी चूक केली का अमनला अंधारात ठेवून..अशे अनेक प्रश्न मैथिलीला त्रस्त करीत होते.\nदोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले, डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगितले की मैथिलीची गर्भ पिशवी कमकुवत आहे, बाळाच्या वाढीसाठी सक्षम नाही आणि म्हणूनच आता पर्यंत केलेले सगळे प्रयोग अपयशी ठरले आहे. ट्रिटमेंट घेऊनही त्यात पाहिजे तसा बदल दिसून येत नाही, गर्भ पिशवीला काही तरी मोठी इजा झाली असेल तर अशे होते हेही सांगितले. सगळं ऐकून मैथीली खूप घाबरली.\nडॉक्टरांनी जेव्हा तिला विचारले “कधी काही अॅबॉर्शन , काही अपघात अथवा इजा होण्यासारखे काही घडले आहे का” त्यावर मैथिली काही न बोलता रडायला लागली, तिला अस्वस्थ वाटायला लागले. काही सांगितले तर अमनला भूतकाळ कळेल आणि त्याने तो स्विकारला नाही तर…या विचाराने परत मैथिली घाबरली.. तिच्या मनात एक विचार आला की सगळं खरं काय ते सांगून मोकळं व्हावं..जे होईल ते होईल..पण सत्य सांगण्याची हिम्मत होत नव्हती…अशातच दोघेही घरी पोहोचले.. मैथिली जरा शांत झाल की तिच्याशी नीट बोलून पुढे ठरवू म्हणून अमन तिला घेऊन परत आला.\nहॉस्पिटलमधून आल्यापासून सतत रडत होती, सा��ूबाई आणि अमन तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मैथिली मात्र स्वतः ला दोशी ठरवत रडत बसली, मनोमन पश्चात्ताप करत बसली. आपण कधीही आई होऊ शकणार नाही ही गोष्ट तिला कळल्यापासून ती पूर्णपणे खचून गेली. शिवाय भूतकाळात झालेलं सगळं इतके वर्ष अमन पासून लपवले, काही तरी मार्ग निघेल आणि आईपण लाभेल म्हणून एक आशा मनात ठेवून अमन पासून लपविलेलं कटू सत्य आता समोर आले तर काय.. या विचारांचं ओझं तिला जास्त कमजोर बनवत होतं.\nअशा विचारातच तिला झोप लागली… काही वेळाने जाग आली, सायंकाळचे सहा वाजले होते.. आदल्या रात्री काळजी करत झोप लागली नव्हती म्हणून आज रडून थकली आणि कधी झोप लागली तिला कळाले नव्हते. उठून चेहऱ्यावर पाणी मारून लगबगीने खोलीच्या बाहेर आली तर अमन घरात नव्हता. सासूबाई स्वयंपाक घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. मैथिलीला बघून म्हणाल्या “अगं उठलीसं, बस मी मस्त आलं घालून चहा बनवते.. अमन जरा बाहेर गेला आणि तुला झोप लागली तर मला एकटीला काही चहा जाईना. तुझीच वाट बघत होते उठण्याची. माझ्या हाताच्या चहाने बघ फ्रेश वाटेल तुला.. “\nमैथिली मात्र काळजीतच होती, होकारार्थी मान हलवून ती विचार करू लागली ,किती प्रेमळ सासू आहे माझी, किती काळजी घेतात..सून‌ म्हणून कधीच वागणूक नाही..जसा अमन‌ तशी मी असंच समजून मला जीव लावतात आणि मी मात्र त्यांना अंधारात ठेवते आहे.. सासूबाईंना सांगितले सत्य तर त्या समजून घेतील का.. एकदा आई सोबत या विषयी आता बोलायला हवं, ती नाही म्हणाली तरी अमनला आणि सासूबाईंना सत्य परिस्थिती सांगून टाकायची..मनातला गोंधळ कमी होईल..एक ओझं घेऊन किती दिवस जगायचं..पुढे जे होईल ते होईल..आता वेळ आली आहे भूतकाळ पुढे आणण्याची.. हिम्मत करून सगळं काही सांगायचं ठरवत असताना सासूबाई‌ चहा घेऊन आल्या.\nचहा घेताना मैथिलीची समजूत काढत म्हणाल्या ” तुला असं उदास बघवत नाही मैथीली, तू हसत खेळत राहिली तर अमन आणि मी आनंदी राहू. आपण प्रयत्न करतोय पण यश आलं नाही तरी तू हताश होऊ नकोस.. तुला उदास बघून अमनही खचून जाईल.. त्याच तुझ्यावर खूप प्रेम आहे..तो तुला आनंदात बघण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.. आणि माझं म्हणालं तर तुम्ही दोघांनी मुलं दत्तक घेतले तरी माझी हरकत नाही..पण तू स्वतःला दोष देत उदास राहू नकोस..”\nमैथिलीला सासूबाईंच्या बोलण्याने एक आधार वाटला.. आपण किती भाग्यवान आहो��� हेही जाणवले..\nतू आराम कर..मी करते स्वयंपाक.. असं म्हणतं त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या.\nमैथिलीने खोलीत जाऊन आईला फोन केला तेव्हा कळाले की अमन मैथिलीच्या घरी‌ गेलेला आहे.. तेव्हा तू तब्येतीची काळजी घे बाळा.. आराम कर..अमन आलेत त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवते, तुझ्याशी नंतर बोलते म्हणून आईने फोन बंद केला..ते ऐकून तिला धक्काच बसला..\nआई बाबा अमनला खरं काय ते सांगणार तर नाही ना… अमनला सत्य कळाले तर पुढे काय या विचाराने परत मैथिली हैराण झाली, नकळत दोघांचा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.\nअमन आणि मैथिलीची भेट कशी झाली.. मैथिलीचा भूतकाळ काय आहे..ती काय आणि का लपवते आहे ..ती अमनला सत्य सांगेल का.. त्यावर अमनची प्रतिक्रिया काय असेल हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागांमध्ये… तोपर्यंत stay tuned….\nकथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका… \n© अश्विनी कपाळे गोळे\nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..\nलव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… अंतीम भाग\nकांचनने कितीही प्रयत्न केला तरी आता कांचनशी संपर्क ठेवायला नको त्यामुळे नीलम दुखावल्या जाईल असा विचार करून संजय आपल्या कामात गुंतला.\nआॅफिसमध्ये असतानाच त्याला एक दिवस फोन आला तो नंबर कांचनचा होता. फोन उचलताच ती म्हणाली” संजय फोन कट करू नकोस, मला खूप गरज आहे मदतीची, माझं बोलणं ऐकून घे. मी परत तुला त्रास देणार नाही.” संजयने त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही फक्त ती काय म्हणतेय ते तो ऐकत होता.\nकांचन म्हणाली “संजय, मला फोनवर सविस्तर बोलता येणार नाही. मला माहित आहे तू माझ्यावर खुप नाराज आहेस. कदाचित मला माफ करणार नाहीस पण माझ्यासाठी नाही तर माझया आई वडिलांसाठी मला एक मदत कर. आता फक्त एवढंच सांगू शकते कि बाबांना मागच्या महिन्यात हार्ट अटॅक आला, ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर, सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली, एवढेच काय तर हॉस्पीटलचे बील भरायला ही काका तयार नव्हते. आईच्या नावावर काही पैसे होते ते सगळे बाबांच्या उपचारासाठी खर्च झाले. आई बाबांना खूप मोठा धक्का बसला आहे. मी सतत त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. मला ह्या सगळ्यात कुणाचाच आधार नाही. प्लीज मला एवढी एक मदत कर. मला तू एकदा भेटालास तर बरं होईल. सविस्तर चर्चा करता येईल.प्लीज संजय”\nकांचनचं बोलणं ���कून संजयला खूप वाईट वाटले. आधीच्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून तो कांचनला भेटायला तयार झाला. सायंकाळी सहा वाजता एका कॅफे मध्ये भेटायचे ठरले. नीलमला नंतर सविस्तर सांगू म्हणून एका कामानिमित्त बाहेर जातोय, तू घरी जा, आॅफिसमधून निघताना माझी वाट नको बघू. घरी आल्यावर सविस्तर सांगतो म्हणून तो निघाला. भूतकाळात कांचन कशीही वागली असली तरी अशा परीस्थितीत तिला मदत करण्यापासून तो स्वत:ला थांबवू शकत नव्हता.\nनीलमला मात्र संजयच्या वागण्यात बदल जाणवत होता, तो काही तरी लपवतो आहे हे तिला कळत होते. संजयच्या मागोमाग नीलम ही कॅफे मध्ये गेली, जरा लांबूनच पाहिले तर संजय आणि एक सुंदर मुलगी (कांचन) काही तरी बोलत बसलेले तिला दिसले. संजय तर म्हणाला कामानिमित्त बाहेर जातोय, मग ही कोण शिवाय आई सुद्धा म्हणाल्या होत्या कुणी तरी मुलगी संजयला भेटायला घरी आलेली म्हणून. संजय आपल्याला फसवत तर नाही ना, काय संबंध असेल दोघांमध्ये अशा विचारचक्रात नीलम अडकली. तशाच विचारात घरी गेली, संजय सोबत आज काय ते क्लिअर करायलाच पाहिजे असा निश्चय तिने केला.\nइकडे कांचनने संजयला सगळी परिस्थिती सांगितली पण संजयला प्रश्न पडला की कांचनचा नवरा हिला मदत करत नसेल का.. त्यानं तिला ते विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिच्या डोळ्यात पाणी आले, तिच्या अश्रूंसोबत शब्द बाहेर पडले “संजय, तीन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं, अगदी मला हवा तसा जोडीदार, भक्कम पैसा, परदेशात नोकरी करणारा, अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमार होता तो. आम्ही दोघेही छान मज्जा करायचो पण दोघेही आम्ही चिडखोर, एकही शब्द ऐकून न घेणारे, वर्ष भर सगळं सुरळीत होतं पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले, नंतर किती किती दिवस अबोला, आमच्यातील अंतर वाढत गेलं शिवाय तिथे दोघांची समजुत काढणारं कुणी नव्हतं, वाद, मतभेद इतके वाढले की प्रकरण घटस्फोटावर आलं, त्याला आता मी नको आहे. या सगळ्या गोष्टींचा बाबांच्या तब्येतीवर परीणाम झाला, त्यांना हार्ट अटॅक आला. माझी अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती. काही महिन्यांपूर्वी मी भारतात परत आले. त्यानंतर बाबांच्या उपचारासाठी ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर आणि सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली. एकेकाळी श्रीमंत घराणे ��मचं पण आज हातात काही शिल्लक नाही. काकांनी मोठी फसवणूक केली आहे, मला त्यांना शिक्षा द्यायची आहे, खोट्या सह्या घेऊन काकांनी केलेल्या फसवणूकीचा गुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे. आई बाबा सद्ध्या माझ्या मामाच्या गावाला आहेत, मी चांगल्या वकिलांच्या शोधात इकडे आले, इथे कुणी ओळखीचे नाही, विचार करतच त्या दिवशी माॅल मध्ये फिरताना तू दिसला आणि एक आशेचा किरण जागा झाला. यातून बाहेर पडले की मी तुला परत कधी त्रास देणार नाही. पण या सगळ्यात मला प्लीज मदत कर. पुढे मला आई बाबांना खूप आनंदात बघायचं आहे. तूच आहेस जो या परिस्थितीत मला मदत करू शकतो. मी तुला खूप दुखावले आहे, पण कधी काळी आपण चांगले मित्र होतो या नात्याने मला मदत कर.”\nकांचनची अवस्था बघून संजयला वाईट वाटले, तिला शक्य ती मदत करायला तो तयार झाला.\nदोघांनी नीट विचार करून दुसऱ्या दिवशी एका नामांकित वकिलांना भेटण्याचा बेत आखला. सगळं बोलून झाल्यावर संजय घरी आला तर नीलमच मूड बिघडलेला त्याला दिसला. ती खूप संतापलेली होती, चिडूनच तिने विचारले “कोण होती ती अप्सरा जिच्या साठी तू माझ्याशी खोटं बोलला, कामानिमित्त बाहेर जातोय सांगून कॅफे मध्ये गेला.”\nसंजयला नीलमच्या प्रश्नावर काय बोलावे कळत नव्हते, त्याने आधी तिचा राग शांत करायचा प्रयत्न केला, तिला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं. नीलमला ऐकून धक्काच बसला, ती रडायला लागली, संजयच्या मिठीत शिरून म्हणाली “तिला मदत करताना ते माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना.” संजयच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिला घट्ट पकडून तो म्हणाला “नीलम, तू आयुष्यात आली त्यानंतर तर मी भूतकाळातून बाहेर पडलो. तुझ्यामुळे जगण्याचा नवा अर्थ शिकलो. मी जो प्रेमभंग अनुभवला तो कुणाच्याही वाट्याला येऊ नये, तू तर माझी अर्धांगिनी आहेस. तू माझ्यावर किती प्रेम करते याची मला जाणीव आहे. माझं आता फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरचं प्रेम आहे. राहीला प्रश्न कांचनला मदत करण्याचा तर तिच्या जागी कुणीही असतं तर माणुसकीच्या नात्याने मी मदत केलीच असती. या सगळ्याचा आपल्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही, याची मी खात्री देतो.”\nनीलम संजयच्या कुशीत शिरून म्हणाली‌ “संजय, मी या सगळ्यात तुझ्या सोबत आहे. कांचनला यातून बाहेर काढण्यासाठी मीही तुला मदत करीन. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. तू नक्कीच यातून कांचनला सोडव���ार.” नीलमला कित्येक वर्षांपासून तिच्या मनात असलेला संजय च्या भूतकाळात बद्दलचा गुंता सुटल्याचे समाधान वाटले. संजयलाही आज नीलमला सगळं स्पष्ट सांगितल्यामुळे मन अगदी हलके वाटले. या प्रकारामुळे संजय आणि नीलमचे नाते अजून घट्ट झाले.\nदोघांनी मिळून कांचनला मदत केली, तिला या सगळ्यातून बाहेर काढले. त्यादरम्यान कांचन आणि तिचा पती कित्येक महिने वेगळे राहील्या मुळे त्यांना आपापल्या चुकांची जाणीव झाली. संजयने समजूत काढल्यानंतर कांचनने पुढाकार घेऊन तिच्या पतीची माफी मागितली, त्यालाही कांचन शिवाय एकटेपणा जाणवत होता पण मीपणामुळे तो पुढाकार घेऊन कांचनशी बोलत नव्हता. कांचनने स्वत: फोन केल्यावर तो कांचनला घ्यायला भारतात आला. आई बाबांची संपत्ती संजय मुळे त्यांना परत मिळाली शिवाय नीलमने विश्वास ठेवून संजयला मदत केल्याने ते शक्य झाले.\nकांचन पतीसोबत परत गेली, सगळयांनी संजयचे खूप कौतुक केले, आभार मानले. नीलमची मान आनंदाने आणि गर्वाने ताठ झाली.\nकथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका…\n©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.\nनावासह शेअर करायला हरकत नाही.\nलव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग २\nकांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला, नको असताना तिचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. नीलमला सुद्धा याविषयी काही माहिती नव्हते. आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या नीलमला नकळत दुखावले जाऊ नये म्हणून तो कांचनचा विचार टाळायचा प्रयत्न करू लागला. आपल्या आयुष्यात आता नीलमच सगळं काही आहे हे त्याला कळत होते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याने नीलम सोबत काही दिवस गोव्याला फिरायला जायचा बेत आखला. आॅफिसमध्ये रजा घेऊन पाच दिवसांसाठी दोघेही गोव्याला गेले, तिथे छान मज्जा केली. नीलम ही खूप आनंदात, उत्साहात होती. पाच दिवसांनी परत आल्यावर संजयला आई कडून कळाले की त्याला भेटायला कांचन घरी येऊन गेली, तिला काही तरी मदत हवी आहे आणि त्यासाठी ती आली होती शिवाय संजय चा फोन नंबर ही घेऊन गेली. ते ऐकताच संजय हादरला. ज्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत होता ती गोष्ट परत परत त्याच्या जवळ येत होती. संजयच्या आईला कांचन त्याच्या सोबत शिकायला होती एवढेच माहीत होते त्यामुळे ऑफिसशी निगडित नोकरी संबंधित काम असेल म्हणून त्यांनी फार मनावर घेतले नाही. या सगळ्या प्रकाराने नीलमही ��ोंधळली, कांचन कोण आहे, कशासाठी घरी आली, तिचं संजयकडे काय काम आहे हे प्रश्न तिला त्रास देत होते. संजयला संधी साधून याविषयी विचारले पाहिजे असा विचार नीलम करू लागली.\nअशा परिस्थितीत काय करावे संजयलाही कळत नव्हते. नीलमला सुद्धा याविषयी अंधारात ठेवायचे नव्हते. योग्य वेळी नीलमला याविषयी सांगायचे अशे संजयने ठरविले.\nरात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागत नव्हती. नकळत तो भूतकाळात शिरला.\nकांचन आणि संजय शाळेपासून एकत्र शिकायला होते, काॅलेजलाही एकत्र. कांचन श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, हुशार,आत्मविश्वास तिच्या नसानसात भरलेला, कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही अशा विचारांची. तिच्या मीपणा असलेल्या स्वभावामुळे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. संजय गरीब घराण्यातील शांत स्वभावाचा समजुतदार मुलगा, तिच्या अल्लड स्वभावाची जाणीव त्याला होती, तिच्या घरी तिचे जास्त प्रमाणात लाड पुरवले जातात त्यामुळे ती हट्टी आहे हे त्याला माहीत होते. दोघांची शाळेपासून चांगली मैत्री होती. कुठलीही गोष्ट असो कांचन संजय पासून लपवत नव्हती, दोघेही अगदी बेस्ट फ्रेंड्स. शाळेत असताना अभ्यासातही संजय कांचनला मदत करायचा. संजयचा मित्र परिवार ब-यापैकी मोठा पण कांचन अगदी जवळची मैत्रीण.\nशाळेत कुठल्याही स्पर्धा असो किंवा नृत्य, गायन स्पर्धा.. दोघेही सोबतच. बारावीच्या परीक्षेत संजय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दोघांनाही योगायोगाने एकच काॅलेज मिळाले.\nसुरवातीला कांचनला फक्त संजय हा एकच जवळचा मित्र पण आता कॉलेजमध्ये तिला तिच्यासारख्या घराण्यातील मित्र मैत्रिणी मिळाले, तिचा एक ग्रुप झाला, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीज, सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे सुरू झाले. संजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती, तो पार्टीज सारख्या गोष्टी शक्यतो टाळायचा. कांचनला मात्र जीवन शक्य तितकं एॅंजाॅय करायला आवडायचं, ती संजय सोबतही वेळ घालवायची पण त्यांच्या मैत्रीत एक अंतर पडत होतं. संजयला या गोष्टींचं खूप वाईट वाटत होतं. कांचन आपल्या पासून दूर जात आहे ही गोष्ट त्याला खूप बोचत होती.\nनकळत संजय पूर्णपणे कांचनच्या प्रेमात बुडाला होता. कांचनला एकदा मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत, तिचं प्रेम नसेल तरी या मैत्रीमध्ये अंतर पडता कामा नये हे सगळं एकदा कांचन सोबत बोलायला हवं नाहीतर ती आपल्या पासून दूर जाईल अशी भिती त्याला वाटत होती. कांचनला कुणीही मित्र मैत्रिणी नसताना प्रत्येक परीस्थितीत संजय सोबत असल्याने ती आपल्याला दुखावणार तरी नाही याची त्याला खात्री होती.\nखूप हिम्मत करून एक दिवस संजयने कांचनला भेटायला बोलावले, तीही लगेच आली.\nक्षणाचाही विलंब न लावता संजयने तिला सांगितल “कांचन, आपण दोघे बालपणापासून सोबत आहोत, एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपण शेअर करत आलो, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस, आता मात्र आपल्या मैत्रीत एक अंतर पडत आहे, मला त्याचा खूप त्रास होतो. मला तू खूप आवडतेस कांचन, तू माझ्यापासून दूर गेलेली मला सहन होत नाही. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचा आहे. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. “.\nसंजयच्या बोलण्यावर कांचन मिश्कीलपणे हसत म्हणाली ” कमाॅन संजय, हा काय बालीशपणा. आपण चांगले मित्र आहोत पण मला तुझ्या विषयी असं काहीच वाटत नाही. माझे स्वप्न खुप वेगळे आहे, मला जीवनात खूप काही करायचे आहे, आधी मला कुणी मित्र मैत्रिणी नव्हते पण आता माझा छान ग्रुप आहे, आम्ही छान मज्जा करतो. तुला हे सगळं आवडत नाही त्यात मी काही करू शकत नाही. शिवाय मी खूप प्रॅक्टिकल विचारांची आहे. मला तुझ्या सोबत आयुष्य घालवणे शक्य नाही कारण तुझी स्वप्न, तुझी आर्थिक परिस्थिती माझ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. मला छान वर्ल्ड टूर करायचा आहे, पार्टीज , शॉपिंग, एॅंजाॅयमेंट सगळं जे मला आवडतं ते तुला जमणार नाही तेव्हा तू माझा विचार सोड. आपल्या मैत्रीचा प्रवास इतकाच होता असं समज.”\nएवढं बोलून कांचन निघून गेली. प्रेमाचा स्वीकार नाही केला ठिक आहे पण इतक्या वर्षांच्या मैत्रीचा प्रवास असा अचानक संपवणे कितपत योग्य आहे. तेही अशा प्रकारे भावना दुखावून. आता गरीब परिस्थिती आहे पण ती बदलू तर शकतेच, कांचनचा इतका अविश्वास असेल असं संजयला कधीच वाटले नव्हते. तो तिच्या बोलण्याने खूप दुखावला.\nत्यानंतर कांचनने संजयला टाळायला सुरू केले, बोलणे बंद केले, या सगळ्याचा संजयला खूप त्रास होत होता. कांचनला मात्र काहीच फरक पडत नव्हता. ती तिच्या आयुष्यात खुश होती.\nया सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी संजयला खूप वेळ लागला, बालपणापासूनच्या तिच्या आठवणी, सोबत घालवलेले गोष्ट क्षण त्याच्या मनात घर करून बसले होते. तिने त्या सगळ्यांचा क्षणात चुराडा केला होता.\nयातू्न स्वतःला कसं बसं सावरुन संजयने खूप मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले, चांगल्या कंपनीत त्याचं प्लेसमेंट झालं.\nलवकरच नोकरी सुरू झाली, घरची परिस्थिती बदलायला वेळ लागला नाही. त्याला हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर पटापट प्रमोशन मिळत गेले. मनात मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या होत्या. कांचनने एका श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि ती परदेशात गेली एवढंच त्याला एका मित्राकडून कळालं होतं.\nत्यानंतर नीलम त्याच्या आयुष्यात आली आणि त्या आठवणीतून तो बाहेर पडला.\nपण अचानक अशा प्रकारे कांचनचं आयुष्यात परत येणं, मदत मागनं त्याला भुतकाळात ओढून नेत होतं.\nकांचनच्या आयुष्यात असं काय घडलं की तिने संजयला मदत मागितली. तिचं अशा अचानक आयुष्यात येण्याने संजय आणि नीलमच्या नात्यात काही अंतर येयील का..नीलमला हे कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग लवकरच… तोपर्यंत stay tuned..\nकथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा..\n©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.\nनावासह शेअर करायला हरकत नाही.\nलव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग १\nनीलम आणि संजय, एक आनंदी , सुखी जोडपं. वर्षभरापूर्वी लग्न झाले. संजय एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आणि नीलमही त्याचं कंपनीत नोकरीला. संजय नेहमी कामात मग्न असायचा, अतिशय हुशार, गरीब परिस्थितीतून वर आलेला. जास्त कुणाशी न बोलता आपलं काम करायचा, कामात चोख असल्याने लवकरच चांगल्या पदावर प्रमोशन मिळाले. नीलम बडबडी, दिसायला साधारण पण बोलण्यात गोडवा, मेहनती मुलगी. तिथे नोकरीला लागल्यापासून नीलमला संजय आवडायचा, ती स्वतः हून त्याच्याशी बोलायची संधी शोधायची. तोही तिला कामात मदत करायचा, नीलमच्या स्वभावामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. संजय क्वचितच हसायचा आणि नीलम कायम त्याला हसवायचा प्रयत्न करायची. संजय मुळातच इतक्या गंभीर स्वभावाचा आहे की काही कारणाने तो असा गंभीर, आपल्याच विश्वात मग्न असतो हा प्रश्न नीलमला पडायचा, याविषयी ती इतरांनीही विचारायची पण संजयच्या अबोल स्वभावामुळे कुणालाही काही माहित नव्हते. संजयच्या अबोल राहण्याच रहस्य जाणून घेण्यासाठी नीलम खूप प्रयत्न करायची. ऑफिसमध्ये नीलम ही संजयची पहिलीच मैत्रिण.\nकाही महीन्यात दोघांची छान मैत्री झाली तेव्हा नीलमने संजयला सुट्टीच्��ा दिवशी शाॅपींगला सोबत जाण्यासाठी आग्रह केला, बराच वेळ आग्रह केल्यावर संजय तयार झाला. ठरल्याप्रमाणे दोघांनी सोबत शॉपिंग केली, डिनर केला नंतर संजय नीलमला घरी सोडायला आला. आवडत्या व्यक्तीबरोबर छान वेळ घालवल्यामुळे नीलम जाम खुश होती. असेच नीलमच्या आग्रहाखातर संजय तिच्यासोबत वेळ घालवू लागला, त्यालाही तिची सोबत आवडायला लागली.\nएक आठवड्यानंतर संजयचा वाढदिवस होता, नीलमने आॅफिसमध्ये छान सरप्राइज प्लॅन केला. संजय पहिल्यांदा आॅफिसमध्ये सगळ्यांसोबत एंजॉय करत होता. कित्येक वर्षांनी त्यानी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आज दिसत होता. आॅफिसनंतर संजयने स्वतः नीलमला डिनर साठी विचारले, नीलम तर एका पायावर तयार झाली. आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हरकत नाही असं मनोमन ठरवून नीलम छान तयार होऊन संजयला भेटायला गेली. संजय स्वतःहून मनातील भावना कदाचित व्यक्त करणारं नाही तेव्हा आपणच पुढाकार घेतला पाहिजे असा विचार करून नीलम छान लाल रंगाचा गुलाबाच्या फुलाचा गुच्छ जाताना घेऊन गेली. दोघांनी सोबत डिनर केला आणि परत जाताना नीलमने संजयला प्रपोज केले, आपल्या मनातील प्रेम व्यक्त केले. संजयला नीलमच्या मनातील भावना आधीच कळल्या होत्या, त्याच्यावर नीलम इतकं मनापासून प्रेम करते तिला दुखवायचे नाही हे संजयने मनोमन ठरवले होते कारण प्रेमभंग काय असतो हे त्याने जवळून अनुभवले होते. संजयने नीलमच्या प्रेमाचा स्वीकार केला, पण मनात अजूनही कांचनच्या आठवणी ताज्या होत्या. आता पुढचं आयुष्य नीलम सोबत आनंदात घालवायचा निर्णय त्याने घेतला. नीलमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लवकरच संजय नीलमच्या घरी भेटायला गेला, दोघांच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि जन्मोजन्मीच नातं बांधून दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. आनंदात संसार सुरू झाला. संजय हसतखेळत राहायचा, पूर्वीचा गंभीर संजय आता आनंदी, उत्साही असायचा.\nनीलमला खूपदा वाटायचे की संजयला त्याच्या भूतकाळाविषयी विचारावे, कोणत्या कारणाने तो इतका गंभीर, उदास असायचा जाणून घ्यावं पण संजयला ते आवडले नाही तर गोड नात्यात काही दुरावा यायला नको म्हणून तिची त्याविषयी विचारायची हिम्मत होत नव्हती.\nएकदा शाॅपींग मॉल मध्ये दोघे फिरत असताना संजयला अचानक समोर कांचन दिसली , तिच्या चेहऱ्या��र आधीसारखा आत्मविश्वास दिसत नव्हता शिवाय एकटेपणा न आवडणारी ती आज एकटीच फिरत होती. कांचननेही संजयला पाहिले पण संकोचाने ती भराभर नजरेआड गेली. संजयने ते लगेच घेरले, आपल्याला पाहून कांचन लपली हे त्याला लक्षात आले शिवाय नीलम सोबत असल्याने तो गुपचूप तिथून निघून गेला. त्याच्या मनात मात्र विचार चक्र सुरू झाले, इतक्या वर्षांनी आज कांचन इथे कशी, ती तर परदेशी गेली होती. त्याच्या मनात तिच्या आठवणी परत नको असताना जाग्या झाल्या. आता याविषयी विचार करायला नको म्हणून संजय स्वतःला नीलम मध्ये गुंतवायचा प्रयत्न करायचा, तिला शक्य तितका जास्त वेळ द्यायचा.\nएक दिवस अचानक संजयला फेसबुकवर कांचनचा मॅसेज आला “संजय, मी खूप अडचणीत आहे. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. मला माहित आहे तुझ्या आयुष्यात मला आता काही स्थान नाही पण मला फक्त एकदा मदत कर. मी परत तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. ”\nकांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला. कितीही नाही म्हटले तरी कांचनचे परत अशा प्रकारे समोर येणे संजयला विचार करायला भाग पाडत होते.\nकांचन आणि संजयच काय नातं होतं, नीलम आयुष्यात येण्यापूर्वी संजय का इतका गंभीर, उदास असायचा, कांचन कुठल्या अडचणीत आहे, तिला संजय कडून काय मदत पाहिजे आहे हे सगळं पुढील भागात जाणून घेऊच. तोपर्यंत stay tuned..\nकथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा..\n©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.\nनावासह शेअर करायला हरकत नाही.\nजुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग ३ (अंतिम)\nमागच्या भागात आपण पाहीले की अनघासोबत रितेश वाइल्ड लाइफ फोटोग्राफी साठी जातो, असंच रोजचं त्याच रूटीन बनतं. पाहता पाहता त्याला अमेरिकेत परत जाण्याची वेळ जवळ येत असते. एकत्र वेळ घालवून रितेश अजूनच अनघाच्या प्रेमात पडतो. अनघाचं सगळं लक्ष मात्र सध्या करीअर वर असतं. आता पुढे.\nरितेश अनघाला सांगतो “आजचा दिवस संपूच नये असं वाटत आहे. माझी सुट्टी संपली, उद्या मला सकाळीच परत जायला निघायचे आहे. अनघा तुझ्यामुळे माझी सुट्टी खूप मजेत गेली, एक वेगळाच अनुभव अनुभवला मी, आयुष्यभर लक्षात राहील असा. Thank you so much \nअनघा त्यावर हसत म्हणाली ” झालं तुझं आभारप्रदर्शन कमॉन रितेश, हे असं औपचारिक होऊ नकोस, आपण चांगले मित्र आहोत, मैत्री मधल्या आठवणी मजेशीर असतातच.. पुढच्या सुट्टीला आल्यावर अजून नवीन जागी घेऊन जाते तुला..आता तर हस कमॉन रितेश, हे असं औपचारिक होऊ नकोस, आपण चांगले मित्र आहोत, मैत्री मधल्या आठवणी मजेशीर असतातच.. पुढच्या सुट्टीला आल्यावर अजून नवीन जागी घेऊन जाते तुला..आता तर हस \nअनघा‌ आता परत कधी भेटणार म्हणून रितेश भावनिक झाला, तो तिच्या प्रेमात बुडाला होता, पण अनघाला सांगायची हिम्मत होत नव्हती.\nरितेश अमेरिकेत परत गेला पण अनघाच्या विचारातून काही केल्या तो बाहेर पडत नव्हता. मी इकडे असताना अनघाच्या आयुष्यात दुसरा कुणी आला तर..या विचाराने अस्वस्थ होऊ लागला. काही झाले तरी अनघा सोबतच लग्न करायचे, तिला‌ मनातलं सगळं सांगायचं असं सारखं मनोमन ठरवून‌ स्वतः चे समाधान करून घ्यायचा.\nइकडे अनघा प्रोजेक्ट मध्ये व्यस्त झाली पण दोन आठवडे रितेश सोबत असल्याने तिला कुठे तरी काही तरी चुकल्यासारखे जाणवायला लागले.\nकाय होतं आहे कळत नसलं तरी ती रितेशला मिस करत होती. दोघांचे फोन वर चाटींग सुरू असायचेच.\nएक दिवस अनघाला रितेशचा फोन आला, दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. अनघा तिच्या कामाबद्दल सांगत होती आणि सोबतच म्हणाली “काम मस्त चाललंय, आता प्रोजेक्ट पूर्ण होईल. काही नामांकित फोटोग्राफर ला मी अप्लीकेशन दिलं होतं, सोबत फोटो पाठवले. त्यात एकाने मला मुंबईला बोलावले आहे. माझ्या करिअरचा पहिला टप्पा बहुतेक सुरू होणार. मी खूप एक्साईटेड आहे.\nबरं तुझं काय चाललंय, परत कधी येणार आहेस. तू परत गेल्यावर खूप मिस केलं तुला..तुझं आभारप्रदर्शन आठवून हसू येते मला अजूनही.”\nअनघा सुद्धा आपल्याला मिस करते ऐकताच रितेशला आनंदी आनंद झाला. तो उत्साहाच्या भरात तिला म्हणाला “तू म्हणशील तेव्हा यायला तयार आहे मी, I miss you so much अनघा..”\nअनघाला त्याच उत्तर ऐकून हसू आले आणि मनोमन आनंदही झाला. आपण रितेश साठी किती स्पेशल आहोत हे तिला जाणवलं. दोघांचे आता दररोज फोन, व्हिडिओ कॉल, चाटींग सुरू झाले.\nअनघा आतुरतेने रितेशच्या फोनची वाट पहायची. दिवसभरात घडलेल्या गमतीजमती, गप्पा रितेशला सांगायची.\nअनघाला मुंबईत नोकरी मिळाली, एका प्रख्यात फोटोग्राफर सोबत ती काम करायला मुंबईत गेली. तिचे स्वप्न पूर्ण होतं होते.\nसोबतच ती रितेशच्या‌ प्रेमात पडली होती पण तिला ते कळत नव्हते. रोजच्या दोघांच्या फोन वर गप्पा सुरू होत्याच.\nकाही दिवसांनी अनघाचा वाढदिवस होता. ती आई बाबांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी जाणार होती. आई बाबांसाठी तिनं स्वत:च्या कमाईने छान गिफ्ट घेतले. अगदी उत्साहात घरी जाण्याची तयारी सुरू होती पण मागच्या दोन दिवसांपासून रितेशने तिला फोन केला नव्हता. मॅसेज वर इतकाच रिप्लाय आला “काही दिवस मी कॉन्फरन्स मध्ये व्यस्त असणार आहे तेव्हा फोन करू शकणार नाही. त्यानंतर मॅसेजला‌‌ सुद्धा काही रिप्लाय नाही.”\nअनघाला अस्वस्थ वाटू लागले, ती घरी जायला निघाली पण तिचं मन मात्र रितेशला मिस करत होतं. फोन नाही तर साधा मॅसेज तरी करायचा ना.. इतकं काय बिझी असतात लोकं. आपण रितेश मध्ये गुंतलो आहे हे तिला जाणवत होते. ती त्याच्या विचारातच घरी पोहोचली.\nआई बाबा अनघाला‌ बघून खूप आनंदी होते, आईला तिच्या मनातली घालमेल कळत होती. नक्कीच रितेशच्या विचाराने अनघा बेचैन आहे हे आईने ओळखले.\nदुसऱ्या दिवशी अनघाचा वाढदिवस होता, आज रितेश नक्कीच फोन करणार याची तिला खात्री होती, सतत ती त्याच्या फोनची वाट पहात होती.\nआईने तिचे औक्षवान केले, जेवणात अनघाच्या आवडीचा मेनू बनवला पण अनघा मात्र नेहमी वाढदिवसाला जशी उत्साहात असते तशी आज नव्हती. आई बाबांनी तिच्या जुन्या मित्र मैत्रिणींना सायंकाळी घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी निमंत्रित केले. अनघा मात्र रितेशने फोन कसा केला नसेल, माझा वाढदिवस माहीत कसा नसेल अशा विचाराने बेचैन होती. रितेशच्या‌ आई बाबांनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या, न‌ राहावून अनघाने त्याच्या आईला विचारले ” काकू, रितेश सोबत काही बोलून झालं का इतक्यात. ” त्यावर त्या म्हणाल्या ” हो कालच रात्री बोलले मी त्याच्याशी. का गं, तुमचं बोलणं चालणं सुरू आहे वाटतं असंही मिश्कीलपणे तिला चिडवत म्हणाल्या. “\nअनघाला आता अजून विचारात पडली, आईला तर फोन केला मग माझ्या सोबत का बोलत नाहीये रितेश, तो मला टाळत तर नाही ना..\nसायंकाळी ठरल्याप्रमाणे सगळे मित्र मैत्रिणी, अनघाची मावशी सगळे घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले, अनघा वर वर आनंदी दिसत असली तरी ती सतत रितेशचा विचार करत होती.\nघरी बाबांनी मस्त सजावट करून सुंदर केक आणला. केक कापणार तितक्यात समोरून आवाज आला ” मला सोडून केक कापणार आहेस अनघा तू..”\nबघते तर काय रितेश आणि त्याचे आई बाबा फुलांचा गुच्छ आणि हातात गिफ्ट घेऊन उभे.\nअनघाचा आनंद ओसंडून वाहू लागला, धावत जाऊन ती त्याला बिलगली, डोळ्यात आनंदाश्रु आले रडतच त्याला म्हण��ली ” तू खूप वाईट आहे..का मला फोन‌ केला नाहीस, किती काळजी वाटली मला..एक एक क्षण जड जात होता तुझ्या शिवाय, एकही क्षण तुझ्या विचारांतून मला बाहेर येवू देत नव्हता… तुला कळत कसं नाही मी प्रेमात पडलीय तुझ्या, नाही राहू शकत तुझ्याशिवाय..I love you..I missed you so much..”\nअनघाची आई म्हणाली “अनघा अगं आत तर येवू दे त्यांना..”\nआईच्या बोलण्याने अनघा भानावर आली. आपण सगळ्यांसमोर काय काय बोललो, चक्क प्रेमाची कबुली दिली..अनघा लाजून चूर झाली आणि पळतच तिच्या खोलीत पळाली. रितेश सुद्धा लाजला‌, आई बाबांना आनंदही झाला. मावशी अनघाला बाहेर घेऊन आली.\nरितेश सोबत अनघाने केक कापला आणि नंतर रितेशने गुडघ्यावर बसून अनघाचा हात हातात घेऊन तिला लग्नाची मागणी घातली. सुंदर अशी एक अंगठी तिच्या बोटात घातली. अनघा मनोमन इतकी आनंदी होती की एखाद्या स्वप्नात असल्याचा भास तिला होत होता. तिने होकारार्थी मान हलवून त्याच प्रपोजल स्विकारलं आणि सगळ्यांनी टाळया वाजविल्या. मागून आई म्हणाली ” अनू, हि घे अंगठी , रितेशच्या बोटात घाल. आम्हाला रितेशने सांगितले होते तो येणार असल्याचे आणि हा सगळा प्लॅन त्याचाच तर आहे. म्हणूनच आम्ही सुद्धा अंगठी आणून ठेवली. “\nअनघाला रितेशचं सरप्राइज खूप आवडलं. अशा प्रकारे जुळून आल्या रेशिमगाठी… दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले. पुढे तयारी सुरू झाली त्यांच्या लग्नाची.\nअनघा आणि रितेशची ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा\nनावासह शेअर करायला हरकत नाही\n© अश्विनी कपाळे गोळे\nजुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग २\nमागच्या भागात आपण पाहीले की अनघाला मुलगा बघायला यायचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनघा आईने वाढदिवसाला घेतलेला लाल पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. आईच्या सांगण्यावरून कपाळावर इवलिशी टिकली लावली. ती कधीच मेकअप करायची नाही आणि आजही नाही पण तिचं नैसर्गिक सौंदर्य आज अजूनच उठून दिसत होतं.\nउंच बांधा, चेहऱ्यावर आत्मविश्वास, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, नाजूक ओठ, चिरेदार नाक आणि त्यावर तिला केसांचा बॉयकट अगदी शोभेसा दिसायचा.\nठरलेल्या वेळेत मुलगा , आई‌ वडील, सोबत अनघाची मावशी असे सगळे घरी आले.\nअनघा अजून मनातून या गोष्टींसाठी तयार नव्हती तेव्हा ती आईचं मन राखायला आज सगळं करत होती.\nअनघाला मावशी बाहेर सगळ्यांना भेटायला घेऊन आली. अनघाची ओळख सगळ्यांशी करून दिली.\nमावशी म्हणाली “हा रितेश, सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, दोन वर्षांपासून कंपनीतर्फे प्रोजेक्टसाठी अमेरिकेत राहायला आहे.”\nअनघाने रितेश‌कडे बघितले आणि दोघांची नजरानजर झाली, अनघाने स्मितहास्य केले.\nरितेश उंच पुरा, रूबाबदार, डोळ्यांवर चष्मा, दाढीची फ्रेंच कट, एकंदरीत देखणा. अनघा अधूनमधून त्याच्या कडे बघत होती आणि तिला लक्ष्यात आले की रितेश एकसारखा अनघाला बघतो आहे. तिचे लक्ष गेले की तो दुसरीकडे बघायचा आणि परत अनघाकडे.\nते पाहून अनघाला वाटले ह्याला जर आपण आवडलो असेल तर काही खरं नाही, आई लगेच मागे लागेल लग्न ठरवायच्या. अनघाच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तितक्यात रितेश चे बाबा म्हणाले ” तुम्हा दोघांना काही बोलायचे असेल तर एकांतात बोला. ”\nते‌ ऐकताच मावशी दोघांना घेऊन अनघाच्या खोलीत गेली. तिथेच दोघांसाठी कॉफी पाठवली आणि मनसोक्त गप्पा मारा म्हणत बाहेर निघून आली. रितेशची नजर काही केल्या अनघाच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती, न राहावून अनघा हसत म्हणाली “हॅलो जेंटलमॅन, इतकं काय निरिक्षण करत आहेस.”\nत्यावर रितेश म्हणाला “You are beautiful”\nअनघा पहिल्यांदा जरा लाजली आणि स्वतःला सावरत म्हणाली “हे बघ, मला आता लग्न करायचं नाही, आईच्या आग्रहाखातर मी आजच्या भेटीसाठी तयार झाली. तू नाही म्हणून सांग ना‌ तुझ्या घरच्यांना. माझं करिअर सेट होत पर्यंत मी काही लग्न वगैरे नाही करणार. माझं लहानपणापासून स्वप्न आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे. असं अर्ध्यावर सोडून मला‌ लग्नाच्या भानगडीत नाही पडायचं. प्लीज तू नकार दे मला.”\nरितेश तिच्या बोलण्याने जरा‌ गोंधळला पण तिचा हा स्पष्टवक्तेपणा, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द बघून अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला.\nरितेश अनघाची मज्जा घेत म्हणाला “तू किती सॉलिड आहेस गं, मनातलं भराभर बोलून मोकळी झाली, I liked it ha… पण मला तू आवडली आहेस मग मी का नकार देऊ, तुला मी नसेन आवडलो तर तू नकार दे हवं तर.”\nअनघाला ते ऐकून जरा मनात चिडचिड झाली, त्याला समजावत ती म्हणाली”अरे , कसं सांगू तुला, माझा छंद, माझं स्वप्न, करीअर एकच आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी. ते पूर्ण होत पर्यंत मी लग्न करणार नाही. तू होकार दिला तर आई मावशी माझं काही ऐकणार नाही, सतत मागे लागतील लग्न लावून देण्याच्या आणि मग मल�� माझ्या करीअर कडे तितकं लक्ष देता येणार नाही,समजून घे ना”\nअनघा चिडली हे लक्षात येताच रितेश म्हणाला “बरं, मी काय म्हणतो, आपण मित्र तर बनू शकतो ना. मी सांगतो घरी लगेच लग्न करायचं नाही आणि पुढच्या सुट्टीला आल्यावर बघू म्हणून. मग तर झालं…मी खूप मुली बघितल्या पण तुझ्या सारखी तूच..I am impressed अनघा.”\nअनघा ते ऐकून खूश झाली. दोघांची मैत्री झाली आणि ठरलं की घरच्यांशी बोलून लगेच लग्न करायचं नाही असं सांगायचं.\nदोघांनी मस्त गप्पा मारल्या, रितेश तिला म्हणाला ” तू आता फोटोग्राफी साठी जाशील तेव्हा मी सोबत आलो तर चालेल तुला. मी फक्त नोकरी नोकरी आणि नोकरी यातच वेळ घालवतो. पण असा वेगळा अनुभव घ्यावा वाटतो तुला बघुन, चालेल ना‌ मी आलो तर.”\nअनघा त्याला घेऊन जायला तयार झाली आणि सांगितलं की उद्या सकाळी सहा वाजता तयार रहा‌, मी घ्यायला येईल तुला.\nरितेश आणि अनघा खोली बाहेर येताच दोघांच्याही घरच्यांनी एका होकारार्थी अपेक्षेने त्यांच्या कडे बघितले. रितेश चे बाबा लगेच म्हणाले ” काय मग रितेश, कशी वाटली अनघा.”\nरितेश म्हणाला ” बाबा घरी गेल्यावर बोलू आपण. आता नको.”\nअनघाच्या आईला जरा काळजी वाटली, मनोमन त्या विचार करू लागल्या नक्कीच अनघाने काही तरी म्हंटलं असेल. कित्येक वेळा सांगितलं हिला लगेच अटी घालू नकोस.\nकाही वेळाने मुलाकडची मंडळी परत निघून गेली तोच आई अनघाला ओरडली ” अनू, तू काय सांगितलं रितेश ला.. काही बोलली की नुसत्या अटी घातल्या..लग्न न करण्याच्या..”\nअनघा काहीच बोलली नाही..\nतिकडे वाटेतच रितेशने घरच्यांना सांगितले की ” मी लग्न करेल ते अनघाशीच..मला ती पसंत आहे..पण लगेच लग्नाला ती तयार नाही.. आपण तिला जरा वेळ देऊया..” त्याच्या आई बाबांना पटलं नाही ते म्हणाले ” तयार का नाही.. आणि कशावरून वेळ दिल्यावर ती तुझ्याशी लग्न करेन.. तिने सांगितले का तिला तू पसंत आहे म्हणून..”\nरितेश म्हणाला ” बाबा अहो असं सांगितलं नाही पण मला खात्री आहे जरा वेळ मी तिच्या सोबत घालवला, मैत्री करून एकमेकांना समजून घेतलं तर ती मला नकार नक्कीच देणार नाही.”\nदुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने रितेश तिच्या सोबत येणार असल्याचे आईला सांगितले आणि त्याला घ्यायला ती निघाली.\nआईला मनातून आनंदही झाला, चला गाडी जरा रुळावर येत आहे, हळूहळू बदलेल तिचं मन आणि होईल लग्नाला तयार असं स्वतःशी बोलत त्या कामात व्यस्त झाल्या.\nरितेश पहा��ेच उठून तयार..अनघा सोबत जंगल सफारी, फोटोग्राफी..तो खूप आतुर झाला होता. अनघा घराबाहेर आली आणि रितेशला फोन केला, रितेश लगेच बाहेर आला..अनघाचा जीन्स टी शर्ट, जॅकेट मधला लूक, तिची बाइक ( स्कुटी), डोक्यावर हेल्मेट बघून जरा वेळ न्याहाळत बसला.\nअनघा त्याला म्हणाली, हे घे हेल्मेट आणि बस पटकन. उशीर होईल.\nतिच्या बोलण्याने तो भानावर आला आणि म्हणाला “मी चालवू का बाइक.”\nअनघा त्याला चिडवत गालात हसत म्हणाली “नको, जंगलाच्या रस्त्यावर तुला नाही जमणार चालवायला.. शिवाय सवय तुटली असेल ना आता गाडी चालवायची..”\nरितेश मागे बसला आणि दोघेही निघाले. काही अंतरावर खूप सारी झाडं, बाजूला एक तळं , पक्ष्यांचा किलबिलाट अशा ठिकाणी ते पोहोचले. अतिशय रम्य वातावरण , गार वारा..रितेश पहिल्यांदा हे अनुभवत होता.\nअनघा सांगत होती, सकाळी इथे काही पक्षी येतात त्यांचे फोटो काढायचे आहेत मला, सहसा ते पक्षी फारसे दिसत नाही. माझ्या प्रोजेक्ट साठी नक्कीच उपयोगी पडेल ‌\nती तिचा लांब लेन्स असलेला कॅमेरा सेट करत रितेश सोबत बोलत होती आणि रितेश त्या रम्य वातावरणाचा आनंद घेत होता, अनघाची फोटो घेण्याची एकाग्रता, तिचा तो अंदाज सगळं न्याहाळत होता.\nकाही वेळ व्यस्त असलेली अनघा म्हणाली “चल आज इतकेच बस..मस्त फोटो मिळालेत बघ…” आणि रितेशला फोटो दाखवू लागली. मग दोघांनी त्यांच्या मैत्रीचा पहिला एकत्र फोटो त्या ठिकाणी काढला.\nते पक्षांचे अप्रतिम फोटो बघून रितेशला तिचं खरंच कौतुक वाटलं. तिला त्याने प्रश्न केला “तू अशी एकटी फिरतेस नेहमी कि सहकार्‍यांसोबत.. एकटीला भिती नाही वाटत का..”\nअनघा हसत म्हणाली “कधी सहकारी असतात कधी एकटीच..अरे मी कराटे चॅम्पियन आहे.. शिवाय मार्शल आर्ट ही शिकले. सोबत फर्स्ट एड किट सुद्धा असते, कधी काही किरकोळ दुखापत झाली तर उपयोगी पडते.\nरितेश तिच्यावर अजूनच फिदा झाला आणि तिला चिडवत म्हणाला ” बापरे, म्हणजे अकेली लडकी देख के मैने कुछ किया तो मैं पूरा कामसे गया मग तर…\nती म्हणाली ” चल इथे काही अंतरावर एक धाबा आहे, मस्त मिसळ पाव खाऊन मग पुढे जाऊ.”\nओके मॅडम म्हणत रितेश अनघाच्या मागे निघाला.\nअनघा सोबत असं मस्त निसर्ग सौंदर्य न्याहाळत फिरायला, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी विषयी जाणून घ्यायला रितेश ला मजा येत होती.\nरोज काही वेळ अनघा सोबत घालवायचं असं त्याचं दोन आठवडे रूटीन झालं होतं. तो दिवसेंदिवस अन��ाच्या प्रेमात पडत होता. रितेश ला आता सुट्टी संपल्याने परत जावं लागणार होतं.\nअनघा मात्र अजूनही त्याला एक मित्र मानत होती. तिचं सगळं लक्ष सध्या करीअर वर होतं.\nअनघा आणि रितेशची मैत्री प्रेमात बदलेल का.. अनघा रितेश सोबत लग्नाला तयार होईल का हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.\nहा भाग कसा वाटला हे नक्की कळवा\nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.\nजुळून येती रेशीमगाठी..( एक प्रेमकथा)- भाग १\n“आई, मी निघतेय गं. सायंकाळी उशीर होऊ शकतो, कळवते तुला घरी यायला निघाले की.” अनघा गाडीला चाबी लावतच आईला सांगत बाहेर जायला निघाली. आई बाबाही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले.\nअनघा आई बाबांना एकुलती एक, अगदीच बिनधास्त मुलगी, तिला पक्षी, प्राण्यांचे फोटो काढण्याचा छंद. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे तिचे स्वप्न तिला सत्यात उतरवायचे होते. अनघा एक आत्मविश्वासू मुलगी, तिला शोभेसा तिचा बॉयकट, शक्यतो टिशर्ट पॅंट शूज जॅकेट असा तिचा पोशाख असायचा. बाबा तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मदत करायचे पण आईला मात्र ते फारसं पटत नसलं तरी अनघाची जिद्द आणि बाबांचा पाठिंबा त्यापुढे आईचे काही चालत नव्हते. अनघाचे कॉलेज संपून तिने वाइल्ड लाइफ फोटोग्राफी चा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्या प्रोजेक्ट्स साठी ती शहराबाहेर फोटोग्राफी साठी जात असे.\nअसंच आज रविवार असून सुद्धा ती सकाळीच घराबाहेर पडली. आईला तिच्या अशा रूटीन मुळे फार चिडचिड व्हायची.\nन‌ राहावून आई बाबांना म्हणाली, “आता अनघा‌ लहान नाही हो, किती दिवस असं बाहेर बाहेर राहणार. मुलीने जरा घरकामात मदत करावी, घर कसं सांभाळतात समजून घ्यावं, लग्नाचं वय झालं आता तिचं. करीअर ठिक आहे पण हेही महत्त्वाचे आहेच ना. तुम्ही तिला काही म्हणत नाही, माझं काही ती ऐकत नाही कारण बाबा असतात ना पाठीशी घालायला.”\nआईचा मुड काही ठिक नाही याचा बाबांना मॉर्निंग वॉकला जातानाच अंदाज आला होता.\nबाबा त्यावर म्हणाले ” अगं, जबाबदारी पडली की करेल ती सगळं, तू कशाला काळजी करतेस आणि लग्नाचं आताच काय घाई आहे, करीयर होऊ दे तिचं सेट, मग बघूया. खूप काही वय झालं का आपल्या मुलीचं.”\nआईला ते ऐकून अजूनच राग आला. दुपारी अनघाच्या मावशीचा नेमका त्याच दिवशी फोन आला अनघा साठी स्थळ सुचवायला. मावशी म्हणाली ” ताई, आपल्या अनूसाठी साजेसे स्थळ आहे, म���लगा परदेशात नोकरी करतो. घरी एकुलता एक, परिस्थिती चांगली आहे. त्याची आई आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. मुलगा अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा आहे. अनूला शोधून सापडणार नाही असं स्थळ. पुढच्या आठवड्यात सुट्टीला येतोय तो, त्यांना मी अनू विषयी सांगितले, त्याच्या आईची इच्छा आहे की मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घ्यावा. तू अनूला कल्पना दे आणि भाऊजींना सांग हे स्थळ हातचं सोडू नका.”\nआईने ते ऐकून अजूनच अनघाच्या लग्नाचं मनावर घेतलं आणि बाबांना याविषयी कल्पना दिली. बाबा म्हणाले “अनघाला सांगून बघूया पण घाई नको करायला.”\nआई चिडून म्हणाली “अहो, बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे, पुढचं पुढे बघू. त्यालाही अनघा आवडायला नको का. तिच्या केसांचा बॉयकट, राहणीमान, तिचे विचार त्यांना पटेल याची काय खात्री. कित्येक वेळा सांगितलं तिला जरा मुलींसारख राहत जा. जरा केस वाढव. इतकं बिनधास्त राहणं बरं आहे का मुलींच्या जातीला‌. मी सांगितले ते तुझ्या दोघांनाही पटत नाही.”\nआईला शांत करत बाबा म्हणाले “तू आधी शांत हो बघू. काळजी करू नकोस, मी बोलतो अनघा सोबत पण मला अजूनही वाटते की घाई नको करायला.”\nबाबांना खात्री होती की अनघा आता लग्नाला नकारच देणार पण आईला वाईट नको वाटायला म्हणून बाबा बोलून गेले.\nसायंकाळी अनघा घरी आली, तिच्या फोटोग्राफी मधल्या दिवस भराच्या गमतीजमती ती आई बाबांना सांगत होती. रात्री जेवण झाल्यावर आईने बाबांना इशारा करून अनघा सोबत लग्नाच्या स्थळा विषयी बोलण्याची आठवण करून दिली.\nबाबा अनघाला म्हणाले “अनू बेटा, तुला आता करीअर सोबतच भविष्याचा, लग्नाचा विचार करायला हवा. लगेच लग्न कर असं म्हणत नाही आम्ही पण जरा आता मनावर घे, तुला कसा मुलगा हवा, तुझ्या अपेक्षा काय आहेत याविषयी जरा विचार कर.”\nबाबांच्या अशा बोलण्याने अनघा जरा गोंधळली आणि तिला हेही लक्षात आले की आईने लग्नाचा विषय काढला असणार म्हणून बाबा असं म्हणत आहेत, ती म्हणाली “बाबा असं अचानक काय लग्नाचं, मला सद्ध्या तरी लग्न नाही करायचं.”\nआई तिला चिडून म्हणाली “मग कधी करणार आहे लग्न तू, अगं जरा विचार कर आता, जरा इतर मुलींसारख राहायला शिक. करीअर सोड नाही म्हणत मी पण सोबत हे सगळं महत्त्वाचं आहे ना.”\nआईचा पारा चढलेला बघून अनघा आईच्या मिठीत शिरून हसविण्याचा प्रयत्न करत म्हणाली “आई तुला मला सासरी पाठवायची किती घा��� झाली गं, नको झाली का गं तुला मी. आई अगं मी आता लगेच लग्न नको म्हणते , कधीच नाही करणार कुठे म्हणाली.”\nआई तिला समजावत म्हणाली “अनू , अगं आईच्या काळजीपोटी बोलते मी. योग्य वयात लग्न झालेलं बरं. सरळच सांगते तुला, एक स्थळ आणलं आहे मावशीने, पुढच्या आठवड्यात तू त्या मुलाला भेटावं असं वाटतं आम्हाला. चांगले स्थळ आहे, बघायला काय हरकत आहे.”\nअनघाने बाबांकडे बघितले, बाबांनी इशार्‍याने हो म्हण म्हणून सांगितले. ‌\nअनघा इच्छा नसतानाही होकारार्थी मान हलवून म्हणाली “आई, ठिक आहे, मुलगा बघायला हरकत नाही पण त्याला मी आहे तशीच आवडली तर ठिक आणि माझं करीअर, माझं स्वप्न पूर्ण होत पर्यंत लग्न उरकून घ्यायची घाई नको हे सगळं मला त्याच्याशी आधी क्लिअर करायचे आहे. हे पटलं तर ठिक नाहीतर नको मला इतक्यात लग्न.”\nत्यावर म्हणाली “अगं किती अटी घालशील, आधी बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. त्यांनी होकार दिला तर मग ह्या गोष्टींचा विचार करू.”\nपुढे काय होते ते बघूया पुढच्या भागात \nहा भाग कसा वाटला हे नक्की कळवा \nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.\nगण्या (काल्पनिक हास्य कथा)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/sanjay-dutt-and-arshad-warsi-together/articleshow/71950611.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T18:55:28Z", "digest": "sha1:D2FFYG2OA6WNUSRR65SKTZKDSA46IR57", "length": 9960, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंजय दत्त आणि अर्शद वारसी पुन्हा एकत्र\nसंजय दत्त आणि अर्शद वारसी यांची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येतेय. 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधली त्यांची मुन्ना आणि सर्किट ही जोडी खूप गाजली होती.\nसंजय दत्त आणि अर्शद वारसी यांची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येतेय. 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधली त्यांची मुन्ना आणि सर्किट ही जोडी खूप गाजली होती. त्यानंतर हे दोघे पुन्हा कधी एकत्र येणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. यावेळी ते 'मुन्नाभाई'च्या सिक्वेलसाठी एकत्र येत नसून, एका वेगळ्या नवीन सिनेमात झळकणार आहेत. अर्शद म्हणाला, 'संजू आणि मी पुढील वर्षी येणाऱ्या एका सिनेमात एकत्र काम करणार आहोत. सिनेमाचं नाव ठरलं नसून, दिग्दर्शक साजिद-फरहाद याचं दिग्दर्शन करणार आहेत.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया सिनेमासाठी अक्षय कुमारने मोडला १८ वर्षांचा नियम...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/", "date_download": "2020-09-24T17:51:37Z", "digest": "sha1:PIQRAAMOPVC7GMBSP5UKBDCBRES7KYLM", "length": 14303, "nlines": 164, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "संवाद मिडिया (Sanwad Media) - संवाद तुमचा – आमचा, उभ्या महाराष्ट्राचा", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nसिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा तिसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा..\nसप्टेंबरचा पाऊस तुफान कोसळतोय….\nगोवा बनावटीच्या दारूच्या धंदेवाले राजे झाले मालामाल….\nगोवा बनावटीची भेसळयुक्त दारूचा अवैद्य धंदा….\nआरोग्य / बातम्या / मुंबई / विशेष\nहॉर्सशू क्रॅब (Horseshoe Crab) हा खेकडा कारोना लशीच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावतोय\nबातम्या / विशेष / सिंधुदुर्ग\nजिल्हा प्रशासनाकडे कोरोनासाठी वापरली जाणारी रेमडिसिव्हीर ची ४५० इंजेक्शनसह रुग्णांसाठी १२०० बेडस् उपलब्ध….\nआरोग्य / बातम्या / मुंबई / विशेष / सामाजिक\nअत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्यास होणार ही शिक्षा…\nबातम्या / विशेष / सिंधुदुर्ग\nकोकणचे सुपुत्र माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता….\nबातम्या / मुंबई / विशेष / सामाजिक\nमुंबईत डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट…\nबातम्या / विशेष / सिंधुदुर्ग\nमनसेकडून कोरोना मार्गदर्शन तक्रार निवारण केंद्र सुरू…\nदिल्ली / बातम्या / विशेष\nरेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन…\nबातम्या / माहिती / मुंबई / विशेष\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय ऑक्सिजनच्या किंमती बाबतीत मोदींशी साधला संवाद…\nसिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा तिसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा..\nआरोग्य / बातम्या / मुंबई / विशेष\nऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी अ‍ॅप्स इंस्टॉल करताय हे जरूर वाचा\nसावंतवाडी भंडारी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण उर्फ भाई बापू ��ुरी यांचे अल्पशा आजाराने निधन......\nभाजपा दिव्यांग विकास आघाडी प्रदेश कार्यकारिणी जाहिर.....\nआंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती साठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग एक दिवशीय धरणे आंदोलन छेडणार......\nसदरचा शासन निधी हा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी का.....\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली कौतुकाची थाप......\nचेतन बोडेकर लिखीत गावय या मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा उद्या वैभववाडीत.....\nमराठी अभिनेता सुबोध भावे याचा ट्विटरला रामराम......\nदोडामार्ग एक्सप्रेस मंच आयोजित शालेय विदयार्थी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर.....\nभुईबावडा बाजारपेठ आजपासून कडकडीत बंद…...\nशेर्ले केंद्र शाळेचे भिंतीसह छप्पर कोसळले; शाळा बंद असल्यामुळे टळला अनर्थ......\nजयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.)ओरोस,सिंधुदुर्ग\n 💥 👨‍🏫 प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी / पदविका अभियांत्रिकी आणि प्रथम वर्ष बी.एस …\nआकाश टुर्स अँड ट्रॅव्हल्स\n*आकाश टुर्स अँड ट्रॅव्हल्स*\nसावंतवाडी स्टेशन रोड ,मळगाव बायपास ब्रीज\n🛣️कोकणात प्रवासासाठी दर्जेदार सेवा.🏝️ 💥 *आमची वैशिष्टये* 💥\n🔥 स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी 🔥 💥 समर्थ ग्रामविकास योजना 💥 💫रुपये 5 हजार ते 25 लाखापर्यंत वैयक्तिक नवीन व जुन्या व्यवसायाकरिता …\n👓रावराणे आय केअर ➡️वैभववाडी संपर्क 📞\n*9922928675 / 8779308033* *कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या \n*आपणच आपले रक्षक व्हा* ♦श्री …\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠* *🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n*कणकवली* 💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध 💫🚗 🚚सेंट्रींग …\nNK कॅटरर्स मंडप डेकोरेटर्स\n💫🤹‍♂️ तुमच्या मनासारखं, व तुमच्या मनासारख्या बजेटमध्ये NK कॅटरर्स मंडप डेकोरेटर्स\nलग्न समारंभ, सभा मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणत्याही साईजमध्ये अत्याधुनिक …\nआपल्या आवडीचा विषय निवडा :\nहॉर्सशू क्रॅब (Horseshoe Crab) हा खेकडा कारोना लशीच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावतोय\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली कौतुकाची थाप…\nमराठी अभिनेता सुबोध भावे याचा ट्विटरला रामराम…\nआता धावणार दादर – सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर\nअत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्यास होणार ही शिक्षा…\nरियाच्या अडचणीत अधिक वाढ..\nमुंबईत डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट…\nसप्टेंबर 24, 2020 / राजकीय\nकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका…\nसीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर….\nसप्टेंबर 24, 2020 / पुणे\nब्लू लगून रिसॉर्ट” खवणे, वेंगुर्ला\nसंदीप कुडतरकर यांची मानवअधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट सिंधुदुर्ग जिल्हा सचिव पदी नियुक्ती..\nबीएड च्या पात्रता धोरणात बदल…\nऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी अ‍ॅप्स इंस्टॉल करताय हे जरूर वाचा\nसप्टेंबर 23, 2020 / आरोग्य विभाग\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nआरोग्य इतर ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/06/blog-post_23.html", "date_download": "2020-09-24T18:19:20Z", "digest": "sha1:TPS7OU5QQJAZINQJGGXXDFEYEIZZ42QJ", "length": 17582, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "काळापैसा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कॅन्सर - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social काळापैसा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कॅन्सर\nकाळापैसा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कॅन्सर\nकाळापैसा हा देशासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहीला आहे. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काळ्या पैशाचा मुद्दा प्रचाराच्या अग्रस्थानी होता. या एकाच मुद्यावरुन नरेंद्र मोदी यांनी काँगे्रसची सत्ता उलथवून टाकली. परदेशातील बँकांमध्ये भारतियांचा इतका काळा पैसा आहे की, तो जर परत आणला तर प्रत्येक भारतियांच्या खात्यात १५ लाख रुपये येतील, असे गणित मोदींनी प्रचार सभांदरम्यान मांडले होते. मात्र गेल्या पाच वर्षात भारतात ना काळापैसा परत आला न कोणाच्या खात्यात १५ लाख आले. काळापैसा परत आणणे तर सोडाच मात्र त्याची नेमकी रक्कम किती आहे याची माहितीही कधी स��ोर आली नाही. यास स्वीस बँकेचे नियम व आंतरराष्ट्रीय करारांचे कारण सातत्याने देण्यात आले. आता नॅशनल इन्स्टिट्यटुट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड फायनान्स, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च व नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट या तीन संस्थांनी तयार केलेला अहवाल लोकसभेत सादर झाल्यानंतर २०१० पर्यंत भारतीयांनी विदेशात जमवलेली काळी संपत्ती तब्बल ४९० अब्ज डॉलर्स एवढी असल्याची माहिती समोर आली आहे. १९९७ ते २०१० या कालावधीत देशाबाहेर बेकायदेशीररित्या गेलेला काळापैसा जीडीपीच्या ०.२ ते ७.४ टक्के इतका असल्याचा अंदाज आहे.\nस्वीस बँकेत भारतीयांचा काळा पैसा\nपरदेशात लपवलेला भारतीयांचा काळा पैसा हा एके काळी खूपच मोठा चर्चेचा विषय होता. देशात पारदर्शकतेसाठी कायदे, लोकपाल वगैरेची चर्चा झाली. परदेशातील काळ्या पैशाचा विषय निघतो तेव्हा स्वीस बँकेत भारतीयांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणावर पडून असल्याचे सांगितले जाते. स्विस बँकेत भारतीयांनी दडवलेल्या काळ्या पैशाची माहिती मिळावी, यासाठी भारत व स्वित्झर्लंडदरम्यान २२ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या करारानुसार आपापल्या देशातील काळ्या पैशाची व अन्य आर्थिक व्यवहारांची माहिती परस्परांना देणे बंधनकारक झाले आहे. काळ्या पैशाचा तपशील जाहीर करण्याचे सरकारने पूर्वी मान्य केले होते; परंतु स्वित्झर्लंडबरोबर असलेल्या कराराचा आधार घेऊन काळ्या पैशाची माहिती देता येणार नाही, अशी भूमिका केंद्रीय अर्थ मंत्रालय सातत्याने घेत असते. काळा पैसा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेला कॅन्सर आहे आणि त्याने देशच पोखरून काढला आहे. सरकार ही माहिती देण्यास नकार देत असले तरी इतर आंतरराष्ट्रीय मान्यवर संस्थांनी त्याचे काही तपशील जाहीर केले आहेत.\nकाळा पैसा देशात परत आणणे गरजेचे\nग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी स्टेटसच्या अहवालानुसार २००२ ते २०११ या कालावधीत विदेशात गेलेल्या काळ्या धनाचा आकडा ३४३ अब्ज डॉलर्स एवढा होता. त्याच वेळी २००५ ते २०१४ या काळात सुमारे ७७० अब्ज डॉलर्स एवढा काळा पैसा हिंदुस्थानात आला. मागील चार वर्षांत आपल्या देशातून स्विस बँकेत पैसे जमा करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एक अहवाल सांगतो. आपल्या देशातील अनेकांचा परदेशी बँकांमध्ये पडून असणारा मोठ्या प्रमाणावरील काळा पैसा हा मो���ा यक्ष प्रश्‍न आहे. हा पैसा परत आणला जावा अशी मागणी सातत्याने समोर येते. हा पैसा भारतात परत आणला गेला तर त्यातून देशाचा चेहरामोहरा बदलेल असेही म्हटले जाते. त्यात कितपत तथ्य आहे किंवा ते कितपत वास्तवात येऊ शकते हा भाग वेगळा. परंतु हा पैसा देशात परत आणणे गरजेचे आहे. मात्र पाच वर्षे प्रयत्न करूनही परदेशी बँकांमधील काळा पैसा परत आणणे मोदी सरकारला जमलेले नाही. मध्यंतरी स्वीस बँकेने काही ठेवीदारांची नावे केंद्र सरकारला दिली, हाच एवढा त्यास अपवाद आहे. काळ्या पैशाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या कामगिरीबाबतही कुणीच काही बोलायला तयार नाही. अशा पार्श्‍वभूमीवर लोकसभेत सादर झालेल्या अहवालाला प्रचंड महत्व आहे. या माध्यमातून समोर आलेली आकडेवारीही तितकीच धक्कादायक आहे. यातील एक गमतीशिर बाब म्हणजे, काँग्रेसला काळ्यापैशाच्या मुद्यावरुन केंद्राच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते त्याच काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने काळ्या पैशावरून राजकारण तापल्याच्या पार्श्वभूमीवर मार्च २०११ मध्ये या तीन संस्थांना देश आणि देशाबाहेरील भारतीयांच्या काळ्या पैशाचा शोध घेण्याचे काम सोपवले होते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.\nमोदी सरकार २.० कडून ठोस अपेक्षा\nकाळा पैशाच्या साठवणुकीवर किंवा त्याच्या एकत्रिकरणाचा कोणताही अंदाज बांधू शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या तर्कावरून काळ्या पैशाबाबतची ठोस कार्यपद्धती सांगितली जाऊ शकत नाही. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या गोष्टी मूलभूत ठोकताळे आणि त्यातील छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून आहेत, असे ‘देशातील आणि देशाबाहेरील काळ्या पैशाची सद्यस्थिती आणि त्याचे विश्लेषण’ नामक अहवालात मांडण्यात आले आहे. बांधकाम, खाण, औषधे, पान मसाला, गुटखा, तंबाखू, व्यापारी माल, सोने-चांदी, चित्रपट आणि शिक्षण अशा क्षेत्रात सर्वाधिक काळा पैसा असल्याचा निष्कर्ष तिन्ही संस्थानी केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. यामुळे हे व्यवसाय सरकारच्या रडारवर निश्‍चितपणे आले असतीलच मात्र यासोबत काळ्यापैशाला मिळणाारे राजकीय अभय हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून, त्यांच्या उमेदवारांकडून अफाट खर्च केला जातो, हे कटू सत्य आता लपून राहिलेले नाही. वास्तविक निवडणूककाळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा येतो कुठून, राजकीय पक्ष उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी किती रक्कम देऊ शकतात, त्यापेक्षा अधिक खर्च होत असल्याचे आढळल्यास तो कोठून केला जातो, तो पैसा कोणाचा आहे, तो कशा पध्दतीने मिळवला आहे, तो हिशेबी आहे का बेहिशेबी या सार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधली जाणे गरजेचे आहे. परंतु त्या दृष्टीने पुरेसे प्रयत्न होत नाहीत. साधारणपणे १९८५-८६ च्या दरम्यान राजा चेेल्स या नामवंत अर्थशास्त्रज्ञाने काळ्या पैशाचा हिशेब मांडण्याचा प्रयत्न केला होता, त्यात असा पैसा निर्माण होण्याबाबत सांगितलेली कारणे आजही लागू होतात. साधारणपणे विचार करता भ्रष्टाचार वाढेल तसा काळ्या पैशांचा बाजार वाढेल असा निष्कर्ष पुढे येतो. काळा पैसा हा बर्‍याच प्रमाणात करचुकवेगिरीतून निर्माण झालेला असतो. याकरीता केवळ परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात परत आणणेच महत्त्वाचे आहे असे नव्हे तर देशांतर्गत काळा पैसा शोधून बाहेर काढणेही तितकेच गरजेचे आहे. त्या दृष्टीने मोदी सरकार २.० कडून तरी ठोस प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/central-government-will-forcibly-retire-the-corrupt-and-lethargic-officers-soon/", "date_download": "2020-09-24T18:20:26Z", "digest": "sha1:VX2AWU3GVBSHGMDHVWAIXFRG4GVM6YIM", "length": 21710, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "'भ्रष्ट' आणि 'आळशी' अधिकार्‍यांना केंद्र सरकार दाखवणार घरचा रस्ता, तयार होतेय भली मोठी यादी | central government will forcibly retire the corrupt and lethargic officers soon | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं ���टलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\n‘भ्रष्ट’ आणि ‘आळशी’ अधिकार्‍यांना केंद्र सरकार दाखवणार घरचा रस्ता, तयार होतेय भली मोठी यादी\n‘भ्रष्ट’ आणि ‘आळशी’ अधिकार्‍यांना केंद्र सरकार दाखवणार घरचा रस्ता, तयार होतेय भली मोठी यादी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार दीर्घकाळ त्यांच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये बसून भ्रष्ट व कंटाळवाण्या अधिकार्‍यांच्या सेवेला थांबवण्यासाठी मोठी यादी तयार करत आहे. वयाची पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या या अधिकाऱ्यांना एफ.आर ५६ (जे)/ रुल्स-४८ ऑफ सीसीएस (निवृत्तीवेतन) रुल्स-१९७२ नियमाअंतर्गत सक्तीने सेवानिवृत्ती दिली जाईल. यामध्ये ए, बी आणि सी श्रेणीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांचा अहवाल सर्व केंद्रीय संस्थांकडून मागवण्यात आला होता. कोरोना संक्रमणादरम्यान या अधिकाऱ्यांच्या फायली पुढे जाऊ शकल्या नाहीत. कारण असे होते की, या प्रकरणांसाठी रिप्रेझेन्टेन्शन समितीची स्थापना होऊ शकली नव्हती. आता केंद्र सरकारने नव्याने समिती स्थापन केली आहे. यात दोन आयएएस अधिकारी आणि एक कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटीचा सदस्य सामील आहे.\nकेंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) १९७२ च्या नियम ५६(जे) अंतर्गत, ज्या अधिकाऱ्यांनी ३० वर्षे सेवा पूर्ण केली आहे किंवा वयाची ५० वर्षे पूर्ण केली असतील त्यांची सेवा संपवली जाऊ शकते. अशा अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीची सक्ती केली जाते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अहवालात भ्रष्टाचार, अपात्रता आणि अनियमिततेचे आरोप दिसून येतात. जर हे आरोप खरे ठरले तर अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीची सक्ती केली जाते. अशा अधिकाऱ्यांना नोटीस देऊन आणि तीन महिन्यांच्या पगाराचा भत्ता देऊन घरी पाठवले जाऊ शकते. केंद्र सरकारने आता ज्या नव्या रिप्रेझेन्टेन्शन समितीची स्थापना केली आहे, त्यात ग्राहक व्यवहार विभागाची सचिव लीना नंदन आणि मंत्रिमंडळ सचिवालयात जे एस आशुतोष जिंदल यांचा समावेश आहे. हे दोन्ही अधिकारी वरिष्ठ आयएएस डॉ. प्रीती सुदान आणि रचना शाह यांच्या जागी आले आहेत.\nआता लवकरच भ्रष्ट, अपात्र व कंटाळवाण्या अधिकार्‍यांच्या यादीला अंतिम स्वरूप दिले जाईल. गेल्या कित्येक वर्षांपासून या अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्या��ा निर्णय घेतला जाऊ शकतो. दोन वर्षांपासून अशा अधिकाऱ्यांचा वर्क रिपोर्ट दर तिसर्‍या महिन्याला मागवला जात आहे. केंद्र सरकार व्यतिरिक्त बरीच राज्य सरकारेही त्यांच्या कार्यक्षेत्रातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश सरकारने सुमारे ६०० अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपल्या २७ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्तीसाठी पाठवले होते. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आसाम आणि त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनीही आपल्या राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केंद्राच्या धर्तीवर कारवाई करण्यास सुरवात केली होती. केंद्र सरकारला या पावलासह विद्यमान व्यवस्था सुधारण्याची इच्छा आहे.\nअशा बर्‍याच योजना आहेत, ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वेळेवर पूर्ण झाल्या नाहीत. यामुळेच आता केंद्र सरकार केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) १९७२ च्या नियम ५६(जे) अंतर्गत अपात्र व भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळेअगोदर घरी पाठवत आहे. विभागांमध्ये अशा अधिकाऱ्यांच्या संशयास्पद हालचालीवर आणि कार्यावर नजर ठेवण्यासाठी केंद्रीय दक्षता आयुक्त आणि अन्य देखरेख समित्यांकडून संपूर्ण मदत घेतली जात आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी केंद्रीय दक्षता आयोगात अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम नेमण्यात आली आहे. एलजी अनिल बैजल यांनी यापूर्वीच भ्रष्ट अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याची प्रक्रिया दिल्लीत सुरू केली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘कोरोना’नं केलं ‘कंगाल’, इथल्या महिला फक्त 2 डॉलरमध्ये देतात ‘सर्वस्व’\nपंडीत दिनदयाळ उपाध्याय विमा कवच योजना सव्वादोन महिने विलंब झाल्याने विस्कळीत\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट, ‘ही’ बँक आणतेय नवीन सुविधा\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची ‘स्टाइल’\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या इंजिनसाठी वायुसेनेनं दिले तब्बल…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे नुकसान,…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nशहरी सहकारी बँकांबाबत आणख��� कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी संदर्भातील नियम केले…\n दंड भरण्यासाठी आता ‘आरटीओ’चे…\nIndia-China Standoff : भारतीय सैनिकांना घाबरले चिनी सैनिक,…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nUS : निवडणुकीपूर्वी ‘या’ वादात सापडले डोनाल्ड…\nमुंबईत 12 वर्षात चोरल्या तब्बल 108 सोनसाखळ्या, सराईताला अटक\nपिंपरीत ‘मटका क्वीन’सह 5 जणांना अटक, 3 लाखाची…\nPune : स्वारगेट विभागातील वाहतूकीत बदल\nदीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्जच्या जाळ्यात आणखी एक मोठी…\nराज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव \nशरीर थंड ठेवणारे ‘हे’ पदार्थ उन्हाळ्यात लाभदायक\n‘व्हर्जिनिटी टेस्ट’ एमबीबीएसच्या (MBBS)…\n‘ओम नम: शिवाय’ किंवा ‘ओम’चं उच्चारण…\nHome Remedies : पोटदुखीची समस्या आहे, ताबडतोब करा…\n‘हे’ देखील लठ्ठपणाचं मोठं कारण \nअधिक प्रमाणात आयुर्वेदिक काढा घेतल्यास होवू शकतं नुकसान,…\n#Yoga Day 2019 : पाचव्‍या योग दिनाचे क्रीडा संकूल आयोजन\nमिठाच्या गुहेनं जादू केली… अन ७५ वर्षाच्या आजींना…\nकोण आहे अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी पायल…\nअनुराग कश्यप यांच्या अडचणी वाढल्या, अ‍ॅक्ट्रेस पायल घोषने…\nवृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात…\nअनुराग कश्यप वरील ‘लैंगिक’ छळाच्या आरोपावर रवी…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\nकाँग्रेसची मोदी सरकारवर खरमरीत टीका, म्हणाले –…\nएकनाथ खडसे पक्षांतर करणार का \nसांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याविषयी उपमुख्यमंत्र्यांचे…\nभारतात सुरु झालं ‘Apple Online Store’, ट्रेड इन…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोल��सनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा…\nमाझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत जळगावात 10 लाख नागरिकांची आरोग्य…\nCorona काळामध्ये ‘ऑक्सिजन’चा काळाबाजार होत नाही ना \nबंगळुरू साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी शोएबला अटक, 12 वर्षानंतर…\n‘या’ ठिकाणी सरकारी शाळेतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी, मुख्याध्यापकांसह 3 जणांना अटक\n… म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मागितली जाहीर माफी (व्हिडीओ)\nउद्यापासून धावणार दादर-सावंतवाडी ‘तुतारी’ एक्स्प्रेस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/accident-news-12/", "date_download": "2020-09-24T18:00:29Z", "digest": "sha1:7YJY3UOC5YIG4QJWKDUZTJI6R67Y5X3X", "length": 4361, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू", "raw_content": "\nदुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू\nकामशेत -पाथरगावच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञात दुचाकीच्या धडकेने मृत्यू झाला. दशरथ जानकू बोंबले (वय 62, रा. पिंपळोली, ता. मावळ) हे बुधवारी (दि. 15) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाथरगावच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाची वाट पाहत उभे असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरात धडक दिली.\nया अपघातात दशरथ बोंबले यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाले. कामशेतमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार दरम्यान शुक्रवारी (दि. 17) सकाळी दशरथ बोंबले यांचा मृत्यू झाला आहे.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/army-recruitment-exams-paper-leaked-836079/", "date_download": "2020-09-24T18:18:17Z", "digest": "sha1:RBES45T6NYUGDZSOPTSDNAHP2KPA7QGX", "length": 10620, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लष्कर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी र��ग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nलष्कर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली\nलष्कर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली\nप्रश्नपत्रिका फुटल्याने बिकानेर येथील लष्कर भरती परीक्षा रविवारी रद्द करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.\nठार मारण्यात आलेले सर्व दहशतवादी परदेशी नागरिक असल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले.\nप्रश्नपत्रिका फुटल्याने बिकानेर येथील लष्कर भरती परीक्षा रविवारी रद्द करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.\nऑल इंडिया सेना भरती (जनरल डय़ुटी सैनिक) परीक्षेचा लेखी पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये रविवारी सकाळी १० वाजता ही परीक्षा सुरू होणार होती. पेपर फुटल्याने ती रद्द करण्यात आली, असे समन्वयक अजय कपिल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी चार माजी लष्करी अधिकाऱ्यांसह नऊ जणांना राजस्थान विशेष कृती दलाने पोलिसांच्या ‘एटीस’ शाखेच्या मदतीने अटक केल्याचे ते म्हणाले. ७०० उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी बिकानेर येथील लष्करी सार्वजनिक शाळेत जमा झाले होते. परंतु प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळताच परीक्षा रद्द करण्यात आल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. पहाटे प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार\n2 नागरिकांना अन्न; दहशतवाद्यांवर बॉम्बवर्षांव\n3 भारतीय पदार्थावर युवराज चार्ल्स यांचा ताव\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/kurzet-rosti-with-essence-cream-recipe-abn-97-1955038/", "date_download": "2020-09-24T19:17:20Z", "digest": "sha1:TYECGKRE3TSAROYXFD7VCTUYPW2MD4QT", "length": 10626, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kurzet rosti with essence cream recipe abn 97 | परदेशी पक्वान्न : कुर्जेत रोस्टी विथ सार क्रीम | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपरदेशी पक्वान्न : कुर्जेत रोस्टी विथ सार क्रीम\nपरदेशी पक्वान्न : कुर्जेत रोस्टी विथ सार क्रीम\nनाव मोठ्ठं असलं तरी हा पदार्थ मात्र करून पाहायला अगदी सोप्पा आहे. नक्की करा आणि कसा झालाय ते मला जरूर कळवा.\nनाव मोठ्ठं असलं तरी हा पदार्थ मात्र करून पाहायला अगदी सोप्पा आहे. नक्की करा आणि कसा झालाय ते मला जरूर कळवा.\n* २-३ मध्यम आकाराचे बटाटे\n* ५-६ चेरी टोमॅटो\n* १ वाटी क्रीम\n* ५-६ लसूण पाकळ्या\n* मीठ – मिरपूड\nबटाटे आणि दुधी स्वच्छ धुऊन घ्या. बटाटय़ांची सालं काढून ते किसून घ्या. दुधी मात्र सालासकट किसून घ्या. एका तसराळ्यात बटाटे आणि दुधीचा कीस, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, मीठ, मिरपूड एकत्र करा. चेरी टोमॅटोचे दोन तुकडे करून घ्या. एका तव्यावर आधी टोमॅटो परतून घ्या. ते बाजूला काढून ठेवा. आता बटाटे आणि दुधीभोपळ्याच्या किसाचे मिश्रण या तव्यावर थापून छोटी छोटी थालीपिठे करून घ्या. यालाच स्वित्झर्लंडमध्ये रोस्टी म्हणतात. ही रोस्टी तेलावर किंवा तुपावर दोन्ही बाजूंनी खरपूस परतून घ्या. आणि गरमागरम खायला घ्या. त्यावर परतलेले टोमॅटो घाला. सार क्रीमसाठी. वाटीभर क्रीममध्ये थोडासा लिंबाचा रस घालून ते फेटून घ्या. यात चीझही वापरता येईल. भारतीय चव हवी असेल तर सोबत चटणीही देऊ शकता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 निर्धारात संयम हवा..\n2 मला सर्वागाने घडवणारी वास्तू\n3 स्वादिष्ट सामिष : मटन कुर्मा\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/shivsena/", "date_download": "2020-09-24T17:25:28Z", "digest": "sha1:WPT2LFPARACCJKBQ4WMFMXZG5SKNF3YR", "length": 9937, "nlines": 91, "source_domain": "aajdinank.com", "title": "Shivsena Archives - आज दिनांक", "raw_content": "\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nवांद्रे येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट\nमुंबई, दि. १८ : वांद्रे येथे काल एका रिकाम्या इमारतीचा भाग कोसळला होता. आज सकाळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे\nराज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख शिवसेनेत\nमुंबई :आज शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण\nमहा_जॉब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची\nमुंबई : महाविकास आघाडी सरकार कसे एकजूट आहे यासाठी कितीही दीर्घ मुलाखती झाल्यात तरी, अद्याप महाविकास आघाडी सरकारमधील नाराजीचे सुर\nराज्यातील कोरोनाची स्थिती भयानक; मुख्यमंत्र्यांना स्थिती हाताळण्यात अपयश- भाजपा खा. नारायण राणे यांची टीका\nमुंबई, १६ जुलै २०२० मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असल्याने त्यांचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का\nभाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल मुंबई, १६ जुलै २०२० मुंबईत आझाद मैदानात हैदोस घालून महिला पोलिसांवर हल्ले करणाऱ्या\n फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर\nमुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना मृतांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न राज्य\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\n67 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती जालना दि.24 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार\nजालना पाऊस मराठवाडा शेती -कृषी\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/reliance-retail-buys-majority-stake-in-online-pharmacy-netmeds-127630288.html", "date_download": "2020-09-24T17:43:07Z", "digest": "sha1:63RCU65TFSZQ3GPTUIBYDFW4QTII6WIG", "length": 5356, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Reliance Retail Buys Majority Stake In Online Pharmacy Netmeds | मुकेश अंबानी यांनी 620 कोटी रुपयांत खरेदी केली ई-फार्मा कंपनी 'नेटमेड्स' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोठी डील:मुकेश अंबानी यांनी 620 कोटी रुपयांत खरेदी केली ई-फार्मा कंपनी 'नेटमेड्स'\nमुकेश अंबानी यांनी आपल्या रिटेल व्यापारासाठी एक मोठी डील केली आहे. रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)ने दिलेल्या माहितीनुसार, रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरवीएल) ने डिजिटल फार्मा मार्केट प्लेस नेटमेड्समध्ये मेजॉरिटी शेअर खरेदी केले आहेत.\n620 कोटी रुपयांची गुंतवणूक\nरिलायंस इंडस्ट्रीजने ऑनलाइन फार्मसी कंपनी नेटमेड्समध्ये 620 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायंसने विटालिक हेल्थ आणि त्याच्या सब्सिडियरी कंपन्यांमधील 60 भागीदारी विकत घेतली आहे. यालाच सामुहिकरित्या नेटमेड्स म्हटले जाते. रिलायंसने सहायक कंपन्या असलेल्या त्रिसारा हेल्थ प्राइवेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केट प्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के भागीदारी विकत घेतली आहे.\nकाय आहे नेटमेड्स कंपनी\nनेटमेड्स एक ई-फार्मा पोर्टल आहे, यातून प्रिस्क्रिप्शन आधारित आणि ओवर-द-काउंटर औषधे व हेल्थ उत्पादनांची विक्री होते. याच्या सेवा देशातील 20,000 ��िकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनी औषधांची डोर स्टेप डिलीव्हरी करते. याची प्रमोटर चेन्नईमधील दाधा फार्मा आहे. 2015 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती.\nई-काॅमर्स कंपनी अॅमेझॉनने ऑनलाइन फार्मसी क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बंगळुरूवरुन ई-फार्मसी सेवा सुरू केल्या आहेत. तर, फ्लिपकार्टदेखील लवकरच या क्षेत्रात उतरणार आहे. कंपनीची अनेक फार्मा स्टार्टअपसोबत बातचीत सुरू आहे. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांची चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/bank-manager-was-not-giving-loans-to-farmers-bjp-leader-suresh-dhas-washed-the-managers-feet-and-laid-flowers-127688095.html", "date_download": "2020-09-24T18:16:50Z", "digest": "sha1:OH4D6LSUAZGRZWNVNWO7HQLZ65ZTOOSY", "length": 6376, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bank manager was not giving loans to farmers, BJP leader Suresh Dhas washed the manager's feet and laid flowers | बँक मॅनेजर शेतकर्‍यांना देत नव्हते कर्ज, भाजप नेता सुरेश धस यांनी कार्यालय गाठत मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप नेत्याची गांधीगिरी:बँक मॅनेजर शेतकर्‍यांना देत नव्हते कर्ज, भाजप नेता सुरेश धस यांनी कार्यालय गाठत मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली\nस्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गरीब शेतकर्‍यांना कर्ज देत नसल्याचा सुरेश धस यांचा आरोप\nशेतकर्‍यांच्या आरोपावर बँक व्यवस्थापकाने दिले असे स्पष्टीकरण\nबीडमधून भाजप नेते सुरेश धस यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये ते एका बँकेच्या व्यवस्थापकाला कर्ज देण्यासाठि विनंती करत त्यांचे पाय धुताना दिसत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा व्यवस्थापक गरीब शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचा आरोप धस यांनी केला आहे. यामुळे गांधीगिरी अवलंबत त्यांनी व्यवस्थापकाचे पाय धुतले आणि फुले वाहिली.\nसुरेश धस म्हणाले की हा बँक व्यवस्थापक 'धना'चा देवता आहे. त्यांची कृपा होण्यासाठी मी त्यांचे पाय पाण्याने धुऊन त्यांच्यावर फुले वाहिली. आता ही कल्पना कितपत प्रभावी ठरेल ते पहावे लागेल. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फायली लवकरात लवकर पास कराव्यात जेणेकरून त्यांना वेळेत पैसे मिळावेत आणि शेतीची कामे त्यांना करता येतील. जर त्यांनी असे केले नाही तर ते आणि त्याचे समर्थक दररोज येतील आणि त्यांना फुले वाहतील.\nशेतकऱ्यांच्या आरोपांवर बँक व्यवस्थापकाने दिले स्पष्टीकरण\nशेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जास उशीर होत आहे, परंतु 1500 शेतकर्‍यांकडून आपल्याकडे अर्ज आल्याचे बँक व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत 400 शेतकर्‍यांच्या फाईल्स तपासणीनंतर पास केल्या आहेत. तर उर्वरित शेतकर्‍यांनाही लवकरच दिले जाईल, असे बँक व्यवस्थापकाने म्हटले आहे.\nबीड जिल्ह्याचे प्रादेशिक राजकीय समीकरण\n25 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या बीड जिल्ह्यात 80 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात, ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी आणि बीड अशी 6 विधानसभा जागा आहेत. या कारणास्तव, भाजप नेते सुरेश धस जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/india-can-get-russias-corona-vaccine-gamaleya-shared-with-india-the-data-of-the-trials-the-third-phase-of-tests-could-take-place-in-the-country-127694647.html", "date_download": "2020-09-24T19:26:52Z", "digest": "sha1:FT2GBMDNGV27UVPZ2YNA3LEWQNTFNN7F", "length": 10161, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India can get Russia's corona vaccine; Gamaleya shared with India the data of the trials, the third phase of tests could take place in the country | भारताला मिळू शकते रशियाची कोरोना लस; गामालेयाने शेअर केला ट्रायल्सचा डेटा, देशात होऊ शकतात तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना व्हॅक्सीन:भारताला मिळू शकते रशियाची कोरोना लस; गामालेयाने शेअर केला ट्रायल्सचा डेटा, देशात होऊ शकतात तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या\nसर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या नंबरवर\nअशीच स्थिती राहिल्यास 12-15 दिवसांत अमेरिकेलाही मागे टाकेल\nभारतातील कोरोना रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकले आहे. आता अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत. अशीच स्थिती राहिली तर भारत लवकरच जगातील सर्वाधिक संक्रमित देश बनेल. अशावेळी सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नही वेगाने वाढवले आहे.\nफेज-3 चाचणीच्या निकालापूर्वीच रशिया आणि चीनने त्यांच्या लस वापरण्यास परवानगी दिली आहे. हे लक्षात घेता भारत सरकार रशियन लसीवर लक्ष ठेवून आहे. रशियाला लसीशी स���बंधित डेटा मागितला होता. ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस प्रमाणेच, गामालेयाच्या लसीची देखील भारतात चाचणी असू शकते. यामुळे लवकरात लवकर लस मिळण्याची शक्यता वाढेल.\nभारताने रशियाकडून डेटा मागितला होता\nमॉस्कोच्या गामालेया रिसर्च इन्स्टीट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीच्या SPUTNIK V लसीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. कारण त्याचा डेटा उपलब्ध नव्हता. मेडिकल जर्नल लँसेटने याच्या चाचण्यांचे परिणाम प्रकाशित केले आहे.\nलँसेटमध्ये प्रकाशित स्टडीनुसार SPUTNIK V परिणामकारक आणि सुरक्षित आहे. रशियन रिसर्च इन्स्टिट्यूटने लॅन्सेटमध्ये प्रकाशित केल्यानंतर लस चाचण्यांचा डेटा भारतीय अधिकाऱ्यांना शेअर केला आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, 76 लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली आणि यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक प्रतिक्रीया वाढली आहे.\nरशियामधील भारतीय राजदूत डीबी वेंकटेशन वर्मा तसेच बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी या संपूर्ण डेटा ट्रान्सफरचे संयोजन केले आहे. गामालेयाकडून मिळालेल्या विस्तृत डेटाचे भारतातील डॉक्टर मूल्यांकन करीत आहेत. नियामकांकडून आवश्यक परवानग्या घेऊन भारतात फेज-3 चाचणी देखील होऊ शकतात.\nSPUTNIK V च्या अधिकृत वेबसाइटनुसार रशियाची सौदी अरेबिया, यूएई, ब्राझील आणि फिलीपाइन्समध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची तयारी आहे. तसेच भारतासह 20 देशांनी लसीमध्ये रस दर्शवला असल्याचे लिहिले आहे.\nया आठवड्यापासून, रशियामध्ये जनतेला लस देणे सुरू होईल\nरशियन मेडिकल वॉच डॉग या आठवड्यात लसीची गुणवत्ता तपासेल आणि 13 सप्टेंबरपूर्वी मंजुरी दिली जाऊ शकते. यानंतर, सरकार नागरिकांच्या वापरासाठी ही लस अधिकृत करेल.\nरशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सहयोगी सदस्य डेनिस लोगुनोव्ह म्हणाले की, बरेच देश अद्याप लस तपासणीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत परंतु या आठवड्यात रशिया नागरी वापरासाठी आपली लस SPUTNIK V मंजूर करेल. या आठवड्यात पहिली बॅच रिलीज होईल.\nलसीचा प्रारंभिक डेटा 15 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होईल\nजगभरात 175 पेक्षा जास्त देश कोरोनाची लस बनवत आहेत. यामध्येही जवळपास 35 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात आहेत. यांचे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.\nआठ लसी फेज-3 चाचणीत आहेत. यामध्ये ऑक��सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचे कोवीशील्ड आघाडीवर आहे. याच्या चाचण्या भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू झाल्या आहेत.\nब्रिटनच्या औषध निर्माता कंपनीने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) बरोबर एक अब्ज डोस तयार करण्याचा करार केला आहे.\nएसआयआयने गेल्या आठवड्यात फेज -2 आणि फेज -3 चाचण्या सुरू केल्या. यामध्ये 1,600 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने अमेरिकेतही चाचण्या सुरू केल्या आहेत. तेथे 30 हजार स्वयंसेवकांना सहभागी करण्यात आले आहेत. लवकरच रशिया आणि जपानमध्ये देखील चाचण्या सुरू होतील.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/telangana-bjp-mla-t-raja-singh-ban-by-facebook-over-hate-speech-controversy-127681302.html", "date_download": "2020-09-24T17:49:19Z", "digest": "sha1:RR5P6ZZ3JPKAWZXEBJZELTUCSVLFJFHH", "length": 4655, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Telangana BJP MLA T Raja Singh Ban By Facebook Over Hate Speech Controversy | अल्पसंख्याकांवर कमेंट केल्यामुळे भाजप आमदार टी राजा यांना फेसबुकने केले बॅन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहेट स्पीच वादाचा परिणाम:अल्पसंख्याकांवर कमेंट केल्यामुळे भाजप आमदार टी राजा यांना फेसबुकने केले बॅन\nअमेरिकन वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये फेसबुकवर हेट स्पीच प्रकरणात भेदभाव करण्याचे आरोप लागले होते\nहेट स्पीच प्रकरणी वाद वाढल्यानंतर फेसबुकने तेलंगाणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांना फेसबुकवर बॅन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार फेसबुकने म्हटले की, \"आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे हिंसा आणि नकारात्मकता थांबवण्यासाठी आखण्यात आलेल्या पॉलिसीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.\"\nटी राजा यांना इंस्टाग्रामवरही बॅन केले\nफेसबुकचे म्हणने आहे की, आमच्या पॉलिसीविरोधात जाणाऱ्या यूजरच्या तपासाचा परीघ खूप मोठा आहे. त्यामुळेच आम्ही आमदार टी राजाविरोधात कारवाई केली. राजा यांच्या फेसबुकसोबतच इंस्टाग्रामलाही बॅन करण्यात आले आहे. अल्पसंख्यांकांवर कमेंट केल्याविरोधात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.\nमागच्या महिन्यात अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, भारतात फेसबुकचे अधिकारी भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित ग्रुप्सवर हेट स्पीचचे नियम लागू करत नाहीत. यानंतर काँग���रेसने म्हटले होते की, फेसबुक आणि भाजपचे संगनमत आहे. भाजपने पलटवार करत काँग्रेस आणि फेसबुकचे संगनमत असल्याचे आरोप लावले होते.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/learn-the-these-benefits-of-drinking-herbal-tea/", "date_download": "2020-09-24T16:49:35Z", "digest": "sha1:OSGLBJPFXHT53CIQK53PWVSZ25M3DV37", "length": 6529, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "गवती चहा पिण्याचे 'हे' फायदे, जाणून घ्या", "raw_content": "\nगवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या\nपावसाळा सुरु झाला की बाजारात रानभाज्यांनी सगळी मंडई फुलून जाते. यात विविध भाज्यांसोबतच मक्याचे कणीस, गवती चहा, टाकळा यांचीही रेलचेल सुरु होते. यात गवती चहाजाचा वास सर्वत्र दरवळू लागतो. विशेष म्हणजे चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला जाणून घेऊयात गवती चहाचे फायदे….\nशेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी\nशरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.\nगवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.\nजर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.\nपुन्हा ‘या’ जिल्ह्यातील ५ शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊन\nपोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.\nसर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.\nथंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.\nपालक खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे\nराज्यात ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nमुख्य बातम्या • राजकारण\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\nराज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामेच नाही\nमुख्य बातम्या • राजकारण\nपंचनामे झाले नाही तर शेतकरी सापडेल संकटात – इंद्रनिल नाईक\nआरोग्य • मुख्य बातम्या\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरो��ामुक्त\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/upsc-2019-civil-services-exam-final-result-announced-maharasthra-neha-bhosle-ranked-15-pradeep-singh-topper-update-latest-469406.html", "date_download": "2020-09-24T19:13:29Z", "digest": "sha1:OX7PPSWXPZINTEMHN2VFRDBTSHUOXRJY", "length": 20298, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "UPSC 2019 Result अंतिम परीक्षेत महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nUPSC 2019 Result अंतिम परीक्षेत महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी\n नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणा�� हेलिकॉप्टर\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\nकोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\nजगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या : 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी\nUPSC 2019 Result अंतिम परीक्षेत महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी\nUPSC 2019 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे.\nनवी दिल्ली,4 ऑगस्ट : UPSC 2019 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत.\nजतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. अभिषेक सराफ आठव्या रँकवर आहे.UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.\nUPSCने सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवांच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे आणि फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतीवर आधारित निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे.\nयंदा या परीक्षेस एकूण 829 उमेदवांनी उमेदवारांची निवड झाली आहे. दरवर्षी, लाखो उमेदवार ज्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा असलेले तरुण-तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. यंदा या निवड झालेल्या उमेदवारांपैकी 304 जनरल कॅटेगिरीतील, 78 EWS, 251 ओबीसी, 129 अनुसूचित जाती आणि 67 अनुसूचित जमाती कॅटेगिरीतील आहे.\nस्टेप 1 - UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.\nस्टेप 3 - या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर पाहा\nस्टेप 4 - पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून IAS, IPS आणि IFC, भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यात प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.\nPublished by: अरुंधती रानडे जोशी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day-latest-marathi-joke-on-coronavirus/articleshow/77919416.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-09-24T18:30:59Z", "digest": "sha1:PKHCINMSBUNENDOC225NJBTEYHRICQKV", "length": 8411, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले\nचार ते पाच महिन्यांनंतर आता पाहुणे येऊ लागले आहेत, ते दोन तास बसतात, चहा नाश्ता पण करत आहेत\nजाता जाता सल्ला देतात, घराबाहेर पडू नका, महामारी वाढत आहे...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्ह��यचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nMarathi Joke: गाडी पुसायचं फडकं आणि प्रेम...\nMarathi joke: आईचे मोबाइल पुराण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहसा लेको मराठी जोक करोना व्हायरस hasa leko coronavirus\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6-......%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6,-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80,-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95/94e599.html", "date_download": "2020-09-24T17:24:27Z", "digest": "sha1:RQCCBVDA3RZDPD7JOS7KYNAAGC77UW5Q", "length": 37650, "nlines": 57, "source_domain": "rajsatya.page", "title": "अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nअशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग\nMarch 2, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nअशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द\nमहाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग\nराज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध महामंडळे, विविध वीज कंपन्या, विविध विभागांसह शिक्षण विभाग, तसेच विविध समित्यांवर कार्यरत असलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा सपाटा सुरु आहे. अनेक पदांवरील नियुक्त्या रद्द केल्यानंतर आता राहिलेल्या उर्वरित पदांवरील राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेवरील अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द आज करण्यात आल्या आहेत. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले अॅड. सचिन पटवर्धन, शेखर चरेगांवकर, पाशा पटेल यांच्यासह सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करणारांमध्ये समावेश आहे. भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात भाजपने अनेक समित्यांवर अशासकीय सदस्यांची तज्ज्ञ म्हणून वर्णी लावली होती. भाजप सरकारने शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे आणि समित्यांवरील अध्यक्ष तसेच सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश सर्व खात्यांना देण्यात आले होते. विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. भाजप सरकारने केलेल्या सदस्यांच्या नियुक्या रद्द करून तातडीने नव्या नियुक्या करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले होते त्याची अंमलबजावणी सुरु आहे. आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यांच्या आमदार आणि नेत्यांच्या मंडळे, महामंडळे आणि समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य, म्हणून नियुक्त्या करण्यात येणार आहेत यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्यासह सदस्यांच्या नियुक्त्या रद्द\nमहाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्यासह सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154-अ (१) मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या अध्यक्ष व सदस्य या पदावर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. याबाबत राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय क्र. 2020/प्र.क्र.07/22-स दि. 2 मार्च 2020 रोजी परिपत्रक जारी केले आहे. नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे त्या अशासकीय सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे- 1 श्री. शेखर चरेगांवकर अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा), 2 श्री. दत्तात्रय काशिनाथ कुलकर्णी उस्मानाबाद सदस्य, 3 श्री. सीताराम बाजी राणे, ठाणे सदस्य, 4 श्री. रामदास त्र्यंबक देवरे, नाशिक सदस्य, 5 श्री. शिवाजी हिंदुराव पाटील, सांगली सदस्य, 6 श्री. संजय भेंडे नागपूर सदस्य, 7 श्री. दिलीप बाबुराव पतंगे, सोलापूर सदस्य, 8 श्री. नामदेवराव पांडुरंग घाडगे, पुणे सदस्य, 9 श्री. महेंद्र शिवाजी हिरे, नाशिक सदस्य यांचा नियुक्ती रद्द झाल्यांमध्ये समावेश आहे.\nराज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती रद्द\nराज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती राज्य सरकारने रद्द केली आहे. यांच्या नियुक्त्या 1 जुलै 2017 व 16 नोव्हेंबर 2017 मध्ये भाजपच्या फडणवीस सरकारने केल्या होत्या. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती रद्द करण्याचा शासन निर्णय क्र. राकृ मूआ-२०२०/प्र.क्र.०९/१०-अे आज 2 मार्च 2020 रोजी कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागगाच्या वतीने जारी केला आहे. या आदेशात राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती रद्द झाली आहे त्यामध्ये १ प्रा. सुहास पांडुरंग पाटील जि. सोलापूर, २ श्री. अनिल नारायण पाटील जि. पालघर, ३ श्री.प्रशांत पुरुषोत्तम इंगळे जि. वर्धा, ४ श्री. किशोर देशपांडे जि. औरंगाबाद, ५ श्री. अच्युत रंघनाथ गंगणे जि. बीड, ६ डॉ. संपतराव बाळास पाटील जि. कोल्हापूर, ७ श्री. विनायक आप्पासो जाधव जि. सांगली, ८ श्री. शिवनाथ दत्तात्रय जाधव जि. नाशिक यांचा समावेश आहे.\nराज्यस्तरीय लेखा समितीवरील अॅड. सचिन पटवर्धन यांची नियुक्ती रद्द\nराज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्यासह राज्यस्तरीय लेखा समितीचे सदस्यांच्या नियुक्त्या राज्य सरकारने रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. सहकारी संस्थांसाठी राज्यस्तरीय लेखा समितीची निर्मिती 30 जानेवारी 1971 च्या शासन निर्णयान्वये अॅड. सचिन पटवर्धन यांची नियुक्ती २०१५ मध्ये करण्यात आली होती. 3 वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर पुन्हा फेरनियुक्ती २०१८ मध्ये करण्यात आली होती. राज्यस्तरीय लेखा समितीच्या ज्या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत त्यामध्ये 1. श्री.जयंत शरदराव कावळे, वर्धा - सदस्य, 2. श्री. सुभाष भोववदराव आकरे, गोंदिया - सदस्य, 3. श्री. जिजाबा सीताराम पवार, मुंबई- सदस्य, 4. श्री. गजानन वासुदेवराव पाथोडे, चंद्रपूर - सदस्य, 5. श्री. तुषारकांती डबले, नागपूर - सदस्य यांचा समावेश आहे. यासर्वांच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय कर २०१८/प्र.क्र.10/14स दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी परिपत्रक जारी केले आहे.\nमागील भाजप सरकारने शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे आणि समित्यांवरील अध्यक्ष तसेच सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश सर्व खात्यांना देण्यात आले आहेत. भाजप सरकारने केलेल्या सदस्यांच्या नियुक्या रद्द करून तातडीने नव्या नियुक्या करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. यामुळे भाजप सरकारच्या कालखंडात नेमलेल्या सदस्यांना आता मंडळे, महामंडळे, आणि समित्यांवरून पायउतार व्हावे लागेत आहे. १९९९ मध्ये राज्यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्या सरकारच्या काळातही शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्या सरकारची तीन वर्षे उलटल्यानंतर करण्यात आल्या होत्या. त्याच पावलावर पाऊल टाकत २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे आणि समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे, आणि समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. सत्ताधारी पक्षाचे नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसाठी ही राजकीय सोय असते. त्यामुळे सत्तांत्तर झाले की मंडळे, महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्या रद्द करण्यात येतात. आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यांच्या आमदार आणि नेत्यांच्या मंडळे, महामंडळे आणि समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून नियुक्त्या करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारने नेमलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ३ जानेवारीला मंडळे, महामंडळे आणि समित्या यांवरील नियुक्त्या रद्द करण्याबाबत आदेश काढले होते.\nवीज कंपन्याच्या सदस्य नियुक्त्या रद्द\nराज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध वीज कंपन्या तसेच समित्यांवर कार्यरत असलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करून ऊर्जा विभागाने जोरदार झटका दिला आहे. ही सर्व मंडळी भाजपची निकटवर्तीय असल्याने या नियुक्त्या रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात भाजपने महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांसह अनेक समित्यांवर अशासकीय सदस्यांची तज्ज्ञ म्हणून वर्णी लावली होती. ऊर्जा विभागाच्या कारभारात या अशासकीय सदस्यांचा हस्तक्षेप वाढला होता. बहुतांश अशासकीय सदस्य भाजपचे पदाधिकारी होते. अलीकडेच नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा विभागाची सूत्रे आल्यान��तर त्यांनी अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीची माहिती घेतली होती. राज्यातील सरकार बदलल्याने या सदस्यांनी स्वत:हून राजीनामा देऊन पायउतार व्हावे, अशी अपेक्षा होती. तरीही अनेक अशासकीय सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता. यासंदर्भात राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ऊर्जा विभागाशी संबंधित कंपन्या तसेच समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुका रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले.\nराज्य शिक्षण मंडळाच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांवर संक्रांत\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुण्यासह सर्व विभागीय मंडळावरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यात पुणे विभागीय शिक्षण मंडळावर नियुक्त केलेल्या सहा सदस्यांचा समावेश आहे.राज्याच्या शिक्षण विभागातर्फे १३ सप्टेंबर २०१९ रोजी पुणे विभागीय शिक्षण मंडळासह राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांवरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली होती. मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व शिक्षक, माध्यमिक शाळा शिक्षक, माध्यमिक व्यवस्थापन समिती आणि कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती या संवर्गावर केलेल्या नियुक्त्यांवर राज्यातील सरकार बदलल्यानंतर संक्रांत आली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्याध्यापक संवर्गात पुण्यातील रमणबाग हायस्कूलच्या तिलोत्तमा रेड्डी, खेड शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयाच्या विलास कोंढरे यांची तर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संवर्गात एस. व्ही. एस. ज्युनिअर कॉलेजच्या शैलजा जाधव-पॉल आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील शरदचंद्र बोटेकर यांची नियुक्ती झाली होती. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक संवर्गात पेरूगेट एमईएस बॉईज हायस्कूलचे अनिल म्हस्के, सेवासदन हायस्कूलच्या मनीषा पाठक, दौंड तालुक्यातील खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे रमेश दुधाट यांची यांची आणि व्यवस्थापन समिती संवर्गात विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र निरगुडे आणि महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष नारायण पाटील यांची अशासकीय सदस्य १३ सप्टेंबर २०१९ रोजी अध्यादेश प्रसिद्ध करून नियुक्ती केली होती. मात्र, या सर्व सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि व्यवस्थापन समिती या संवर्गावर पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सदस्यांच्याही नियुक्त्या केल्या होत्या. या सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द केल्या असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट केले आहे. दरम्यान मागील चार वर्षापासून महाराष्ट्रातील भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व १५ विद्यापीठांवर राज्यपाल नियुक्त अशासकीय नियुक्त्या करून ठेवल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने संघ विचारधारेचे लोक सर्व पदांवर नियुक्त केले गेले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी अशा अशासकीय नियुक्त्या रद्द केल्या आहेत.\nराज्यातील विविध महामंडळे आणि समित्या खालसा\nराज्यातील विविध महामंडळे आणि समित्या खालसा करण्यास नव्या सरकारने सुरुवात केली असून, दहा दिवसांच्या कालावधीत ‘सिडको’सह तीन महामंडळांच्या अध्यक्ष, तसेच अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. विविध सरकारी विभागांशी संबंधित मंडळे, महामंडळे आणि समित्यांवर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा आमदारांच्या नेमणुका केल्या जात असतात. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या या नेमणुका रद्द करण्याचा सपाटा फडणवीस सरकारने लावला असून, गेल्या २५ नोव्हेंबरला शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या (सिडको) अध्यक्ष आणि संचालकपदी करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कृषी विभागाने राष्ट्रीय अन्नप्रक्रिया अभियान अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी क्षेत्रीय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अन्नप्रक्रिया समितीतील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांची नियुक्तीही रद्द केली आहे. यासंदर्भात गेल्या २८ नोव्हेंबरला आदेश काढण्यात आले. याशिवाय, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळावरील अध्यक्ष व अशासकीय संचालकांच्या नेमणुकाही रद्द करण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक विकास विभागाने ग��ल्या ५ डिसेंबरला जिल्हास्तरीय हज समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्दबातल ठरवल्या. संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, कोरडवाहू शेतीला स्थर्य प्रदान करण्यासाठी कोरडवाहू शेती अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेली समिती अशा दुर्लक्षित समित्यांकडेही नव्या सरकारने लक्ष वळवले असून, या दोन्ही समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.\nउर्दू आणि पंजाबी साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द\nमहाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष आणि अशासकीय सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहेत. उर्दू साहित्य अकादमीवर कार्याध्यक्ष डॉ. मुशफ्फी अहमद सिद्दीक उर्फ डॉ. राणा यांच्यासह ११ अशासकीय सदस्य होते. यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पंजाबी साहित्य अकादमीवर कार्याध्यक्ष राजन खन्ना यांच्यासह ११ अशासकीय सदस्य कार्यरत होते. या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. नवीन नियुक्त्या लवकरच घोषित करण्यात येतील असे नवाब मलिक यांनी माहिती देतांना सांगितले होते.\nजिल्हा, तालुका दूध संघावरील 26 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द\nसरकारद्वारे तत्कालीन फडणवीस सरकारने समित्या, मंडळ यावर केलेल्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा, तालुका दूध संघावरील 26 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध समित्यांवरील अशासकीय नियुक्त्या देखील रद्द करण्यात येत आहेत. नवे सरकार आले की जुन्या सरकार विविध समित्या, मंडळांवर केलेल्या अशासकीय नियुक्त्या रद्द करतात, त्याच प्रमाणे आता महाविकास आघाडीचे सरकार नियुक्त्या रद्द करीत आहे. त्यानुसार आता देखील जिल्हा, तालुका दूध संघातील 26 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. सल्लागार, दक्षता समित्यावरील अशासकीय नियुक्त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. फडणवीस सरकाराच्या काळात मंडळ, समित्यांवर या अशासकीय नियुक्त्या झाल्या होत्या. या समित्या, मंडळात पक्ष किंवा सत्तेतील सरकारच्या जवळील व्यक्तींच्या नियुक्त्या होत असतात. तत्कालीन फडणवीस सरकारने केलेल्या या अशासकीय नियुक्त्या नव्या सरकार द्वारे आता रद्द केल्या जात आहे.\nकृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषद सदस्यांच्या नियुक्‍त्या रद्द\nराज्यातील चारही कृषी विद्यापीठे 1983 च्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायद्यानुसार चालतात. कृषी विद्यापीठाच्या कायद्यातील कलम 30 आणि विद्यापीठ परीनियमानुसार विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्ताराच्या कार्यात प्रगतिशील शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रतिनिधींचे योगदान असावे अशी अपेक्षा आहे. त्यानुसार प्रतिकुलपती (कृषिमंत्री) यांना अशासकीय सदस्य नेमण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायद्यानुसार कृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा आदेश सरकारने जारी केले आहेत. राज्य सरकाराची महामंडळे आणि देवस्थांनावरील राजकीय नियुक्‍त्यादेखील सरकारने यापूर्वीच रद्द केल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/how-stop-corona-no-face-mask-no-social-distance-navi-mumbai-345753", "date_download": "2020-09-24T17:36:52Z", "digest": "sha1:JV6QZ265CVWDAK7FOEMJOEZ4TE4LQFFA", "length": 15548, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "कसा रोखणार कोरोनाला? ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नवी मुंबई फेरीवाल्यांकडून नियमांची पायमल्ली | eSakal", "raw_content": "\n ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नवी मुंबई फेरीवाल्यांकडून नियमांची पायमल्ली\nकोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात शहरातील रस्ते आणि पदपथावरून गायब झालेले फेरीवाले पुन्हा एकदा अवतरले आहे.\nनवी मुंबई : कोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात शहरातील रस्ते आणि पदपथावरून गायब झालेले फेरीवाले पुन्हा एकदा अवतरले आहे. वाशी, ऐरोली, घणसोली, नेरूळ, बेलापूर आदी भागांतील रस्ते आणि पदपथावर हे फेरीवाले पुन्हा बिनधास्तपणे बसण्यास सुरुवात झाली आहे. तोंडावर मास्क नाही की सोशल डिस्टन्सिंग नाही. तसेच सार्वजनिक जागेत थुंकणे, अशी नियमबाह्य कृत्य घडत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाला उघड आमंत्रण दिले जात आहे.\n मास्क नसेल तर भरावा लागणार दंड; BMC ची कारवाई सोमवारपासून सुरू\nकोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली. हळूहळू संचारबंदीचे रूपांतर टाळेबंदीत झाले. टाळेबंदीच्या काळात रस्ते आणि पदपथावरील, तसेच सार्वजनिक ठिकाणी फेरीवाल्यांवर बंदी घातली गेली. उघड्यावरील अन्नपदार्थ तयार करण्यावरही प्रतिबंध आला होता. भाजीपाला, कांदे-बटाटे आदी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनातर्फे काही ठराविक फेरीवाल्यांना परवानगी दिली होती. गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी शहरी वसाहतींजवळील मोकळी मैदाने फेरीवाल्यांना दिली होती. त्याव्यतिरीक्त इतर ठिकाणी बसण्यास मज्जाव केला होता.\nमुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'असे' असणार परिक्षेचे स्वरूप\nआता शहरात मिशन बिगेन अगेननुसार अनलॉक लागू केल्यामुळे सर्वत्र दुकाने सुरू झाली आहेत. प्रशासनाने फेरीवाल्यांवरील पकड ढील केल्यामुळे ते पुन्हा प्रकट झाले आहेत. वाशी रेल्वेस्थानक परिसर, वाशी सेक्टर 9, नेरूळ रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भाग, शिरवणे गाव, घणसोली गावाजवळ, ऐरोली वसाहती, बेलापूर सेक्टर 4 या ठिकाणी फेरीवाले बसण्यास सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी फेरीवाले बसत आहेत, त्या ठिकाणी कारवाई होत नसल्याने तोंडावर मास्क लावलेले नसतात. दिसेल तिकडे थुंकले जात आहे. खरेदी करताना ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलासादायक : सलग सातव्या दिवशी बरे होणारे अधिक\nजळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी...\nडाॅक्टरांच्या रूपात देवच आला धावून, निभावला माणुसकीचा धर्म\nनागपूर : कोरोना संकटाच्या काळात नागपुरातील विविध रुग्णालयांत प्रसूतीसाठी भटकंती करणाऱ्या एका गर्भवती मातेला दाखल करून घेत एकही रुपया न घेता या...\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nजिल्ह्यात दिवसभरात विक्रमी २ हजार ३१० रूग्‍ण कोरोनामुक्त; नवे १ हजार १७६ बाधित\nनाशिक : गेल्‍या काही दिवसांपासू�� कोरोनामुक्‍त होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे बरे झालेल्‍या रूग्‍णांच्‍या...\n'कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला कंपनीत सामावून घ्यावे'; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनाशिक/सिडको : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा त्या परिवारातील किंवा त्या परिवाराने सुचविलेल्या...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/avoid-these-things-so-that-the-brain-functions-smoothly/", "date_download": "2020-09-24T18:13:16Z", "digest": "sha1:VC2PNVMFMI6LMNSURJIHCWD4262JQBXO", "length": 12309, "nlines": 141, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "मेंदूचे कार्य सुरळीत व्हावं म्हणून 'या' गोष्टी टाळा - News Live Marathi", "raw_content": "\nमेंदूचे कार्य सुरळीत व्हावं म्हणून ‘या’ गोष्टी टाळा\nNewslive मराठी- मेंदूचे कार्य सुरळीत व्हावं म्हणून काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या खलाील प्रमाणे\n1. अतिप्रमाणात खाणं – अति प्रमाणात खाल्ल्याने मेंदूच्या नियमित कार्यातही बिघाड होतो. अतिरिक्त कॅलरीजचे सेवन केल्याने स्मरणशक्ती कमी होणे किंवा विचार करण्याची क्षमता कमी होणे, अशा समस्या उद्भवतात.\n2. पुरेशी झोप न मिळणं – झोपेअभावी स्मरणशक्ती जाणं किंवा अल्झायमर्स यांसारखे आजार होतात.\n3. मोबाईलचा अधिक वापर – एखादी व्यक्ती जर सातत्याने अतिरिक्त फोन रेडिएशनच्या संपर्कात येत असेल तर त्या व्यक्तीला ब्रेन ट्युमरचा धोका असतो.\n4. अतिरिक्त साखरेचं सेवन – अति साखर खाल्ल्याने मेंदूच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. आणि याचा संबंध स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता यांच्यावर होतो.\n5. सकाळचा नाश्ता टाळणं – सकाळचा नाश्ता टाळल्यामुळे में��ूला पुरेशा प्रमाणात पोषण घटक मिळत नाहीत. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.\nया गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले तर तुमचे मेंदूचे कार्य सुरळीत राहील.\nपुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’\nया शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन\nअंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nकालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आत्ता उत्तर देतील का\nNewslive मराठी- कालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आता उत्तर देतील का, तावातावाणे बोलणारे आता गप्प का आहेत, तावातावाणे बोलणारे आता गप्प का आहेत, असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला धारेवर धरले. तसेच या घोटाळ्यातील आरोपांप्रकरणी गांधी कुटुंबीयांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. एकूण तीन कंपन्यांना कंत्राट त्यापैकी ऑगस्टा वेस्टलँड ही एक कंपनी आहे. या कंपनीला कोट्यावधी रुपयांचे कंत्राट देण्यात […]\nरॉबर्ट ट्रम्प यांचे निधन\nNewsliveमराठी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्रीन्यू यॉर्कमधील रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्क येथील रुग्णालयात जाऊन रॉबर्ट यांची भेट घेतली होती.आपले धाकटे बंधू आणि जिवलग मित्र रॉबर्ट ट्रम्प यांचे निधन झाल्याचे जड अंत:करणाने आपण जाहीर करीत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प […]\nअखेर पबजीसह केंद्र सरकारकडून ११८ अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय\nभारत चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. आता केंद्र सरकारने ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अगदी धोकादायक तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारताच्या सायबर […]\nमी इंदिरा गांधींचा समर्थक आहे- जितेंद्र आव्हाड\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अ���तिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nमी भारतात असुरक्षित वाटतंय असं बोललोच नव्हतो – नसीरुद्दीन शाह\nउद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या 1 कोटी मधला एक रुपया ही आला नाही\nएका व्यक्तीच्या चुकीमुळे देशात कोरोनाचा उद्रेक झाला- राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/uttar-pradesh-bmw-car-fire-couple-save-life-fraction-of-sec-mhkk-479385.html", "date_download": "2020-09-24T19:27:38Z", "digest": "sha1:EJHVTVZSYW42HFV3Z7VA4SX3CFK2ZCPZ", "length": 19187, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आम्ही उतरलो अन् कार लॉक झाली', भररस्त्यात कारनं घेतला पेट, पाहा थरारक VIDEO uttar pradesh BMW car fire couple save life Fraction of sec mhkk | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग���लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रे�� धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n'आम्ही उतरलो अन् कार लॉक झाली', भररस्त्यात कारनं घेतला पेट, पाहा थरारक VIDEO\nभिवंडी दुर्घटना: तब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण, पाहा VIDEO\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\n शार्कच्या जबड्यात नवरा; वाचवण्यासाठी गरोदर पत्नीने मारली पाण्यात उडी आणि...\n भारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'आम्ही उतरलो अन् कार लॉक झाली', भररस्त्यात कारनं घेतला पेट, पाहा थरारक VIDEO\nकारमधून अचानक धूर आणि आणि...थोडक्यात वाचला जीव पाहा थरारक VIDEO\nलखनऊ, 13 सप्टेंबर : रस्त्यावर चालणाऱ्या BMW कारने अचानक पेट घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहानं जात असताना BMW कारनं अचानक पेट घेतला आणि गोंधळ उडाला. या घटनेची माहिती स्थानिक आणि कार चालकानं अग्निशमन दलाला दिली. या कारमधून जाणाऱ्या दाम्पत्यानं आपला जीव वाचवला आहे.\nप्राथमिक चौकशीमध्ये BMW कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. कामाच्या निमित्तानं घरातून दुकानाकडे निघाले होते. याचदरम्यान रस्त्यात कारमधून अचानक धूर येऊ लागला. काय करावं काही सुचेनासं झालं. दाम्पत्यानं तातडीनं BMW कार सेंटरला फोन लावला आणि या संदर्भात माहिती दिली.\nउत्तर प्रदेशात भररस्त्यात BMW कारनं घेतला पेट पाहा VIDEO pic.twitter.com/IwSPmrrbdo\nहे वाचा-भरधाव ट्रकनं बाईकस्वाराला चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO\nसर्व्हिस सेंटरकडून फोनवर कारमधील बॅटरीची वायर काढण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी दाम्पत्य गाडीतून उतरलं आणि बोनेटपर्यंत पोहोचण्याआधीच गाडी ऑटोलॉक झाली आणि कारनं अचानक पेट घेतला. BMW कारच्या बॅटरीची तार ही मागच्या बाजूला असते याची माहिती दाम्पत्याला नव्हती. मात्र गाडीतून उतरल्यामुळे या दाम्पत्याचा जीव वाचला.\nअग्निशन दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीनं दाखल होत त्यांनी पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवलं. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमधील असल्याची माहिती मिळत आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/sonia-gandhi-to-hold-meeting-with-cms-of-congress-ruled-states-today-to-discuss-neet-jee-exams-127654180.html", "date_download": "2020-09-24T19:18:52Z", "digest": "sha1:7ZTXPIH4K4T7EPFOIVQ5YXTFUPVZ7OGP", "length": 8136, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sonia Gandhi To Hold Meeting With CMs Of Congress ruled States Today To Discuss NEET, JEE Exams | जेईई-नीट परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी बोलावली बिगर एनडीए राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना काळात परीक्षा:जेईई-नीट परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी बोलावली बिगर एनडीए राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक\nसोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे येण्याची शक्यता कमी\nसोनिया गांधी आज बिगर एनडीए राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करतील. यात राज्यांवरील गुड्स अँड सर्विसेज टॅक्स (जीएसटी) सोबतच नीट-जेईई परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) ने मंगळवारी म्हटले की, परिक्षा ठरेलेल्या वेळी, म्हणजेच जेईई 1 सप्टेंबरत ते 6 सप्टेंबर आणि नीट 13 सप्टेंबरला होईल. यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने दोन्ही परीक्षा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.\nपश्चिम बंगाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री बैठकीला येतील\nकोरोना महामारीमुळे अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या या मीटिंगमध्ये पश्चिम बंगाल आणि झारखंडचे मुख्यमंत्रीदेखील सामील होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला येण्याची शक्यता फार कमी आहे.\nममता बनर्जींनी पंतप्रधानांना पाठवले पत्र\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्यासाठी कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यावर विचार करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीदेखील केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना परीक्षा रद्द करण्याची अपील केली आहे.\nजेईई आणि नीट प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांचा दबाव- केंद्रीय शिक्षणमंत्री\nजेईई आणि नीट प्रवेश परीक्षा ठरल्या वेळेतच होणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून तसं स्पष्टही करण्यात आले आहे. मात्र या परीक्षा घेण्यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या परीक्षा घेण्यावरून मोठा दावा केला आहे. जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर दबाव होता असा दावा केंद्रिय शिक्षणमंत्र्यांनी केला आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nपुढे बोलताना ते म्हणाले की, दरम्यान जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई परीक्षेसाठी सुमारे साडे आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केल्याची माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/india-china/india-china-stand-off-army-fired-warning-shots-on-lac-ladakh-mhkk-478121.html", "date_download": "2020-09-24T18:26:13Z", "digest": "sha1:YCSG3MS77MV5WBT5HNAXCOSOUBU5RI2R", "length": 21669, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "45 वर्षांनंतर LACवर गोळीबार, भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या ड्रॅगनला परतवून लावलं india china stand off army fired warning shots on lac ladakh mhkk | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आ���ी बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n45 वर्षांनंतर LACवर गोळीबार, भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या ड्रॅगनला परतवून लावलं\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती अधिकच गंभीर\nबॉलिवूडप्रमाणे IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज; अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\n45 वर्षांनंतर LACवर गोळीबार, भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या ड्रॅगनला परतवून लावलं\nयाआधी 29 आणि 30 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास भारत-चीन सैनिक भिडल्याची माहिती मिळाली होती.\nलडाख, 08 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाग्रस्त स्थिती आहे. 29 आणि 30 ऑगस्टला रात्री चीननं पँगोग त्सो इथे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडल्यानंतर पुन्हा एकदा 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे.\nसोमवारी रात्री उशिरा पँगोंग त्सोवर रेषेजवळ (LAC) भारती-चिनी सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनच्या सरकारी मीडिया 'ग्लोबल टाइम्स' ने भारतीय सैनिकांवर पँगोंग त्सोच्या दक्षिणेकडील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. सैनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुजोर चीनच्या बाजूने सुरुवातीला भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला, त्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे.\nचिनी संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे वेस्टर्न पीपल्स कमांड, कर्नल झांग शुली यांनी LACजवळील स्थितीबाबत एक निवेदन जारी केलं. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की 'चिथावणीखोरी' भारतीय सैनिकांच्या बाजून गोळीबार करण्यात आल्यानं चिनी सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.\nहे वाचा-चीनच्या तब्बल 7.3 लाख कोटींवर पाणी; सीमेवरील वादानंतर भारताचा ड्रॅगनला झटका\nगलव्हान खोऱ्यानंतर लडाखमध्ये 29 ऑगस्टला रात्री उशिरा पँगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य भिडले होते. चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावला होतता. त्याचवेळी भारतीय सैन्याला सर्वात उंच असणारी टेकडी Strategic heightवर कब्जा मिळवण्यात यश आलं. त्यानंतर भारतीय सैन्यदल अधिक अलर्टवर होतं. चीनच्या प्रत्येक बारीक हालचालींवर भारताची नजर होतीच.\nसोमवारी रात्री पुन्हा एकदा चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये गोळीबार झाला. यामुळे LACवर सध्या तणावाचं वातावरण आहे. LACवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी वारंवार बैठकांऱ्या फेऱ्या होत असून त्यातून तोडगा मात्र निघत नसल्याचं पाहायला मिळत आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/ipl-2020-delhi-capital-bastman-prithvi-shaw-dating-tv-actress-prachi-singh-speculations-mhpg-478691.html", "date_download": "2020-09-24T16:41:46Z", "digest": "sha1:H3O5CNDYQ5SLMA7OWMTTLWCDC6OMSOYX", "length": 18243, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : मुंबईकर पृथ्वी शॉ करतोय 'या' हॉट अभिनेत्रीला डेट, पाहा PHOTOS ipl 2020 delhi capital bastman prithvi shaw dating tv actress prachi singh speculations mhpg– News18 Lokmat", "raw_content": "\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nमालिकांनंतर फिल्म सेटवर कोरोना; 2 अभिनेते पॉझिटिव्ह, अर्जुन रामपालची अशी अवस्था\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 ���िवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nअभिनेत्री किम कार्दिशनचं रात्री स्वीमिंग पूलमधील Bold Photo Session; म्हणाल...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nमुंबईकर पृथ्वी शॉ करतोय 'या' हॉट अभिनेत्रीला डेट, पाहा PHOTOS\nभारताच्या या 18 वर्षीय फलंदाजाचं या टीव्ही अभिनेत्रीवर जडलाय जीव, सोशल मीडियावर फुलतय प्रेम.\nवयाच्या 18व्या वर्षी भारतीय संघाकडून पदार्पणातच शतकी कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला टीम इंडियाचे भविष्य मानले जाते.\nशॉ ला भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू म्हणून ओळख मिळाली आहे. दुखापतीमुळे पृथ्वी शॉला संघात जागा मिळाली नसली आता तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्या सज्ज आहे.\nपृथ्वी शॉ जेवढा मैदानावर आपल्या शानदार खेळीनं गोलंदाजांना रडवतो तेवढाच तो मैदानाबाहेर मस्तीखोरही आहे. मात्र आता पृथ्वीच्या अशा एका मज��दार व्हिडीओवरून त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा झाला आहे. पृथ्वी शॉ कोणाला डेट करत आहे, हे समोर आले आहे.\nपृथ्वी शॉनं पोस्ट केलेल्या काही व्हिडीओवर टीव्ही अभिनेत्री प्राची सिंहच्या (Prachi Singh) कमेंट पाहायला मिळत आहे. यानंतर चाहत्यांनी पृथ्वी शॉ आणि प्राची सिंह यांच्यात काहीतरी शिजतय याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.\nअभिनेत्री आणि डान्सर प्राची सिंह (Prachi Singh) आणि पृथ्वी शॉ यांची मैत्री जास्त चांगली असल्याचे या कमेंटमधून दिसत आहे.\nप्राची सिंह पृथ्वीच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करते. एवढेच नाही तर त्यावर हार्ट इमोजीही असतात.\nप्राची सिंह एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने कलर्सच्या प्रसिद्ध उडाण या कार्यक्रमात काम केले आहे.\nप्राची सिंह एक मॉडेल आणि डान्सरही आहे. सोशल मीडियावर ती आपल्या बेली डान्सचे फोटो पोस्ट करत असते.\nप्राची आणि पृथ्वी शॉ या दोघांचे एकत्र फोटो नसले तरी कमेंटमधून यांची मैत्री खास असल्याचे दिसत आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nजिओच्या ग्राहकांना मिळणार 1 वर्ष Amazon Prime Video फुकट, काय आहेत अटी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nTimeच्या 100 प्���भावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nCorona काळात गर्दीचा कहर लोकलचा VIDEO VIRAL झाल्यानंतर रेल्वेनं दिलं उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/greater-noida-urge-government-to-change-colonys-name/articleshow/70469739.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T18:33:31Z", "digest": "sha1:JWTG6OZYYVTXNY4BNY6FB4M7E3OSJMLB", "length": 13581, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'पाकवाली गल्ली' हे नाव बदला, पंतप्रधानांना पत्र\nआमच्या कॉलनीचं नाव 'पाकवाली गल्ली' असं आहे. त्यामुळे आम्हाला अनेक त्रासाला सामोरे जावं लागतं. सरकारी योजनांपासूनही वंचित रहावं लागतं, त्यामुळे आमच्या कॉलनीचं नाव बदला, अशी मागणी करणारं पत्रचं ग्रेटर नोएडाच्या 'पाकवाली गल्ली'त राहणाऱ्या रहिवाश्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलं आहे.\nनोएडा: आमच्या कॉलनीचं नाव 'पाकवाली गल्ली' असं आहे. त्यामुळे आम्हाला अनेक त्रासाला सामोरे जावं लागतं. सरकारी योजनांपासूनही वंचित रहावं लागतं, त्यामुळे आमच्या कॉलनीचं नाव बदला, अशी मागणी करणारं पत्रचं ग्रेटर नोएडाच्या 'पाकवाली गल्ली'त राहणाऱ्या रहिवाश्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलं आहे.\nफाळणीवेळी पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी या कॉलनीत संसार थाटला होता. त्यानंतर या कॉलनीला 'पाकिस्तानवाली गल्ली', 'पाकवाली गल्ली' म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आमचे पूर्वज पाकिस्तानातून इथं आले. त्यात त्यांची चुकी नाही. आमच्या पूर्वजांपैकी केवळ चार लोकचं पाकिस्तानातून इथं आले होते. आम्ही भारतीय आहोत. असं असूनही आमच्या आधार कार्डवर 'पाकिस्तानवाली गल्ली' असं लिहिलंय. आम्ही या देशाचे रहिवासी आहोत, तरीही आम्हाला पाकिस्तानच्या नावाने वेगळं का समजलं जातंय असा सवाल या रहिवाश्यांनी केला.\nआधार कार्ड दाखवल्यानंतर कोणीच आम्हाला नोकरी देत नाही. आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणावर भरपूर पैसा खर्च केलाय. तरीही मुलांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. म्हणूनच आम्ही पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या कॉलनीचं नाव बदलण्याची आणि आम्हाला रोजगार देण्याची मागणी केली आहे, असं या गल्लीत राहणारे भूपेश कुमार यांनी सांगितलं.\nआम्ही दुसऱ्या देशातील असल्यासारखच आमच्याशी लोक वागतात. केवळ 'पाकिस्तानवाली गल्ली'च्या नावामुळे हे सर्व घडत आहे. पंतप्रधानांपर्यंत आमचा आवाज पोहोचला तर ते नक्कीच यावर तोडगा काढतील, असं आणखी एका रहिवाश्यानं सांगितलं. या गल्लीत ६० ते ७० घरं असून या घरातील प्रत्येकजणाने गल्लीचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nशेतकऱ्यांना दहशतवादी बोलले नाही, पप्पू सेना अफवा पसरवते...\nदेशातील पहिली महिला सैन्य भरती उद्यापासून सुरू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपाकिस्तानवाली गल्ली पाकवाली गल्ली नरेंद्र मोदी ग्रेटर नोएडा pakistan wali gali greater noida Government change colony's name\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली ह���्या\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/finally-narendra-modis-cabinet-declared-amit-shah-a-new-home-minister-india/", "date_download": "2020-09-24T17:50:49Z", "digest": "sha1:RWZF3PT2PVFHHRJZYYGKLHEH6E5K7UZI", "length": 19786, "nlines": 160, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "पंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री | पंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nशेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nMarathi News » Economics » पंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री\nपंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nनवी दिल्ली : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्���िमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले असून रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.\nअमित शहा – गृहमंत्री\nनिर्मला सीतारमन – अर्थमंत्री\nराजनाथ सिंह – संरक्षण मंत्री\nनरेंद्र सिंग तोमर – कृषीमंत्री\nपीयुष गोयल – रेल्वे मंत्री\nस्मृती इराणी – महिला बालकल्यान मंत्री\nनितीन गडकरी – दळणवळण\nप्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि माहिती प्रसारण\nरामविलास पासवान – ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण\nसंजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री\nसदानंद गौडा – रसायन आणि खते\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nअमित शहां स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्याला भ्रष्ट म्हणाले\nभाजप अध्यक्ष अमित शहांच्या जिभेवरच नियंत्रण सुटलं आणि कर्नाटकातील पत्रकार परिषदेदरम्यान स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्याला सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणाले.\nभाजप सोशल मिडिया'चा २०१४ मधील 'प्लॅन' २०१९ मध्ये अधिक ताकदीने वापरणार\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भाजपच्या २०१४ मधील निवडणुकीच्या यशात समाज माध्यमांचा मोठा वाटा होता. त्यामुळे समाज माध्यमांचे महत्व लक्षात घेता तो अधिक ताकदीने राबविण्यासाठी भाजपने त्यांच्या टीमला सूचना दिल्याचे समजते.\nअमित शाह, भय्याजी जोशी आणि सरसंघचालक बैठक\nबुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि भय्याजी जोशी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेवर विष्णू सदाशिव कोकजे हे देखील उपस्थित होते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.\nत्रिपुरात लोकसभेच्या २ जागा आहेत, मग भाजपने देशभर आनंद व्यक्त का केला \nसपा – बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आले म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा २ जागांवर पराभव झाला असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिल्याने विरोधकांकडून ही प्रतिक्रिया कानावर येत आहे.\nभाजप आयटी-सेल योद्ध्यांनो शरद पवारांपासून सर्व विरोधकांना उत्तर देण्यास तयार रहा\nआगामी निवडणुकीत सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार असल्याने भाजपच्या आयटी-सेल योद्ध्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर देण्यासाठी कंबर कसली पाहिजे असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केला आहे. तसेच शेतकरी आत्महत्यांवर बोलणाऱ्या शरद पवारांना सुद्धा सोशल मीडियातून चोख प्रत्युत्तर द्यावे असे आदेश अमित शहा यांनी त्यांच्या टीमला दिले आहेत.\nपुढची ५० वर्ष सत्तेत राहण्याची स्वप्नं पाहा: अमित शाह\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुढची ५० वर्ष सत्तेत राहण्याची स्वप्नं पाहा असा आवाहन आणि कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला\nआम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली\n मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nसेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे\nबहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nJEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nदेशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू\nकोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार\nआजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०\nमोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/08/blog-post_54.html", "date_download": "2020-09-24T17:56:47Z", "digest": "sha1:A7775YEAHRO44KAJYL4XYRH3Q3YJGJCU", "length": 17779, "nlines": 74, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "धक्कातंत्र स्पेशलिस्ट मोदी - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political धक्कातंत्र स्पेशलिस्ट मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. पंतप्रधानपदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी घेतलेल्या नोटाबंदी पासून दुसर्‍या टर्म घेतलेल्या कलम ३७० रद्द करण्यापर्यंत त्यांनी प्रत्येकवेळी धक्कातंत्राचा वापर केला ���हे. त्यांचे निर्णय केवळ सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक सदस्यांसाठी धक्का देणारे ठरले आहेत. प्रत्येकवेळी गोपनीयता हे त्यांचे मोठे शस्त्र ठरले. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी काही सुचक इशारे दिल्यानंतरही त्यांच्या मनाचा अंदाज कोणालाही घेता आला नाही, हे विशेषत्त्वाने नमूद करावे लागेल. गोपनीयतेचा विषय निघाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना पोखरण येथे झालेली अणूचाचणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तशी किंबहूना त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त गोपनियता बाळगून नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय ठरले नसते तर नवलच\nधाडसी निर्णय घेणारा पंतप्रधान\nराजकारणाची वेगळी वाट चोखाळणार्‍या आणि कर्मठ वृत्तीच्या नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला कणखर असा पंतप्रधान लाभला आहे, हे आता त्यांचे विरोधकही मान्य करु लागले आहेत. याला कोणी हिटलरशाहीचीही उपमा देतात मात्र त्यांच्या कार्यशैलीची व धाडसी निर्णयांची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होणे ही एक सामान्य बाब झाली आहे. देशांतर्गत किंवा देशाबाहेरील गुप्तचर यंत्रणा, तंत्रज्ञान, अत्याधुनिक शस्त्रे, प्रतिकूल परिस्थितीतही शत्रूला नमविण्याची ताकद या सर्व बाबींचा जेंव्हा उल्लेख होतो तेंव्हा इस्त्राईल या देशाचे प्रामुख्याने नाव घेतले जाते. मात्र इस्त्राईलसारख्या देशालाही मोदींची भुरळ पडली आहे, याचा प्रत्यय आता त्यांच्या देशातील निवडणुकांदरम्यान आला. मोदी पंतप्रधानपदी येण्याने देशाला ‘अच्छे दिन’ आले की नाही, हा वादाचा व चर्चेचा विषय ठरु शकतो मात्र त्यांच्या इतके धाडसी निर्णय घेणारा पंतप्रधान आजपर्यंत लाभला नव्हता, हे तितकेच खरे आहे. कुठलाही विषय शीघ्र गतीने शिकण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.\nपंतप्रधान मोदींचा कालखंड अनेक अर्थांनी आणि अनेक घटनांनी आगळावेगळा ठरवला जाऊ शकतो. स्वतंत्र भारतात घेतलेल्या १०० निर्णयांची यादी तयार करावयाच म्हटल्या त्यात पहिल्या दहामध्ये मोंदींच्याच निर्णयांची वर्णी लागेल, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वात आधी त्यांनी घेतलेला मोठा निर्णय म्हणजे नोटाबंदीचा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदी यांनी रात्री आठच्या सुमार टिव्हीवरून हा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांची भंबेरी उडाली होती. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे देशभरात नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. या निर्णयामुळे देशभरातील उद्योग आणि व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. काळापैसा रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे मोदी सरकारवर टिकेची झोड उठली होती. हा निर्णय यशस्वी झाला का फसला ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदी यांनी रात्री आठच्या सुमार टिव्हीवरून हा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांची भंबेरी उडाली होती. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे देशभरात नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. या निर्णयामुळे देशभरातील उद्योग आणि व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. काळापैसा रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे मोदी सरकारवर टिकेची झोड उठली होती. हा निर्णय यशस्वी झाला का फसला याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात मात्र हा प्रचंड धाडसी निर्णय होता, यावर सर्वांचे एकमत होईल.\nसर्जिकल स्ट्राईकने सैन्याचे मनोबल उंचावले\nयानंतर ज्या निर्णयाने भारतीय सैन्याचे मनोबल उंचावले व भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण झाला तो म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचा. भारतीय लष्कराच्या उरी येथील हवाई तळावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानमधील पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावेळी भारतीय जवानांनी थेट पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये घुसून अनेक दहशतवाद्याचा खात्मा केला. या सर्जिकल स्ट्राईकमुळे नंतर राजकारण झाले मात्र सामान्य जनतेने मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले. यानंतर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहिद झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. या हवाई हल्ल्यामध्ये बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले.\n‘अनुच्छेद ३७०’ : आजवरचा सर्वात धाडसी निर्णय\nदेशातील सर्वात वादग्रस्त व प्रलंबित निर्णयांच��या यादीत तिहेरी तलाक बंदीचाही उल्लेख होतो. मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक मंजूर करुन मुस्लिम महिलांचा योग्य सन्मान केला. या देशात २० कोटींच्यावर मुस्लिमांची संख्या आहे. मात्र मुस्लिमांना विकासाच्या प्रवाहात आणण्याऐवजी त्यांचा केवळ राजकारणासाठीच वापर केल्याचा इतीहास असतांना मोदींनी ही चौकट तोडली. यामुळे काँग्रेससह अन्य काही विरोधपक्ष तसेच कट्टरपंथीयांकडून जोरदार टीका देखील झाली मात्र मुस्लिम महिलांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने ७ जुलै २०१९ रोजी उचलले. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. देशभर या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हा निर्णय म्हणजे मोदी सरकारचा आजवरचा सर्वात धाडसी निर्णय मानला जात आहे. यामुळे केवळ भारतातील विरोधकच नव्हे तर पाकिस्तानसह अनेक देशांना धक्का बसला आहे. मोदींच्या या निर्णयाची कल्पना देशवासियांनातर सोडाच मात्र त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांना देखील नव्हती.\nयाव्यतिरिक्त आर्थिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ‘एक देश एक कर’ या धोरणाअंतर्गत ‘जीएसटी प्रणाली १ जुलै २०१७ रोजी लागू करण्यात आली. जीएसटी कायद्यामधील काही तरतूदींना व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला. मात्र, पारदर्शक कारप्रणाली लागू करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत असे सांगत मोदी सरकारने सर्वांचा विरोध मोडून काढत ही करप्रणाली यशस्वीरित्या लागू केली. केंद्रीय अर्थसंकल्पात मोठे फेरबदल करत वार्षिक अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प वेगळेवेगळे सादर न करता एकच अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. जनधन योजना, मिशन शक्ती असे त्यांच्या अनेक निर्णयांचाही यात उल्लेख करणे गरजेचे आहे. हे निर्णय राजकीय स्वार्थासाठी घेतले का देशासाठी या विषयावरील चर्चा कधीच थांबणार नाही. मात्र मोदींनी धक्कातंत्राचा वापर करत हे जे धाडस केले आहे, ते कधीही विसरले जाणार नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्री��� मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://parenting.firstcry.com/articles/contribution-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82/", "date_download": "2020-09-24T18:04:43Z", "digest": "sha1:PFPAJ3JFHY32HLPKKYDTTHSM6MBNSLOY", "length": 15784, "nlines": 270, "source_domain": "parenting.firstcry.com", "title": "नातं.... तुझं नि माझं", "raw_content": "नातं.... तुझं नि माझं\nनातं…. तुझं नि माझं\nनातं…. तुझं नि माझं. तुझ्या मनाच्या अंगणात पडलेलं माझ्या मनाचं शुभ्र चांदणं, पोर्णिमेच्या रात्रीसारखं निखळ, स्वच्छ आणि शीतल.\nपती-पत्नीचं नातंच जगावेगळं असतं. ज्यात प्रेम, राग, लोभ, क्रोध असे एक ना अनेक भाव आहेत. एक असं नातं जे जीवनाच्या सुरवातीला आपल्या सोबत नसतं परंतु जीवनाच्या अंतापर्यंत फक्त तेच आपल्यासोबत राहतं. निःसंशय आई-बाबा, भाऊ-बहीण, मुल-बाळ, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक हे आयुष्यात खूप महत्वाचे आहेत पण ह्या नात्यात काही वेगळीच मजा आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर एक एक करून नाती जेव्हा हातातून निसटायला लागतात त्यावेळी एक हात आपल्याभोवती घट्ट असतो, तो म्हणजे आपल्या जोडीदाराचा.\nह्या नात्याची सुरुवातच मुळी वेगवेगळ्या संमिश्र भावनांनी होते. तो आणि ती एका अजब दुनियेत असतात जिथे त्यांना स्वतःच्या अपेक्षासोबत एकमेकांच्या आणि इतरांच्या अपेक्षा पूर्तीची सांगड घालावी लागते आणि मग सुरू होते रस्सीखेच. आणि त्यातुन येतात कडू-गोड अनुभव.\nही आहे एक कठीण परीक्षा. इतरांना जपताना त्या दोघांचं नातं कुठेही कोमेजून जाऊ नये म्हणून द्यावी लागणारी परीक्षा. आणि ही तोंडी परीक्षा असते बरं का इथे काही प्रश्नांची उत्तरं देणं बंधनकारक असतं तर काही प्रश्न अनुत्तरित ठेवण्यातच जास्त शहाणपण. पण कधी कधी आपल्याला समजतच नाही कोणता प्रश्न अनुत्तरित ठेवायचा आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मग सुरू होते गफलत, प्रश्नाची, नात्याची, त्या दोघांची. पण त्यात एक भावना मात्र ठाम असते ती म्हणजे शेवटपर्यंत साथ देण्याची भावना. एकमेकांना पूरक होण्याची भावना आणि तेच आपलं टॉनिक बनतं ह्या प्रवासात आलेल्या कटू अनुभवाच्या आजारांना दूर पळवण्यासाठी.\nपती पत्नीचं नातं हे प्रेम अन विश्वास या दोन गोष्टींवर अवलंबून असते. कधी कधी प्रेम असते पण विश्वासाची कमी नातं कमजोर करते तर कधी प्रेमच नसतं तर विश्वासाची गोष्टच खूप दूरची होऊन जाते. आपण आपल्या जोडीदारावर दाखवलेला विश्वास अन प्रेम दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. काल भेटलेले दोघे जेव्हा आयुष्यभर एकमेकांना साथ देत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात तेंव्हाच किंबहुना त्याच क्षणी सुरू होतो तुमचा तुमच्या जोडीदारावरच्या प्रेम आणि विश्वासाचा प्रवास.कित्येक क्षण असे येतात की हा विश्वास हे प्रेम डळमळीत तर नाही ना असा विचार येतो आणि तीच खरी वेळ असते त्याला आणखी दृढ करण्याची.\nपती-पत्नीचं नातं म्हणजे प्रेमाचा सूर, भांडणाचा ताल अन अबोला-दुराव्याच्या लयीत घट्टपणे माळलेल्या रागांची मैफल च जणू. जगात कोणीही कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवत नाही तेवढ्या आपण सगळे आपल्या जोडीदाराकडून ठेवत असतो. ते पूर्ण झाल्या की समजायचं आपलं हे गाणं हिट आहे नाहीतर सगळंच अनफिट.\nआपल्या नात्याचा बहर आपण च निश्चित करायचा असतो. नातं सुंदरपणे टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना सारखीच दाद द्यावी लागते. एक करतोय तर दुसऱ्याने मागे राहून कसं चालेल माझ्यासाठी जसा/जशी तू तसंच तुझ्यासाठी सदैव मी सगळ्यात आधी असेल हा विश्वास आपल्या नात्याची रेशीमगाठ कधी सुटू देत नाही तर उलट आणखी घट्ट करतो.\nतुम्ही जेव्हा जोडीदारावर खूप मनापासून प्रेम करता मग त्यासाठी काहीही करायची तयारी तुमची तयारी असते. मग त्यासाठी तुम्ही बोलता आणि बोलून पण घेता परंतु एवढं करून ही जर तुम्हीच त्याच्या नजरेत चुकीचे असाल, तुमचं बोलणे, तुमची काळजी करणं समजत नसेल तर समजून जा की समोरच्या च्या मनात प्रेम नव्हे फक्त एक व्यवहार आहे. केवळ व्यवहार आणि व्यवहारावर व्यवसाय सुरळीत चालतो.संसार नाही.\nम्हणून जोडीदारावरच प्रेम हे नेहमी वाढत जाणारं असावं आणि विश्वास नेहमी अढळ असावा.आपल्या हक्काच्या माणसावर विश्वास ठेवा आणि भरभरून प्रेम करा.\n“नातं कसं एकदम हॉट असावं” म्हणजे प्रेमाची उब असावी अन विश्वासाचा ओलावा असावा म्हणजे कसं मुलायम वाटतं आणि आपण आपोआप एकमेकांचे आधार बनून जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rajya-sabha-election-voting-counting-result-live-updates-bjp-congress/", "date_download": "2020-09-24T17:08:08Z", "digest": "sha1:BLWTEKX6HRG35MEJBYD2YL6GAAS3VSWP", "length": 27163, "nlines": 227, "source_domain": "policenama.com", "title": "8 राज्यातील 19 राज्यसभेच्या जागांचे आले निकाल, जाणून घ्या कोणत्या जागी कोणी मारली बाजी | rajya sabha election voting counting result live updates bjp congress | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी\n8 राज्यातील 19 राज्यसभेच्या जागांचे आले निकाल, जाणून घ्या कोणत्या जागी कोणी मारली बाजी\n8 राज्यातील 19 राज्यसभेच्या जागांचे आले निकाल, जाणून घ्या कोणत्या जागी कोणी मारली बाजी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी देशातील आठ राज्यांमधील राज्यसभेच्या 19 जागांवर मतदान झाले. मतदानानंतर आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. काही राज्यांमधून निकालही येऊ लागला आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तीन जागांपैकी दोन जागा भाजपाच्या खात्यात गेल्या आहेत, तर एक कॉंग्रेसने ताब्यात घेतली आहे. मध्य प्रदेशातून भाजपाचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुमेरसिंग सोलंकी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह देखील विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशमधील तीन जागांपैकी भाजपाने दोन आणि कॉंग्रेसने एक जागा जिंकली आहे. भाजपाचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांना 56 आणि सुमेरसिंग सोलंकी यांना 55 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांना 57 मते मिळाली. त्याचवेळी कॉंग्रेसचे दुसरे उमेदवार फूलसिंह बरैया यांना केवळ 36 मते मिळाली. तर मध्यप्रदेशात 2 मते नाकारली गेली.\nसिधियांनीं मानले पंतप्रधान मोदींचे आभार\nराज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपच्या नेतृत्वाचे आभार मानत एक व्हिडिओ संदेश जारी केला. सिंधिया म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठित आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यांचे मनापासून आभार. आपण मला माझ्या राज्यामधून राज्यसभेवर निवडून देण्याची जी जबाबदारी दिली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहराज्यमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्�� जेपी नड्डा यांच्या सशक्त नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमवेत मध्य प्रदेशच्या प्रगती आणि विकासासाठी पूर्ण क्षमतेने पार पाडेल. सिंधिया व्हिडीओ मेसेजमध्ये पुढे म्हणाले कि, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार. कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे मी तुमच्यापुढे हजर होऊ शकलो नाही, परंतु लवकरच मी तुमच्यामध्ये राहील. आपण सर्वानी सुरक्षित रहावे, आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवावे. जय हिंद ” राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांचे तोंड गोड केले. दिग्विजय यांनी कमलनाथला लाडू खाऊ घातले, तर कमलनाथ यांनीही त्यांचे तोंड गोड केले.\nगुजरात भाजप अध्यक्षांनी तीन जागा जिंकण्याचे दिले संकेत\nगुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी राज्यसभेत तीन जागा जिंकण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एक ट्विट केले असून त्यात तीन कमळांची फुले दिसत आहेत. आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी होत असल्याचे याद्वारे त्यांनी सूचित केले. मात्र, कॉंग्रेसने दोन मतांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे संपर्क साधल्याने मतमोजणी अजूनही बाकी आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचा आक्षेप रद्द केल्यानंतर पक्षाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला आहे. यापूर्वी कॉंग्रेसने गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करताना भाजपच्या दोन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने म्हटले होते की कॉंग्रेसने आक्षेप घेण्यास उशीर केला, कारण त्यांनी मतदानाच्या वेळीच आपला आक्षेप नोंदवायला हवा होता.\nमिझोरममध्ये एमएनएफचा उमेदवार विजयी\nमिझोरमच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या मतदानामध्ये एमएनएफचे उमेदवार पु. के. वानलालवेना विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाने वानलालवेना यांना विजयी घोषित केले आहे. ही राज्यातील 9 वी राज्यसभा निवडणूक आहे.\nझारखंडमध्येही भाजपाने एक जागा जिंकली\nझारखंडमधील दोन जागांवर झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. जेएमएम आणि भाजपने प्रत्येकी एक जागा सहज जिंकली आहे. जेएमएमचे उमेदवार सिबू सोरेन यांना 30 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार दीपक प्रकाश यांना 31 मते मिळाली. कॉंग्रेसच्या उमेदवाराला 18 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.\nआंध्र प्रदेशातील चारही जागांवर वायएसआरचा ताबा\nआंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी राज्यसभेच्या चारही जागा जिंकल्या आहेत. परिमल नथवाणी यांचे नावही विजेत्यांमध्ये समाविष्ट आहे.\nराजस्थानमधून कॉंग्रेससाठी चांगली बातमी\nराजस्थानमध्ये राज्यसभेच्या रिक्त जागांवर मतदान झाले. त्यापैकी कॉंग्रेसने दोन जागा जिंकल्या तर एक जागा भाजपाच्या खात्यात गेली. भाजपचे उमेदवार राजेंद्र गहलोत यांना 54 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे उमेदवार केसी वेणुगोपाल यांना 64 आणि नीरज डांगी यांना 59 मते मिळाली. त्याचवेळी भाजपचे 1 मते नाकारण्यात आले.\nमेघालयातून आला पहिला निकाल\nसर्वात आधी मेघालयातून निवडणुकीचा निकाल लागला. तेथे नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) राज्यसभेची जागा जिंकली. सत्ताधारी एनपीपीचे उमेदवार डॉ. डब्ल्यूआर आर खारुली यांनी कॉंग्रेसच्या केनेडी खैरेमचा पराभव करून निवडणूक जिंकली. एनपीपी उमेदवाराला 39 मते मिळाली तर कॉंग्रेसच्या उमेदवाराला केवळ 19 मते मिळाली. मेघालयात 1 मते अवैध ठरविण्यात आली आहेत.\nराजस्थानमध्ये दोन आमदारांनी केले नाही मतदान\nराजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान दोन आमदार वगळता इतर सर्वांनी मतदान केले. माहितीनुसार माकपचे आमदार गिरधारी माहिया अस्वस्थतेमुळे मत देण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्याचबरोबर मंत्री भंवरलाल मेघवाल हे देखील गुरुग्राममधील रूग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे त्यांनाही मतदान करता आले नाही. राजस्थानमधील 200 पैकी 198 आमदारांनी मतदान केले.\nया 8 राज्यांच्या 19 जागांवर घेण्यात आल्या निवडणुका\nशुक्रवारी मध्यप्रदेशाच्या 3, गुजरातमधील 4, राजस्थानमधील 3, आंध्र प्रदेशातील 4, झारखंडमधील 2 जागांवर मतदान झाले. याशिवाय ईशान्येकडील मणिपूर, मेघालय आणि मिझोरममधील राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले.\nकॉंग्रेस आणि भाजपमधील चेकमेट\nकॉंग्रेस आणि भाजप यांच्यात राज्यसभा निवडणुकीत चेकमेटचा खेळ सुरूच आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातचे समीकरण भाजपने खराब केले असेल तर कॉंग्रेसने मणिपूरमध्ये भाजपला गोंधळात पडले आहे. झारखंडचे समीकरणही भाजपच्या बाजूने जाताना दिसत आहे, तर राजस्थानमध्ये दोन्ही पक्ष क्रॉस वोटिंगची अपेक्षा करीत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेल��ग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nजेव्हा सुशांत सिंह राजपूत ऐश्वर्या रायच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये डान्स करत होता \nअहमदाबादमध्ये 2 भावांनी आपल्या 4 मुलांना मारून केली आत्महत्या, कुटुंबातील 6 जणांच्या मृत्यूमुळे खळबळ\nPM मोदींसमोर CM ठाकरे म्हणाले – भारत ‘मजबूत’, ‘मजबूर’…\nCoronavirus : डोळ्याचा रंग बदलल्यास सावधगिरी बाळगा, होऊ शकता ‘कोरोना’चे…\nअहमदाबादमध्ये 2 भावांनी आपल्या 4 मुलांना मारून केली आत्महत्या, कुटुंबातील 6 जणांच्या…\nहातावरील पाणी पित होता साप, रंग पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले –…\nसर्वपक्षीय बैठक : ‘ज्यांनी देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना धडा…\nभाजपने शिवसेनेला पाठिंबा देत महाराष्ट्रात सरकार स्थापन करावं, भाजपच्या…\nरात्री झोपताना खोकला येतो का \n 1978 मध्ये अमेरिकन सैन्याच्या तळाजवळ एलियनची…\nCOVID-19 ची लस बनवणार्‍या कंपन्यांसाठी DCGI ची नवीन…\nकंपन्यांमध्ये नवीन उत्पादने बाजारात आणण्याची स्पर्धा, ITC ने…\nWhatsApp वर लवकरच येणार ऑथेंटिकेशन फीचर, कसे करेल काम जाणून…\nनिवडणूकांच्या प्रतिज्ञापात्रासंदर्भात शरद पवार आणि उद्धव…\nCoronavirus Pandemic : काय येणार्‍या काळामध्ये आणखी धोकादायक…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात…\nराज्यात डॉक्टरांवरील हल्लयांबाबत न्यायालयाकडून चिंता \n सोशल मीडियाचा जास्त वापर करत असाल तर होऊ शकतात…\nOnion Benefits : अन्नाची चव वाढवण्यासोबतच ‘या’…\nदही खात असाल ‘हे’ नक्की वाचा\nपाठीवर उगवत होतं ‘शिंग’, डॉक्टरांनी तपासलं तर…\nगरोदर स्त्रियांनी चुकूनही खाऊ नये ‘आशा’ भाज्या,…\nFace Yoga : काय आहे फेस योग जाणून घ्या खास 6 टिप्स आणि 8…\nकर्करोग जनजागृती : एक कदम कॅन्सर से बचाव की ओर\nविद्यापीठ, महाविद्यालयांना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…\nपायांचे विशिष्ट पॉइंट दाबल्याने दूर होतात अनेक समस्या\n‘भांडणाची सुरुवात मी नाही करत, परंतु संपवते…\n‘जेव्हा सिनेमातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसा-ढसा…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\nसासवडच्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या टेक्नेशियन कडून कोरोना बाधित…\nNTA NEET 2020 : आता देखील संधी, अर्जात सुधारणा करायची असेल…\nIPL MI Vs KKR : जयप्रीत बुमराहच्या बॉलिंगव�� तुटून पडता 15.50…\n…तर बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढतील DGP ची खुर्ची…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला…\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी…\n”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट…\nशेअर बाजारामधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे…\n‘धक-धक’ गर्ल माधुरी लग्नाच्या 20 वर्षांनंतरही मिस्टर…\n फक्त 1 रूपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा कोणतीही Honda…\n24 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 5 राशींना मिळू शकतो…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स, प्रोड्यूसर-डायरेक्टरच्या नावांचा समावेश\nBenefits Of Amla : आवळा ज्यूस आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’7 मोठे फायदे\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3886 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/finally-congress-mla-khoskar-not-recheble/", "date_download": "2020-09-24T18:03:52Z", "digest": "sha1:GJIVAESK3KOCMTIXF6ZG5SXCAJPEKDDQ", "length": 29418, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल - Marathi News | Finally Congress MLA Khoskar is not recheble | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच ��ण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nसूरत : ओएनजीसीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nसूरत : ओएनजीसीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल\nनाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपुरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.\nमहाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल\nठळक मुद्देकोट्यवधीच्या आॅफर प्रकरणी चर्चेतफोन बंद असल्याने संपर्क कठीणकार्यकर्र्ते म्हणतात जयपूरला गेले\nनाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपुरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.\nराज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू असून त्यात शिवसेनेला मात देण्यासाठी कॉँग्रेस व अन्य पक्षांच्या आमदारांना फोडून सत्तास्थापनेचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. याच प्रयत्नात इगतपुरीतून कॉँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्याा नवनिर्वाचीत हिरामण खोसकर यांनाही आॅफर देण्यात आल्याचे बोलले गेले. गुरूवारी (दि.७) त्यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता प्रारंभी असे काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रात्रीत पुन्हा काय झाले हे स्पष्ट झाले नसले तरी खोसकर यांनी मात्र मध्यस्थांमार्फत आपल्याशी संपर्क साधून मुंबईला भेटीस बोलविल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.\nयानंतर शुक्रवारी (दि.८) सकाळपासून खोसकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असून त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र खोसकर हे जयपुरला गेल्याचे सांगितले. आमदारांना धाकदपटशा किंवा अमिष दाखवून फोडले जाण्याची भीती लक्षात घेता कॉँग्रेसतर्फे सर्व आमदारांना जयपुर येथे हलविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याच अंतर्गत खोसकर हे देखील नाशिकमधून मुंबईला रवाना झाले असून तेथून जयपुरला जाणार असल्याचे समजते.\nदरम्यान, जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले खोसकर ऐनवेळी तिकीटासाठी राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहेत. कॉँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या निर्मला गावित यांचा त्यांनी पराभव केला. आपण कॉँग्रेसशीच एकनिष्ठ असून पक्ष बदलण्याचा किंवा गद्दारी करण्याचा किंचीतही विचार करू शकत नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.\nNashikMaharashtra Assembly Election 2019congressBJPigatpuri-acनाशिकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019काँग्रेसभाजपाइगतपुरी\nस्थायी समितीची सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर\nमहापालिकेच्या सर्व प्रकारच्या सुनावण्या स्थगित\nअखंडीत विज पुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी तैनात\nCoronavirus : कोथरुडमध्ये फक्त 5 रुपयात घरपोच मिळणार पोळी-भाजी, चंद्रकांत पाटलांचा उपक्रम\ncoronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन\nचौकटीत राहूनच करा वस्तूंची खरेदी\nआॅक्सिजन, औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल\nमुग, उडीद डाळीची हमी भावाने करणार खरेदी\nपावसामुळे पंचवटी एक्सप्रेस रद्द\nसिटूचे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन\nशेतकरी संघटनेकडुन निर्यातबंदी आदेशची होळी\nअभोण्यात कोरोनाबाधित पित्याच्या मृतदेहावर मुलांनीच केले अंत्यसंस्कार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nKKRवरील विजयानं मुंबई इंडियन्स थेट पहिल्या स्थानी; जाणून घेऊया Points Tableमध्ये अन्य संघांची क्रमवारी\nतुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा; माऊलींची माऊलीने काढलेली समजूत.\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nआजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२० - कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस\nमुंबई विद्यापीठाच्या ��२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nश्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/clothes-wash-depend-on-tanker-water-supply-1882899/", "date_download": "2020-09-24T19:20:08Z", "digest": "sha1:PUYZLDOYYWF2AC5ZZUEMID3BXQCC4NHQ", "length": 13560, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Clothes wash depend on tanker water supply | टँकरच्या पाण्यावर कपडे धुण्याची वेळ, धोबीघाटावर जलसंकट | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nटँकरच्या पाण्यावर कपडे धुण्याची वेळ, धोबीघाटावर जलसंकट\nटँकरच्या पाण्यावर कपडे धुण्याची वेळ, धोबीघाटावर जलसंकट\nउन्हाळा किंवा लग्नसराईच्या काळात घरगुती ग्राहकाच्या कपडे धुण्याच्या कामाची भर पडते.\nपाणी पिण्यासाठी अत्यावश्यक असले तरी ज्यांचे पोट पाण्यावरील व्यवसायावर अवलंबून आहे, अशा परिट व्यावसायिकांनाही दुष्काळाचा दाह सोसावा लागत आहे. औरंगाबादेत एकच असलेल्या धोबीघाटवर एक दिवस आड पाणी असून घर व परिसरात कपडे धुणाऱ्यांना टँकर मागवण्याशिवाय पर्याय उरला नाही. ‘विकतचे पाणी आणि दर मात्र पहिल्यावाणी’, अशी आमची स्थिती असून लग्नसराईच्या ऐन मोसमात कपडे धुण्यासाठी आले की आता धास्ती वाटत असल्याचे काही परिट व्यावसायिक सांगतात.\nऔरंगाबाद ही उद्योगनगरी आणि पर्यटननगरी आहे. औद्योगिक वसाहतीतील औषध निर्माणासह इतरही कंपन्यांमध्ये विशिष्ट कपडय़ांमध्ये कर्मचारी वर्गाला काम करावे लागते. याशिवाय लॉजिंगमध्ये बेडशिट, टॉवेल, उशांचे खोळ रोज स्वच्छ ठेवावे लागतात. असेच काम रुग्णालयांमध्येही चालते. रुग्णांचे कपडे, परिचारिक-परिचारिका व डॉक्टरांचे कपडे हे दररोजच बदलावे लागतात. त्यांचे धुणे हे परिट व्यावसायिकांकडचे नित्याचे काम. बारा महिने हे काम सुरूच असते. उन्हाळा किंवा लग्नसराईच्या काळात घरगुती ग्राहकाच्या कपडे धुण्याच्या कामाची भर पडते. त्यातून चांगला व्यवसाय होतो. मात्र आता दुष्काळी परिस्थितीमुळे या अधिकच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागत आहे. कपडे धुण्यासाठी टँकरशिवाय पर्याय नाही, असे व्यावसायिक सांगतात.\nपरिट व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोरुडे म्हणाले, ‘‘औरंगाबादेत सद्यस्थितीत एकच धोबीघाट आहे तो मुख्य बसस्थानकामागे. इतर ठिकाणचे दोन धोबीघाट कालौघात बंद पडले.\nआता आहे तेथे सध्या तरी पाण्याची फारशी समस्या नाही. मात्र, आमच्यासारखे घरगुती व्यावसायिक आहेत, त्यांना टँकरच्या पाण्यावरच कपडे धुवावे लागतात. दोन ते तीन दिवसाला एक टँकर मागवावे लागते. दर मात्र पूर्वीचेच आकारले जातात. दोन हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरमागे पाचशे रुपये मोजावे लागतात. त्यात लॉजिंगचे टॉवेल आदी काही कपडय़ांना बरेच पाणी लागते.’’\nअधिकच्या कपडय़ांची धास्ती वाटते\nकपडे धुण्याचा, इस्त्रीचा व्यवसाय करणारा प्रीतम मधीकर सांगतो की, ‘‘मी ज्या सिडको भागात राहतो तिथे पाच-सहा दिवसाला एकदा पाणी येते. घरच्या वापरालाच अधिक लागते. व्यवसायासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. तातडीने कपडे हवे असणाऱ्या ग्राहकाला थेट नकार द्यावा लागतो. अधिकचे कपडे धुण्यासाठी आले तर पूर्वी आनंद वाटायचा. आता मात्र धास्ती वाटते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही ब���हेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 शाळाचालकाने स्वत:च्याच खुनाची सुपारी दिली\n2 गृहरक्षक दलाच्या जवानाचा खून\n3 ‘गंगाखेड शुगर’ प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करा\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-announced-6-district-president-1259640/", "date_download": "2020-09-24T17:57:08Z", "digest": "sha1:NOXL6HTIESOJBF7ME3URJHCVBQT4MF4K", "length": 13108, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काँग्रेसच्या सहा जिल्हाध्यक्षांची घोषणा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकाँग्रेसच्या सहा जिल्हाध्यक्षांची घोषणा\nकाँग्रेसच्या सहा जिल्हाध्यक्षांची घोषणा\nकाँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विेवेदी यांच्या सहीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही बाब स्पष्ट झाली आहे.\nनागपूरमध्ये गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते राष्ट्रगीतादरम्यान बसूनच होते.\nकाँग्रेस पक्षात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या अध्यक्षांच्या नेमणुका पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मान्यतेने करण्याची पद्धत रुढ झाली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सहा नव्या जिल्हाध्यक्षांची नावे दिल्लीहून जाहीर झाली आहेत.\nकाँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विेवेदी यांच्या सहीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही बाब स्पष्ट झाली आहे. गोिवदराव पाटील नागेलीकर (नांदेड), सुरेश जेथलिया (जालना), राजेंद्र मुळक (नागपूर ग्रामीण), बबनराव चौधरी (अकोला शहर), प्रेमसागर गणविर (भंडारा), राहुल बोंद्रे (बुलढाणा) या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर झाली आहेत. नागेलीकर यांच्या रुपाने नांदेड जिल्हा काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.\nयापूर्वी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा दिल्लीतूनच झाली होती, त्याच वेळी काही जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली होती. नांदेड जिल्हाध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या भागांतील ४ कार्यकत्रे इच्छुक होते; चव्हाण दाम्पत्याने मुदखेड तालुकाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांना पसंती दिली.\nनागेलीकर यांचे नाव सहा महिन्यांपासून चच्रेत होते; पण दावे-प्रतिदावे तसेच पक्ष स्तरावरील इतर घडामोडी यामुळे त्यांच्या नियुक्तीची बाब लांबणीवर पडत गेली. खासदार चव्हाण नांदेडला येऊन परत गेले तरी नागेलीकरांच्या नावाची घोषणा झाली नाही; पण बुधवारी सायंकाळ नंतर द्विवेदी यांनी प्रसिद्धपत्रक जारी करुन एक प्रलंबित विषय निकाली काढला.\nदरम्यान, नागेलीकर यांनी नव्या पदाची सूत्रे गुरुवारी सकाळी स्वीकारली. जिल्हा काँग्रेस कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार अमिता चव्हाण, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम प्रभृती या वेळी उपस्थित होते.\nजिल्हाध्यक्षांसाठी असलेली गाडी कदम यांच्याच ताब्यात होती, ती त्यांनी नव्या अध्यक्षांच्या हवाली केली. जिल्हा काँग्रेसचा कारभार १६ तालुक्यांत विखुरलेला; सभासद संख्या प्रचंड, पण या पक्ष संघटनेचे कोणत्याही बँकेत खाते नाही. पक्षाच्या मालमत्तेबाबतची कागदपत्रे नव्या जिल्हाध्यक्षांच्या स्वाधीन करण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 सांगलीत चार नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू\n2 पश्चिम महाराष्ट्रातील जलसाठे तळाशीच\n3 अविनाश मोहितेंसह कृष्णाच्या माजी संचालकांना नोटिसा\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/new-pune-municipal-corporation-building-leakage-front-of-vice-president-of-india-and-cm-fadanvis/", "date_download": "2020-09-24T17:33:34Z", "digest": "sha1:QV5DGE3ULR7DBVQXPLOIM7GCW3VPJDSH", "length": 20677, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "new pune municipal corporation building leakage front of Vice President of India and cm Fadanvis | पुणे महापालिकेची नवी इमारत की ठिबक सिंचन प्रकल्प? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nशेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपुणे महापालिकेची नवी इमारत की ठिबक सिंचन प्रकल्प\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nपुणे : अति घाई संकटात नेई हे सर्वांना परिचित असेलच पण त्याचा प्रत्यय पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमावेळी भाजपला आला आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराच जिवंत चित्र समोर आलं आहे.\nपुणे महानगर पालिकेच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण होण्याआधीच ५० कोटी खर्चून उभ्या राहत असलेल्या या इमारतीच्या कामाच्या दर्जाची जाहीर कबुलीच निसर्गाने उपस्थितांना करून दिली आहे. कारण उदघाटनाच्या कार्यक्रमा दरम्यान बाहेर जोरदार पाऊस सुरुवात झाली आणि त्याच वेळी प्रमुख पाहुण्यांची भाषणं सुरु झाली व नव्या कोऱ्या सभागृहात पाण्याची गळती सुरु झाली. पालिकेच्या अधिक��ऱ्यांनी सुरुवातीला कानाडोळा केला खरा, परंतु थेट घुमटातून गळणाऱ्या पाण्याचा आवाज होऊ लागला आणि सर्वत्र एकाच चर्चा रंगली.\nमहत्वाचं म्हणजे शहरातील महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवकांच्या आसनावर पाणी गळत असल्याने आसनावर चक्क पेपर अंथरून पाण्याची गळती झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नं झाला आणि छायाचित्र सुद्धा प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे भाजपचे कौतुक होईल या उद्देशाने घाईघाईने केलेल्या उदघाटनामुळे उलट भाजप टीकेचे धनी ठरले आहेत.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nशरद पवारांना निमंत्रित करून उपराष्ट्रपतींचे स्वागत पुणेरी पगडीने\nसध्या महाराष्ट्रात पगडी राजकारणाने जोर पकडल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून करण्याचा निर्णय पुण्यातील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेतल्याचे समजते.\nकाँग्रेसच्या 'छोले भटुरे' आंदोलनाला भाजपकडून 'सँडविच-वेफर्स-बर्फी'च उत्तर\nउपोषणाच्या नावाने देशभरात सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून सामान्य जनतेचा खेळ चालू आहे का असच काहीस चित्र आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणा दिवशी पोटभर ‘छोले भटुरे’ खाऊन उपोषणाचा श्रीगणेशा केला होता तर आज स्वतःला ‘सच्चाग्रही’ समजणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी दबाके ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’वर ताव मारला.\nभीमा-कोरेगाव प्रकरणी धरपकड सुरू\nएल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या सोबत इतर ३ जणांना सुद्धा अटक झाली आहे. सुधीर ढवळे यांना सकाळी ६ च्या सुमारास पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे.\nपालघर निवडणुकीत जनतेने शिवसेनेला नाकारलं\nपालघर निवडणुकीची मतमोजणीची चुरस ही भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होती असं एकूण मतमोजणीच चित्र होत. पाहल्या ३-४ फेऱ्यामध��ये शिवसेना थेट तिसऱ्या स्थानी होती. परंतु एकूणच मतदानाचा कौल पाहिल्यास शिवसेना जरी जिंकण्याचा दावा करत होती तरी भाहुजन विकास आघाडीने घेतलेली मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. भाजप फेरीपासूनच अग्रस्थनी होती.\nनाणार प्रकल्प, जमीन क्रमांकासहीत सेनेच्या नेत्यांची नावं उघड करणार : नारायण राणे\nनाणार प्रकल्पावरून शिवसेना केवळ राजकारण करत असून ते वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध दाखवत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. योग्य वेळी मी स्वतः जमीन क्रमांकासहीत शिवसनेच्या नेत्यांची नावं उघड करणार असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला\nआम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली\n मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा ���प्पा\nसेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे\nबहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nJEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nदेशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू\nकोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार\nआजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०\nमोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/ankita-patil-visits-pimpri-khurd-village/", "date_download": "2020-09-24T17:33:18Z", "digest": "sha1:KTAHCWVNZXIA5RGVTKKZW6GJDRAFGUCS", "length": 11559, "nlines": 136, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "अंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट - News Live Marathi", "raw_content": "\nअंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट\nNewslive मराठी-इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावाला आज (रविवारी) पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भेट दिली.\nया भेटीत त्यांनी गावातील नवीन रस्ते आणि इतर विकासकामांविषयी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, पत्रकार व गावकऱ्यांशी चर्चा केली.\nदरम्यान, गावातील विकासकामे तात्काळ मंजूर करावे, यासाठी गावकऱ्यांच्य�� वतीने पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले.\nजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे यांनी घेतली बैठक\nबारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी\nएसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी\nनागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nभाजप सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये\nNewslive मराठी- शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी देण्यासह कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा भाजप सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रूपये पाठवण्याच्या विचारात आहे. ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा २६ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून दोन वेळेस प्रति एकर ४००० […]\nचंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका; ५० वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही\nसर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवताना आरक्षणाच्या अमलबजावणीस तूर्तास स्थगिती दिली. त्यामुळे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुढे आला आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला […]\nचंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान\nNewslive मराठी – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते. सरकारनं दुष्काळासंदर्भात केलेल्या कामांसंबंधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. त्यासाठी कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे. मग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असं पाटलांनी म्हटलं. तसंच, दुष्काळाचा फायदा […]\nजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे यांनी घेतली बैठक\nबाबीर देवस्थान येथे भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nखासदार नवनीत राणा यांनी कोरोनाची लढाई जिंकली; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nविद्यार्थ्यांच्या बरोबर आता प्राध्यापकांनाही नकोय परीक्षा\nबहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/02/blog-post_46.html", "date_download": "2020-09-24T17:45:17Z", "digest": "sha1:ZKNY6JOZDGCJGLRREVZAVVAVSPNA3OJQ", "length": 17856, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "संरक्षणदलात नारीशक्तीचा विजय - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome General संरक्षणदलात नारीशक्तीचा विजय\nसंरक्षण विभागाच्या तिन्ही दलांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असणार्‍या पुरुष अधिकार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी बघता आणि काम करण्याची पुरुषप्रधान मानसिकता बघता महिला अधिकार्‍यांनी दिलेले आदेश पाळण्याची त्यांची मानसिकता नाही आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. तसेच महिलांच्या शारीरिक आणि मानसिक पातळीवरील मर्यादा बघता, त्यांना संरक्षण क्षेत्रातल्या वरिष्ठ पदावर नेमले जात नाही, असा तथ्यहीन व तकलादू युक्तीवाद करणार्‍या केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिली. प्रशासकीय इच्छाशक्ती असेल आणि सरकारने आपली मानसिकता बदलली तर सैन्यात वरिष्ठ पदांवर ��हिलांची नियुक्ती होऊ शकते, अशा शब्दात सुनावत लष्करातील सर्व महिला अधिकार्‍यांना तीन महिन्यांच्या आत कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, असे आदेश केंद्र सरकारला देत सर्वोच्च न्यायालयाने लष्करातील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीमध्ये असलेला लिंगभेद दूर होण्यासाठीचा मार्ग प्रशस्त केला.\nकेवळ महिला आहेत म्हणून डावलणे चुकीचेच\nचुल आणि मुलं मध्ये रमणार्‍या महिलांनी २१ व्या शतकात स्वकर्तृत्त्वावर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आता त्यांच्या हाती केवळ दुचाकी, चारचाकीचेेंच नव्हे तर विमान, हेलीकॉप्टर व फायटर विमानांची कमान देखील आले आहे. इतकेच काय तर अवकाश यानापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आज जगात कोणतेच क्षेत्र राहिलेले नाही जेथे नारीशक्तीचा डंका वाजलेला नाही. असे असतांना भारतिय सैन्य दलात त्यांना कायमस्वरुपी पद आणि वरिष्ठ दर्जा दिला जात नव्हता. जर त्या कर्तृत्त्वान नसत्या तर त्यांना इतकी मोठी जबाबदारी न देण्याचे कारण समजता येणारे होते मात्र त्या केवळ महिला आहेत म्हणून त्यांना डावलणे चुकीचेच आहे. भारतीय संरक्षण दलात १९९२ पासून महिला अधिकार्‍यांच्या नेमणुका सुरु झाल्या. हवाई दलात त्यांना लढाऊ भूमिका देण्यात आल्या. लढाऊ वैमानिक म्हणून त्या युद्धक्षेत्रात कामगिरीही बजावत आहेत. नौदल आणि हवाई दलात महिला अधिकारी लढाऊ सेवा बजावत असल्या तरी सैन्यदल याला अपवाद आहे. लष्करात महिला डॉक्टर, नर्स, इंजीनिअर, सिग्नल यंत्रणा सांभाळणार्‍या, वकील आणि प्रशासकीय पदावर काम करत आहेत. मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीवर सेवा बजावण्याचा मुद्दा नेहमीच चर्चेचा राहीला आहे.\nलष्करात महिलांना नेतृत्व देण्याविषयी नकारात्मक भूमिका\n२०१९ च्या आकडेवारीनुसार जगातले दुसर्‍या क्रमांकाचे सैन्य असलेल्या भारतीय लष्करात महिलांचा टक्का केवळ ३.८ टक्के इतकाच आहे. तर हवाई दलात १३ टक्के आणि नौदलात ६टक्के महिला आहेत. सैन्य दलात ४० हजारांच्या वर पुरूष अधिकारी आहेत. तर महिला अधिकार्‍यांची संख्या जेमतेम दीड हजार आहे. एकीकडे पुरुष-महिला समानतेच्या गप्पा मारताना लष्करात महिला अधिकार्‍यांवर होत असलेला अन्याय दुर होण्यासाठी मोठा कालावधी लागला. त्यासाठीही न्यायालयील लढाई लढावी लागली संरक्षण मंत्रालयाविरोधात दाखल झालेल्या एका खटल्यात दिल्ली उच्च न्या��ालयाने २०१० साली निकाल देताना लष्करातील महिला अधिकार्‍यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. शॉर्ट सर्व्हिस कमिशनअंतर्गत लष्करात दाखल होणार्‍या महिलांना १४ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पुरुषांप्रमाणे कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी, असे त्यावेळी निकालात म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते. लष्करात कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी करणार्‍या महिला अधिकार्‍यांच्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या पीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलेच आणि लष्करात महिलांना नेतृत्व देण्याविषयी नकारात्मक भूमिका घेणार्‍या केंद्र सरकारलाही फटकारले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारला नऊ वर्षे लागली. मार्च २०१९ नंतर हे धोरण अंमलात आणले जाईल. मार्च २०१९ नंतर लष्करात १४ वर्षांची सेवा पूर्ण करणार्‍या महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाईल, असे केंद्र सरकारच्या धोरणात म्हटले होते.\nसमानता आणि लैंगिक न्याय मार्गदर्शक ठरेल\nलष्करात महिलांचा सहभाग ही प्रगतीची प्रक्रिया असून, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती नसल्यामुळे केंद्र सरकारला तो कृतीत आणता आला असता, अशी टीका सर्वोच्च न्यायालयाने केली. महिला अधिकार्‍यांना प्रमुख पदे देण्यास कोणताही अडथळा असू नये. यापूर्वी अनेक महिला अधिकार्‍यांनी देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, त्यामुळे सरकारने त्यांच्या मनोवृत्तीत बदल करून लष्करातील लिंगभेद दूर करावा, अशी कडक सूचना न्यायालयाने केंद्र सरकारला केली. महिला अधिकार्‍यांचा सेवा कालावधी कितीही असला तरी त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती तीन महिन्यांच्या आत द्यावी, असे आदेश देतांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र महिला अधिकारी, जवानांना तैनात न करण्याचे धोरण मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले असून, त्यात आपण बदल करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आता या ‘सर्वोच्च’ निकालानंतर महिलांना न्याय मिळाला असला तरी यानिमित्ताने सरकार व प्रशासनात पुरुषी मानसिकता किती खोलवर रुजली आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. लष्करातील पुरुषांना म��िला अधिकार्‍यांनी दिलेले आदेश पाळण्याची मानसिकता नाही आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलेले नाही, हा युक्तीवाद अत्यंत दुर्दव्यीच म्हणावा लागेल. लष्करातील ३० टक्के महिला संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये तैनात आहेत. त्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीला दिलेला नकार हा साचेबद्ध पूर्वग्रहांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. महिला पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतात. त्यामुळे लष्करात खरी समानता आणावी लागेल. सैन्यात महिलांचा सहभागासाठी सर्व नागरिकांना संधीची समानता आणि लैंगिक न्याय मार्गदर्शक ठरेल. महिला लष्करी अधिकार्‍यांनी देशाचा गौरव वाढविला हे विसरुन चालणार नाही. आज जगभरात महिला अधिकारी प्रत्यक्ष युद्धभूमीवर सेवा बजावत आहेत. डझनभराहून जास्त राष्ट्रांनी महिलांवर लढाऊ कामगिरी सोपवली आहे. २०१३ साली अमेरिकेत महिला जवान अधिकृतपणे कॉम्बॅट पदांसाठी पात्र ठरल्या तेव्हा याकडे स्त्री-पुरूष समानतेच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून बघण्यात आले. २०१८ साली युकेनेही युद्धभूमीवर महिला जवानांवर असलेली बंदी उठवली होती. त्यावेळीही मोठा वाद झाला होता. आता भारतीय लष्कारही महिला व पुरुष असा भेदभाव दुर होण्यास निश्‍चितपणे मदत होईल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/nine-indian-residential-disappearance-and-one-injured-in-new-zealand-attack/articleshow/68430031.cms", "date_download": "2020-09-24T19:26:15Z", "digest": "sha1:25YWNZQKUWFP6J2UHEVLFBKARVFAQRA2", "length": 12580, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nन्यूझीलंडमधील हल्ल्यात १ भारतीय जखमी, ९ बेपत्ता\nन्यूझीलंडच्या साऊथ आयलँडवरील ख्राइस्ट चर्च शहरात आज सकाळी दोन मशिदींमध्ये अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ४९ जण ठार, तर २० हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेत ९ भारतीय बेपत्ता असून, हैदराबाद येथील एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.\nन्यूझीलंडमध्ये मशिदीवर हल्ला: हैदराबादचा नागरिक जखमी\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूझीलंडच्या साऊथ आयलँडवरील ख्राइस्ट चर्च शहरात आज सकाळी दोन मशिदींमध्ये अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ४९ जण ठार, तर २० हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेत ९ भारतीय बेपत्ता असून, हैदराबाद येथील एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.\nन्यूझीलंडमधील हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट भारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त संजीव कोहली यांनी केले आहे. त्याचबरोबर या घटनेत ९ भारतीय बेपत्ता असून, हैदराबाद येथील एक नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती संजीव कोहली यांनी ट्विट करून दिली आहे.\nहल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय व्यक्तिचे नाव अहमद इक्बाल जहांगीर असल्याची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबाबत तीव्र शोक व्यक्त केला असून, दहशतवादी कारवाई आणि त्याला छुप्या पद्धतीने पाठिंबा देण्याऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCoronavirus updates करोना साइड इफेक्टसवर भांग गुणकारी\nCoronavirus vaccine करोनावर नाकावाटे देणार लस; भारतात '...\nCoronavirus updatesकाय सांगता.. करोनाविरोधात डेंग्यू ठर...\n ७३ देशांमध्ये करोनाबाधितांमध्ये वाढ; थंडीच्या चा...\nCoronavirus vaccine एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा\nन्यूझीलंडः हल्ल्याचे केले फेसबुक लाइव्ह महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसंजीव कोहली भारतीय बेपत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंड हल्ला one injured nine indians disappearance New Zealand attack\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T18:13:10Z", "digest": "sha1:IIPD5XUKREYTIKHV6XQFVEF27EO33CH7", "length": 5761, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्सांद्र अन्युकोव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\n(ऍलेक्सांड्र अन्यूकोवा या पानावरून पुनर्निर्देशित)\n२८ सप्टेंबर, १९८२ (1982-09-28) (वय: ३७)\nएफ.सी. ��ेनित सेंट पीटर्सबर्ग\nएफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा\nएफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ७१ (३)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २२ इ.स. २००७.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून ७, इ.स. २००८\nअलेक्सांद्र अन्युकोव्ह (रशियन: Александр Геннадьевич Анюков) हा एक रशियन फुटबॉलपटू आहे.\nइ.स. १९८२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shocking-vijay-mallya-case-documents-missing-supreme-court-adjourns-august-20/", "date_download": "2020-09-24T16:43:26Z", "digest": "sha1:37IUZFU36OKBRMEOYOSZAKAJYU4TEQLY", "length": 17741, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे 'गायब', सुप्रीम कोर्टानं टाळली सुनावणी | shocking vijay mallya case documents missing supreme court adjourns august 20 | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nविजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे ‘गायब’, सुप्रीम कोर्टानं टाळली सुनावणी\nविजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे ‘गायब’, सुप्रीम कोर्टानं टाळली सुनावणी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयात आज बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये प्रसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या प्रकरणी सुनावणी होणार होती. पण त्याच्या खटला संदर्भातील कागदपत्रे गायब झाल्याने न्यायालयाने सुनावणी टाळली आहे.\n२०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यावरती मल्ल्याने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी होणार होती. मात्र, केससंदर्भातील कागदपत्रे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयान��� ही सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. तीन वर्षांपूर्वी मल्ल्याने ही याचिका दाखल केली आहे.\nन्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जात मल्ल्याने त्याची संपत्ती कुटूंबीयांच्या नावे केली होती. या प्रकरणी मल्ल्याने याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपल्याच रजिस्ट्री अधिकाऱ्यांची ही याचिका अद्याप न्यायालयासमोर का आली नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची नावे सुद्धा विचारली होती. दरम्यान, आता या याचिकेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.\n९ हजार कोटींचा लावला चुना\nकिंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर देशातील १७ बँकांचे ९००० कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कर्ज न फेडताच तो भारतातून पळून गेला होता. ३ मार्च २०१६ मध्ये मल्ल्यानं भारत सोडून ब्रिटनमध्ये पलायन केलं होतं. १४ मे २०२० रोजी इंग्लंडनं मल्ल्याचा भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nवैद्यकीय सुविधांच्या अंदाजासाठी ‘कोरोना’ रुग्णांची माहिती 3 प्रकारात मिळावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे\nखूनासह गंभीर गुन्हयात वर्षभरापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे नुकसान,…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी संदर्भातील नियम केले…\n”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट इंडिया कंपनी’सारखं…\nशेअर बाजारामधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी रूपयांचं झालं नुकसान, जाणून…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह,…\nTRAI च्या नव्या मार्गदर्शक सूचना, योजनेबाबत ग्राहकांची…\nपहिल्या टी-20 विश्वचषक विजयाची 13 वर्षे \nरशियाची ‘कोरोना’ लस दिल्यानंतर 7 मध्ये एका…\nइयत्ता 5 वी चा वर्ग प्राथमिकला सलग्न केल्यावर काय होईल…\n‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांनी फिरवली…\nSmoking Risk : कधीकधी धूम्रपान करणार्‍यांनाही स्ट्रोकचा धोका\nराज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव \nआरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटनांच्��ा वतीने राज्य सरकार…\n नाष्ट्यात खा पोहे, होतील ‘हे’…\nदह्याच्या फेशियलचे होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे…\nपावसाळ्यात ‘या’ 10 चुका चुकून देखील करू नका…\nचिमुकल्यांची काळजी घेताना ‘या’ 4 चुका नक्की टाळा…\nजाणून घ्या : त्रिफळा आणि त्याच्यापासून होणारे हे 8…\nकीडे चावल्यानं होऊ शकतो खुप धोका, ‘या’ 4…\n‘कोरोना’ला अटकाव, लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील…\nआंघोळ करताना करु नका ‘या’ 5 चुका, अन्यथा त्वचेचे…\nसुशांत सिंह राजपूतची शेवटची इंस्टाग्रामची स्टोरी दिशा…\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nबिग बॉस 13 ची स्पर्धक रश्मी देसाईने शेयर केले ग्लॅमरस फोटो,…\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर बनवला जाणार सिनेमा,…\nशरीरावरील स्ट्रेच मार्क्सपासून ‘मुक्ती’ देतील…\nभाजपा सेवा सप्ताह आतून संघटन व्हावे : आ. राम पाटील रातोळीकर\nGold Rate Today : रेकॉर्ड स्तरावरून सोन्याच्या दरात 6000…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला…\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी…\n”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर जाहीर केले आकडे\nलोकसभेत सरकारनं सांगितले कोणत्या वयाचे किती लोक कोणती नशा करतात, जाणून…\nPune : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, महिला पोलिस हवालदाराचा फ्लॅट फोडला\n‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांमध्ये सलग 5 व्या दिवशी घट,…\nFace Yoga : काय आहे फेस योग जाणून घ्या खास 6 टिप्स आणि 8 फायदे\nमहामारी संपल्यानंतर सुद्धा घरातून काम करण्याची व्यवस्था सुरू राहिल : प्रस��द्ध उद्योगपती बिल गेट्स\nआता रेशनकार्ड अपडेट करण्यासाठी द्यावे लागतील ‘इतके’ पैसे, जाणून घ्या\nआयुष्मान भारत योजना : आतापर्यंत 1.26 कोटी लोकांना मिळाला ‘लाभ’, तुम्हाला देखील ‘या’ पद्धतीनं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/peruvian-cultivation-made-in-israeli-manner-2-lakhs-earned-from-two-acres/", "date_download": "2020-09-24T18:22:19Z", "digest": "sha1:DR4M2F5WHR4SJDVIQPLC2WRFXFIST4Q2", "length": 12214, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "इस्राईल पद्धतीने केली पेरू लागवड; दोन एकरांतून कमावले ३६ लाख", "raw_content": "\nइस्राईल पद्धतीने केली पेरू लागवड; दोन एकरांतून कमावले ३६ लाख\nशेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. अनेक नाविन्यपूर्ण व भक्कम उपाययोजनांतून हा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे.\nसाधासुधा नाही हा तर महाघोटाळा; घोटाळा करताना मृत शेतकऱ्यालाही सोडलं नाही\nपण गेल्या कघी दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे शेतकरी हा नेहमी अडचणीत सापडतो. निसर्गाची वारंवार हुलकावणी , शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे खचून जातो. पण यातून सावरून एका शेतकऱ्याने तब्बल ३६ लाखांचे पेरू पिकाचे उत्पादन घेतले आहे. बार्शी तालुक्यातील कुसळंबपासून चार किलोमीटरवर वाणेवाडी हे गाव आहे. तेथील हा शेतकरी आहे. खंडेराव दत्तात्रेय लवांड असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. गावातील संपूर्ण शेतकऱ्यांचा कल हा सीताफळ लागवडीकडे आहे. परंतु खंडेराव लवांड यांनी आपल्या पत्नी जयश्रीच्या मदतीने शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. खंडेराव लवांड यांनी सीताफळाला फाटा देत दोन एकरांत थाई वाणाच्या पेरुची लागवड केली व या लागवडीतून त्यांनी एकरी १८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.\nआता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात\nपण या पिकासाठी त्यांनी सर्वात प्रथम सात किलोमीटर अंतरावर बाभळगाव येथील विहिरीतून पाईपलाईन करुन पाण्याची व्यवस्था केली. खंडेराव लवांड यांनी शासनाचे कोणतेही अनुदान न घेता दोन वर्षांपूर्वी या पिकाची लागवड केली. यात त्यांना खूप मोठे यश मिळाले. त्यांनी पहिल्याच वर्षी एकरी सहा लाखांचे उत्पादन मिळवले. त्यांना अतिशय कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात सीताफळापेक्षाही दुपटीने उत्पादन मिळाले.\nशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र\nया लागवडीसाठी त्यांचे ५० हजार हे मशागत आणि फवारण्यांसाठी तर ५० हजार रुपये मजुरीवर खर्ची झाले. तसेच त्यांनी सांगितले की पेरूच्या झाडांना कॅल्शियम पोटॅश मायक्रोन्यूबची आवश्यकता असते. या पेरूच्या बागेवर भुरी व मिलीबग हे रोग पसरतात. या फळात बिया नरम असतात हे या फळाचे वैशिष्ट्य. पेरूचे वरील आवरण जाड असल्याने हे फळ काढणीनंतर जवळपास २० दिवस टिकून राहते. तसेच त्यात गराचे प्रमाण जास्त असून, चवीला अतिशय गोड आहे. या पेरुची विक्रीही सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे.\nराज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समित्या; एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता – शिक्षणमंत्री\nतसेच मात्र एका एकरावरील लागवडीला सरासरी एक लाख रुपये खर्च आला. त्र्याचप्रमाणे ही पेरूची लागवड कशी करावी हे ही त्यांनी सांगितले आहे. दोन ओळींमधील अंतर दहा फूट तर दोन झाडांमधील अंतर पाच फूट राखून पेरुची लागवड केली. एका एकरात ८०० रोपे लावली. ही सर्व लागवड इस्राईल पद्धतीने केली. त्यांनी दोन एकरांत १६०० रोपे लावली. केवळ सहा महिन्यांतच फळधारणा होण्यास सुरुवात झाली. झाडं एक वर्षाची झाली आणि प्रत्येक झाडाला ४० ते ४५ किलो उत्पादन निघाले. दुसऱ्याच वर्षी प्रत्येक झाडाला किमान १०० किलो माल निघाला. सुरुवातीला दर ६० रुपये असा मिळाला.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे मानसिक नैराश्य, 24.7 टक्के शेतकरी नैराश्यग्रस्त\nशेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; मोदी सरकारचा मोठा निर्णय ,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nमुख्य बातम्या • राजकारण\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\nराज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामेच नाही\nमुख्य बातम्या • राजकारण\nपंचनामे झाले नाही तर शेतकरी सापडेल संकटात – इंद्रनिल नाईक\nआरोग्य • मुख्य बातम्या\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/health/identify-the-symptoms-before-the-heart-attack/articleshow/72065222.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T18:36:00Z", "digest": "sha1:BBGF7JD4GWY2JGI23NKK7HRRJ3DECI5K", "length": 16075, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहृदयविकाराचे प्रमुख लक्षण म्हणजे छातीत दुखणे. हृदयाच्या स्नायूंना आवश्यक रक्त, प्राणवायूचा पुरवठा होत नसेल, तर हे लक्षण दिसून येते. छातीत दुखणे, जडपणा वाटणे, गच्च वाटणे, आवळल्यासारखे वाटणे, अस्वस्थपणा वाटणे, गुदमरल्याची भावना होणे, दम लागणे,\nडॉ. आनंद संचेती, हृदयशल्यक्रियातज्ज्ञ, नागपूर\nहृदयविकाराचे प्रमुख लक्षण म्हणजे छातीत दुखणे. हृदयाच्या स्नायूंना आवश्यक रक्त, प्राणवायूचा पुरवठा होत नसेल, तर हे लक्षण दिसून येते. छातीत दुखणे, जडपणा वाटणे, गच्च वाटणे, आवळल्यासारखे वाटणे, अस्वस्थपणा वाटणे, गुदमरल्याची भावना होणे, दम लागणे, खांदे दुखणे, दंड आणि पूर्ण हात दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, खालच्या जबड्याकडे सरकल्यासारखे वाटणे अशीही लक्षणे दिसतात. हृदयविकारात घाम येतो, छातीतून आरपार पाठीपर्यंत दुखते, चक्कर येते, जळजळ वाटते. अशावेळी डॉक्टरांना भेटा. त्यांचा सल्ला घ्या. डॉक्टांनी सांगितलेली औषधे न चुकता घ्या. छातीत दुखल्यास थोडे थांबा. वेगाने चालणे टाळा. १५ मिनिटांपर्यंत दुखणे थांबले नाही तर डॉक्टरांना गाठा.\nहृदयविकाराचा झटका : अरुंद रक्तवाहिन्यांतून जाणाऱ्या रक्तात गुठळी तयार होते. त्यामुळे रक्तप्रवाह ���ूर्णपणे बंद झाला तर पुढील भागास प्राणवायू मिळत नाही. तेथील स्नायू मृत होतात. याला हृदयविकाराचा झटका म्हणतात. याची लक्षणे आधी वर्णन केल्याप्रमाणेच असतात. परंतु तीव्र असतात. यात पोटात वेगळाच त्रास जाणवतो. बराच घाम येतो. छातीत अस्वस्थ वाटते. गच्चपणा वाढत जातो. मोठ्या प्रमाणावर चक्कर येते. मानेत, खालच्या जबड्याकडे दुखणे वाढते. वेदना तीव्र असतात. ही लक्षणे १० मिनिटांत कमी झाली नाहीत, तर तत्काळ डॉक्टरांकडे जावे.\nनियमित तपासण्या करा : लक्षणे पाहता डॉक्टर काही तपासण्या करायला सांगू शकतात. त्यामुळे हृदयविकाराचे निदान निश्चित होते. उपचारांची दिशा ठरविता येते. यात बरेचदा छातीचा एक्स-रे, रक्ताच्या काही तपासण्या असतात. ईसीजी केला जातो. त्यातून हृदयाच्या स्नायूंना दुखापत झाली का, ते समजते. काहींना ईको कार्डिओग्राम करावा लागतो. या तपासणीमुळे हृदयाची अंतर्गत रचना प्रत्यक्ष पडद्यावर पाहता येते. हृदयातील कप्पे, झडपा, हृदयाची हालचाल आणि हृदयाअंतर्गत रक्ताभिसरण दिसते. बरेचदा त्रास जास्त असेल तर डाव्या कुशीवर थोडे तिरपे झोपवून तपासणी केली जाते.\nशल्यक्रियेपूर्वीच्या तपासण्या : यासाठी ट्रेडमील टेस्ट घेण्यात येते. यात ट्रेडमीलवर जाण्यापूर्वी एक ईसीजी काढला जातो व श्रम झाल्यानंतर दुसरा ईसीजी केला जातो. ही चाचणी नॉर्मल आली तर सहसा तुम्हाला हृदय रक्तवाहिन्यांचा विकार नाही असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. पण हे १०० टक्के खरे नाही. काही जणांना ही चाचणी नॉर्मल असूनही हृदय रक्तवाहिनी विकास असू शकतो. आणखी एका चाचणीत शरीरात इंजेक्शन दिले जाते. त्याला Invasive Test किंवा भेदी चाचणी म्हणतात. थॅलियन स्कॅनचीही काही जणांना गरज भासते. ही टीएमटीसारखीच चाचणी असते. फरक इतकाच की, यात व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी एक विशिष्ट पदार्थ इंजेक्शनद्वारे शरीरात सोडला जातो. बरेचदा ही तपासणी अनावश्यक, निरुपयोगी ठरते. फार कमी वेळा ती निर्णायक ठरते. कोरोनरी अॅन्जीओग्राफीही केली जाते. ही चाचणी हृदयविकारासाठी निर्णायक आहे. यासाठी १२ ते २४ तास दवाखान्यात राहावे लागते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणख�� वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवेळेतच ओळखा करोनाची लक्षणे...\nमुतखडा : उपचार आणि प्रतिबंध...\nकरोनाचा सामना करताना काय चुकतंय\nआरोग्यमंत्र : प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास...\nहृदय : शरीरात रक्तप्रवाह करणारा पम्प महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nनाशिकशेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T19:26:04Z", "digest": "sha1:55XO6I47E26M6WN4AGSWH3J4SLGHC6GR", "length": 7716, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कळवा - विकिपीडिया", "raw_content": "\nकळवा हे ठाणे शहरातील एक नगर असले तरी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाते. कळ��्यात ई.सन् १९८३ पर्यंत ग्रामपंचायत होती नंतर ती ठाणे महानगर पालिकेत विलीन झाली. ईथे मूळ कुळांची आडणावे गायकर, साळवी, म्हात्रे, पाटिल, केणी, लासे अशी आहेत. येथे कळवा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक आहे.\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nकुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहीम · महालक्ष्मी · मरीन लाईन्स · चर्चगेट · चर्नी रोड · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · एल्फिन्स्टन रोड · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर\nपूर्व मुंबई उपनगर परिसर\nमुलुंड · नाहूर · भांडुप · कांजुरमार्ग · घाटकोपर · विक्रोळी · कुर्ला · विद्याविहार · चेंबूर · शीव · अणुशक्ती नगर · मानखुर्द · पवई · तुर्भे · धारावी · माहुल\nपश्चिम मुंबई उपनगर परिसर\nअंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रूझ · विले पार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ · माटुंगा\nवाशी · नेरूळ-सीवूड्स · घणसोली · कोपरखैराणे · सानपाडा · तुर्भे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · रबाळे · नवीन पनवेल · ऐरोली · जुईनगर · मानसरोवर (नवी मुंबई) · कळंबोली · खांदेश्वर · कामोठे\nघोडबंदर रोड · मुंब्रा · कळवा · गावंड बाग · वागळे इस्टेट · कोपरी · वसंत विहार\nमीरा रोड · भाईंदर\nकल्याण · डोंबिवली · मोहोने · टिटवाळा\nनायगांव · वसई · वसई रोड · नवघर · माणिकपूर · नालासोपारा · विरार\nअंबरनाथ · बदलापूर · कर्जत · खोपोली · माथेरान · पनवेल · उरण · पेण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१७ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्र���डमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/crime-heartbreaker-husband-and-wife-stoned-death-married-1-year-ago/", "date_download": "2020-09-24T18:06:31Z", "digest": "sha1:RBP5PE5AXNPMP4GCNXEOGUMGS2QYUWCU", "length": 16977, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "हृदयद्रावक! पती-पत्नीची दगडाने ठेचून हत्या, 1 वर्षापूर्वी झालं होतं लग्न | crime heart breaker husband and wife stoned death married 1 year ago", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\n पती-पत्नीची दगडाने ठेचून हत्या, 1 वर्षापूर्वी झालं होतं लग्न\n पती-पत्नीची दगडाने ठेचून हत्या, 1 वर्षापूर्वी झालं होतं लग्न\nकानपूर : येथील रेलबाजार लोको मैदानावर सोमवारी पहाटे एक अतिशय निर्घृण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एक तरूण दाम्पत्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात दशहतीचे वातावरण पसरले आहे.\nरेल्वेमध्ये रंगकाम करणारे आणि मुळ केरळातील बस्ती येथील रहिवाशी असारे रामदीन लोको ग्राउंडमध्ये बांधलेल्या क्वार्टरमध्ये अनेक वर्षांपासून राहात आहेत. त्यांचा मुलगा विष्णू (23) आणि सून शालू (22) हेदेखील रेल्वे मैदानाच्या स्टेशनरी क्वार्टरमध्ये राहात होते. त्यांचे इतर कुटुंब श्यामनगरमधील रामपुरम येथे भाड्याने राहते.\nरामदिन यांचा मुलगा विष्णू याने एक वर्षापूर्वी शालूशी विवाह केला होता. शालूचा हा दुसरा विवाह आहे. ती पहिल्या नवर्‍याला सोडून माहेरात मुनशिपुरवा बाबूपुरवा येथे राहत होती. त्यानंतर तिने विष्णूशी विवाह केला. विष्णू हादेखील रंगकाम करत होता.\nविष्णू आणि शालू या पती-पत्नीचा अज्ञात व्यक्तीने अतिशय निर्दयीपणे खून केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. हल्लेखोरांनी विष्णूच्या डोक्यात दगड घालून त्यास ठार केले तर शालूचा गळा दाबून तिला मारण्यात आले आहे. शालूचे कपडे आणि घरातील वस्तू अस्तावस्त पडल्या होत्या.\nघटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत शालूच्या अंगावरील दागिने तसेच असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरोडेखोरांनी त्यांना मारले असेल तर त्यांनी दागिने का पळवले नाहीत, अ��ा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. त्यामुळे पोलिस अन्य दृष्टीकोनातून सुद्धा तपास करत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n राज्यात गेल्या 24 तासात 10221 जण झाले ‘कोरोना’मुक्त\nनव्या ‘उच्चांकी’वर पोहचले सोन्याचे दर तर चांदीमध्ये देखील तेजी, जाणून घ्या आजचे भाव\nLCB पथकाची कारवाई : जबरी चोर्‍या करणारा आरोपी अटकेत\nPune : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, महिला पोलिस हवालदाराचा फ्लॅट फोडला\nचाकण : पोलीस ठाण्यातच तरुणीचा विष पिण्याचा प्रयत्न, केला पोलिसांवर गंभीर आरोप\n दारुड्या बापानंच आपल्या मुलाला 5 लाखात तृतीयपंथीयाला विकलं\nPune : दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू\n गर्भामध्ये ‘मुलगा’ आहे की ‘मुलगी’ माहिती करून…\nPune : लग्नाला नकार दिल्यानंतरही तरुणीचा पाठलाग करून विनयभंग\nसुमारे 1 अरब भारतीय होऊ शकतात ‘कोरोना’ व्हायरस…\nIPL 2020 : रोहित शर्मानं मोडलं MS धोनीचा हा अनोखा…\nVivo नं लॉन्च केलं आपलं पहिलं स्मार्टवॉच Vivo Watch हार्ट…\nरुग्णाचा जीव होता मुठीत तर रुग्णवाहिका वाट पाहत होती…\n अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली…\n‘धनदांडग्या थकबाकीदारांना अभय, प्रामाणिक पुणेकरांना…\nपत्रकारांनी आरोग्य मंत्र्यांना दिले 50 लाख रुपयांचे विमा कवच…\nशेतकर्‍यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने दहशतवादी…\n‘हे’ पदार्थ खाल्ल्यास रात्रभर येणार नाही झोप \nपोटाची चरबी कमी करायचीय \nHemoglobin Diet Plan : हिमोग्लोबिनची कमतरता स्त्रियांसाठी…\n‘इथियोपिया’मध्ये रहस्यमय आजारांन प्रचंड खळबळ,…\nCOVID-19 : धूम्रपानामुळं ‘कोरोना’चा धोका कमी…\nतुम्हाला शरीरातील चरबी घटवायचिय \nडायबिटीजमुळे वाढतोय अकाली मृत्यूचा धोका\nबदललेल्या जीवनशैलीमुळे येऊ शकते ‘वंध्यत्व’ \nसारा अली खान बरोबर सुशांतनं पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा…\n‘रवी किशन गांजाचे झुरके मारायचा’\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nकुटुंबासह साजरा केला करीना कपूर खाननं तिचा बथर्ड,…\nमाझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत जळगावात 10 लाख नागरिकांची…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशार���\nआज Google डुडलवर झळकली भारतीय जलतरणपटू आरती साहा\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\nउद्यापासून धावणार दादर-सावंतवाडी ‘तुतारी’ एक्स्प्रेस \nचीनची पुन्हा झाली ‘पोलखोल’, मुद्दा बनविण्यासाठी व्हिडीओ…\n‘कोरोना’त एक कोटी मजुरांची पायी वारी \n मुंबईत 81% रुग्ण ‘कोरोना’मुक्त\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’चं सर्वेक्षण करताना शिक्षकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्याचा दावा,…\n दंड भरण्यासाठी आता ‘आरटीओ’चे खेटे नाहीत\nCoronavirus Pandemic : काय येणार्‍या काळामध्ये आणखी धोकादायक होईल कोरोना व्हायरस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/even-when-the-season-is-over-the-rains-continue/", "date_download": "2020-09-24T17:04:26Z", "digest": "sha1:OWIA2564RJYJ6E7MPRQSSVHO5KDYNFNP", "length": 6256, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हंगाम संपला तरीही पावसाचे धूमशान", "raw_content": "\nहंगाम संपला तरीही पावसाचे धूमशान\nसप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस कोसळला\nपुणे – पुणे शहरात यंदा पावसाचे निरनिराळे विक्रम पाहायला मिळत आहेत. या विक्रमांमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे पावसाचा अधिकृत हंगाम संपल्यानंतरही दोनशे मिलीमीटर पाऊस शहरात पडला आहे.\nयंदाचा पाऊस हा विक्रमीच ठरला आहे. सर्वप्रथम पावसाचे पुण्यात आगमन जूनच्या अखेरीस झाले ऐवढ्या उशिराने पावसाने आगमन होणे हा सुद्धा एक विक्रम होता. त्यानंतर जुलै मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. तीच स्थिती ऑगस्टमध्ये सुद्धा सरासरी पडणाऱ्या पावसाचा विक्रम मोडित काढला.\n���प्टेंबरमध्ये तर सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस कोसळला सप्टेंबर अखेरपर्यंत शहरात तब्बल 816 मिलीमीटर पाऊस पडला होता. हा सरासरीच्या तुलनेत तब्बल 355 मिलीमीटरने अधिक आहे. याशिवाय आणखी एक विक्रम म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त पाऊस पडण्याचा सुद्धा यंदाच्या मोसमात झाला आहे. काही तासांत शहरात 135 ते 140 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर 1,000 मिलीमीटरहून अधिक पावसाची सुद्धा नोंद झाली आहे.\n30 सप्टेंबरला तांत्रिकदृष्ट्या चार महिन्यांचा हंगाम संपला असताना 1100 मिलिमीटरहून अधिक आणि सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली.\nशहरावर पावसाचे सावट कायम\nशहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मागील पाच ते सहा दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. या महिन्यात आजपर्यंत 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरावर अजूनही पावसाचे सावट आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या पावसाने आता मात्र नागरिकांना हैराण केले आहे. पावसाच्या या विक्रमांपेक्षा आता त्याचा वैताग नागरिकांना जास्त सतावू लागला आहे.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे पालिकेची “करवसुली’ उणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/demand-dhanorkar-financial-assistance.html", "date_download": "2020-09-24T18:21:35Z", "digest": "sha1:5JSCR2F6TVNHADVP7O3QILHIYGQDYXNG", "length": 9657, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ऑटोचालक, काळीपिवळी चालकांना आर्थिक मदत देण्याची खासदार धानोरकरांची मागणी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर ऑटोचालक, काळीपिवळी चालकांना आर्थिक मदत देण्याची खासदार धानोरकरांची मागणी\nऑटोचालक, काळीपिवळी चालकांना आर्थिक मदत देण्याची खासदार धानोरकरांची मागणी\nचंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जग थांबले. सर्व उद्योग, वाहतूक बंद पडली. यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे वांदे झाले आहेत. जिल्ह्यात ऑटो, काळीपिवळी चालवून पोट भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा व्यवसाय आता बंद आहे. त्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व वाहतूक, दुकाने बंद पडले आहे. याचा फटका जिल्ह्यातील सर्व ऑटो चालक व काळीपीवळी चालक धारकांना बसलेला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत दिल्ली सरकारने एकस्तुत्य असा शासनिर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व नोंदणीकृत ऑटोचालक व काळीपिवळी चालक परवाना धारकांच्या कुटुंबीयांना ५ हजार आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत ऑटोचालक, काळीपीवळी चालकधारकांना ५ हजार आर्थिक मदत व धान्याची किट देण्यात यावी. जेणेकरून या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करणे सोईचे होईल, असेही खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्�� (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/576/", "date_download": "2020-09-24T17:41:11Z", "digest": "sha1:FZRY7GAJUSQ5TKLSHAIZFVA2G3M5U4OT", "length": 10047, "nlines": 80, "source_domain": "aajdinank.com", "title": "लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक दिवस , 04 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज - आज दिनांक", "raw_content": "\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठाकूर\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nलातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक दिवस , 04 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलातूर, दि. 1:- उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना साथरोगाने बाधित झालेल्या दोन रुग्णांनी केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे उपचार घेतले असून आज सायंकाळी त्या दोन रुग्णांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत रुग्णालय प्रशासनाने डिस्चार्ज देऊन घरी सोडले. तसेच आमदपुर येथील दोन रुग्णांना असे जिल्ह्यात एकूण चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रशासन, रुग्णालय प्रशासन यांनी कोरोना मुक्त झालेल्या 2 व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात आज 04 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला* अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, डॉक्टर शशिकांत देशपांडे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतिष हरिदास व इतर सर्व स्टाफ तसेच कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.यातील एक रुग्ण उदगीर तालुक्यात���ल हंगरगा येथील होता तर एक रुग्ण उदगीर शहरातील होता. उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून दोन रुग्णांना व खंडाळी तालुका अहमदपूर येथील दोन रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 65 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.\n← बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड -19 उपचारासाठी डॉक्टर,नर्सेस यांच्या सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश\nजालना जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत 30 जुनपर्यंत वाढ →\nजालना जिल्ह्यात 175 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nऔरंगाबाद मध्ये 1 ते 31 जूलै पर्यंत निर्बंध लागू, वाळूज परिसरात कर्फ्यू\nॲण्टीजेन टेस्टिंग, संस्थात्मक विलगीकरण वाढवावे – आरोग्य मंत्री राजेश टोपे\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठाकूर\nमुंबई, दि. 24: जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्याचे प्रस्तावित असून सर्व\nऔरंगाबाद जायकवाडी धरण पाऊस मराठवाडा\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nजालना पाऊस मराठवाडा शेती -कृषी\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/amruta-fadanvis-answers-bjp-leader-eknath-khadse-127711462.html", "date_download": "2020-09-24T19:05:12Z", "digest": "sha1:GSQ65B7ZQ3M7IJCCSG77SY6F5DF2L4OO", "length": 5478, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amruta Fadanvis answers Bjp Leader Eknath Khadse | 'तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे...' असे म्हणत अमृता फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमिसेस फडणवीसांचा खडसेंना टोला:'तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे...' असे म्हणत अमृता फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर\nअमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यावर पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या शाब्दीक वाद सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी थेट नाव घेत फडणवीसांवर आरोप लावले होते. यासोबतच त्यांनी अमृता फडणवीसांचाही उल्लेख करत निशाणा साधला होता. आता याला मिसेस फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.\nएकनाथ खडसे म्हणाले होते की, 'अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यावर पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का' असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. आता यावर अमृता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.\n'तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप कही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नाही सर्वांचे भले होवो ' असे म्हणत अमृता फडणवीसांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.\nखडसे म्हणाले होते की...\n'एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली, मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का असा सवाल खडसेंनी केला होता. ते पुढे म्हणाले होते की, समजा अमृता फडणवीसजी यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का असा सवाल खडसेंनी केला होता. ते पुढे म्हणाले होते की, समजा अमृता फडणवीसजी यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला असं होतें का किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला असं होतें का जशा त्या स्वतंत्र आहेत तशीच माझी पत्नीही आहे. असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडस��ंनी म्हटले होते.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23494", "date_download": "2020-09-24T18:32:15Z", "digest": "sha1:BXHFDIDPMLKS6Q5IFLMSZQ2TJITDS6AX", "length": 3894, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ग्रीटींग्स : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ग्रीटींग्स\nमराठी शुभेच्छापत्र स्पर्धा: रौप्यमहोत्सवी वर्ष\nमराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे.\nRead more about मराठी शुभेच्छापत्र स्पर्धा: रौप्यमहोत्सवी वर्ष\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-fear-of-false-complaints-from-women-one-of-them-tried-to-commit-suicide-by-cutting-his-hand-with-a-blade-181886/", "date_download": "2020-09-24T18:28:17Z", "digest": "sha1:IJMBR7ICJ5ZKOW5GPYK6JDVR3I2D27VP", "length": 5533, "nlines": 75, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : महिलेकडून खोट्या तक्रारीची भीती; एकाने केला ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न : Fear of false complaints from women; One of them tried to commit suicide by cutting his hand with a blade", "raw_content": "\nPune News : महिलेकडून खोट्या तक्रारीची भीती; एकाने केला ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न\nPune News : महिलेकडून खोट्या तक्रारीची भीती; एकाने केला ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न\nएमपीसी न्यूज – महिला आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करणार असल्याच्या भितीने एका व्यक्तीने ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास एरंडवणे येथील अलंकार पोलीस ठाण्यासमोर घडली.\nयाप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाविरोधात 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने एक महिला आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करणार असल्याच्या भितीने ब्लेडने डावा हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nअलंकार पोलीस अधिक तपास करत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChakan Crime : दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील दीड लाखांची रोकड बारा मिनिटात केली लंपास\nPune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी : रमेश बागवे\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T19:14:06Z", "digest": "sha1:BR65QVGGMQ77OPWZLSYXRKYF7YDWC2LP", "length": 4298, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्रिटिश दूरचित्रवाहिन्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ब्रिटिश दूरचित्रवाहिन्या\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/storm-in-the-united-states-disrupts-supply-of-2-lakh-homes-to-10-people-so-far/", "date_download": "2020-09-24T17:29:44Z", "digest": "sha1:WWZJ5JNRHCHFCGQ4IXXNH3QPLUWJWPSB", "length": 4583, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिकेत वादळामुळे 2 लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत ; आतापर्यंत 10 ठार", "raw_content": "\nअमेरिकेत वादळामुळे 2 लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत ; आतापर्यंत 10 ठार\nवॉशिंग्टन – दक्षिण अमेरिकेत शक्तिशाली वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. टेक्‍सास व डलासमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर 80 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. उ.कॅरोलिना, मिशिगन, मिसिसिपी व मेरीलॅंडमधील 1.70 लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला असून, 2500 हून अधिक उड्‌डाणे रद्द केलीत. हवामान विभागानुसार या वादळामुळे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व अटलांटातील 9 कोटी लोकांना फटका बसू शकतो.\nशिकागो, ह्यूस्टन, टेक्‍सास, पिट्‌सबर्ग व ओहियोसह डझनभर मुख्य विमानतळांनी उड्‌डाणे संचालन बंद केली आहेत. मिसिसिपी प्रशासनाच्या माहितीनुसार मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीसह जवळच्या शाळांचे 25 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत अडकले आहेत. तर 100 पेक्षा जास्त बेपत्ता झाल्याची शक्‍यता आहे.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mumbai-goa-highway-work-issue-konkan-sindhudurg-345043", "date_download": "2020-09-24T18:50:20Z", "digest": "sha1:BXVRUYWC3DT6AV7NYE3SA3KRIMG7NSK3", "length": 22246, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "स्थानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय, चौपदरीकरण पूर्णत्वाकडे, तरीही अस्पष्टता | eSakal", "raw_content": "\nस्थानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय, चौपदरीकरण पूर्णत्वाकडे, तरीही अस्पष्टता\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच एसटी महामंडळाने ठिकठिकाणी निवारे उभे केले होते. चौपदरीकरणावेळी हटविलेले थांबे आता आहेत का\nनांदगाव (सिंधुदुर्ग) - चौपदरीकरण काम अंतिम टप्प्यात असले तरी या मार्गावर बसथांबे कोठे आणि कसे असणार हे अद्याप अस्पष्ट आहे. बसथांबे स्थानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे याबाबतचे चित्र स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्‍त होत आहे.\nचौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर झाराप ते खारेपाटण या दरम्यान एकूण नवीन 28 बसथांबे आणि महामार्ग दुतर्फा 56 पिकअप शेड बांधली जाणार आहेत, अशी माहिती दिली होती; मात्र चौपदरीकरण काम अंतिम टप्प्यात असतानाही प्रवाशांची गैरसोय दिसत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय म��ामार्ग दुतर्फा स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच एसटी महामंडळाने ठिकठिकाणी निवारे उभे केले होते. चौपदरीकरणावेळी हटविलेले थांबे आता आहेत का\nखारेपाटण ते झाराप या दरम्यान 16 बस थांबे अधिकृत आहेत. तर स्थानिकांच्या मागणीनुसार 30 ठिकाणी विनंती थांबे होते. चौपदरीकरणात खारेपाटण ते झाराप दरम्यान 28 बस थांब्यांना मंजूरी दिली आहे. महामार्ग दुतर्फा 28 ठिकाणी हे थांबे असल्याने महामार्गाच्या उजवीकडे आणि डावीकडे मिळून 56 पिकअप शेड बांधली जाणार होती. झाराप ते खारेपाटण हद्दीतील चौपदरीकरण पूर्ण करण्याचे नियोजन ठेकेदार कंपन्यांनी चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर महामार्ग दुतर्फा नवीन 56 बस थांब्याची उभारणी होणार असल्याने सध्या ही कामे प्रगतीपथावर आहेत.\nखारेपाटण, नांदगाव, ओसरगाव, कसाल, बिबवणे, कुडाळ आणि झाराप गावांत प्रत्येकी 2 तर नडगिवे, वारगाव, तळेरे, कासार्डे, वागदे, सिंधुदुर्गनगरी, हुमरमळा, वेताळबांबार्डे, पावशी, हुंबरट, तेर्सेबांबार्डे या गावात प्रत्येकी एक थांबा असणार आहे. तर कणकवली शहरात तीन बस थांबे असणार आहेत. हे सर्व बस थांबे महामार्गाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असेल.\nसर्व बस थांब्याच्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत; मात्र सध्या तळगाव ते कलमठ टप्यात खारेपाटण रोमश्‍वर नगर, नडगिवे शेर्पे फाटा, वारगाव, वारगाव-उंडील मार्ग, साळीस्ते, तळेरे औदुंबरनगर, नांदगाव पावाचीवाडी, बेळणे, सावडाव फाटा या ठिकाणी बसस्टॉप उभारले असून यापुढे कलमठ ते झाराप टप्यात वागदे, ओसरगांव, कसाल, सिंधुदुर्गनगरी, हुमरमळा, वेताळबांबार्डे, तेर्सेबांबार्डे, बिबवणे, पावशी, कुडाळ आणि झारापपर्यंत सर्व बस थांबे महामार्गाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला थांब्याच्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत; मात्र अनेक ठिकाणी एका रात्रीत तयार केलेले सेवा रस्ते किती दिवस तग धरणार\nशिवाय कलमठ ते झाराप टप्यात महामार्गाशेजारील प्रत्येक गावच्या जुन्या बसस्टॉपप्रमाणे रचना आढळते; मात्र तळगाव ते कलमठ टप्यात याबाबत पूर्वीचे काही महत्त्वाचे बसस्टॉप वगळल्याची माहिती मिळत आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थ महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुन मागणीसाठी आग्रही दिसत आहेत; मात्र मंजूरी आहे तेच बसथांबे होणार, अशी माहिती ठेकेदारांकडून व हायवे अधिकारी देत असून; मात्र याबाबत उपाययोजना काय कराव्या असे ग्रामस्थांनी विचारले असता प्रस्ताव पाठवू, असे सांगत वेळ मारुन नेली जात आहे. यामुळे ग्रामस्थांचीही हेळसांड होत आहे.\nठेकेदार कंपनीने बनविलेले बस थांबे अपूरे पडत आहेत. यावरही हायवे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. यात सध्या नांदगाव तिठा, कासार्डे तिठ्यासह कणकवली व कुडाळ तालुक्‍यातील अनेक भागात आजही तात्पुरत्या बसस्टॉपची गैरसोय असल्याने नागरिकांना रस्त्यावरच उभे राहून एसटी व खासगी प्रवासी वाहनांची वाट पाहावी लागत आहेत. सध्या मिळालेल्या माहितीमध्ये कलमठ ते झाराप टप्यात बहुतांश भागातील बसस्टॉपचे प्रश्‍न मार्गी लागलेले असून मात्र त्या मानाने तळगाव ते कलमठ टप्यात बसस्टॉपचे प्रश्‍न मार्गी लागले नाहीत.\nअनेक ठिकाणी ओव्हर ब्रीज व बॉक्‍सवेल असल्याने याचा फटकाही प्रवाशांचा बसत असल्याने याबाबतही एसटी महामंडळ व हायवे प्राधिकरणाच्या बैठकीत योग्य निर्णयाची गरज आहे. सध्या वाहनांची मोठी वर्दळ महामार्गावर नसल्याने एसटी व प्रवासी वाहने मागच्या गाडीचा अंदाज घेत जुन्या बसस्टॉपवर थांबत आहेत; मात्र एकदा दोनही लेनची वाहतूक सुरु झाल्यावर नागरिकांना बसस्टॉप नसेल तर चालकाला गाडी थांबवता येणार नाही.\nकाही ठिकाणी थांबे नाहीत\nकलमठ ते झाराप टप्यात वागदेपासून ते पुढे झारापपर्यंत सर्वच ठिकाणी नवे बसस्टॉप उभारले आहेत तर काहींची कामे प्रगतीपथावर आहेत तर कलमठ, जानवली दोन, हुंबरट, नांदगाव दत्तमंदिर पाटीलवाडी, केंद्रशाळा नांदगाव, ओटाव फाटा, नांदगाव तिठा, कृषी चिकित्सालय असलदे तावडेवाडी, कासार्डे सरवणकरवाडी, ब्राम्हणवाडी, जांभूळवाडी, कासार्डे तिठा, तळेरे वाघाचीवाडी फाटा, नडगिवे बांबरवाडी, खारेपाटण वरचा स्टॉप, काझीवाडी, टाकेवाडी या भागात बसस्टॉप उभारणीची मागणी आहे.\nचौपदरीकरणाचा नामवंत कंपन्यांना कामाचा ठेका दिला आहे. राजापूर ते तळगाव व तळगाव ते कलमठ टप्यात लोखंडी बार व पत्रे वापरुन बसस्टॉप तयार केले आहेत तर कलमठ ते झाराप टप्यात चिरेबंदी व सिमेंट कॉक्रीटचे बसस्टॉप आहेत. यामुळे नेमके या टप्या दरम्यान कशा प्रकारे बसस्टॉप उभारणी करायची आहे याबबत संभ्रम आहे. सर्व बसस्टॉप चिरेबंदी व सिमेंट कॉक्रीटचे व्हावेत, सोबत हायमास्ट टॉवरही उभारावा आणि सोयिस्कर थांबे आणि सेवा रस्ते दर्जेदार असावेत, अशी मागणी आहे.\nसंपादन - राहुल पाटील\nस्प���्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउमेद कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्याची बचतगट समित्यांची मागणी\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी...\n\"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही\"\nसिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका...\nबाजूपट्ट्या खचल्याने भुईबावडा घाट \"डेंजर झोन'मध्ये\nवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : करूळ घाटरस्त्याला पर्यायी भुईबावडा घाटरस्त्याची बाजूपट्टी तीन ठिकाणी खचली आहे. रस्ताही खचण्याचा धोका आहे. कोरोनामुळे...\nकोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार\nकणकवली : कोकण रेल्वे मार्गावर दादर ते सावंतवाडीपर्यंत जाणारी तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार आहे. ही गाडी 31 ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळी...\nसिंधुदुर्गातील संसाधन केंद्राला अखेर आर्थिक हिस्सा\nओरोस (सिंधुदुर्ग) - नेरूरमध्ये (ता. कुडाळ) राज्य शासनाचा संसाधन केंद्र प्रकल्प उभा होत आहे. यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा...\nस्मशानभूमी कुडाळपुरतीच, इतरांना बंदी\nकुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरातील मुख्य स्मशानभूमीलगत मोठी वस्ती आहे. या स्मशानभूमीत शहरातील व्यक्‍ती सोडून इतर मृतदेह दहन करण्यास आमचा विरोध राहील,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kavthe-ekand-15-corona-patients-were-found-two-days-333176", "date_download": "2020-09-24T16:39:26Z", "digest": "sha1:G5L37QZBWS5DV5PSRT5552MXGGMCCKLP", "length": 14315, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "कवठे एकंदला दोन दिवसांत सापडले कोरोनाचे 15 रुग्ण | eSakal", "raw_content": "\nकवठे एकंदला दोन दिवसांत सापडले कोरोनाचे 15 रुग्ण\nकवठे एकं�� : येथे दोन दिवसांत कोरोनाचे पंधरा रुग्ण सापडले. पती-पत्नी, एक डॉक्‍टर असे बारा पुरुष व तीन महिला रुग्ण असे पंधरा जण पॉझिटिव्ह आले आहेत.\nकवठे एकंद : येथे दोन दिवसांत कोरोनाचे पंधरा रुग्ण सापडले. पती-पत्नी, एक डॉक्‍टर असे बारा पुरुष व तीन महिला रुग्ण असे पंधरा जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या रूग्णांमुळे परिसरात धास्ती निर्माण झाली आहे. गावातील रुग्ण वीस झाले. त्यापैकी एक जण कोरोनामुक्त होऊन कालच घरी परतला.\nकाल पॉझिटीव्ह आलेल्यांच्या संपर्क आलेल्या 66 जणांची आज अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आजपासून गावांत अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार पुढील दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nगावांत काल दुपारीच चौघांचा अहवाल आल्यानंतर तात्काळ त्यांना कोविड सेंटरला नेण्यात आले. आज दुपारी 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हे सर्वजण आधीच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कांतील होते. त्याचे स्वॅब शुक्रवारी घेतले होते.\nसंपर्कातील आणखी व्यक्तींचे स्वॅब घेणे सुरू आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. तासगावच्या तहसिलदार कल्पना ढवळे, तासगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपा बापट, तासगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. एस. सूर्यवंशी व चिंचणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग सोनवणे यांनी ही माहिती दिली. रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या शोधाचे काम सुरु आहे. गेले चार महिने कष्टाने केलेल्या उपायांमुळे गावात कोरोना आला नव्हता. आता सुरवात झाली आहे. आता तरी गावातील नागरिकांनी स्वतःची व कुंटुंबियांची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nजिल्ह्यात दिवसभरात विक्रमी २ हजार ३१० रूग्‍ण कोरोनामुक्त; नवे १ हजार १७६ बाधित\nनाशिक : ���ेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुक्‍त होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे बरे झालेल्‍या रूग्‍णांच्‍या...\n'कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला कंपनीत सामावून घ्यावे'; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनाशिक/सिडको : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा त्या परिवारातील किंवा त्या परिवाराने सुचविलेल्या...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nएसटी संवर्ग दाखला देण्याची धनगर समाजोन्नती मंडळाची मागणी\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) ; धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्या संवर्गाचे दाखले त्वरीत द्यावेत तसेच आदिवासींना लागू असलेल्या योजना...\nमराठा क्रांती मोर्चाचा तहसीलला घेराव, आंदोलकांनी दिल्या घोषणा\nबदनापूर (जि.जालना) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता.२४) बदनापूर तहसिल कार्यालयाला घेराव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/three-corona-positive-umadi-patients-jwellers-family-320049", "date_download": "2020-09-24T17:18:24Z", "digest": "sha1:B5CFHQ76YNEYM4EUSBCVQQEPCU6TBFMH", "length": 14518, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "उमदीत तीन कोरोना पॉजिटिव्ह; सराफी व्यापाराच्या कुटुंबातील रुग्ण | eSakal", "raw_content": "\nउमदीत तीन कोरोना पॉजिटिव्ह; सराफी व्यापाराच्या कुटुंबातील रुग्ण\nउमदी येथील एकुण कोरोणा रूग्ण संख्या तीन झाली आहे.\nउमदी ( ता. जत, जि. सांगली) : येथील सराफी व्यापाराच्या कुटुंबातील एकाचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला. गुरुवारी एकाचा तर शुक्रवारी 40 वर्षीय वडिलाचा आहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला आहे. उमदी येथील एकुण कोरोणा रूग्ण संख्या तीन झ���ली आहे.\nयेथील सराफ दुकानदारास कोरोणाची लागण झाली त्यानंतर एकाच कुटुंबातील तीघांचा अहवाल कोरोणा पॉंजिटिव्ह आला आहे. या सराफीचे दुकान कर्नाटक येथील चडचण येथे आहे. 7 जुलै रोजी सांगली येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना कोरोणाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोणा टेस्ट घेण्यात आली व अहवाल पॉजिटिव्ह आल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्या चालक व कुटुंबातील तीघाची टेस्ट केली असता त्यातील एकाचा अहवाल पॉजिटिव्ह आला तर सोबत आसणाऱ्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.\nत्यांच्या कुटुंबातील अणखी एकाला (वडीलांना) त्रास होत असल्याने कोरोणा तपासणी केली असता त्यांचा अहवाल देखील पॉंजिटिव्ह आला आहे. असे एकाच कुटुंबातील तीघाचे अहवाल कोरोणा पॉंजिटिव्ह आले आहेत. दक्षता म्हणून प्रशासनाने चडचण उमदी रस्ता व कोरोणाग्रस्त कुटुंबाचा भाग व दुकानचा भाग सील केला आहे. तसेच सील केलेल्या भागात ग्रामपंचायतीमार्फत सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.\nतसेच सबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम कॉरन्टाईन, तसेच गुड्डापुर येथे संस्था विलिनिकरण करण्यात आले असून कोरोणा ग्रस्त रुग्णावरती सांगली येथे उपचार करण्यात येत असल्याची माहिती उमदी आरोग्य केद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. पवार यांनी दिली. तसेच उमदी येथे गटविकास अधिकारी अरुण धरणगुत्तीवार यांनी भेट देऊन सबंधित विभागास मार्गदर्शन केले. तसेच उमदीचे सरपंच निवृत्ती शिंदे, उपसंरपच रमेश हळके लोकांना मार्गदर्शन करत आहेत.\nसंपादन - युवराज यादव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकापूस उत्पादक शेतकऱ्यांची घुसमट; शेतात सडतोय, घरात गरम होतोय \nगणपूर (ता. चोपडा) ः पावसामुळे घरात वेचून आणलेला कापूस गरम होत असून, शेतात झाडावरील पक्क्या कैऱ्या सडत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत....\nउडीदाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळतोय; उमरगा, मुरुम बाजार समितीत आवक सुरु\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : यंदाचा पावसामुळे उडीद, मूगाची नासाडी झाली. राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले असले तरी सद्यःस्थितीत...\nकोल्हापुरात अनेक हात आले मदतीला : पंचगंगा स्मशानभूमीस 20 दिवसात साडेसहा लाखांवर शेणीदान\nकोल्हापूर : महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशान भूमीस अंत���यसंस्कारासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्ति आणि संस्थांकडून गेल्या पंधरा वीस दिवसात 20...\nऑनलाइनमुळे किरकोळ दुकानदारांचे मार्केट डाऊन; अनेकांचे व्यवसाय बंद; वैयक्तिक संबंधाचा मात्र फायदा\nनागपूर : एकेकाळी आमची कुठेही शाखा नाही.. हे अभिमानाने व्यावसायिक सांगत होते. मात्र ऑनलाइन शॉपिंगने सर्वांचेच गणित बिघडले आहे. ज्यांनी तंत्रज्ञानाशी...\nकांदा उत्पादक संतप्त : कोल्हापुरात शेतकरी करणार शुक्रवारी आंदोलन\nकोल्हापूर : कांद्याची आवक वाढली असताना अचानक दर कमी झाल्याने शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कांदा सौदे बंद पडले. शेतकरी-व्यापारी यांच्यात...\n\"व्यापाऱ्यांनो, गाठ माझ्याशी आहे\" IGP डॉ. प्रतापराव दिघावकर यांचा इशारा\nनाशिक / सटाणा : जे व्यापारी बळीराजाचे घामाचे पैसे बुडवतील, त्यांची गाठ माझ्याशी आहे. कायदेशीर जबाबदारीपेक्षाही नैतिक जबाबदारी मोठी समजून फसवणूक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/Chandrapur-If-found-using-Tillupump-for-water-Chandrapur-City-Municipal-Corporation-will-confiscate-the-pump.html", "date_download": "2020-09-24T18:17:29Z", "digest": "sha1:CZ5JXZOD3444DWPFSJB6TE7YGDQQFEAK", "length": 10361, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर:पाण्यासाठी टिल्लूपंपचा वापर करतांना आढळल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिका पंप करणार जप्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर:पाण्यासाठी टिल्लूपंपचा वापर करतांना आढळल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिका पंप करणार जप्त\nचंद्रपूर:पाण्यासाठी टिल्लूपंपचा वापर करतांना आढळल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिका पंप करणार जप्त\nशहरात पाण्याचा मुबलक पुरवठा होत असतांना काही भागात टिल्लूपम्पमुळे पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आल्याने यापुढे कोणीही अतिरिक्त पाण्यासाठी टिल्लूपंपचा वापर करतांना आढळल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे.\nशहरातील काही भागात कृत्रिमरीत्या निर्माण झालेली पाणीसमस��या सोडविण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने टिल्लूपंप वापरणाऱ्या इशारा दिला आहे. यानंतरही टिल्लूपंपचा सर्रासपणे वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील काही नागरिक अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून सर्रासपणे टिल्लूपंपचा वापर करतात त्यामुळे शहरात काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन बऱ्याच जणांना पुरेसे पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठयावर विशेष लक्ष दिले जात आहे.\nउन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिक टिल्लूपंपचा वापर करतात. नागरीकांनी स्वतःहून पाण्याचा अपव्यय टाळणे अपेक्षित आहे. शेवटी पाणी हे सर्वांनाच मिळायला हवे. पाण्याचा मुबलक पुरवठा असला तरी काही जणांमुळे इतरांना पाणी मिळण्यास त्रास निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळण्यास चंद्रपूर शहरातील नागरिकांनी यापुढे टिल्लूपंपचा वापर करू नये, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा ��ॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-09-24T19:28:20Z", "digest": "sha1:2QPCJHKMQSNN64FXBWYT65HWTB3OAH3O", "length": 7722, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिथुएनियन लिटाज - विकिपीडिया", "raw_content": "\nसन २००७ मधील २० लिटांची नोट पुढील बाजू\nसन २००७ मधील २० लिटांची नोट मागील बाजू\nलिथुएनियन लिटाज हे लिथुएनिया देशाचे अधिकृत चलन होते. १ जानेवारी २०१५ रोजी हे चलन बरखास्त करून लिथुएनियाने युरोचा स्वीकार केला.\nब्रिटिश पाउंड · बल्गेरियन लेव्ह · चेक कोरुना · डॅनिश क्रोन · युरो · हंगेरियन फोरिंट · लाटव्हियन लाट्स · लिथुएनियन लिटाज · पोलिश झुवॉटी · रोमेनियन लेउ · स्वीडिश क्रोना\nबेलारूशियन रूबल · मोल्डोवन लेउ · रशियन रूबल · युक्रेनियन रिउनिया\nआल्बेनियन लेक · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क · क्रोएशियन कुना · मॅसिडोनियन देनार · सर्बियन दिनार · तुर्की लिरा\nआइसलॅंडिक क्रोना · नॉर्वेजियन क्रोन · स्विस फ्रँक\nसध्याचा लिथुएनियन लिटाजचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/difficulty-again-jamkhed-over-speaker-election-315779", "date_download": "2020-09-24T18:23:58Z", "digest": "sha1:PMTKN6DICXRUHWXQDVEOK5FTCZHISAIQ", "length": 13506, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "जामखेडच्या सभापती निवडीचा पुन्हा पेच | eSakal", "raw_content": "\nजामखेडच्या सभापती निवडीचा पुन्हा पेच\nजामखेड पंचायत समितीचे सभापतीपद यापूर्वी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र, या प्रवर्गातून सभापतीपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यावेळी ही निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नव्हती.\nजामखेड :जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता. 3) रोजी पूर्ण होणार आहे. मात्र, ही निवड पुढील आदेश येईपर्यंत जाहीर करू नये, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.\nजामखेड पंचायत समितीचे सभापतीपद यापूर्वी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र, या प्रवर्गातून सभापतीपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यावेळी ही निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाच महिन्यानंतर जिल्हाधिकार्यांनी जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नव्याने सर्वसाधारण स्री हे आरक्षण काढले.\nहेही वाचा - याला म्हणतात डेरिंग...स्वतःचाच परस्पर वाढवला पगार\nजामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र, या आरक्षणाला हरक��� घेत,\nपंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ. भगवान मुरूमकर यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली.\nत्यानुसार न्यायालयाने जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद पुढील आदेश येईपर्यंत जाहीर करू नये, असे निर्देश दिल्यामुळे उद्या शुक्रवार (ता. 3 ) रोजी पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र सभापतीपद जाहीर होणार नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का' सोलापूर \"झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक...\nऔशातील अवैध धंद्यांना अभय तरुणाई झाली कंगाल, पालकमंत्री अमित देशमुख देणार का लक्ष\nऔसा (जि.लातूर) : हप्तेखोरीच्या विरोधात आक्रमक असलेले तत्कालीन विरोधी पक्षातील आमदार म्हणून आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यात वाळु, मटका, गुटखा...\nचाकूर पंचायत समितीत प्रभारीराज, नागरिकांनी जायचे कुठे\nचाकूर (जि.लातूर) : तालूक्याचा कारभार हाकणाऱ्या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यापासून गटशिक्षणाधिकारी, पशुधनविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास...\nसांगोला तालुक्‍यातील पशुवैद्यकीय विभागात 21 पदे रिक्त साथीच्या रोगाने पशूंचे आरोग्यच धोक्‍यात\nसांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात पशुवैद्यकीय विभागात 65 पदे मंजूर असून, 44 पदे भरली आहेत तर 21 पदे रिक्त आहेत. तालुक्‍यात लाखोच्या संख्येने...\nसहा महिन्यांपासून निधी न मिळाल्याने भंडारा जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न अधुरेच\nसिहोरा (जि. भंडारा) : तुमसर पंचायत समितीअंतर्गत ९७ ग्रामपंचायतींमधील रमाई आवास योजनेच्या दोन हजारांहून अधिक घरकुलांचे हप्ते सहा महिन्यांपासून रखडले...\nधक्कादायक, बीडीओ, कृषी अधिकाऱ्यांनंतर प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोरोना\nदौंड (पुणे) : दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर पदभार स्वीकारणाऱ्या डॅा. सुरेखा पोळ- कांबळे यांना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/names-gambling-teachers-pathardi-taluka-have-been-dropped-335740", "date_download": "2020-09-24T18:04:38Z", "digest": "sha1:CTCPECXGKPCMR3SREEHN3LHJ2DPE3GMF", "length": 15929, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "जुगार खेळणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांची नावे गुन्ह्यातून वगळली | eSakal", "raw_content": "\nजुगार खेळणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांची नावे गुन्ह्यातून वगळली\nपाथर्डीत पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या पत्याच्या डावावरील छाप्यामुळे तालुका शिक्षण विभागाच्या इभ्रतीला गालबोल लागले आहे.\nपाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डीत पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या पत्याच्या डावावरील छाप्यामुळे तालुका शिक्षण विभागाच्या इभ्रतीला गालबोल लागले आहे. पोलिसांनी छाप्यात सापडलेल्या काहींना वगळल्याने त्यांच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.\nअवैध व्यवसायीकाविरुद्ध छापे मारुन कारवाईच्या नावाखाली वरकमाई करण्याचा उद्योग शहरात लाँकडाऊनच्या काळात भरभराटीला आल्याची भावना नागरीक व्यक्त करीत आहेत. तिन दिवसापुर्वी पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकांच्या हाँटेल प्रशांतच्या अडोशाला (पोलिसांच्या नोंदीनुसार) झुगार खेळताना सात जणांना पकडले. यापैंकी तिनजण पाथर्डीत राहणारे प्राथमिक शिक्षक आहेत.\nशाळेला सुट्या असल्याने व पगारही सुरुच असल्याने शिक्षकांना वेळ कुठे घालवावा हा प्रश्नच आहे. शिक्षकांना पोलिसांना पकडल्यानंतर आम्ही शेती करतो असे सांगितले. एका शिक्षकाने तर नाव खोटे सांगितल्याचे समजते. तालुका शिक्षण विभागाने शिक्षकावर काय कारवाई केली याची माहीती मिळु शकली नाही.\nशिक्षकांच्या कृतीला कोणीही पाठीशी घालु नये, अशी मागणी पालकामधुन होते आहे. एक प्राध्यापक येथे होते त्यांना गुन्ह्यातुन वगळण्यात आले. त्यांच्या नोकरीचा प्रश्न असल्याने आम्ही कारवाई केली नाही, अशी मल्लीनाथी पोलिस खाजगीत करीत आहेत. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी तर मी चौकशी करतो असे सांगितले आहे. पंचायत शिक्षण विभागाची तर यामुळे अब्रु वेशीला टांगली गेल्याची भावना नागरीकामधे आहे. याबाबत एका समाजिक कार्यकत्याने पोलिस अधि���्षकाकडे लेखी तक्रार केली आहे.\nनाव उघड न करण्याच्या अटीवर या प्रकरणाची वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसात न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याची तयारी कार्यकर्त्यांने निवेदनात व्यक्त केली आहे. मी या प्रकरणाची चौकशी करुन कोणाला वगळले का याचा तपास घेतो. तसे काही झाले असेल तर दोषीविरुद्ध कारवाई करतो\n- रमेश रत्नपारखी, पोलिस निरीक्षक, पाथर्डी\nपाथर्डीच्या झुगार खेळणाऱ्या दोन शिक्षकांचा अहवाल जिल्हाशिक्षणाधिकारी यांना पाठविला आहे. गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल मिळावा यासाठी पोलिसठाणे व न्यायालयात अर्ज दिला आहे. गुन्ह्याची माहीती घेवुन वरीष्ठांच्या सुचनेनुसार व नियमाप्रमाणे अहवाल तयार करुन पाठविला जाईल.\n- अभय वाव्हळ, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरक्षकच बनला भक्षक; गुंगीचे औषध पाजून पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार\nपुणे : पोलिस निरीक्षकाने महिलेला त्याच्या पोलिस वसाहतीमधील घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे....\nनाशिकमधील मनमानी करणाऱ्या शाळांचे लेखापरीक्षण करा; बच्चू कडू यांचे आदेश\nनाशिक/सिडको : नाशिकमधील काही इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मनमानी कारभाराविरोधातील तक्रारींवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला संबंधित...\nरेल्वेच्या दोन हजार किलो लोखंडचोरीचा पर्दाफाश\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वेच्या मालकीच्या २ हजार किलो लोखंडचोरी प्रकरणाचा छडा लावला. भंगार व्यावसायी व ऑटोचालकासह चौघांना जेरबंद...\nजागा बदलली अन घात झाला, क्लब मालकावर अजून ही कारवाई नाही\nशहादा : पोलिसांनी शहादा गावात बुधवारी जुगार अड्यावर यडीमुळे जुगार अड्डा उध्वस्त झाला. त्यातून 'जागा बदलली अन घात झाला, जुना...\nअसे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार\nअमरावती ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी...\n'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचा प्रश्‍न मार्गी लाव���', अजित पवारांनी दिल्या सूचना\nपिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचे प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/covid-19-report-negative-uday-samant-330086", "date_download": "2020-09-24T18:00:30Z", "digest": "sha1:37VZQQG45PYE4DUPLUUJAALP5S6INDFB", "length": 14190, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"सर्वांच्या आशीर्वादाने माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह\" ; उदय सामंत | eSakal", "raw_content": "\n\"सर्वांच्या आशीर्वादाने माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह\" ; उदय सामंत\nमाझा सहकारी कोरोना बाधित आला होता. त्यामुळे मी काही दिवस विलगीकरणात होतो.\nरत्नागिरी : काही दिवसांपूर्वी माझ्या संपर्कात आलेला माझा सहकारी कोरोना बाधित आला होता. त्यामुळे मी काही दिवस विलगीकरणात होतो. काल माझी कोविड 19 ची टेस्ट झाली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आपले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहे.\nहेही वाचा - मुंबई गोवा महामार्गावरील नद्यांना पूर ; हा मार्ग बंद....\nगेली काही दिवस उदय सामंत क्वारंटाईन झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. सिंधुदुर्गचे आ. वैभव नाईक यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे अनेक बैठकीला उपस्थित होते.\nसामंत हे नाईक यांच्या संपर्कात आल्याने स्वतःहून मुंबईत क्वारंटाईन झाले होते. यादरम्यान त्यांच्या दोन ऑनलाइन पत्रकार परिषद झाल्या होत्या. यामध्ये ते म्हणाले, की मी सहकारी वैभव नाईक याच्या संपर्कात आल्याने स्वतः क्वारंटाईनचा झालो आहे. मात्र आठ दिवसाचा क्वारंटाईन कालावधी होण्यापूर्वीच विरोधकांनी मला कोरोना झाल्याचे ढोल पिटले. मात्र जनतेच्या आशीर्वादाने माझी प्रकृती ठणठणीत आहे.\nहेही वाचा - त्या बेपत्ता को��ोना रुग्णाचा मृतदेह मिशनच्याच वार्डात....\nनुकताच त्यांचा 14 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यानंतर त्यांची कोविड टेस्ट केली. आजच त्यांच्या कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोना बाधित सहकार्‍याच्या संपर्कात आलो असल्याने काही दिवस विलगीकरणात होतो असे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र काल माझी कोविड टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आपले आशीर्वाद हीच माझी ताकद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'लासलगाव पाणीपुरवठा योजना आराखड्याला मंजुरी मिळवणार' - छगन भुजबळ\nनाशिक/लासलगांव : लासलगाव हराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि...\n'राज्यातील करांवर केंद्र सरकारचा डोळा'\nकोल्हापूर - \"शेतमाल खरेदी-विक्रीतून मिळणारा कर राज्य शासनाकडे जमा न होता तो केंद्राकडे जमा व्हावा, असा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्याचाच भाग...\n\"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का' सोलापूर \"झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nमराठा क्रांती मोर्चाचा तहसीलला घेराव, आंदोलकांनी दिल्या घोषणा\nबदनापूर (जि.जालना) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता.२४) बदनापूर तहसिल कार्यालयाला घेराव...\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या कोविड साहित्य खरेदीत झाला आहे गोलमाल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-police-commissioner-corona-positive-read-full-story-343159", "date_download": "2020-09-24T19:14:24Z", "digest": "sha1:I2QTV4NHGR6XNTLF2GZX3DPX6QRIMSZC", "length": 15106, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना कोरोना, मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल | eSakal", "raw_content": "\nठाण्याच्या पोलिस आयुक्तांना कोरोना, मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल\nठाण्यात आतापर्यंत 130 अधिकाऱ्यांसह एक हजार 313 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 112 अधिकारी व एक हजार 63 कर्मचारी असे एकूण एक हजार 175 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून 17 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला; तर दोन पोलिस कोव्हिडसदृश आजाराने दगावले आहेत.\nठाणे : टाळेबंदीच्या काळात शहर पोलिस दलातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या कर्मचाऱ्यांची जातीने काळजी घेणाऱ्या ठाणे पोलिस आयुक्तांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. आपल्या पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेणाऱ्या ठाणे पोलिस आयुक्तांनाच कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.\nनक्की वाचा : मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण\nरविवारी रात्री त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आयुक्तांच्या कार्यालयातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील चौघांनी कोरोनावर मात केली; तर पोलिस मुख्यालयात एका अधिकाऱ्यासह 197 जण बाधित झाले होते. त्यातील 174 जणांना रुग्णालयांतून सोडण्यात आले आहे. रविवारी एकाच दिवशी विशेष शाखेतील एक उपनिरीक्षक व डायघर, वागळे इस्टेट, राबोडी, खडकपाडा पोलिस ठाण्याचे प्रत्येकी एक आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.\nहे ही वाचा : 'मेहनतीतून कमावलेलं माझं ऑफिस BMC तोडणार'; ऑफिसमध्ये जबरजस्ती अधिकारी घुसल्याचा कंगनाचा आरोप\nदरम्यान, ठाण्यात आतापर्यंत 130 अधिकाऱ्यांसह एक हजार 313 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 112 अधिकारी व एक हजार 63 कर्मचारी असे एकूण एक हजार 175 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून 17 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला; तर दोन पोलिस कोव्हिडसदृश आजाराने दगावले आहेत. सध्यस्थितीत 18 अधिकारी व 100 पोलिस कर्मचारी अशा 118 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.\n(संपादन : वैभव गाटे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरक्षकच बनला भक्षक; गुंगीचे औषध पाजून पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार\nपुणे : पोलिस निरीक्षकाने महिलेला त्याच्या पोलिस वसाहतीमधील घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे....\nनाशिकमधील मनमानी करणाऱ्या शाळांचे लेखापरीक्षण करा; बच्चू कडू यांचे आदेश\nनाशिक/सिडको : नाशिकमधील काही इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मनमानी कारभाराविरोधातील तक्रारींवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला संबंधित...\nरेल्वेच्या दोन हजार किलो लोखंडचोरीचा पर्दाफाश\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वेच्या मालकीच्या २ हजार किलो लोखंडचोरी प्रकरणाचा छडा लावला. भंगार व्यावसायी व ऑटोचालकासह चौघांना जेरबंद...\nजागा बदलली अन घात झाला, क्लब मालकावर अजून ही कारवाई नाही\nशहादा : पोलिसांनी शहादा गावात बुधवारी जुगार अड्यावर यडीमुळे जुगार अड्डा उध्वस्त झाला. त्यातून 'जागा बदलली अन घात झाला, जुना...\nअसे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार\nअमरावती ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी...\n'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचा प्रश्‍न मार्गी लावा', अजित पवारांनी दिल्या सूचना\nपिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचे प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्रा���ब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/ms-dhoni-retires-after-shocking-everyone-know-truth/", "date_download": "2020-09-24T17:22:50Z", "digest": "sha1:Z4YJHFD35QWXQHA4ZJUH4CRJ3AFKOASU", "length": 24209, "nlines": 322, "source_domain": "www.lokmat.com", "title": "धोनीने सर्वांना धक्का घेत निवृत्ती घेतली, जाणून घ्या सत्य... - Marathi News | MS Dhoni retires after shocking everyone, know the truth ... | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nबॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया\nवैयक्तिक अपघात विमा काढण्याचे प्रमाण घटले\n... इतरांनी श्रेय घेऊ नये, धनंजय मुंढेंच्या 'त्या' दाव्यानंतर पंकजांचा पलटवार\nVideo: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्…\nकोरोना काळातील ५७४२ कोटींची वीज बिले थकली\n8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी\nBigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...\n‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली\n'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू\n'तारक मेहता'मधील भिडे मास्तर उर्फ मंदार चंदावरकर प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क\nकसं समजायचं आली की पन्नाशी \nक्वारंटाईन सेंटरमध्ये अजून किती महिलांवर अत्याचार होणार \nरक्तप्रवाह सुरळीत राहण्यासह पोटाच्या विकारांवर फायदेशीर ठरतं मनुके खाणं, वाचा इतर फायदे\nआता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून निरोगी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित केलं जाणार; 'या' देशानं उचलली जोखीम\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरो���ाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२,०१८ पोहोचली आहे.\nIPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात 503 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले; 10 जणांचा मृत्यू\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nहिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 61 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,110 वर\n“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं\nचहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२,०१८ पोहोचली आहे.\nIPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात 503 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले; 10 जणांचा मृत्यू\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nहिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 61 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,110 वर\n“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं\nचहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला\nAll post in लाइव न्यूज़\nधोनीने सर्वांना धक्का घेत निवृत्ती घेतली, जाणून घ्या सत्य...\nविश्वचषकानंतर धोनीने भारतासाठी एकही सामना खेळला नाही. त्यामुळे त्याने सर्वांना धक्का देत निवृत्ती घेतल्याची चर्चा सुरु आहे.\nधोनी आता प्रशिक्षक बनणार आणि झारखंडच्या संघाला मार्गदर्शन करणार, अशीदेखील चर्चा सुरु आहे.\nबीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर सौरव गांगुलीनेही धोनीच्या निवृत्तीबाबत आपले मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्याबरोबर चर्चाही केली आहे.\nभारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तर चक्क धोनीच्या निवृत्तीबाबत काही संकेत दिले आहेत.\nधोनी जेव्हा कर्णधार होता, तेव्हा बऱ्याच क्रिकेटपटूंना मैदानात निवृत्ती घेता आली नव्हती. धोनीच्या बाबतीतही असेच घडणार का, यावर आता चर्चा सुरु झालेली आहे.\nधोनीने निवृत्ती पत्करलेली नाही. पण तो या वर्षी मैदानात दिसणार नाही, असे म्हटले जात आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nबॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया\nNeha Kakkar Photos: नेहा कक्कडने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा\n'बिग बॉस' फेम माहिरा शर्माने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पाहा तिच्या दिलखेच अदा\nशूssss.... रोमान्स खराब मत करना ‘उतरन’ ���ेम टीना दत्ताने ‘बिग बॉस’ला लिहिले प्रेमपत्र\nUrvashi Rautela ने सांगितलं तिचं फिटनेसचं गुपित, बघा LATEST PHOTOS\nDrugs Case : सारा अली खान गोव्याहुन मुंबईला रवाना, एनसीबीसमोर हजर राहण्याचे आदेश\nIPL 2020 : शुबमन गिलची जबरदस्त फिल्डिंग; सारा तेंडुलकरनं Hearts Emojisनं शेअर केली पोस्ट\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nIPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही\nIPL 2020 : आयपीएलमध्ये सहाव्यांदा लागले सलग चार षटकार\nCSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी\nCSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\n जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nगोदरेज आनंदन टाऊनशिपमध्ये अस्वच्छता : हायकोर्टात याचिका\nबंदी असूनही काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार बेधडक सुरू\nपुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७०५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान\nविद्यापीठाच्या सिनेटची सभा ऑफलाईन घ्या : सदस्यांची मागणी\nकोरोना रुग्णांसाठी संत गाडगेबाबा स्नेहानुबंध अभियान\nRCB vs KXIP Live Score: LIVE: पंजाबच्या माऱ्यासमोर बंगलोरची दाणादाण; निम्मा संघ तंबूत\n“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”\nRCB vs KXIP Latest News: राहुल, नाम तो सुनाही होगा विराट, रोहितला जमलं नाही, ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\n'दिल'वाला... चिमुकल्यांना जीवदान देणार, सोनू सूद 'हार्ट सर्जरी'चा खर्च उचलणार\nश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/unauthorized-constructions-demolished-in-vasai-2-1636195/", "date_download": "2020-09-24T18:39:53Z", "digest": "sha1:OSKXLL7THTHZMSW3LWJRXNE3P6JDOMDG", "length": 16601, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unauthorized Constructions Demolished In Vasai | संसार उघडय़ावर, मात्र चाळमाफिया मोकाट | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसंसार उघडय़ावर, मात्र चाळमाफिया मोकाट\nसंसार उघडय़ावर, मात्र चाळमाफिया मोकाट\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nवसई पूर्वेकडील राजावली-भोयदापाडा परिसरात असलेल्या अनधिकृत चाळी गुरुवारी महापालिकेने जमीनदोस्त केल्या. यामुळे अनेक संसार रस्त्यावर आले आहेत, मात्र अनधिकृत बांधकाम करणारे चाळमाफिया मात्र मोकाट आहेत. चाळमाफिया अनधिकृत चाळी बांधतात, पण पालिकेने कारवाई केल्यानंतर त्याचा त्रास या चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. त्यामुळे या चाळमाफियांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\nवसई पूर्वेला राजावली-भोयदापाडा येथे मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत चाळींचे जाळे पसरलेले होते. हजार ते बाराशे चाळींमध्ये हजारो कुटुंबे राहत होती. त्यातील पाचशे ते सहाशे चाळींवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. या कारवाईनंतर चाळींमधील सर्वच कुटुंबे रस्त्यावर आली असून बऱ्याच जणांचे संसार उघडय़ावर आले आहेत. स्वस्त घराच्या लालसेने पै पै जमून रहिवासी या चाळींमध्ये घर घेतात, मात्र ते अधिकृत आहे की नाही याची चौकशी केली जात नाही. पालिकेने नियमानुसार कारवाई केली तर त्यांचे संसार उघडय़ावर पडतात. वसई-विरार शहरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे तयार झाली आहेत. याकडे महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याने चाळमाफियांचे फावले आहे. अनधिकृत चाळी तयार होत असतानाच त्यांच्यावर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसतील, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक श्याम तिवारी यांनी दिली. कर्ज काढून, पै पै पैसा जमवून घर घेतले, पण ते जमीनदोस्त झाले, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.\nपालिकेच्या पथकावर गुरुवारी दगडफेक झाली असली तरी अशा हल्ल्यांना न घाबरता अनधिकृत चाळींवर कारवाई सुरूच ��ेवणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. पालिकेने नियमात राहून ही कारवाई केली असून या प्रकाराला न घाबरता या भागातील जितके अनधिकृत बांधकाम आहे ते सर्व जमीनदोस्त करण्यात येणार आहे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले.\n१५ हल्लेखोर अटकेत ; अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक\nवसई पूर्वेकडील अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका पथकावर हल्ला करणाऱ्यांची वालीव पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. शुक्रवारी दुपापर्यंत पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांची संख्या ५० हून अधिक असून त्या सर्वाचा शोध सुरू आहे.\nवसई पूर्वेच्या भोयदापाडा, राजावली या ठिकाणी भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे करून चाळी बांधल्या आहेत. हजारो कुटुंबे या चाळीत राहत आहेत. अनधिकृत इमारतींनंतर महापालिकेने या चाळींवर आपला मोर्चा वळवला होता. गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक (सीयूसी) आणि प्रभाग समिती ‘जी’चे कर्मचारी या चाळींवर कारवाई करण्यासाठी गेले असता भूमाफियांनी हल्ला घडवून आणला. अचानक तुफान दगडफेक करत पालिकेच्या ताफ्यातील वाहने पेटवण्यात आली. पोलिसांनी अधिक कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवार संध्याकाळपासूनच पोलिसांनी हल्लेखोराची धरपकड सुरू केली होती. शुक्रवारी दुपापर्यंत पोलिसांनी १५ जणांना अटक केल्याची माहिती वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. हल्लेखोरांची संख्या ५० हून अधिक आहे. या सर्वावर दंगल, सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमाव, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nया भागात गेल्या काही वर्षांपासून दारा आणि रंधा या भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणात अधिकृत चाळींचे साम्राज्य निर्माण केले असल्याचा आरोप वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी केला आहे. पोलीस आणि पालिका पथकावर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही बांधकामे उभी राहत होती. त्याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्ल���क करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 लोखंडी गर्डरवरून धोकादायक प्रवास\n2 रेल्वे स्थानकांत सुरक्षेचे तीनतेरा\n3 ठाण्यावर कचरा संकट\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/kakodkar-rues-low-key-celebration-of-bhaskaracharya-work-935445/", "date_download": "2020-09-24T19:02:25Z", "digest": "sha1:GD5HYP5EO6X5F6BT4U7OWZEVMXCL63D4", "length": 12705, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘न्यूटन आठवणाऱ्यांना भास्कराचार्याचा मात्र विसर’ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘न्यूटन आठवणाऱ्यांना भास्कराचार्याचा मात्र विसर’\n‘न्यूटन आठवणाऱ्यांना भास्कराचार्याचा मात्र विसर’\nपाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतामध्ये तक्षशिला, नालंदासारखी शेकडो वर्षांचा इतिहास असलेली जुनी व दर्जेदार विद्यापीठे होऊन गेली. त्यांचे जतन करण्याचे पुरेसे प्रयत्न येथे होऊ शकले नाहीत.\nपाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतामध्ये तक्षशिला, नालंदासारखी शेकडो वर्षांचा इतिहास असलेली जुनी व दर्जेदार विद्यापीठे होऊन गेली. त्यांचे जतन करण्याचे पुरेसे प्रयत्न येथे होऊ शकले नाहीत. न्यूटनचा कालखंड अस्तित्वात येण्यापूर्वी ५०० वर्षे आगोदर भास्कराचार्यानी गणितातील मोठय़ा संकल्पना शोधून काढल्या. तरीही न्यूटन लोकांना आठवतो आणि भास्कराचार्याबद्दल आपणाला पुरेशी माहिती नसते, अशी खंत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केली. भास्कराचार्याच्या कार्याची आणि त्यांच्या संशोधनाची माहिती भारतीय तरुणांना होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.\nगणितातील अतिकिचकट संकल्पनांवर संशोधन करून ते जगापुढे मांडणाऱ्या भास्कराचार्याचे आधुनिक विज्ञानामधील योगदान महत्त्वाचे मानावे लागेल. भास्कराचार्याच्या गणित संकल्पना धातुशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकल्या आहेत. त्यांच्या संशोधनामुळे जगाच्या प्रगतीमध्ये मोठी भर पडू शकली हे आधुनिक विज्ञानातील त्यांच्या योगदानावरून अधोरेखित होते, असेही ते म्हणाले. भास्कराचार्याच्या ९००व्या जयंतीनिमित्ताने ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने ‘भास्कर ९००’ या तीन दिवसीय आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहामध्ये डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते या परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी डॉ.काकोडकर यांनी संवाद साधला. भास्कराचार्याच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय पातळीवरील मोठमोठय़ा संस्थांकडून भरीव कार्यक्रमांची अपेक्षा होती. त्यामुळेच अशा संस्था पुढील वर्षभरात भास्कराचार्याविषयी कोणते कार्यक्रम करत आहेत, याची चाचपणी केली असता राष्ट्रीय स्थरावरील मोठय़ा संस्थांमध्ये त्यांच्या योगदानाविषयी अज्ञान असल्याचे काकोडकर म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 दमदाटी करून नवरात्रोत्सवाची वर्गणी\n2 कल्याण-डोंबिवली महापालिकेला आयएएस आयुक्त मिळणार\n3 तरुणांनी व्यावसायिकता अंगी बाळगावी\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/jnus-kanhaiya-kumar-says-he-was-attacked-inside-pune-bound-aircraft/videoshow/51970454.cms", "date_download": "2020-09-24T19:30:27Z", "digest": "sha1:KABY537A272HHPN4ROP4VZLNT2ASPBUP", "length": 9238, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुण्यास जाताना माझ्यावर विमानात हल्ला झाला: कन्हैया\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B9_%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A6", "date_download": "2020-09-24T19:25:35Z", "digest": "sha1:HTBEGUZVCJZFIYMRW2UUKBWAF3ERWRA5", "length": 3776, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बैतुल फुतुह मशीद - विकिपीडिया", "raw_content": "\nबैतुल फुतुह मशीद (विजयगृह) ही लंडनमधील मोठी मशीद आहे. ही मशीद पश्चिम युरोपातील सगळ्यात मोठी मशीद आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इ�� केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१४ रोजी ००:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8A%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T19:04:16Z", "digest": "sha1:HZ37VZ5JQ7PVLLSKPBJDLVN74EGFBA2Y", "length": 3417, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऊष्मेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ऊष्मे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nउष्मे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sandesh9822 ‎ (← दुवे | संपादन)\nष् ‎ (← दुवे | संपादन)\nश् ‎ (← दुवे | संपादन)\nस् ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:QueerEcofeminist/copyviobyसंदेश हिवाळे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/bloc-development-officers-appoint-administrators-15-grampanchayat-shrirampur-taluka", "date_download": "2020-09-24T19:13:08Z", "digest": "sha1:AIKBEBYUYUVRUU5Q7SQW324SOCXJP6FF", "length": 14920, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ‘हे’ आहेत प्रशासक | eSakal", "raw_content": "\nश्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ‘हे’ आहेत प्रशासक\nमुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने दिले आहेत.\nश्रीरामपूर (अहमदनगर) : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती केली. रविवारी (ता. 30) सदर ग्रामपंचायतीच्या काराभाराची मुदत संपत आहे. त्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nहेही वाचा : मालकीच्या वाहनांसाठी कृषी विभाग मारतोय पोलिस ठाण्यात हेलपाटे\nप्रशासकांसाठी पंचायत समितीचे कर्मचारी, अंगणवाडी विभागासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे मुठेवाडगा ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता बाळू भालेराव, खानापूर ग्रामपंचायतीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा कासार, खोकर ग्रामपंचायतीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, वडाळा महादेव ग्रामपंचायतीसाठी कृषीविस्तार अधिकारी ए. बी. पावसे, मातापुर ग्रामपंचायतीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा देवी लिप्टे तर महांकाळवाडगाव ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता नारायण गोराडे, भेर्डापूर ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता एन. बी. ठोळे, नायगाव ग्रामपंचायतीसाठी जीबी गुंजाळ,\nनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nटाकळीभान ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग, वळदगाव ग्रामपंचायतीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका शोभा शिंदे आणि मालुंजा ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता आर एस पिसे, गळनिंब ग्रामपंचायतीसाठी कृषी अधिकारी आर. व्ही. कडलग, बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी एम. एस. अभंग व पढेगाव ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी एन. आर. शेटे तर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता एस. एस. गडधे यांची प्रशासकपदी नियुक्त करण्यात आली आहे. या संदर्भात पंचायत समितीने नियुक्तीचा आदेश काढला असुन तालुक्यातील वरील 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक राज नेमण्यात आला आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'लासलगाव पाणीपुरवठा योजना आराखड्याला मंजुरी मिळवणार' - छगन भुजबळ\nनाशिक/लासलगांव : लासलगाव हराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि...\n'राज्यातील करांवर केंद्र सरकारचा डोळा'\nकोल्हापूर - \"शेतमाल खरेदी-विक्रीतून मिळणारा कर राज्य शासनाकडे जमा न होता तो केंद्राकडे जमा व्हावा, असा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्याचाच भाग...\n\"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का' सोलापूर \"झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nमराठा क्रांती मोर्चाचा तहसीलला घेराव, आंदोलकांनी दिल्या घोषणा\nबदनापूर (जि.जालना) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता.२४) बदनापूर तहसिल कार्यालयाला घेराव...\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या कोविड साहित्य खरेदीत झाला आहे गोलमाल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sushant-death-krushna-abhishek-said-industry-ke-kuchh-log-bahut-udd-rahe-340192", "date_download": "2020-09-24T17:29:24Z", "digest": "sha1:VHGQUDHZQMLM376WZ3RO225EYBIPDUSZ", "length": 15030, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया, 'इंडस्ट्रीतील काही लोक खूप उडत होते...' | eSakal", "raw_content": "\nसुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया, 'इंडस्ट्रीतील काही लोक खूप उडत होते...'\nदिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ\nकृष्णा अभिषेकने नुकतीच सुशांत मृत्यु प्रकरणात त्याची प्रतिक्रिया दिली. सुशांत मृत्यु प्रकरणातुन इंडस्ट्रीच्या अनेक लोकांसाठी वेकअप कॉल असल्याचं त्याने म्हटलंय.\nमुंबई- बॉलीवूड अभिनेता आणि कृष्णा अभिषेकने नुकतीच सुशांत मृत्यु प्रकरणात त्याची प्रतिक्रिया दिली. सुशांत मृत्यु प्रकरणातुन इंडस्ट्रीच्या अनेक लोकांसाठी वेकअप कॉल असल्याचं त्याने म्हटलंय. त्याचं म्हणणं आहे की या प्रकरणामुळे मानसिक आरोग्यासोबतंच बॉलीवूडमध्ये असलेल्या काही वाईट गोष्टींवर देखील लक्ष गेलं आहे. सुशांतच्या मृत्युचं कारण सुरुवातीला नैराश्य असल्याचं म्हटलं जात होतं. आता सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे.\nहे ही वाचा: मिलिंद सोमण यांनी पत्नी अंकिताचा २९ वा वाढदिवस केला खास पद्धतीने साजरा, सुरुवात २९ कि.मी धावण्यापासून\nकृष्णा अभिषेकने म्हटलंय, 'या घटनेने हे दाखवून दिलं आहे की मानसिक आरोग्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नाही तर काम कसं करणार सुशांतच्या मृत्युनंतर लोक या गोष्टीवर जास्त लक्ष देऊ लागले आहेत. लोक खूपंच सतर्क झाले आहेत. ते देखील शांत झाले आहेत. पहिले लोक चूकीचं वर्तन करायचे आणि त्यांच्यामध्ये एटीट्युड दाखवण्याची समस्या होती. ते लोक विचार करायचे की केवळ तेच या जगात आहेत आता तेच लोक डाऊन टू अर्थ झाले आहेत. इंडस्ट्रीतील काही लोक खूप उडत होते आता ते शांत झाले आहेत.'\nकृष्णा म्हणाला होता की 'सोशल मिडियावरील नकारात्मकतेने देखील अनेक प्रसिद्ध कलाकारांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. एखादी व्यक्ती वेडी होईल आणि कठोर पाऊल उचलेल. सोशल मिडिया सोडणंच चांगल आहे. रणबीर कपूर कधीच सोशल मिडियावर आला नाही. जर तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नसाल तर यावर अजिबात येऊ नका. मी केवळ माझ्या कामाच्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करतो. तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत राहिलात तर लोक शिव्याच द्यायला सुरुवात करतील.'\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता मैदानाखाली होणार तळी \"वॉटर होल्डिंंड टॅंक\", पाणी निचर्याचा पॅटर्न बदलणार\nमुंबई : पावसाळ्यात बुडणारी मुंबई वाचविण्यासाठी महापालिका आता नवा प्रयोग करणार आहे. मैदानांखाली तळी तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवले जाणार असून...\n'लासलगाव पाणीपुरवठा योजना आराखड्याला मंजुरी मिळवणार' - छगन भुजबळ\nनाशिक/लासलगांव : लासलगाव हराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि...\nमिनी पंपिंगने कलानगर वाचवल��, आता मुंबईतील पुराचा अभ्यास होणार\nमुंबई,ता.24: मंगळवार रात्रीच्या पावसात मुंबईतील अनेक भागात साचलेल्या पाण्याची कारणं मुंबई महापालिका शोधणार आहे.यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात...\nNCB ने तपास CBI कडे सुपुर्द करायला हवा; NCB ला तपासाचा अधिकार नाही; सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद\nमुंबई, ता. 24 : अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने आज एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात...\nएसटी संवर्ग दाखला देण्याची धनगर समाजोन्नती मंडळाची मागणी\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) ; धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्या संवर्गाचे दाखले त्वरीत द्यावेत तसेच आदिवासींना लागू असलेल्या योजना...\nधनगर समाजाच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील एल्गार आंदोलनाला सुरवात\nकरमाळा (सोलापूर) : धनगर समाजाच्या राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज करमाळा येथून ढोल वाजवत पश्‍चिम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/follow-rules-otherwise-lockdown-again-guardian-minister-patils-warning-321052", "date_download": "2020-09-24T18:46:48Z", "digest": "sha1:BDEMSQIQF6WFA5ULG3TG2SLA7VCT2IHM", "length": 17133, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री पाटील यांच्या इशारा | eSakal", "raw_content": "\nनियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री पाटील यांच्या इशारा\nसांगली, _ सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 641 कोरोना बाधीत झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्‍यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला.\nनियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री पाटील यांच्या इशारा\nसांगली, _ सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 641 कोरोना बाधीत झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्‍यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला.\nपालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव उपस्थित होत्या.\nपालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात आजतागायत 641 कोरोना बाधीत आहेत. यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत 304 रूग्ण आहेत तर 11 रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या 641 रूग्णांपैकी ग्रामीण भागातील 474, शहरी भागातील 67 तर महानगरपालिका क्षेत्रातील 100 रूग्ण आहेत. रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे. जिल्ह्यात जवळपास 200 कंटेनमेंट झोन असून ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आराखड्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.\nराज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, पुणे, मुंबईहून सांगली जिल्ह्यात आपल्या मूळगावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी अल्पकालावधीसाठी ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास हातभार लागत आहे. अशा लोकांच्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी ये-जा करणे बंद झाले पाहिजे. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी कोरोनाच्या आढावा घेतला. सद्यस्थितीत मिरज सिव्हील हॉस्पीटलमध्ये आयसीयु बेडची संख्या वाढवण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.\nपोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना\nसोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास व आवश्‍यक खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे स्पष्ट करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. 50 वर्षावरील आणि कोमॉर्बिडीटी असणाऱ्या लोकांच्या सर्व्हेसाठी महानगरपालिका क्षेत्रात 20 प्रभागांमध्ये 20 पथके कार्यरत करण्यात आली असून लवकरच हा सर्व्हे पूर्ण करण्यात येईल याचाही आढावा त्यांनी घेतला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई पोलिसांची दोन कोव्हिड केंद्रे बंद; रुग्ण संख्या घटल्याने निर्णय\nमुंबई : गेल्या काही आठवड्यात मुंबई पोलिस दलातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला असून त्यांच्यासाठी असलेली दोन...\nसाता-यात 587 रुग्ण कोरोनामुक्त; जिल्ह्यात आणखी 850 जणांना बाधा\nसातारा : जिल्ह्यात बुधवारी 850 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे....\nपुणे-बंगलोर महामार्गावर पीपीई किट रस्त्यावर\nनेर्ले (सांगली): येथील पुणे-बंगलोर महामार्गावर कुणी अज्ञाताने कोरोना ग्रस्तांना वापरलेले पीपी ई किट रस्त्यावर फेकून दिल्यामुळे वाहनधारकांची...\nकोल्हापुरातील स्मिथीया फुलांचं मसाई पठार खुणावतेय पर्यटकांना\nकोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेबललॅंड म्हणून मसाई...\nभाजपमध्ये स्थायी सभापतीपदासाठी नेत्यांसह सदस्यांकडेही फिल्डींग\nसांगली : सत्ताधारी भाजपमध्ये स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छूक सदस्यांनी नेत्यांसह सदस्यांकडेही फिल्डींग लावण्यास सुरुवात...\nदिव्यांच्या दुरुस्तीस परवानगी नसल्याने सांगली शहर अंधारात\nसांगली : महायुतीच्या काळात राज्यभरात एलईडी दिवे बसवण्याचा करार शासनाने ईईएसएल कंपनीशी केला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात एलईडी बसवावे लागणार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/sushant-death-case-siddharth-dipesh-request-to-be-government-witnesses/", "date_download": "2020-09-24T17:48:37Z", "digest": "sha1:KDCUTLMH42LWTDEVVAG2G3ILYKXJNKOK", "length": 18349, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सुशांत मृत्युप्रकरण : सिद्धार्थ, दीपेश यांनी केली सरकारी साक्षीदार होण्याची विनंती - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nसुशांत मृत्युप्रकरण : सिद्धार्थ, दीपेश यांनी केली सरकारी साक्षीदार होण्याची विनंती\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणातील दोन साक्षीदार सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांनी सरकारी साक्षीदार होण्याची सीबीआयकडे विनंती केल्याचे कळते.\nसुशांत मृत्युप्रकरणी रोज नवीन माहिती उघड होते आहे. सीबीआयने (CBI) आतापर्यंत रिया चक्रवर्ती हिच्यासह सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी, घरगुती व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, स्वयंपाकी नीरज, दीपेश सावंत, केशव यांची चौकशी केली आहे.\nसिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे मान्य केले आहे. सिद्धार्थ आणि दीपेश दोघांनीही स्वतःहून सीबीआयकडे सरकारी साक्षीदार होण्याची विनंती केल्याचे समजते. सिद्धार्थ आणि दीपेश हे दोघेही ८ ते १४ जूनच्या काळात सुशांतसोबत त्याच्या घरी राहात होते.\nसीबीआय शुक्रवारी सकाळपासूनच सिद्धार्थ पिठाणीची चौकशी करत होती. दरम्यान सीबीआयने सिद्धार्थला डीआरडीओ गेस्ट हाऊसमधून बाहेर काढून मुंबईतील सीबीआयच्या मुख्यालयात नेले. डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कमी खोल्या असल्यामुळे सिद्धार्थची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी त्याला मुख्यालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.\nसीबीआय मुख्यालयात यापूर्वी तीन ते चार अज्ञात व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी सीबीआयच्या मुख्यालयात दीपेश सावंतही हजर होता. दरम्यान, दीपेश आणि सिद्धार्थ या दोघांनाही सरकारी साक���षीदार करण्याआधी सीबीआयला आवश्यक ती कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागेल.\nकुठे खर्च झालेत ७० कोटी\nगेल्या पाच वर्षांत सुशांतच्या खात्यामध्ये ७० कोटी रुपये होते. त्यातील बरीच रक्कम खर्च झाली आहे. यातली मोठी रक्कम संपत्ती, लक्झरी कार आणि बाईक खरेदी करण्यासाठी वापरली गेली. अपार्टमेंटच्या भाड्यासाठीदेखील बराच पैसा खर्च झाला. कोट्यवधी रुपये एफडी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. बरीच रक्कम सुशांतने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठीदेखील दान दिली होती. ऑडिट अहवालानुसार सुशांतच्या बँक खात्यातील जवळपास ५० लाख रुपये रिया आणि तिच्या भावासाठी खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये युरोप टूर, शॉपिंग, स्पा, हॉटेल आणि तिकीट बुकिंगचा समावेश आहे. मात्र सुशांतकडून रियाच्या खात्यात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण झाले नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleजुवेकरांची वॉटर थेरपी\nNext articleआणखी 14 खाजगी रूग्णालये अधिग्रहीत – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/indias-strength-will-rise-on-the-border/", "date_download": "2020-09-24T19:08:56Z", "digest": "sha1:GUXJAIKEU7SYO53Z4P2ATIIHJYVTR2TT", "length": 10005, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "सीमेवर भारताची ताकद वाढणार - News Live Marathi", "raw_content": "\nसीमेवर भारताची ताकद वाढणार\nNewslive मराठी- भारतीय सैन्यदलात लवकरच 464 टी-90 ‘भीष्म टँक’ समाविष्ट होणार आहेत.\nया टॅंकसाठी रशियासोबत भारताने 13,448 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. हे सर्व टँक सैन्यदलाला 2022-26च्या दरम्यान मिळतील. पाकच्या सीमेवर हे टँक तैनात करण्यात येतील.\nअन्य 1000 टँक रशियाकडून लायसेन्स घेतल्यानंतर एचवीएफ किटच्या साहय्याने बनविण्यात येतील.\nदरम्यान, पाकिस्तानही असेच 360 टँकर खरेदी करणार आहे.\nNewsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nशरद पवारांनी दिली सिरम इन्स्टिट्यूटला भेट; कोरोनावरील लसीचा घेतला आढावा\nNewslive मराठी- सध्या सर्वांना कोरोनावर कधी लस येणार याची उत्सुकता लागली आहे. जगप्रसिद्ध लस बनवणारी कंपनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसीत केल्या जाणाऱ्या कोरोनावरील लसीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेतली. त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यांनी कंपनीला भेट देत कंपनीचे संस्थापक सायरस पुनावाला यांच्याशी लसीबाबत सविस्तर चर्चा केल्याचे दिसत आहे. तसेच मांजरी येथील […]\nनितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी; तब्बल 5 कोटी रोजगार होणार उपलब्ध\nदेशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक उद्योग बंद पडले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक जणांवर बेरोजगाराचा डोंगर कोसळला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक चांगली बातमी दिली आहे. गडकरींनी सांगितले की येत्या पाच वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्य��ग क्षेत्रात 5 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. गडकरी यांनी सांगितले की, […]\nडॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत; सपना चौधरीचं बाॅलिवूड पदार्पण\nNewslive मराठी- आपल्या अदाकारिने प्रसिद्ध असलेली हरियाणाची गायक आणि नर्तिका सपना चौधरी आता बाॅलिवूड मध्ये पदार्पण करत आहे. सपनाची मुख्य भूमिका असलेल्या ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. या चित्रपटात सपना डॅशिंग आयपीएस आधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या ८ फेब्रुवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हैद अली अबरार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंं […]\nस्मृती इराणींच्या मुलीला मिळाले ‘एवढे’ टक्के\nआर्चीला नकोत रडूबाईच्या भूमिका\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nपुण्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश\nआम्ही जातीचं राजकारण करत नाही- नितीन गडकरी\nसंभाजी बिडीवर शिवभक्त संतापले कंपनीला दिला अखेरचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/sachin-city-nawab/", "date_download": "2020-09-24T17:03:49Z", "digest": "sha1:DXDM4ANB6G4WZTC6AQBSMZR26LWFYXFF", "length": 15018, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सचिनच्या नावाच भारतात एक गाव आहे आणि तिथला नवाब निग्रो आहे.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nसचिनच्या नावाच भारतात एक गाव आहे आणि तिथला नवाब निग्रो आहे.\n“सचिन” म्हंटल की आपल्याला एकचं सचिन आठवतो, सचिन तेंडूलकर क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट जेव्हा तो मैदानात उतरायचा तेव्हा सचिन सचिन या आरोळीने अख्खा देश हादरून जायचा. या नावाच गारुड भारतीयांच्या मनावर तो रिटायर झाल्यावर अनेक वर्षांनी देखील राज्य करतय. त्याच्यामुळेचं भारतात सतत वीस वर्षांपासून सचिन नावाच्या मुलांची संख्या वाढली आहे.\nएकेकाळी जो तो उठून आपल्या पोराचं नाव सचिन ठेवायचा. पण सचिनचं नाव म्हणे त्याच्या वडिलांनी संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या वरून ठेवलं होत. तुम्ही म्हणालं ही स्टोरी आम्हाला माहित आहे. पण या ‘सचिन’ नावाच भारतात एक राज्य होतं हे तुम्हाला माहित आहे\nगुजरातमध्ये सुरत जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे सचिन. अख्ख्या सुरत जिल्ह्याप्रमाणे हे गाव देखील हिऱ्यांच्या व्यापारासाठी फेमस आहे. शेती वगैरे जास्त काही समृद्ध नाही पण तसं गाव श्रीमंत आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गावावर राज्य करायचे दूर आफ्रिकेहून आलेले निग्रो बलदंड ‘सिद्दी’. त्यांना म्हणायचे सचिनचे नवाब.\nआता हे सिद्दी सचिनचे नवाब कसे बनले यामागे सुद्धा मराठी सत्तेचा हात आहे.\nआपण शाळेत शिकलोय की सिद्दी हे जंजीऱ्याचे राजे होते. जवळपासपाचशे वर्ष सिद्दीनी जंजिर्याच्या किल्ल्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. मराठा साम्राज्याशी त्यांच विशेष सख्य नव्हत. अरबी समुद्रात आंग्रेच्या आरमाराशी त्यांचा कायम छत्तीसचा आकडा असायचा. पण जंजिरा किल्ला अजिंक्य असल्यामुळे कधी त्यांच राज्य संकटात आल नाही.\nपहिला बाजीराव पेशव्याने त्यांचा मोठा पराभव केला होता पण त्याने तह करून त्यांना सोडून दिल. किल्ला ताब्यात घेतला नाही. या तहानंतर बराच काळ सिद्दींच राज्य मराठ्यांच्या उपकाराखाली होतं.\nया सिद्दीमध्ये देखील राज्याच्या गादीवर कोण बसणार यावरून भाऊबंदकी व्हायच��. असाच वाद १७९१ साली झाला. या भांडणात झालेल्या पराभवामुळे अब्दुल करीम याकूत खान नावाचा जिंजीराचा युवराज स्वतःचा जीव वाचवून आश्रयासाठी पुण्याला आला. पेशव्यांनी त्याला अभय दिला. अब्दुलने त्यांच मांडलिकत्व स्वीकारलं. यामुळे खुश होऊन पेशव्यांनी त्याला सचिन राज्याच नवाबपद दिल.\nत्यानंतर अनेक वर्ष मराठा सत्तेने सचिन राज्याला संरक्षण दिल.\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nजुना टीव्ही, लाल पारा, एक कोटी आणि आपली येडी जनता..\nपुढे मराठी सत्ता लयास गेली. त्यानंतर आलेल्या ब्रिटीश सत्तेशी देखील सचिनचे नवाब जुळवून घेऊनचं राहिले. शांत निवांत असं हे राज्य कधी कोणाच नाव न काढता, भांडण न करता राहिलं. देश स्वतंत्र झाल्यावर संस्थान खालसा करण्याच्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या आदेशावर काहीही खळखळ न करता सही केली.\nनवाबी निवांतपणा सचिनमध्ये मुरला होता.\nफक्त एकदाच हे नवाब चर्चेत आले जेव्हा त्यांच नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं. नाव फातिमा बेगम. ही कोणी साधीसुधी हिरोईन नव्हती तर ती भारतातली पहिली महिला सिनेमा दिग्दर्शक, निर्माती होती. बुलबुल ए परीस्तान नावाचा सिनेमा तिने १९२६ साली बनवलेला. ज्या काळात बायकांना पिक्चर बघायला जाण्याची परवानगी नव्हती अशा वेळी एक अख्खा सिनेमा बनवणारी ती एक वांड बाई होती.\nअसं म्हणतात की फातिमा बेगमचा सचिनचे नवाब सिद्दी याकुम इब्राहीम खान यांच्या बरोबर निकाह झाला होता. पण दोघांनी या वृत्ताच खंडण केलं. बॉलीवूडच्या इंडस्ट्रीमध्ये चवीने चघळलेली ही पहिली लव्हस्टोरी असावी. फातिमा बेगम यांच्या दोन्ही मुली देखील हिरोईन झाल्या. त्यांची धाकटी लेक झुबेदा ही पहिला बोलपट आलमआराची हिरोईन होती.\nया दोन्ही मुली सचिनच्या नवाबांच्याचं लेकी पण त्याकाळात सिनेमामध्ये काम करणाऱ्याना चांगलं समजल जात नसे म्हणून नवाबसाहेबांनी त्यांना स्वीकारलं नाही. पण त्यातली झुबेदा पुढे जाऊन हैदराबादमधल्या एका संस्थांचे राजे धनराजगिर यांच्याशी लग्न करून तिथली राणी झाली.\nअसा आहे हा सचिनच्या नवाबाचा इतिहास. त्यांचा सचिन तेंडूलकरशी कधी संबंध आला नाही. आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंशी क्रिकेट खेळत होता त्याला ठाऊकसुद्धा नसेल की आपल्या नावाच भारतात एक गाव आहे आणि तिथे या आफ्रिकन वंशाचे हबशी राज्य करायचे.\nआता गुजरातमध्ये सचिन हे समृद्ध गाव आहे. मोदीजीनी तिथे आणलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे बऱ्याच कंपन्या या गावात आलेल्या आहेत. आणि सचिनचे नवाब ते अजूनही त्या गावात राहतात, आणि निवांतचं आहेत.\nहे ही वाच भिडू.\nभारताकडून खेळण्यापुर्वी सचिन तेंडुलकर पाकिस्तानकडून खेळला होता.\nसचिनने मुलाखतीमध्ये मान्य केलं, या बॉलरला खेळायची मला भीती वाटायची\nनवाब पतौडीच्या चुकीमुळे डाकुंनी टिम इंडियाचं अपहरण केलं होतं.\nगरिबा-घरचा पोरगा पुढे जंगली कुत्री पाळून गर्भ नाहीसा करणारा डॉक्टर होईल अस वाटलं…\nकोल्हापूरची वैशिष्ट्ये वाचली तर एशियन पेंन्टचे पण कान गच्च हुतील\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nलंगोट देखील घेवून न गेलेला पैलवान मैदानात उतरला आणि हिंदकेसरी झाला.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sanjay-dutt-alia-bhatt-starrer-sadak-2-trailer-becomes-most-disliked-trailer-on-youtube-127613517.html", "date_download": "2020-09-24T17:15:11Z", "digest": "sha1:P5DTVZT3COOYXN52CJODW5FN6XSWOU33", "length": 9470, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sanjay Dutt, Alia Bhatt Starrer 'Sadak 2' Trailer Becomes Most Disliked Trailer On Youtube | युट्यूबवर 'सडक 2'च्या ट्रेलरला करण्यात आले सर्वाधिक नापसंत, डिसलाइकच्या तुलनेत लाइक 6% पेक्षाही कमी; पूजा भट्ट म्हणाली.. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुशांतच्या मृत्यूनंतर चाललेल्या मोहिमेचा परिणाम:युट्यूबवर 'सडक 2'च्या ट्रेलरला करण्यात आले सर्वाधिक नापसंत, डिसलाइकच्या तुलनेत लाइक 6% पेक्षाही कमी; पूजा भट्ट म्हणाली..\nहा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे\nसंजय दत्त, पूजा भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'सडक 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊन 24 तासांहून अधिकचा काळ लोटला आहे. गुरुवारी संध्याकाळी 4:41 पर्यंत यूट्यूबवर या चित्रपटाच्या ट्रेलरला कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. खास गोष्ट म्हणजे ट्रेलर रिलीज होताच याला लाखो डिसलाइक्स मिळाले आहे. या ट्रेलरने डिसलाइक्सचा रेकॉर्ड मोडला असून बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक डिसलाइक झालेला हा ट्रेलर ठरला आहे. ट्रेलरला डिसलाइक करणा-यांची स्ख्या लाइक करणा-यांच्या तुलनेत 18 टक्क्यांहून अधिक आहे.\n65 लाखांहून अधिक लोकांना केले डिसलाइक\nहा ट्रेलर फॉक्स स्टार हिंदीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केला आहे. या चॅनेलचे 53 लाखांंहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. परंतु 'सडक 2'च्या ट्रेलर ला नापसंत करणा-यांची संख्या 65 लाखांपेक्षा जास्त आहे. तर लाइक करणा-यांची संख्या साडेतीन लाख आहे. तुलनात्मकदृष्ट्या लाइक करणा-यांची संख्या डिसलाइक करणा-यांच्या तुलनेत केवळ 5.3% आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये पेटलेल्या घराणेशाहीच्या वादामुळे ट्रेलरला इतका वाईट प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात आहे. स्टार किड्स आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते यांच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी निशाणा साधला. खास करुन महेश भट्ट यांच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यात आले.\nट्रेलरला सर्वाधिक डिसलाइक मिळाल्यानंतर पूजा भट्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रेम करणारे आणि राग करणारे लोकं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही दोघांनीही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये असल्याची खात्री करुन दिली त्याबद्दल तुमचे आभार’ असे पूजा भट्टने ट्विटमध्ये म्हटले आहे.\nनेमोमीटरवर 98% लोकांनी नेपोटिस्टिक ठरवला होता 'सडक 2'\nसुशांतच्या मृत्यूने नेपोटिज्मचा मुद्दा चर्चेत आला. सुशांतचे भावोजी विशाल किर्ती यांनी याविरोधात लढा देण्यासाठी एक नेपोमीटर तयार केला. त्यात पाच कॅटेगरीतून चित्रपटात किती लोक नेपोटिज्मच्या माध्यमातून आले, हे शोधता येते. या मोहिमेत चित्रपटाला प्रथम रेटिंग देण्यात आली होती. 98 टक्के लोकांनी चित्रपटाला नेपोटिस्टिक म्हटले होते. कारण याच्या पाचपैकी 4 कॅटेगरीतील लोक निपोटिज्मच्या माध्यमातून इंडस्ट्रीत आले.\nअशी आहे सडक 2 ची रेटिंग\nनिर्माता - महेश भट्ट, वडील - नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)\nलीड कास्ट- आलिया भट्ट, वडील - महेश भट्ट (दिग्दर्शक, निर्माता), आई- सोनी राजदान (अभिनेत्री)\nसंजय दत्त, वडील- सुनील दत्त (अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, राजकारणी), आई - नर्गिस (अभिनेत्री)\nआदित्य रॉय कपूर, भाऊ- सिद्धार्थ रॉय कपूर (निर्माता)\nपूजा भट्ट - वडील- महेश भट्ट (दिग्दर्शक, निर्��ाता)\nसपोर्टिंग कास्ट - गुलशन ग्रोव्हर (सेल्फ मेड)\nदिग्दर्शक- महेश भट्ट, वडील- नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)\nलेखक- महेश भट्ट, वडील- नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)\nहा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे\nमहेश भट्ट दिग्दर्शित 'सडक 2' हा चित्रपट 1991 मध्ये आलेल्या संजय दत्त, पूजा भट्ट स्टारर 'सडक'चा सिक्वेल आहे. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट-स्टारवर रिलीज होणार आहे.\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 36 चेंडूत 19.83 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/the-flag-looks-back-so-who-are-you-saluting-the-chief-minister-did-the-cbi-show-up-nilesh-ranes-sharp-question-to-uddhav-thackeray-127620081.html", "date_download": "2020-09-24T19:07:37Z", "digest": "sha1:26ZW5KOM3VODB3WXKK3DQWHKOIDU7R3V", "length": 6078, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The flag looks back, so who are you saluting the Chief Minister? Did the CBI show up? Nilesh Rane's sharp question to Uddhav Thackeray | झेंडा मागे दिसतोय, मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारताय? CBI दिसली की काय ? निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीकास्त्र:झेंडा मागे दिसतोय, मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारताय CBI दिसली की काय CBI दिसली की काय निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला\nआज 74 वा स्वातंत्र्य दिवस देशभरात साजरा होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा होता. या ध्वजारोहण सोहळ्याचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोवर आता निलेश राणेंनी टीका केली आहे. झेंडा मागे दिसतोय मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सॅल्युट कोणाला मारताय, सीबीआय दिसली की का असा खोचक सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी त्यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणाचे फोटो शेअर केले आहेत. यावर झेंडा मागे आहे मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारतायं असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे समोर CBI दिसली की काय, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.\nझेंडा माघे मग स��्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री... समोर CBI दिसली की काय \nभारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केले. pic.twitter.com/AhqiCc6zp3\nसध्या सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवावा असा राज्य सरकारचा आग्रह आहे. मुंबई पोलिस सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम असल्याचे राज्य सरकारचे मत आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/ayodhya-vhp-design-is-followed-ram-temple-may-take-at-least-five-years-to-build/articleshow/71990649.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T19:09:50Z", "digest": "sha1:VQ5MSSYGJEAW4M54FTXFSAUP6ZWH7L3V", "length": 16476, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "अयोध्या खटला निकाल: ..तर अयोध्येत राम मंदिर उभारणीस ५ वर्षे लागतील\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n..तर अयोध्येत राम मंदिर उभारणीस ५ वर्षे लागतील\nरामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टानं शनिवारी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल. या निकालाच्या निर्णयाची प्रतीक्षा असलेल्या विश्व हिंदू परिषदेनं मंदिराचा आराखडा आधीच तयार करून ठेवला आहे.\nयुसरा हुसैन, अयोध्या: रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टानं शनिवारी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल. या निकालाच्या निर्णयाची प्रतीक्षा असलेल्या विश्व हिंदू परिषदेनं मंदिराचा आराखडा आधीच तयार करून ठेवला आहे. राम मंदिर निर्मितीच्या कार्यशाळेशी संबंधित पर्यवेक्षकांच्या म्हणण्यानुसार, 'भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी किमान पाच वर्षे लागतील आणि निर्मितीसाठी अविश्रांत आणि अथक काम करणाऱ्या २५० विशेषज��ञ शिल्पकारांची गरज आहे.'\nविश्व हिंदू परिषदेच्या मंदिर निर्मिती कार्यशाळेशी संबंधित पर्यवेक्षकाच्या म्हणण्यानुसार, 'या क्षणी या कार्यशाळेत कुणीही शिल्पकार नाही. रजनीकांत सोमपुरांच्या नेतृत्वाखाली येथे मंदिर उभारणीसाठी शिळांवर नक्षीकाम करण्यात येत होते. मात्र, सोमपुरा यांचे याचवर्षी जुलैमध्ये निधन झाले. विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यशाळेत १९९० पासून मंदिरासाठी काम सुरू होतं.' गेल्या तीन दशकांपासून या ठिकाणी दररोज आठ तास शिळांवर नक्षीकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत झालेलं काम हे मंदिराचे निम्मे बांधकाम होईल इतकेच आहे. याचाच अर्थ २१२ खांबांच्या (पिलर) या मंदिराचे १०६ खांब तयार आहेत. 'मंदिर निर्मितीसाठीच्या कार्यशाळेत सध्या कुणीही कारागीर उपलब्ध नाही. जर या ठिकाणी काम पुन्हा सुरू करायचे असेल तर आम्हाला किमान २५० विशेषज्ज्ञ कारागीरांची गरज लागेल आणि मंदिर निर्मितीसाठी त्यांना किमान पाच वर्षांचा अवधी द्यावा लागेल,' असं राम मंदिर निर्मितीच्या कामाची देखरेख करणारे अन्नुभाई सोमपुरा यांनी सांगितलं.\nराम मंदिरानंतर आता वेध समान नागरी कायद्याचे\n'निम्मे खांब (पिलर) तयार आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याशी संबंधित कामेही पूर्ण झाली आहेत. मार्बलच्या चौकटींचं कामही पूर्ण झालं आहे. मात्र, अजूनही ५० टक्के काम पूर्ण व्हायचे आहे. त्यात १०६ खांब तयार करणे आणि मंदिराचा कळस आणि छताचं काम शिल्लक आहे,' अशी माहिती अन्नुभाई सोमपुरा यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली. मी इथे गुजरातमध्ये एका विवाहसोहळ्यासाठी आलो होतो. मात्र, आता शिळांवर नक्षीकाम करणारे माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आहेत. डिसेंबरमध्ये अयोध्येत गेल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या असतील, असंही त्यांनी सांगितलं. 'यापुढे काय किंवा कसं करता येईल याबाबत आम्ही काहीही ठरवलेलं नाही. राम जन्मभूमी न्यासाचे सदस्य यावर चर्चा करतील. सध्या देशात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याकडे आमचं लक्ष आहे,' असं विश्व हिंदू परिषदेचे नेते शरद शर्मा यांनी सांगितले.\nराम मंदिरामुळं निवडणुकीत भाजपला लाभ\n'१९८४ मध्ये आम्ही (व्हीएचपी) मंदिराच्या निर्मितीसाठी शिलापूजन केलं होतं. त्यावेळी एका भाविकानं सव्वा रुपयाचं दान दिलं होतं. आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी आठ कोटी रुपये जमा झाले आहेत,' अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्यानं दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nराम मंदिराच्या निर्णयामुळं भाजपला निवडणुकांमध्ये लाभ\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराम मंदिर अयोध्या प्रकरण अयोध्या खटला निकाल अयोध्या Ram temple Ayodhya case verdict Ayodhya\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-dawood-ibrahim-nephew-rizwan-kaskar-arrested-by-mumbai-police-1813776.html", "date_download": "2020-09-24T18:13:38Z", "digest": "sha1:54MD7KA4DXFTF3UZPZFDQU7MITRSXJJ6", "length": 23943, "nlines": 300, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "dawood ibrahim nephew rizwan kaskar arrested by mumbai police, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nदाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक; खंडणीविरोधी पथकाची कारवाई\nHT मराठी टीम , मुंबई\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री ही कारवाई केली आहे. दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला खंडणीच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केली आहे. रिजवान देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.\n'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर\nमिळालेल्या माहितीनुसार, रिजवान हा दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. इकबाल कासकर हा आधीच तुरुंगात आहे. बुधवारी रात्री रिजवान देश सोडून जाण्याच्या तयारी होता. त्याचवेळी पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन त्याला अटक केली.\nबिल गेट्स यांची श्रीमंतांच्या यादीत घसरण, दुसऱ्या\nदरम्यान, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याविरोधात तपास करत असताना मुंबई पोलिसांनी छोटा शकीलचा सहकारी अफरोज वडारिया उर्फ अहमद रजा याला अटक केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते. त्यावरुनच त्याला अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी दाऊदचा पुतण्या रिजवान कासकर याला पोलिसांनी अटक केली.\nकर्नाटकमधील एका आमदाराचा राजीनामा मागे, आता पुढे काय...\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\nविश्वासदर्शक ठरावावेळी चार आमदारांची तटस्थ भूमिका\nखंडणी प्रकरणात रिजवान कासकरची रवानगी पोलीस कोठडीत\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात सादर\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार\nदाऊदच्या बहिणीच्या ताब्यातील मालमत्तेचा लिलाव\nअतुल परचुरेंची ऑनलाईन फसवणूक, गुन्हा दाखल\nदाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक; खंडणीविरोधी पथकाची कारवाई\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालां��ी भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-09-24T18:35:02Z", "digest": "sha1:7NUJXWKVUN4BTSD5NATNXHRQCU7MUSPE", "length": 2843, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ११२१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे\nवर्षे: १११८ - १११९ - ११२० - ११२१ - ११२२ - ११२३ - ११२४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nLast edited on १६ एप्रिल २०१३, at ०८:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2020-09-24T17:32:52Z", "digest": "sha1:E3IGF73VVYDIOMNTCR3S5J5ILAFKVCZW", "length": 13411, "nlines": 67, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भाजप-शिवसेनेची भाषा युतीची, तयारी मात्र स्वबळाची - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political भाजप-शिवसेनेची भाषा युतीची, तयारी मात्र स्वबळाची\nभाजप-शिवसेनेची भाषा युतीची, तयारी मात्र स्वबळाची\nजळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी, खान्देश विकास आघाडी (खाविआ) व मनसेला खिंडार पाडले असून गेल्या ४८ तासात १३ वजनदार नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी व काही माजी नगरसेवक भाजपाच्या तंबुत दाखल झाले आहेत. यात गेल्या आठवड्यात खान्देश विकास आघाडीसोबत गेलेले मनसेचे माजी महापौर ललित कोल्हे यांचाही समावेश आहे. कोल्हे यांच्यासह ऐकेकाळी जैन यांच्या सोबत असलेले शहर विकास आघाडीचे कैलास सोनवणे देखील भाजपासो���त आल्याने भाजप-शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन व माजी मंत्री सुरेश जैन भाजप-शिवसेना युतीची भाषा करत असले तरी दोन्ही पक्षांनी स्वबळाची जय्यत तयारी चालवली असल्याचे उघड झाले आहे.\nजळगाव महापालिकेच्या निवडणुकसाठी दि.१ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जळगावची निवडणूक चर्चेत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वबळाची भुमिका मांडल्यानंतर शहराचे भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी फिफ्टी प्लसचा नारा देत जोरदार तयारी सुरु केली. मात्र त्याच वेळी गिरीश महाजन व सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन भाजप-शिवसेना युतीची घोषणा केली होती. जैन यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचीही भेट घेवून चर्चा केली. दोन्ही पक्षांच्या श्रेष्टींकडून युतीसाठी हिरवा कंदिल मिळाल्याने युतीवर शिक्कामोर्तब झाले. यामुळे जैन यांच्या गोटात आनंदाचे वातावरण होते मात्र महाजन वगळता भाजपा पदाधिकार्‍यांकडून यास विरोधच होता. याच वेळी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले. यामुळे जैन यांच्या खाविआच्या गोटात अस्वस्थता पसरली. निवडणूक धणुष्यबाण या चिन्हावर लढवल्यास खाविआचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भीती खाविआच्या नेत्यांना सतावू लागली. यामुळे महाजन यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांशी जवळीक करण्याचा जैन यांचा प्रयत्न स्वत:वरच उलटल्याने खाविआची रणनिती बदलण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे महाजन यांनीही भाजपातर्फे सर्व ७५ जागांसाठी मुलाखती घेवून चाचपणी केली, खाविआने देखील सर्व जागांसाठी ÷इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तोपर्यंत दोन्ही बाजूने युतीचीच भाषा केली जात होती. मात्र शनिवारनंतर जोरदार घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी, खाविआ व मनसेच्या सात वजनदार नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून निवडणुकीची धुरा सांभाळणारे महानगराध्यक्ष निलेश पाटील हे देखील भाजपाच्या तंबुत आल्याने राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला. त्यापाठोपाठ शहर विकास आघाडीचे कैलास सोनवणे यांनीही भाजपात प्रवेश करत तिन प्रभागांमधून उमेदवार देखील जाहीर केले. अन्य पक्ष या पडझडीच्या धक्क्यातून सावरत असतांना गेल्या पाच वर्षांपासून खाविआसोबत असलेले मनस���चे माजी महापौर यांनी सहा नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. शिवसेना शहर प्रमुख कुलभूषण पाटील हे देखील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचे लहान बंधू पंकज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असल्याने कुलभूषण पाटील यांचाही भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. या तोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्‍वभुमीवर युती तुटण्याची केवळ औपचारीक घोषणा होणे बाकी असतांना युतीसाठी चर्चा सुरु असल्याचा दावा दोन्ही बाजूकडच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान येत्या २४ तासात काही आजी-माजी नगरसेवकांचाही भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती भाजपातर्फे देण्यात आली.\nगेल्या दोन-तिन दिवसांपासून होत असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर महाजन यांचाही सुर बदलला आहे. गेल्या १५ वर्षांत शहरात जे चालले आहे, त्याचा कंटाळा आला आहे. शहरात कुठलीही ठोस कामे झालेली नाहीत. शहरातील विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. म्हणूनच वजनदार नगरसेवकांना भाजपत प्रवेश करून घेतला जात आहे. शहराचा महापौर व एकहाती सत्ता भाजपचीच येईल, असा दावा महाजन यांनी केला आहे. तर खाविआचे अध्यक्ष रमेश जैन यांनी शिवसेनेला ४७ जागांची अपेक्षा आहे. भाजपने ४० जागांवर दावा केला असला, तरी कशाच्या आधारे ही मागणी करताय ते आधी सिद्ध करावे लागेल, अन्यथा स्वबळावर लढावे, अशी भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार सतीष पाटील यांनी भाजपाच्या तोडीफोडीच्या राजकारणावर जोरदार टिका केली आहे. या घडामोडींमुळे खडसेंच्या गोटात जोरदार उत्साह पसरला आहे. कारण महाजन यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करत पुर्ण ताकद पणाला लावली होती मात्र मात्र खडसे यांच्याच भुमिकेचा विजय झाल्याचे मानला जात आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3142", "date_download": "2020-09-24T16:43:17Z", "digest": "sha1:Q33VCKU6EMPMA5D7XSIDHOBEMTJ7JF7Y", "length": 8733, "nlines": 125, "source_domain": "pcnnews.in", "title": "कांदा निर्यातीवर निर्बंध त्वरित हटवा-वसंत मुंडे - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > कांदा निर्यातीवर निर्बंध त्वरित हटवा-वसंत मुंडे\nकांदा निर्यातीवर निर्बंध त्वरित हटवा-वसंत मुंडे\nSeptember 16, 2020 PCN News61Leave a Comment on कांदा निर्यातीवर निर्बंध त्वरित हटवा-वसंत मुंडे\nकांदा निर्यातीवर निर्बंध त्वरित हटवा-वसंत मुंडे\nपरळी (प्रतिनिधी) केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ त्वरित कांदा निर्यातीवरील निर्बंध हटविण्यास संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ना .बाळासाहेब थोरात अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार परळी शहर काँग्रेस कमिटी व सर्व काँग्रेस विभागाच्यावतीने परळी तहसीलदार यांना केंद्रसरकारने कांद्यावरील निर्यात बंदी घातली आहे व शेतकऱ्यांच्या शेतीमालावर जीएसटी कर लावला आहे. तो रद्द करण्यासंदर्भात मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना तहसीलदार परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे. या जनआंदोलनात काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत कोरे बाबुभाई नंबरदार परळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवक्ता काँग्रेस कमिटी ॲड संजय रोडे कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अल्ताफ अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद भाई शहराध्यक्ष शेख सिकंदर महिला तालुकाध्यक्ष सुनिता मुंडे परळी महिला काँग्रेस शहराध्यक्ष आशाताई कोरे असंघटित कामगार जब्बार शेठ राम घाटे शेख अलीम दगडोबा कराड शेख शारेख राहुल भोकरे इत्यादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते\nमोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह\nमहाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती\nसुर्यपूत्र कर्णा प्रमाणे गावकऱ्यांची काळजी घेतात सूर्यभान नाना मुंडे\nजिल्हाधिकारीसह इतर अधिका-याचे स्वॕब रिपोर्ट निगेटिव्ह\nबीड जिल्हयात 91 तर परळीच्या 13 जणांना मिळणार डिस्चार्ज\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/basmati-rice-exports-expected-to-fall-by-15-5dc274844ca8ffa8a2ef4652", "date_download": "2020-09-24T17:44:32Z", "digest": "sha1:FH7MOBDR2XPIK5JV7PDV6RSDXH3YDVUB", "length": 8048, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बासमती तांदळाची निर्यात १५ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nबासमती तांदळाची निर्यात १५ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता\nइरानवरून आयातची मागणी नसल्याने चालू वित्त वर्षात बासमती तांदूळ निर्यातीमध्ये १२ ते १५ टक्केपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम बासमती भात असणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे.\nउत्पादन असलेल्या बाजारपेठेत पूसा बासमती भात १, १२१ च्या किंमतीत घट होऊन २,७५० ते २,८०० रू. प्रति क्विंटल आहे. जे की मागील वर्षी याची किंमत ३,१५० ते ३,२०० रू. प्रति क्विंटल होती. _x000D_ एपीडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय बासमती तांदळासाठी इरान सर्वात मोठा आयातकर्ता आहे. इरानमध्ये भारतीय निर्यातदारांना पूर्वी १,५०० करोड रूपये अडविले असल्याने निर्यातकपण नवीन सौदे करण्यास तयार नाही. चालू वित्त २०१९-२० च्या पहिल्या सहा महिन्यात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान बासमती तांदळाची निर्यातीमध्ये ११.३३ टक्क्यांची कमी येऊन एकूण निर्यात १८.७० लाख टन झाले आहे, जे की मागील वर्षी समान कालावधीत याची निर्यात २०.८२ लाख टन झाले होते. _x000D_ संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, २ नोव्हेंबर २०१९ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्य��� चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञानयोजना व अनुदान\nबँकांनी 70 लाख किसान कार्डधारकांना 62,870 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले\nखरीप हंगामात पिकांच्या पेरणीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकांनी ६२,८७० कोटी रुपयांच्या कर्जाची मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना ७०.३२ लाख किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. अर्थमंत्री...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nकृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी ज्ञान\nखतांच्या संतुलित वापराविषयी १ लाख गावात शासन जनजागृती मोहीम\nसेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना जागरूक करेल. सेंद्रिय खतांच्या वापरास चालना देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकार १...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nअर्थसंकल्पात खतांच्या कच्च्या मालच्या आयातवर शुल्क कमी करण्याची शक्यता\nकेंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येणारा अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये खतांचे घरेलू उत्पादन वाढविण्यासाठी कच्चा मालच्या आयात शुल्कमध्ये कमी करण्याची शक्यता...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/insurance-cover-for-workers-working-in-crematorium-rural-development-minister-hasan-mushrif", "date_download": "2020-09-24T16:46:58Z", "digest": "sha1:TEGOSKLUEXKHVYR227ARWBL6XC2ZHJDG", "length": 6803, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Insurance cover for workers working in crematorium : Rural Development Minister Hasan Mushrif", "raw_content": "\nअंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\n२५ लाख रुपयांचे विमा संरक्षण\nकरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nमंत्री मुश्रीफ म्हणाले की, शासनाने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व क���्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे समाजामध्ये विदारक चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनामुळे मृत्यु झाला तर कुटुंबातील कोणालाही त्याचे अंत्यदर्शन होऊ शकत नाही तसेच अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येत नाही. हे चित्र फार हृदयदायक आहे. अशा व्यक्तीचे अंत्यसंस्कार उदा. दहन, दफन करणारे व्यक्ती आपल्या व कुटुंबियांच्या काळजीने अंत्यसंस्कार विधी करण्यास घाबरतात.\nअशावेळी शासकीय सेवेत नसलेले परंतु या संकटाच्या काळामध्ये आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून काही सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी संसर्गाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून हा पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही त्यातून कोरोना संसर्गाचा धोका असून त्यांचे आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील या धाडसी कोरोना योद्ध्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nया कर्मचाऱ्यास करोनाचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल. कोरोना संदर्भातील गांभिर्य, परिस्थिती पाहून ३० सप्टेंबरनंतरही विमा कवच मुदत वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.\nसंबंधीत सामाजिक संस्था, संघटना यांच्या कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचातीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्युच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहीजे, अशा काही अटींच्या अधीन राहून हे विमा संरक्षण देण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/Naya%20hai%20Yah", "date_download": "2020-09-24T16:41:35Z", "digest": "sha1:QCPM7UAT7NNBQGCX6OTK7KNNSV2TSK6J", "length": 10519, "nlines": 145, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); नया है यह! | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प��याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nप्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही व्हॉट्सअ‍ॅपने होते आणि दिवसाचा शेवटही. व्हॉट्सअ‍ॅप बनविणारेही फार हुशार आहेत. माणसाच्या भावनांचा वापर करत ते नवनवे फीचर आणत असतात. आधी त्यांनी माणसाच्या भावना इमोजीच्या रूपात आणल्या, फ्री फोन कॉलची सुविधा आणली पण, सध्या चर्चेचे विषय बनलेत ते व्हॉट्सअ‍ॅपने जाहीर केलेले दोन बदल...\nयाआधी व्हॉट्सअ‍ॅपने फेकन्यूजला आळा घालण्यासाठी, पाचपेक्षा जास्त लोकांना एक मजकूर पाठवू शकत नाही, असं जाहीर केलं आणि आता त्यांनी ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे नवीन फीचर सुरू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने याआधी ऑडिओ कॉलिंग फीचर सुरू केलं होतं. आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरू करत व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपल्या यूजर्सना काय हवंय, हे पाहून व्हॉट्सअ‍ॅप सतत नवनवे प्रयोग करत आलाय. जगभरातील आयओएस आणि अँड्रॉईड युजर्स या नव्या सुविधेचा वापर करू शकतात. नेहमीप्रमाणे याचा वापर करणं फार काही कठीण नसल्यामुळे घरातील सगळी मंडळी याचा मनसोक्त वापर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी चार व्हॉट्सअ‍ॅप युजर्स व्हिडिओ चॅट करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे अगदी तुम्ही कुठेही असाल तरी ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करू शकता. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून, त्यानंतर आणखी दोघांना यात सामील करू शकता. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी चार लोकांशी बोलू शकता. जगातील जवळजवळ 150 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात आणि भारत यात आघाडीवर आहे. या फीचरमुळे तुम्ही लांबच्या नातेवाईकांशी मनमोकळ्या गप्पा मारू शकता. भारतीयांना या नवीन फीचरचा नक्कीच फायदा होईल, परदेशी असलेल्या नातेवाईकांशी होणारा संवाद आता एकाचवेळी होऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून बाहेरगावी असणाऱ्यांना सगळे सण, कार्यक्रम आपल्या कुटुंबासोबत डिजिटली साजरे करणं शक्य होणार आहे. आपलं महत्त्वाचं मार्केट म्हणून व्हॉट्सअ‍ॅप भारताकडं पाहतं. त्यामुळे त्यांची मानसिकता ओळखूनच हा बदल करण्यात आला असावा. हे फीचर किती काळ टिकेल, याची जरी शाश्वती नसली तरी त्याचा गैरवापर होता कामा नये, एवढी मात्र इच्छा आहे.\nसुवर्णमय यशाचा वेध घेणारे ‘कांचन\nमिशन इम्पॉसिबल भाग ५\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/vaishali-samant-and-swaroop-bhalwankars-new-acppella-mix-song-ganpati-bappa-morya-127654281.html", "date_download": "2020-09-24T19:18:28Z", "digest": "sha1:7CCRSHWBK6KHN55JKH2374SSGGLYTWYW", "length": 5673, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vaishali Samant and Swaroop Bhalwankar's new acppella mix song ganpati bappa morya | बाप्पासाठी वैशाली सामंत आणि स्वरूप भालवणकरची ‘ऍकापेला आराधना’, वाद्याविना वेगवेगळ्या प्रकारच्या 85 ध्वनींचा या ऍकापेलामध्ये समावेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्हिडिओ:बाप्पासाठी वैशाली सामंत आणि स्वरूप भालवणकरची ‘ऍकापेला आराधना’, वाद्याविना वेगवेगळ्या प्रकारच्या 85 ध्वनींचा या ऍकापेलामध्ये समावेश\nया गाण्याची खासियत म्हणजे वाद्याविना वेगवेगळ्या प्रकारचे 85 ध्वनी या ऍकापेला गाण्यात ऐकायला मिळणार आहेत.\nश्रीगणेशाच्या आगमनाने सध्या सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी गायक स्वरूप भालवणकर व गायिका वैशाली सामंत यांनी बाप्पासाठी ऍकापेला आराधनेची सुमधुर व्हिडिओ मेजवानी आणली आहे. ‘किती किती आनंद रे...झाला गणपती बाप्पा’ असे बोल असणाऱ्या या गाण्याची खासियत म्हणजे वाद्याविना वेगवेगळ्या प्रकारचे 85 ध्वनी या ऍकापेला गाण्यात ऐकायला मिळणार आहेत. तसेच तोंडाने काढण्यात आलेल्या प्रसिद्ध नाशिक ढोलची रंगत या गाण्यात आहे.\nकोरोना सावटाच्या चिंतेचे काहूर सध्या सगळीकडे आहे. बाप्पाच्या आगमनाच्या आनंदासोबतच हे करोना महामारीचे हे विघ्नही दूर होईल असा आशावाद स्वरूप भालवणकर व्यक्त करतात. बाप्पाच्या आगमनाचा आनंद प्रत्येकाला घेता यावा यासाठी ही अनोखी ऍकापेला गाण्याची भेट आणली असल्याचे स्वरूप भालवणकर सांगतात.\n‘स्वरशाईन स्टुडिओ’ आणि ‘अनेरा एण्टरटेन्मेन्ट क्वेस्ट कोवर्क्स प्रोडक्शन’ या संस्थेने या ऍकापेला गाण्याची निर्मिती केली आहे. स्मिता काबरा व मानवेल गायकवाड यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला स्वरूप भालवणकर व वैशाली सामंत यांच्या सोबत स्मिता काबरा, सरीशा काबरा, वैष्णवी बोरुलकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी स्वरूप भालवणकर, उमेश रावराणे यांनी सांभाळली असून मिक्सिंग व मास्टरिंग सायटस जोसेफ यांचे आहे. या गाण्याची संकल्पना स्मिता काबरा यांची आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/dispute-over-bank-accounts-delays-teachers-salaries-continues/articleshow/63660927.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T18:59:00Z", "digest": "sha1:NVU5CP5VJ4M5X37OSYLEF6VEXIETXMAS", "length": 11777, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "teachers salaries: शिक्षकांच्या पगाराची अजूनही अडवणूक\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिक्षकांच्या पगाराची अजूनही अडवणूक\nमुंबईतील शिक्षकांच्या पगाराबाबत न्यायालयीन सोपस्कर पार पडले असले तरी शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक शिक्षकांच्या पगाराची बिले बँकेकडे पाठविली जात नसल्याचा धक्कादायक आरोप शनिवारी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला. याप्रकरणी पाटील यांनी शिक्षण निरीक्षकांना पत्र पाठवले असून, ही बाब सर्वोच्च न्यायालयाची अवमान करणारी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईतील शिक्षकांच्या पगाराबाबत न्यायालयीन सोपस्कर पार पडले असले तरी शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक शिक्षकांच्या पगाराची बिले बँकेकडे पाठविली जात नसल्याचा धक्कादायक आरोप शनिवारी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला. याप्रकरणी पाटील यांनी शिक्षण निरीक्षकांना पत्र पाठवले असून, ही बाब सर्वोच्च न्यायालयाची अवमान करणारी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.\nशिक्षकांचे पगार युनियन बँकेमार्फत करण्याचा निर्णय झालेला असतानाही शिक्षकांच्या एप्रिलच्या वेतनाचे देयक शिक्षण विभागाने ट्रेझरी किंवा बँकेकडे पाठवलेले नाही, असा दावा कपिल पाटील यांनी केला आहे. ट्रेझरीला दरमहिन्याच्या २० तारखेला बिले सादर करणे अनिवार्य असल्याचे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभा���ी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nपोलिसांच्या तत्परतेने महिला सुखरूप बाळंत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिन���मॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=19687", "date_download": "2020-09-24T19:02:51Z", "digest": "sha1:GK7KKK7IPWGPCHZSLMEYNIQIOW54TYKW", "length": 7741, "nlines": 82, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये 683 जण कोरोना पॉझिटिव्ह; उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवडमध्ये 683 जण कोरोना पॉझिटिव्ह; उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये 683 जण कोरोना पॉझिटिव्ह; उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू\nपिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज\nपिंपरी-चिंचवड शहरात एकूण 683 जण रविवारी (दि.26) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर, उपचारादरम्यान 6 पुरूष व 3 महिला असे एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. त्यात पाषाणमधील 30 वर्षाच्या तरूणाचाही समावेश आहे. तर, आज 753 रूग्ण बरे झाले. शहरात कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 16 हजार 315 झाली आहे. सक्रिय 3 हजार 427 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 36 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.\nचिंचवड येथील 65 वर्षीय महिला आणि 54 व 64 वर्षीय 2 पुरूष, वाकड येथील 65 वर्षीय महिला, वाल्हेकरवाडी येथील 55 वर्षीय पुरूष, निगडी येथील 52 वर्षीय पुरूष, चिखली येथील 86 वर्षीय पुरूष, मोरवाडी येथील 71 वर्षीय महिला आणि पुण्यातील पाषाण येथील 30 वर्षीय युव���ाचा असे एकूण 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 359 झाली आहे.\nएकूण 753 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले. त्यांना रविवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 10 हजार 911 रूग्ण बरे झाले आहेत. आज 3 हजार 387 संशयितांचे घशा व नाकातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 2 हजार 995 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.\nकोरोना पॉझिटिव्ह अधिकारी, कर्मचार्‍यांना 14 दिवसांची विशेष रजा\nभाजप नगरसेवकाची वायसीएम रुग्णालयात ‘दादागिरी’, रुग्णालयात डाॅक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/chief-minister-uddhav-thackeray-on-maratha-reservation-127714875.html", "date_download": "2020-09-24T18:44:08Z", "digest": "sha1:QEOY62VVUXYLRCEP554Y65JYEDIECV5W", "length": 7765, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chief Minister Uddhav Thackeray On Maratha Reservation | सरकार मराठा बांधवांच्या मागे खंबीरपणे उभे, यामुळे कृपया कुणीही रस्त्यावर उतरु नका, न्याय मिळवण्यासाठी सरकार कोर्टात भांडत आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठा आरक्षणावर भाष्य:सरकार मराठा बांधवांच्या मागे खंबीरपणे उभे, यामुळे कृपया कुणीही रस्त्यावर उतरु नका, न्याय मिळवण्यासाठी सरकार कोर्टात भांडत आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nज्या स्थिगितीची गरज नव्हती ती स्थगिती कोर्टाने दिली आहे.\nसर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यावेळी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करु नका असे आवाहन केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी, मराठा बांधवांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कोर्टात भांडत आहे असेही ते म्हणाले.\nमुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घेतला होता. आपण तो मंजूर केला. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले ती आपण जिंकली. सुप्रीम कोर्टातली लढाई आपण लढत आहोत. सर्वोत्तम वकील आपण यासाठी दिलेले आहेत. वकील आपण वाढवलेले आहेत. कमी केलेले नाहीत. यासोबतच काही संस्था आणि काही व्यक्तीही यामध्ये सहभागी झाल्या आहेत. कोर्टात अग्रुमेंट करायला आपण कमी पडलेलो नाही.\nसुप्रीम कोर्टाचा निकाल अनाकलनीय\nसुप्रीम कोर्टाने अनाकलनीय पद्धतीने मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली आहे. ज्या स्थिगितीची गरज नव्हती ती स्थगिती कोर्टाने दिली आहे. या केसच्या सुनावणीवेळीही मी अनेक वेळा सर्व नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्समध्ये संवाद साधला. जेष्ठ विधीतंज्ञांशी आम्ही चर्चा केली. कोर्टासमोर बाजू मांडली तरीही हा निकाल असा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याविषयावर चर्चा केली जात आहे. असं ठाकरे म्हणाले.\nकृपया रस्त्यावर उतरु नका\nठाकरे पुढे म्हणाले की, सर्वांची मत लक्षात घेऊन पुढे काय करायचं, काय गाऱ्हाणं मांडायचं याविषयी चर्चा केली जात आहे. तसेच फडणवसांनीही मराठा समाजाच्या निर्णयात सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. मराठा बांधवाने आंदोलन करा, पण सरकार आपलं आहे, सरकार काम करत आहे मग का रस्त्यावर उतरायच आपण एकत्र आहोत. तुमच्या मागण्या आम्ही मांडल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या हिरीरीने न्यायालयात मांडत आहोत. सरकार तुमच्यासाठी भांडत आहे. सर्व सूचना आम्ही घेत आहोत. यामुळे आंदोलन करु नका कारण सरकार आपलं आहे.\nमराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे राहणार नाही\nमराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे राहणार नाही. म्हणून आंदोलन मोर्चे करु नका. कोरोना काळात आंदोलन तर अजिबात करु नका. सरकार तुमच्या भावनेशी सहमत आहे असेही आवाहान मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवाना दिले आहे. एकजुटीने हा न्याय मिळावल्याशिवाय थांबायचं नाहीये. यामुळे कोरोना संकटकाळात जबाबदारीने वागा.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/a-special-kind-of-space-suit-is-designed-for-the-astronauts-of-gaganyan-it-will-protect-even-from-the-temperature-of-minus-250-degrees-celsius-127701162.html", "date_download": "2020-09-24T18:29:53Z", "digest": "sha1:FAL3VBJBJ7U2OQB3ZEKENZAK5DF6QR32", "length": 7821, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A special kind of space suit is designed for the astronauts of 'Gaganyan', it will protect even from the temperature of minus 250 degrees Celsius. | ‘गगनयान’च्या अंतराळवीरांसाठी तयार केला जातोय विशेष प्रकारचा स्पेस सूट, तो उणे 250 अंश सेल्सियस तापमानापासूनही करेल बचाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:‘गगनयान’च्या अंतराळवीरांसाठी तयार केला जातोय विशेष प्रकारचा स्पेस सूट, तो उणे 250 अंश सेल्सियस तापमानापासूनही करेल बचाव\nइस्रोसोबतच्या करारांतर्गत रशियाची अंतराळ संशोधन संस्था ग्लाव्हकॉसमॉस करतेय सूटची निर्मिती\nदेशात कोरोनाचा कहर सुरू असताना भारताची पहिली मानवी अंतराळ माेहीम ‘गगनयान’ सन २०२२ पर्यंत पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रशियाची राजधानी मॉस्कोत या मोहिमेवर जाणाऱ्या चार अंतराळवीरांसाठी स्पेस सूट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी त्यांची मापे घेण्यात आली आहेत.\nहे स्पेस सूट विशेष पद्धतीने तयार केले जातात. कारण ते एखाद्या अंतराळ यानासारखाचे असतात. ते अंतराळातील धाेक्यांपासून संरक्षण करतात. अंतराळ मोहिमेत तापमानात अत्यंत चढ-उतार येत असतात. ते उणे २५० अंशांपर्यंत जाते तर, कधी सूर्याच्या रेषेत असताना २५० अशांच्याही वर असते. सूट निर्मितीसाठी इस्राेने रशियन अंतराळ संस्था ग्लाव्हकॉसमॉससोबत करार केला आहे. सुमारे १० हजार कोटींच्या गगनयान मोहिमेत ग्लाव्हकॉसमॉस स्पेस सूट्सह बॅकपॅकही बनवेल. त्यात आॅक्सिजन व उच्छ्वासातून निघणाऱ्या कार्बन डाइआॅक्साइडला हटवण्याचे उपकरण असेल. बॅकपॅकमधून सूटमध्ये विजेचा पुरवठा होईल. एक फॅनद्वारे सूटमध्ये आॅक्सिजनचे सर्क्युलेशन होईल. यात एक वाॅटर टँकही असेल.\nअंतराळवीरांना सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सूटमध्ये गोल्ड लाइन वायसर लावले जातील. अंतराळातील धुळीपासून बचावासाठी ते कवचाप्रमाणे काम करेल. गोळीच्या वेगाने जाणारे हे धूलिकण घातक असतात. सूटचे डिझाइनच असे आहे की त्यात आॅक्सिजन, पाण्याची इन-बिल्ट व्यवस्था असेल.\nएखाद्या यानाप्रमाणे स्पेस सूटही अनेक भागांत तयार केला जातो. एक भाग छातीचे संरक्षण करतो, दुसरा बाहूंना कव्हर करत ग्लोव्हजला जोडतो. तिसरा भाग पायांसाठी असतो. या सूटच्या आत अंतराळवीर साधे कपडे घालतात. स्पेस सूट व कापडी वस्त्रांत पाण्याच्या नळ्या असतात. त्यात अंतराळवीराच्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यात मदत करतात.\nअंतराळवीरांचे यानात बसण्याचे सीट व कोच लायनर्सचीही निर्मिती\nग्लाव्हकॉसमॉसचे सीईओ दिमित्री लोसकुतोव्���नुसार, यानात बसण्याचे सीट व कोच लायनर्सचीही निर्मिती होत आहे. त्यांनी अँथ्रोपॉमेट्रिक पॅरामीटर्ससाठी सूट तयार होत असलेल्या ज्वेज्दाला भेट दिली. स्पेस सूटसाठी ११ मार्चला करार झाला होता. भारतीय अंतराळवीर मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी फेब्रुवारीपासून मॉस्कोत आहेत. वर्षभराच्या प्रशिक्षणादरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊनही झाले. मात्र प्रशिक्षण थांबले नाही.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/today-janmashtami-will-be-celebrated-like-this-in-three-world-famous-krishna-temples-mahapuja-will-be-celebrated-like-this-but-krishnas-teachings-go-ahead-facing-fear-127610485.html", "date_download": "2020-09-24T19:17:35Z", "digest": "sha1:CZU6VTL5OMANPNAYMUT35T7FEPOSACKI", "length": 16968, "nlines": 95, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Today, Janmashtami will be celebrated like this in three world famous Krishna temples, Mahapuja will be celebrated like this, but Krishna's teachings, go ahead facing fear | तीन जगप्रसिद्ध कृष्ण मंदिरांत आज अशी साजरी होईल जन्माष्टमी अन् अशी होईल महापूजा, तर कृष्णाची शिकवण, भयाचा सामना करत पुढे जा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघरातच कृष्ण अन् मन वृंदावन :तीन जगप्रसिद्ध कृष्ण मंदिरांत आज अशी साजरी होईल जन्माष्टमी अन् अशी होईल महापूजा, तर कृष्णाची शिकवण, भयाचा सामना करत पुढे जा...\nकृष्ण म्हणजे आनंदाची धारा.. मन अस्वस्थ असेल, चिंताक्रांत असेल अशा गंभीर वातावरणात कृष्णाचा जन्म होतो. हाच जन्माष्टमीचा खरा संदेशही आहे. गांभीर्यात आनंदाला साद घाला... आज कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. म्हणून घरातच कृष्ण जन्मोत्सव साजरा करा...हाच मर्यादा धर्म आहे...\nकृष्णाची शिकवण, भयाचा सामना करत पुढे जा...\nदेवदत्त पटनायक, पौराणिक अभ्यासक\n“कालिया नाग आणि बाळकृष्णात भीषण युद्ध झाले होते. कालिया रोज यमुना नदीचे पाणी विषारी करत होता. यामुळे कृष्णाने त्याला पिटाळून लावण्याचे ठरवले. कृष्ण कालियाच्या फण्यावर झेपावत त्याला लाथ मारू लागला आणि येथून जाण्यास सांगितले. कालियाने नकार दिला. तो म्हणाला, ‘पुढे गरुड राहतो, तो मला मारील.’ यावर कृष्ण म्हणाला, आयुष्यात नेहमी पुढे जाणे आवश्यक आहे. भीऊ नको. धीर धर, पुढे जा. गरुडाशी सामना करण्यासाठी तू कोणती ना कोणती युक्ती शोधशीलच.’ आपण अज्ञात गोष्टींचा सामना करण्याला घाबरतो. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास कचरतो. कालियाची कथा आपणास आपल्या भीतीला सामोरे जाण्याची शिकवण देते.\nकृष्ण रासलीलेतूनही महत्त्वाची शिकवण मिळते. गोपींना रात्री घरापासून दूर वनातही कृष्णाच्या संगतीत स्वत:ला सुरक्षित वाटत होते. वास्तवात, गोपी कृष्णावर अधिकार गाजवत तेव्हा कृष्ण गायब होत... वनात अंधार दाटला जाई. आपण सर्वच भ्यायलेल्या गोपींसारखे आहोत. बासरीच्या मधुर सुरासाठी थांबलेले. प्रत्येक मनुष्य एकाच वेळी गोपी व कृष्ण दोन्ही आहोत हे विसरतो. संगीतासाठी आतुर आणि संगीत वाजवण्यात सक्षम. यासाठी हे समजून घ्यावे की, आपणाकडे बासरी आहे व आसपासचे लोक संगीतासाठी आतुर आहेत.\nकृष्णाची सर्वात मोठी शिकवण भगवद्गीतेमधून मिळते. त्यात धर्माच्या रक्षणार्थ कुरुक्षेत्रावर लढण्यासाठी अर्जुनाचे मन वळवले होते. धर्माचे पालन म्हणजे- बोलण्याऐवजी इतरांचे एेकणे, घेण्याऐवजी देणे, असहाय लोकांना मदत करणे, मैत्र करणे व इतरांवर वरचढ न होणे. धर्माच्या पालनात भुकेला मनुष्यही अन्न वाटतो. जमिनीच्या वाटणीस नकार दिल्यामुळे कौरवांचा मृत्यू झाला. जोवर आपली लालसा योग्य ठरवण्यासाठी आपण कारणे शोधत राहू तोपर्यंत युद्ध होईल. शांतता नांदणार नाही.\nबांके बिहारी, मथुरा (उत्तर प्रदेश)\n२१ प्रकारच्या मिष्टान्नांचा असतो नैवेद्य, येथे जन्माष्टमीलाच होते मंगल आरती\nकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः\nबुधवारी रात्री ११ वा. मंदिराचे सेवेकरी गोस्वामीगण मंदिर परिसरात २१ प्रकारचे नैवेद्य घेऊन प्रवेश करतील.\nठाकुरजींना विनंती करतील की, त्यांनी नित्यराससाठी जाऊ नये, आज जयंतीसाठी त्यांचा अभिषेक व्हायचा आहे.\nमंदिराबाहेर दोन यज्ञाचार्य श्रीमद्भागवताच्या दशम स्कंदच्या पहिल्या ३ अध्यायांतील जन्मप्रसंगाचा पाठ करतील.\nगोस्वामीगण ठाकुरजींची अत्तराने मालिश करत त्यांना ११.४५ वा. उठवतील. बाहेर कुंजबिहारी अष्टकाचा पाठ सुरू होईल.\nमातीच्या भांड्यात चांदीचे पात्र ठेवून अभिमंत्रित केले जाईल. या पात्रावर बांके बिहारीला स्थापित केले जाईल.\nआधी शुद्ध जल, मग दूध, दही, तूप, मध व साखरेने स्नान होईल. मग तयार पंचामृत व शेवटी शुद्ध पाण्याने स्नान. त्यानंतर ठाकुरजींना सिंहासनावर विराजमान करून शृंगार व नैवेद्य होईल.\nयानंतर त्यांना गर्भगृहाबाहेर आणले जाईल. मंगल आरती होईल. फक्त जन्माष्टमीलाच ही आरती होते.\n- गोपी गोस्वामी, मंदिराचे ��्रमुख सेवेकरी\nश्री द्वारकाधीश, द्वारका (गुजरात)\nद्वारकाधीशांचा १६५० वेळा जलाभिषेक, रात्री २ पर्यंत उघडे राहतील मंदिराची द्वारे\nया मंत्राने पूजेचा प्रारंभ होतो...\nतं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन् पुरुषं जातमग्रत: तेन देवाSअयजन्त साध्याSऋषयश्च ये\nद्वारकाधीशचे श्याम पाषाण स्वरूपाची पूजा द्वारकेत होते. हे स्वरूप त्रिविक्रमराय म्हटले जाते, जे विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक आहे.\nबुधवारी पूर्व रात्रीत १० वाजेची अारती होईल. मग १६५० अभिषेक केले जातात.\nत्यानंतर दूध, दही, तूप, मध, साखर आदींच्या पंचामृताने देवाचा अभिषेक होतो. मग दुधाने अभिषेक होत राहतो जो वेदोक्त, पुराणोक्त व पुरुषोक्त मंत्रांद्वारे केला जातो.\nमध्यरात्री आरतीसोबत गोपाळाला विविध मिष्टान्नांनी नैवेद्य चढवला जातो.\nदुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे नवमीला देवाला अतिप्रिय लोणी-साखरेचा नैवेद्य दिला जातो.\nजगत््मंदिराचे द्वार इतर दिवशी रात्री १० वाजताच बंद होतात. जन्मोत्सवाच्या रात्री मात्र देवाला बालरूपात पाळण्यात टाकले जाते. हा सोहळा वर्षातून एकदाच म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री होतो. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या वेळेत द्वारे रात्री दोन वाजेपर्यंत उघडी असतात.\n-प्रणवभाई, पुजारी जगत मंदिर, श्रीनाथजी, नाथद्वारा (राजस्थान)द्वारका\nमंत्रोच्चारांऐवजी कृष्णजन्माची पदे आणि शुभेच्छांची गाणी गायिली जातात...\nबाजत आज बधाई गोकुल में..., जसुमति कूंख चंद्रमा प्रगट्यो-या जग को उजियार\nपहाटे ४ वाजता शंखनाद होईल. सकाळी ८.३० वाजता श्रीनाथजींचे दूध, दही, तूप, साखर व मधाने पंचामृत स्नान होईल. शृंगारानंतर मोहरी-मिठाने दृष्ट काढली जाईल. पंड्याजी ठाकूरजींना जन्मकुंडलीबद्दल सांगतील.\nरात्री ९. १५ वाजता दर्शनास सुरुवात होईल. हवेलीमध्ये नौबती, नगारे, घंटासह शंखध्वनींचा नाद घुमेल.\nरात्री १२ वाजता ठाकूरजी प्रकट झाल्याचे संकेत देण्यासाठी नगारखान्यातून बिगुल वाजेल. रिसाला चौकात दोन तोफांनी २१ वेळा सलामी दिली जाईल.\nश्रीनाथजींना दूध, दही, तूप, मध व त्यानंतर साखरेने स्नान व पुन्हा जलाभिषेक होईल. चंदन आदी संुगंधी द्रव्याने स्नान, शंृगार होईल. नंतर जन्मारती होईल.\nचंदन आदी सुगंधित द्रव्यांनी स्नान झाल्यावर शृंगार केला जाईल. जन्मारती व नंतर कीर्तन होईल.\nरात्री १.१५ वाजता महाभोगात पंजिरी, ५ भात, धान्य-दूध, फ��� आदीपासून तयार १०० हून अधिक व्यंजने अर्पण करण्यात येईल.\n- तिलकायत राकेशजी महाराज\nपांचजन्य शंखकृष्णाचा शंख हा संपूर्ण संयमाचे प्रतीक\nकृष्णाला प्रिय असलेला पांचजन्य शंख, समुद्रमंथनातून निघालेले सहावे रत्न होते. काैरव-पांडवांत युद्धाची सुरुवात करताना दोन्ही बाजूंच्या सैन्याने आपल्या विजयाच्या कामनेसाठी शंखनाद केला होता. विशेष म्हणजे जो शंख श्रीकृष्णाने वापरला, तो अत्यंत दुर्मिळ पांचजन्य शंख होता. या शंखातून पाच मुखांनी ध्वनी निघत असत. यामुळे त्याला पांचजन्य असे म्हणत. पुराणांनुसार या पाच ध्वनींची द्वारे मनुष्याची पाच इंद्रिये व त्यांच्या अवयवाची ओळख करून देणारे आहेत. शंखनाद म्हणजे जर मनुष्य आपली इंद्रिये व या अवयवांवर संयम मिळवेल तर तो जीवनाच्या सर्व धर्मयुद्धात यशस्वी ठरेल, असे अावाहन करणारे आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3145", "date_download": "2020-09-24T18:00:59Z", "digest": "sha1:OKKFDEACAB3MZ77ACR4BAAFY6OFJOP3Q", "length": 9112, "nlines": 127, "source_domain": "pcnnews.in", "title": "महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती\nSeptember 16, 2020 PCN News27Leave a Comment on महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती\n*महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती*\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.१६ – महाराष्ट्र राज्यासह देशभरात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यामध्ये परळी येथील प्रा.तथा पत्रकार प्रविण फुटके यांची मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.\nविविध सामाजिक,धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रा.प्रवीण फुटके यांची महाराष्ट्र तैलीक महासभ��च्या मराठवाडा सेवा आघाडी उपसचिव पदी सर्वानुमते नेमणूक करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस,महासचिव भूषण कर्डिले, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे ,कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे या नियुक्त्या करण्यात आल्या.\nदरम्यान या नियुक्तीनंतर प्रा.प्रवीण फुटके यांच्यावर सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.संघटनेने दिलेली जवाबदारी पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील राहील असे प्रा.फुटके म्हणाले आहेत.\nकांदा निर्यातीवर निर्बंध त्वरित हटवा-वसंत मुंडे\nआज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह\nनुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास दिरंगाई ; त्वरीत पंचनामे करा अन्यथा तीव्र आंदोलन-राजेश गित्ते\nस्व.डॉ रामेश्वर लटपटे यांना उपजिल्हा रुग्णालयाकडुन भावपुर्ण श्रध्दांजली\nऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने स्वीकारणार (AIC) पीक विमा -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/eder-alvarez-balanta-transit-today.asp", "date_download": "2020-09-24T16:43:18Z", "digest": "sha1:OR2KC772CEHHBPY6NMOMSCS2EJZ5JAXE", "length": 11401, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "एडर अल्वारेझ बालेंता पारगमन 2020 कुंडली | एडर अल्वारेझ बालेंता ज्योतिष पारगमन 2020 Sport, Football", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nनाव: एडर अल्वारेझ बालेंता\n��ेखांश: 74 W 13\nज्योतिष अक्षांश: 4 N 16\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nएडर अल्वारेझ बालेंता जन्मपत्रिका\nएडर अल्वारेझ बालेंता बद्दल\nएडर अल्वारेझ बालेंता प्रेम जन्मपत्रिका\nएडर अल्वारेझ बालेंता व्यवसाय जन्मपत्रिका\nएडर अल्वारेझ बालेंता जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nएडर अल्वारेझ बालेंता 2020 जन्मपत्रिका\nएडर अल्वारेझ बालेंता ज्योतिष अहवाल\nएडर अल्वारेझ बालेंता फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nएडर अल्वारेझ बालेंता गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nएडर अल्वारेझ बालेंता शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nएडर अल्वारेझ बालेंता राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत ���रतील.\nएडर अल्वारेझ बालेंता केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nएडर अल्वारेझ बालेंता मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nएडर अल्वारेझ बालेंता शनि साडेसाती अहवाल\nएडर अल्वारेझ बालेंता दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-350-posts-vacant-health-department-pune-district-29085", "date_download": "2020-09-24T16:53:44Z", "digest": "sha1:JQDOX2FKRQNRCR4FBD5MG4A6YUZ3ORAW", "length": 16508, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi 350 posts vacant in health department in Pune district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात आरोग्य विभागात ३५० पदे रिक्त\nपुणे जिल्ह्यात आरोग्य विभागात ३५० पदे रिक्त\nमंगळवार, 24 मार्च 2020\nपुणे ः सध्या ‘कोरोना विषाणू’च्या प्रादुर्भावाने चांगलेच थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य विभागात आरोग्य सेवकांसह आरोग्य सहायक, औषधनिर्माण अधिकारी अशा विविध पदांची गरज आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त झालेल्या पदावर नवीन भरती प्रक्रिया न केल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.\nपुणे ः सध्या ‘कोरोना विषाणू’च्या प्रादुर्भावाने चांगलेच थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य विभागात आरोग्य सेवकांसह आरोग्य सहायक, औषधनिर्माण अधिकारी अशा विविध पदांची गरज आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त झालेल्या पदावर नवीन भरती प्रक्रिया न केल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागातील ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्र व उपक्रेंद्राच्या अनेक ठिकाणी पदे रिक्त झालेली आहेत. याशिवाय, इमारतीची दुरवस्था झाली असल्याने काही ठिकाणी विविध सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी विविध पदांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे विविध अडचणींचा सामान करावा लागत आहे. राज्य सरकारकडून भरती प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रात या अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nसध्या जिल्ह्यातील भोर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’मध्ये १८७ पदापैकी अवघी एक जागा रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ मधील ३३ पैकी ३३ असून एकही रिक्त नाही. मात्र, आरोग्य सेवक महिला एकूण ६५० जागांपैकी १०४, तर पुरुष सेवकांमध्ये २९० पैकी ८१ अशा एकूण १८५ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यामध्ये सर्वाधिक जागा रिक्त आहेत.\nआरोग्य सहायक महिलांच्या १०० पदांपैकी १२ व पुरुषांमध्ये १५९ पदांपैकी १२ अशी एकूण २४ पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य पर्यवेक्षकांच्या १९ पदांपैकी पाच पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या नऊ पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. उर्वरित कनिष्ठ सहायक व परिचारकांचीही काही पदे रिक्त असून, एकूण सुमारे ३५० पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.\nतालुकानिहाय रिक्त असलेली पदे\nखेड १५, दौंड १८, जुन्नर ३९, भोर १२, हवेली १७, आंबेगाव २७, बारामती १२, शिरूर २५, मावळ १६, मुळशी १४, वेल्हे ५, इंदापूर १७, पुरंदर १९, मुख्यालय २.\nपुणे आरोग्य health विभाग sections भोर महिला women आंबेगाव शिरूर\nकपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्व\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकस\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान\nवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (त\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...\n`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...\nपरभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...\nखानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...\nखानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...\nसाखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...\nनाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...\nमराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...\nमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...\nकांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...\nलातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...\nनांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...\nवऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...\nशेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...\nसिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...\nसांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...\nनिळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/566", "date_download": "2020-09-24T18:47:09Z", "digest": "sha1:YMEWJFKTXOJJX7IXQ26BNWBHKQR5IRDP", "length": 14421, "nlines": 143, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); \"भुताचा भाऊ\" अशोक सराफ यांचा आज जन्मदिन! | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHome\"भुताचा भाऊ\" अशोक सराफ यांचा आज जन्मदिन\n'ती' बनली गरजूंची 'वॉटर मदर'\n\"भुताचा भाऊ\" अशोक सराफ यांचा आज जन्मदिन\nमराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या आहेत. मूळचे बेळगावचे असणार्‍या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतल्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात अशोक सराफ यांचे शिक्षण झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. त्यांच्या कारकिर्दीला १९७१पासून सुरुवात झाली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी वि.वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्याचबरोबर काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. ‘हमीदाबाईची कोठी’ हे एक त्यांचे प्रमुख नाटक म्हणावे लागेल. गजानन जागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘रामराम गंगाराम’मधील म्हमद्या खाटिक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या.\n��राठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे. अशोक सराफ यांचा अभिनय बहुरंगी आहे. त्यांनी नाट्य-चित्रपटांतील आपल्या कामाद्वारे केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन घडवले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसारख्या जगन्मान्य विनोदवीराशी तोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी ‘पांडू हवालदार’मध्ये दाखवली; तर ‘कळत-नकळत’, ‘भस्म’ यासारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळे पैलू उलगडले. ‘वजीर’ या चित्रपटातून त्यांनी राजकारणी व्यक्तिरेखा हुबेहूब साकारली, तर ‘चौकट राजा’मधील सहृदय व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळवले आहे. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमावेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘दे दणादण’ यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगावकर, महेश कोठारे यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘आत्मविश्वास’, ‘गंमतजंमत’, ‘आयत्या घरात घरोबा’पासून अलीकडच्या ‘शुभमंगल सावधान’, ‘आई नंबर वन’ व ‘एक शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. व्यावसायिक रंगभूमीवरील ‘मनोमीलन’नंतर अशोक सराफ ‘सारखं छातीत दुखतंय’ हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी निवेदिता जोशी-सराफ या सहकलाकार आहेत. पत्नी निवेदिता जोशी-सराफ यांच्यासोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ ही मराठी आणि काही हिंदी मालिका बनवल्या. ‘हम पांच’ या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. अशा प्रकारची लोकप्रियता मिळवणारे अशोक सराफ हे बहुधा पहिले मराठी कलावंत ठरले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनित काही उल्लेखनीय चित्रपट. त्याचबरोबर ‘सिंघम’ या चित्रपटातील त्यांची भूमिका हिंदी प्रेक्षकांसाठीही अविस्मरणीय आहे.\nमराठी हृदयात मानाचे स्थान मिळविलेल्या अशोक सराफ यांच्या अभिनयाचा प्रवास अजूनही अविरत चालूच असून अमेरिकेतील सिऍटल येथे नुकत्याच झालेल्या ‘बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन - २००७’ येथे विजय केंकरे दिग्दर्शित ‘हे राम कार्डिओग्राम’ या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे. आजपर्यंत ‘फिल्मफेअर पुरस्कार’, ‘महाराष्ट्र शासन पुरस्कार’, ‘महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार’, ‘झी गौरव पुरस्कार’ या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे.\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nसाहित्य संमेलन - एक नवीन अनुभव\nनवतरूणांची समाजकारणात यशस्वी वाटचाल\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=19689", "date_download": "2020-09-24T19:15:31Z", "digest": "sha1:NJNBNZOT355IXSENVZFE3HUZMPJZPUFJ", "length": 6732, "nlines": 81, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "भाजप नगरसेवकाची वायसीएम रुग्णालयात ‘दादागिरी’, रुग्णालयात डाॅक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome ताज्या बातम्या भाजप नगरसेवकाची वायसीएम रुग्णालयात ‘दादागिरी’, रुग्णालयात डाॅक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू\nभाजप नगरसेवकाची वायसीएम रुग्णालयात ‘दादागिरी’, रुग्णालयात डाॅक्टर��ंचे काम बंद आंदोलन सुरू\nपिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात एका भाजप नगरसेवकाने रविवारी (दि. २६) रात्री उशिरा धिंगाणा घातला. डॉक्टर आणि संबंधित कर्मचारी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण रात्री त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nदरम्यान, संतापलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. २७) सकाळी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.\nपिंपरी-चिंचवडमध्ये 683 जण कोरोना पॉझिटिव्ह; उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू\nडॉक्टरांना शिवीगाळ करणार्‍या भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करा; महापौर, भाजप पदाधिकार्‍यांचा आयुक्तांना सक्‍त सूचना\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/will-there-really-be-india-pakistan-war/articleshow/71128396.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T19:11:55Z", "digest": "sha1:ZPXZKCTYWIGA3W4Y3J4QL3CEZ73RGSQM", "length": 28323, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल की काय, अशी शंका अनेकांना भेडसावते आहे. परिस्थिती खरेच तशी आहे का, सध्याचा रागरंग काय आहे, दोन्ही देश या परिस्थितीकडे कसे पाहत आहेत, त्यातून पुढे काय काय घडू शकते, असे अनेक प्रश्न मनात असतात. या प्रश्नाला असलेल्या विविध पैलूंविषयी उहापोह...\nसध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल की काय, अशी शंका अनेकांना भेडसावते आहे. परिस्थिती खरेच तशी आहे का, सध्याचा रागरंग काय आहे, दोन्ही देश या परिस्थितीकडे कसे पाहत आहेत, त्यातून पुढे काय काय घडू शकते, असे अनेक प्रश्न मनात असतात. या प्रश्नाला असलेल्या विविध पैलूंविषयी उहापोह...\nभारत आणि पाकिस्तान या वर्ष�� खरोखरच रणांगणात उतरतील की काय, अशी शंका आता बऱ्याच जणांना भेडसावायला लागलेली आहे. समजा झालीच लढाई, तर त्याची परिणती अणुयुद्धात तर होणार नाही ना, अशी भीतीसुद्धा बोलून दाखवली जात आहे. ही भीती काही अगदीच अनाठायी नाही. पाकिस्तानचे अनेक राजकारणी धुरंधर, लष्करी अधिकारी आणि माध्यमातील प्रवक्ते सातत्याने तशी वक्तव्ये करत आहेत.\nपाच ऑगस्ट रोजी भारताने आपल्या घटनेचे कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याची घोषणा केल्यावर, त्यांना अतिशय अनपेक्षित धक्का बसला. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उचलून भारताची नाचक्की करवण्याचे प्रयत्न सपशेल फसले. नेहमीप्रमाणे अतिरेकी हल्ले, दगडफेक किंवा इतर घातपाती कृत्यांना प्रोत्साहन देऊन भारताच्या नाकी नऊ आणावेत असे म्हटले, तर भारत सरकारने अगोदरच जादाची कुमक मागवून सुरक्षा व्यवस्था इतकी कडक करून ठेवली होती, की हल्लेच काय, अतिरेक्यांशी संपर्क करणेही कठीण होऊन बसले होते. पोकळ धमक्यांना भारत भीक घालत नाही, असे दिसल्यावर त्यांना अधिकच भीती वाटायला लागली. जर त्यांनी लष्करी कारवाई केली आणि भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले तर आंतरराष्ट्रीय समुदाय तर भारताच्याच बाजूने बोलतो आहे. पाकिस्तानच्या मदतीला कोण येणार आंतरराष्ट्रीय समुदाय तर भारताच्याच बाजूने बोलतो आहे. पाकिस्तानच्या मदतीला कोण येणार समोरासमोरच्या युद्धात तर आजवर त्यांना पराजयच स्वीकारावा लागला आहे. करावे तरी काय समोरासमोरच्या युद्धात तर आजवर त्यांना पराजयच स्वीकारावा लागला आहे. करावे तरी काय मग नेहमीप्रमाणे त्यांना अणुबॉम्ब आठवला.\nभारताविरुद्ध अण्वस्त्र वापरण्याची धमकी देणे, ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. याचा त्यांना भरपूर फायदा मिळालेला आहे. याच बागुलबुवाला घाबरून यापूर्वी नेहमी आपण पाकिस्तानच्या विरुद्ध काहीही लष्करी कारवाई करणे टाळत गेलो. कारगिल युद्धातही आपल्या सेनेनेच काय, वायुसेनेच्या विमानांनीसुद्धा नियंत्रण रेषा चुकूनही ओलांडली नाही. मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर, तसेच लोकसभेवरील हल्ल्यानंतरही आपण पाकिस्तानवर कारवाई करायला कचरलो.\nपाच वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय कमांडो पथकाने ब्रह्मदेशात घुसून अडतीस नागा अतिरेक्यांचा खात्मा केला होता, तेव्हाही पाकिस्तानी नेते याच अण्वस्त्रांचा हवाला देत म्हणाले होते, की त्यांच्या सीमेमध्ये घुसून अशी कारवाई करण्याची हिंमत भारत कधीच करू शकणार नाही. त्यानंतर दोनच वर्षांत भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशीच धडाकेबाज कारवाई करून त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडला. या वर्षी बालाकोटवर हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानची अण्वस्त्र धमकी पोकळ असल्याचे पुन्हा सिद्ध केले; परंतु असेच चालू राहिले, तर पाकिस्तानच्या लोकांचा लष्करी सामर्थ्यावरचा विश्वास उडेल, देशामध्ये लष्कराचे वर्चस्व धोक्यात येईल, राज्यकर्त्यांना वैफल्याची भावना होईल, त्यांच्या जनतेचा त्यांच्यावरील रोष तीव्र होईल आणि सत्ता डळमळू लागेल. अशा एखाद्या वा अधिक कारणांमुळे पाकिस्तानला युद्धाचा मार्ग निवडावा लागेल.\nपाकिस्तानमध्ये सत्तेसाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी दोन गोष्टी प्रामुख्याने वापरल्या गेल्या आहेत, कट्टर धर्मवेड आणि काश्मीर. कलम तीनशे सत्तर निकामी झाल्यावर कित्येक दशके ज्याचे भांडवल करून भारताविरुद्ध गरळ ओकले, तो काश्मीर मुद्दा चक्क नाहीसा होताना पाहून पाकिस्तान सरकारवर आणीबाणीची वेळ आली आहे. आधीच भीषण आर्थिक संकटात अडकलेल्या आणि राजकीय कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानी सरकारपुढे आता युद्धाची भाषा बोलण्याखेरीज दुसरे काही पर्याय उरलेलाच नाहीत. भारताशी पारंपरिक तऱ्हेने युद्ध करणे पाकिस्तानला लष्करी किंवा आर्थिक दृष्टीनेही परवडण्यासारखे नाही; म्हणून ते आपला वर्षानुवर्षे यशस्वी ठरलेला डाव पुन्हा खेळतील. त्याला ते म्हणतात वॉर ऑफ थाउजंड कट्स. जिहादी, अतिरेकी, बंडखोर लोकांचा वापर करून हजार छोटे छोटे घाव घालण्याची लढाई. भारताला रक्तबंबाळ करून सोडायचे. वर आम्ही काही केलेच नाही, असा साळसूदपणा दाखवायचा.\nपाकिस्तानने आपल्या घातपाती कारवाया आणि अतिरेकी हल्ले घडवून आणण्याची कृष्णकृत्ये जर चालूच ठेवली, तर भारताला काहीतरी प्रत्युत्तर द्यावे लागणार. ते निमित्त करून पाकिस्तान युद्ध पुकारू शकते. पाकिस्तानी नेत्यांना माहीत आहे, की लोकांमध्ये एकोपा निर्माण करायला, राज्यकर्त्यांना पाठिंबा मिळवायला आणि लष्कराला आपले महत्त्व प्रस्थापित करायला युद्धासारखा दुसरा उपाय नाही. धूर्तपणे मुत्सद्देगिरी केल्यास, युद्धात सापडलेल्या गरीब देशाला आंतरराष्ट्रीय सहानुभूती आणि वित्तीय अनुदान मिळवण्याचा संभव असतो. थोडक्यात, देशाचे ��्रचंड नुकसान झाले, तरी पाकिस्तानी राजनेते आणि सेनेचे वरिष्ठ अधिकारी यांचा वैयक्तिक फायदा होऊ शकतो. सतत अण्वस्त्रांचा उल्लेख करत राहिले, की युद्ध विरामासाठी आंतरराष्ट्रीय दबावसुद्धा लगेच येणार. भारतीय सैन्य कितीही वरचढ असले, तरी त्यांना निखळ विजय मिळविण्यासाठी पुरेसा वेळच मिळू द्यायचा नाही, हीच पाकिस्तानची रणनीती असेल. युद्ध विरामानंतर परत हे लोक आपली टिमकी वाजवायला मोकळे, 'इतर देश मध्ये पडले म्हणून वाचलात; नाहीतर आम्ही धूळधाणच केली असती तुमची,' वगैरे वगैरे.\nयात धोका इतकाच आहे, की युद्धविराम व्हायच्या आतच भारतीय सेनेने मुसंडी मारून पाकिस्तानचे पुन्हा दोन किंवा अधिक तुकडे करण्यात यश मिळवले, तर मात्र पाकिस्तानला भारतावर अण्वस्त्रांनी हल्ला करण्यावाचून पर्याय नाही. एकदा का त्यांनी अण्वस्त्र वापरली, की भारताला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची मोकळीक मिळेल. एका क्षणात हा प्रश्न द्विपक्षीय न राहता जागतिक बनेल. आंतरराष्ट्रीय दबावाखाली अणुयुद्ध लगेच थांबेल; पण तोवर दोन्हीकडे अतोनात हानी झाली असेल.\nपाकिस्तानी अण्वस्त्रे पूर्ण भारत बेचिराख करू शकतील का नक्कीच नाही. भारताची क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा आपली मर्मस्थाने सुरक्षित ठेवण्यास समर्थ आहे. आपण त्यांचा सर्वनाश करू शकतो का नक्कीच नाही. भारताची क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा आपली मर्मस्थाने सुरक्षित ठेवण्यास समर्थ आहे. आपण त्यांचा सर्वनाश करू शकतो का क्षमता तर आहे; पण भारत तसे करेल असे वाटत नाही. पाकिस्तान देशाची राजवट संपून दोन-तीन छोटे छोटे स्वतंत्र देश निर्माण होण्याची शक्यता मात्र दांडगी आहे. याची पाकिस्तानला कल्पना आहे आणि राज्यकर्त्यांना हे मुळीच चालणार नाही. म्हणूनच आपली सत्ता बळकट करण्यासाठी युद्धाचे ढोल वाजवणारे नेते, प्रत्यक्ष युद्धात उतरण्यापूर्वी दहादा विचार करतील.\n सर्वसाधारण रागरंग पहाता असे वाटते, की दोन्ही देश आपापली आक्रमक भूमिका न सोडता युद्धाचा उद्रेक काळजीपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तान भारतात असंतोष, फूट, बंडखोरी आणि सामाजिक अस्थिरता माजविण्याची कारस्थाने करीतच राहील; परंतु स्वतःची प्रत्यक्ष भूमिका पडद्याआड ठेवून. म्हणजे काही झाले, तरी ते कानावर हात ठेवायला मोकळे. मुंबई किंवा लोकसभेवरच्या हल्ल्यांसारखे नजरेत भरणारे ह��्लेसुद्धा टाळले जातील; कारण त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे, ही भारत सरकारची राजकीय गरज बनू शकते.\nअर्थात, ही कारस्थाने पाकिस्तानच करत आहे हे न समजण्याइतका भारत दूधखुळा नाही. त्यांना आळा घालायचे सर्वतोपरी प्रयत्न करावेच लागणार. त्याच वेळी आपल्या प्रत्युत्तरात्मक कारवाया फार जास्त प्रखर आणि अपमानास्पद होऊ न देणे, हे युद्धाचा उद्रेक टाळण्यासाठी आवश्यक ठरेल. त्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि राज्यकर्ते यांना स्वतःची प्रतिष्ठा सांभाळायला वाव देणे गरजेचे होणार आहे. याची भारत सरकारला आणि भारतीय सेनेला पूर्ण कल्पना आहे. शिवाय चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला धक्का लागल्यास चीनचे आर्थिक स्वारस्य धोक्यात येते. हिंदी-चिनी हितसंबंध बिघडतील. भारत या घडीला चीनशी वैमनस्य करण्याच्या मनःस्थितीत नाही.\nआर्थिक मंदीचे सावट सध्या अख्ख्या जगावर साकळले आहे. भारतालाही या मंदीची झळ लागत आहे. अशा वेळी दुसऱ्या देशाशी युद्ध करणे आपल्याला चांगलेच महागात पडेल, हे उघड आहे. एकूण भारताला युद्ध नकोच आहे. काश्मीरमध्ये शांततता राहिली, तरच सुबत्ता येऊ शकेल हे उघड आहे. कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतरच काश्मीरची भरभराट झाली, असे सिद्ध करणे ही आपल्या सरकारची राजनैतिक गरज आहे. म्हणूनच भारत पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून लढाईला सुरुवात करेल, ही शक्यता नाही. याउलट आपला देश आता प्रतिबंधात्मक पवित्रा घेऊन सज्ज झाला आहे. फक्त काश्मीरच नव्हे, तर पूर्ण देशभर कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात येत आहे. पाकिस्तानने आयोजित केलेल्या घातपाती कारवाया जर घडूच शकल्या नाहीत, तर आपोआप परिस्थिती शांत होत जाईल. पाकिस्तानला ना काश्मीरमधल्या तथाकथित अत्याचारांबद्दल आरडाओरडा करता येईल, ना युद्धाच्या धमक्यांना अर्थ उरेल.\n(लेखक निवृत्त एअर व्हाइस मार्शल आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमराठा आरक्षण : स्थगिती आणि मार्ग...\n‘मी-टू’चा झंझावात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभारतीय सेना भारत पाकिस्तान युद्ध अणुयुद्ध Indian Army India Pakistan war\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/05/03/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-24T17:36:25Z", "digest": "sha1:LVMM5CQIKUFRVY2UMXBZ23RZHPU7R2S2", "length": 4633, "nlines": 90, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आपल्यास ..", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“या निर्जीव काठीचा आधार\nपण तुझ्या हातांचा आधार असावा\nखुप खुप एकांतात असताना\nपण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा\nतेच हवंसं वाटतं मला\nकधी विसरुन जाताना मला\nते वय आठवण करुन देतंच\nपण त्या लहान पावलां सोबत\nपुन्हा खेळावस वाटतं मला\nराजा राणीच्या गोष्टींत हरवुन जाताना\nमन थोडं मागे जातंच\nपण ते ऐकणारी ती छोटीशी प्रजा\nखुप पहावीशी वाटते मला\nहे वयंच असतं ना असं\nसगळं अंधुक होतं जातंच\nपण पुन्हा ते नव्याने समोर दाखवणारं\nआपलंस कोणी असावं वाटत मला\nया श्वासांचा जप अखेर\nकधी ना कधी संपेलच\nपण शेवटच्या श्वावसात सोबत असणारं\nमाझं घर जवळ असावं वाटत मला\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/how-prevent-skin-infection/", "date_download": "2020-09-24T17:10:11Z", "digest": "sha1:BG7O5Q6MPOSXBBQFJX67C6ZLYIBGRTRD", "length": 18850, "nlines": 218, "source_domain": "policenama.com", "title": "'असं' दूर करा प्रायव्हेट पार्टला होणारं इंफेक्शन ! जाणून घ्या | how prevent skin infection | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\n‘असं’ दूर करा प्रायव्हेट पार्टला होणारं इंफेक्शन \n‘असं’ दूर करा प्रायव्हेट पार्टला होणारं इंफेक्शन \nपोलिसनामा ऑनलाइन – सध्याच्या बिजी लाईफमध्ये शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सला अनेक कारणांमुळं इंफेक्शन होत असतं. अनेकदा हे इंफेक्शन शरीराच्या इतर भागात पोहोचतं आणि याचे गंभीर परिणाम होतात. अनेक कारणांमुळं त्वचेच्या खाजेची समस्याही येते. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच यासाठी काय काळजी घ्यायला हवी हेही जाणून घेणार आहोत.\nजर त्वचेला खाज सतत येत असेल तर व्हजायनल पेन किंवा लिव्हरचं दुखणंही असू शकतं. स्किनच्याही अनेक समस्या येतात जसे की, अ‍ॅलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटीस म्हणजेच त्वचारोग. अनेकदा ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ठ भागालाच असू शकते. बहुतांश वेळा इतर आजारांमुळंही त्वचा कोरडी पडते आणि खाजेची समस्या येते. फोड आणि पुरळ आल्यानंही खाज येते.\n���घवी केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट पाण्यानं स्वच्छ केला नाही तर इंफेक्शन होतं आणि खाज येते. पुरुष असो किंवा महिला डोक्यात उवा झाल्यानंतरही खाज येते. रस्त्यावरून चालताना किंवा जीने चढताना जर तापमान अधिक असेल तरीही खाज येते. सुरुवातीला या खाजेचं प्रमाण कमी असतं. परंतु जास्त प्रमाणात खाजवलं तर ती त्वचा लाल पडते. यामुळं पुरळंही येते. कंबर, छाती, मांड्या आणि बेंबीच्या आसपास खाजेची समस्या उद्भवते. या भागावर इंफेक्शन होण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे बर्थ कंट्रोल करण्यासाठी वापरली जाणारी उत्पादनं. जर शरीर संबंध ठेवताना योग्य ती काळजी घेतली नाही तर आजारांचा धोका वाढतो.\nत्वचेच्या खाजेपासून वाचण्यासाठी काही सोप्या टीप्स\n1) त्वचा मऊ राहिल याकडे लक्ष द्या. यासाठी मॉईश्चराईजर वापरा\n2) जर तुमच्याकडे एखादी अँटी इचिंग क्रिम असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता.\n3) कडुलिंबाची पानं उकळून गाळून घेऊन यानं जर अंघोळ केली तर खाज कमी होते.\n4) जर नखं वाढली असतील तर यानं इंफेक्शन झालेला भाग कधीही खाजवू नका.\n5) दिवसातून किमान 2 वेळा स्वच्छ अंघोळ करावी.\n6) डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही एखादं अॅलर्जी रोखणारं औषधही घेऊ शकता.\n7) साबण, डिटर्जंट आणि पर्फ्युम देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापरावं.\n8) चिंच, लोणचं, लिंबू, टोमॅटो, तेल, लाल मिरची, चहा अशा पदार्थांचं सेवन टाळावं.\nटीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयानिहाय व्यवस्था : महापौर मोहोळ\nजर गॅस सिलेंडर वेळेपुर्वीच संपलं तर LPG एजन्सीविरूध्द ‘इथं’ करू शकता तक्रार, जाणून घ्या\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे नुकसान,…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी संदर्भातील नियम केले…\n”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट इंडिया कंपनी’सारखं…\nजाणून घ्या आहारात कोणते पदार्थ एकत्र घेणे आरोग्यासाठी…\nमोदींच्या राजवटीत इतकं वाढलं ‘कर्ज’, भारतानं इतर…\nLCB पथकाची कारवाई : जबरी चोर्‍या करणारा आरोपी अटकेत\nसुशांतची Ex मॅनेजर दिशा सालियाननं शेवटचा कॉल 100 नंबरवर केला…\n‘क्यू’ ताप म्हणजे काय \nGold-Silver Price : सराफा बाजारात सोनं 485 तर चांदी 2081…\nभरलेलं LPG ‘गॅस सिलिंडर’ किती काळ घरात ठेवावं,…\nचीननंतर पाकिस्तान करणार भारताविरुद्ध मोठा ‘खेळ’…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nपावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5…\nCoronavirus Oxford Vaccine : सुरूवातीच्या ट्रायलमध्ये…\nरात्री नियमित प्या १ ग्लास दूध, आरोग्यासाठी आहे फायदेशीर\n‘ही’ 6 लक्षणं आढळल्यास समजून घ्या शरीरातील…\n15 दिवसांमध्ये भारतासह 29 देशांत पोहचला ‘कोरोना’…\nवरचे दूध बाळासाठी हानिकारक\n‘इथियोपिया’मध्ये रहस्यमय आजारांन प्रचंड खळबळ,…\n‘हे’ योगासन केल्याने चेहरा उजळतो, जाणून घ्या\nचेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करा…\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर बनवला जाणार सिनेमा,…\n‘तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल’, अमेय…\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही, श्वेता त्रिपाठीचे…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nमराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत ‘हे’ 15 ठराव, आता…\nIPO मार्केटमध्ये ही सरकारी कंपनी करणार एन्ट्री, जाणून घ्या…\n‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांमध्ये सलग 5 व्या…\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला…\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी…\n”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट…\nशेअर बाजारामधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्राती�� अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\n30 इंच पाऊस होऊनही लासलगावकर तहानलेलेच\nHealth Benefits Of Jasmine Tea : लठ्ठपणा पासून ते त्वचेशी संबंधित…\nपुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा युवा समितीचा पदग्रहण सोहळा…\n‘या’ पध्दतीनं दिली जाईल ‘कोरोना’ची स्वदेशी लस…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1512 नवे पॉझिटिव्ह तर 42 जणांचा मृत्यू\nVideo : ‘मी मास्क घालत नाही’ म्हणणाऱ्या ‘त्या’ भाजप नेत्याचा U-Turn \n8 दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3148", "date_download": "2020-09-24T17:05:33Z", "digest": "sha1:IR6LHF3FIYPEWJVMOCQKDIJGLFRIQGIZ", "length": 8413, "nlines": 130, "source_domain": "pcnnews.in", "title": "आज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > आज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह\nआज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह\nSeptember 16, 2020 PCN News107Leave a Comment on आज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह\nआज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह;मोहा-4,पोहनेर-1 तर कोवीड सेंटर येथे-17 कोरोना पाॕझिटिव्ह\nपरळी तालुका आरोग्य विभागाच्या वतिने तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज परळी तालुक्यातील मोहा आणी पोहनेर गावातील व्यापारी,शेतकरी,कामगार व इतर नागरिकांची आज रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली.\nमोहा प्राथमिक आरोग्य केंद्रात 162 नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 163 पैकी 4 कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.\nपोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात 145 नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 145 पैकी एक व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.\nमोहा व पोहनेर येथे दिवसभरात 307 पैकी 5 व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.\nदरम्यान दररोज परळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथील कोवीड केअर सेंटर येथे 110 नागरिकांची अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 17 कोरोना पाॕझिटिव्ह आढुळन आले आहेत.आज दिवसभरात एकुण 417 पैकी 22 कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे व आरोग्य विभागाच्या डॉक्टर,नर्स अदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.\nमहाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती\nअंबाजोगाईचा दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्स संघात आयपीएल गाजवताना दिसणार\nउर्ध्व कुंडलिका धरण लगतच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा\nबीड जिल्हयात 363 तर परळीच्या 39 जणांना मिळणार डिस्चार्ज\nदिवसेंदिवस परळीचा पाय खोलात \nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-naxals-killed-two-villagers-of-pursalgondi-in-gadchiroli-1825039.html", "date_download": "2020-09-24T18:56:52Z", "digest": "sha1:OWNSMJLEUBYMFC4TOGKMWZTIAJ2FMNKG", "length": 24580, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "naxals killed two villagers of Pursalgondi in gadchiroli , Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: ग��हमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून दोन ग्रामस्थांची हत्या\nHT मराठी टीम , गडचिरोली\nनक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह आजपासून सुरु झाला आहे. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी पोलिस पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे ही घटना घडली आहे. मासु पुंगाटी (पोलीस पाटील) व ऋषी मेश्राम (राष्ट्रवादी कार्यकर्ता) अशी हत्या केलेल्यांची नाव आहेत. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांनी कमलापूर येथे हत्ती कॅम्पमध्ये साहित्यांची आणि शेडची तोडफोड केली आहे.\n'पंकजा मुंडे काय अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात'\nएटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहिला. मात्र त्यानंतरही शासन आणि प्रशासनाने येथे उत्खननाचे काम सुरू केले. या उत्खननाला मासू पुंगाटी आणि ऋषी मेश्राम यांनी समर्थन दिले. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी झाडे रस्त्यावर टाकून भामरागड-आलापल्ली मार्गही बंद केला आहे.\n'..ही तर महाराष्ट्राशी गद्दारी',हेगडेंच्या दाव्यानंतर राऊत संतापले\nआजपासून नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु झाला आहे. हा सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून विविध ठिकाणी पत्रके आणि बॅनर्स बांधून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतीला न जुमानता अनेक गावातील आदिवासी नागरिकांनी एकत्र येत नक्षली बॅनर आणि पत्रकांची होळी करून 'नक्षलवादी मुर्दाबाद' अशा घोषणा ��िल्या होत्या.\nहैदराबाद बलात्कार प्रकरण : 'निर्भया'च्या आईची विनंती\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nगडचिरोली पोलिसांना यश; ६ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांनी गोळीबार करत तरुणाचे केले अपहरण\nVIDEO: घातपाताचा कट उधळला; १५ किलो स्फोटकं निकामी\nखबऱ्या असल्याच्या संशय, नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या\nनिवडणुकीवर बहिष्कार टाका; नक्षलवाद्यांनी झळकावले बॅनर्स\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून दोन ग्रामस्थांची हत्या\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2020-09-24T19:25:58Z", "digest": "sha1:TIZ35UOF3IZ5AIRBUEMNNXZBASBQRLA6", "length": 3924, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अख्तर हसन - विकिपीडिया", "raw_content": "\nअख्तर हुसेन याच्याशी गल्लत करू नका.\nअख्तर हसन (जन्म: डिसेंबर १५, इ.स. १९३२) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कैराना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\n८ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९३२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०२० रोजी २१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/icici-bank-case-kochhar-house-deal-only-11-lakh-345104", "date_download": "2020-09-24T18:58:31Z", "digest": "sha1:IDW5YSCH3GBK53FZRR36TPXDD6INTWEY", "length": 15872, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "ICICI बँक प्रकरणः कोचर यांच्या घराचा व्यवहारही ईडीच्या रडारवर | eSakal", "raw_content": "\nICICI बँक प्रकरणः कोचर यांच्या घराचा व्यवहारही ईडीच्या रडारवर\nआयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांच्या चर्चगेट येथील घराचा व्यवहारही ईडीच्या रडावर आला आहे.\nमुंबई: आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांच्या चर्चगेट येथील घराचा व्यवहारही ईडीच्या रडावर आला आहे.\nचर्चगेट येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया क्लबजवळील सीसीआय चेंबर येथे कोचर यांचे घर आहे. ईडीने याप्रकरणी केलेल्या तपासानुसार,19 फेब्रुवारी, 1996 मध्ये मे. क्रेडेन्शिअल फायनान्स लि.(सीएफएल) यांनी पाच कोटी 25 लाख रुपयांना हे आलिशान घर खरेदी केले होते. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया होम फायनान्सकडून चार कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. सीएफएलचे हे कर्ज थकले. त्यासाठी चर्चगेटमधील हे घर गहाण ठेवण्यात आले होते. 2009 मध्ये व्हीडिओकॉन ग्रुपने या रुमचे थकीत देणे भरले. त्यानंतर या घराचे मालकी हक्क मे. क्वॉलिटी अप्लायन्सेस प्रा. लि.(सध्या क्वालीटी टेक्नो अॅडवायजर) यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले. या कंपनीचे सर्व समभाग 26 नोव्हेंबर, 2016 मध्ये क्वॉलिटी अॅडव्हायजर या ट्रस्टने अवघ्या 11 लाख रुपयांना घेतले. त्यामुळे या कंपनीचे सर्व मालमत्ता (चर्चगेट येथील साडे पाच कोटींच्या घरासहीत) या ट्रस्टच्या नावावर झाले. क्वालीटी अॅडव्हायजरह�� ट्रस्ट चंदा कोचर यांच्या आईने स्थापन केली होती. दीपक कोचर या ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. विशेष म्हणजे 1996 पासून कोचर कुटुंब याच घरात राहत आहेत. त्यामुळे हा सर्व व्यवहार संशयास्पद असून ईडी याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.\nउद्योगपती वेणूगोपाळ धूत आणि चंदा कोचर यांचे पतीन दिपक कोपर यांनी एकत्र येऊन नूपावर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्याशिवाय व्हीडीओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच दोन हजार 810 कोटी रुपये देण्यात आलेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आले होते.\nनूपावरमध्ये दीपक कोचर आणि धूत यांचे 50-50 टक्के भागिदारी होती. दीपक कोचर यांना या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनावण्यात आले होते. त्यानंतर धूत यांनी या कंपनीचे संचालक पद सोडले. धूत यांनी आपले अडीच लाख रुपयांमध्ये 24 हजार 999 शेअर्स न्यूपावरवर हस्तांतरीत केले होते.\nदीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने सहाय्य करावं यासाठी हे कर्ज देण्यात आले, या आरोपांमुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हाच ठपका या गुन्ह्यातही कोचर यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे. गुन्ह्यातील या मुख्य व्यवहारासोबत कोचर यांच्या घराचा व्यवहारही ईडीच्या रडावर आला आहे. त्याबाबत अधिक तपास केला जात असल्याचे अधिका-याने सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशंभरावर केळी उत्पादक विम्याच्या भरपाईपासून राहणार वंचित\nरावेर (जळगाव) : जिल्ह्यातील सुमारे शंभरपेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमाहप्ता भरूनही किरकोळ कारणाने भरपाईपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त...\nमंगळवेढ्यात शेतकऱ्याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न \"स्वाभिमानी'ने फासले अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे\nमंगळवेढा (सोलापूर) : राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पीककर्ज मिळत नसल्याच्या कारणावरून येथील एका शेतकऱ्याने निष्काळजी अधिकाऱ्यावर...\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून निगडीत आठ लाखांची फसवणूक\nपिंपरी : बॅंकेतून बो��त असल्याचे सांगून ओटीपीची माहिती घेत ज्येष्ठाची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार निगडी येथे उघडकीस आला. शिवराम गोपाळ...\nरेल्वे प्रवास महागणार; आता विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकावर आकारले जाणार दर\nनवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये १५१ खासगी गाड्या वाढविण्याबाबत आणि रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. नवी दिल्ली आणि मुंबई...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/in-pm-modi-kozhikode-speech-a-powerful-case-for-strategic-restraint-1308280/", "date_download": "2020-09-24T18:31:04Z", "digest": "sha1:KFY6UZBVYO6UEYSNKCNYCHOAYWERQX7D", "length": 24907, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In PM Modi Kozhikode speech a powerful case for strategic restraint|उरी, उरण, उरस्फोड! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकोणत्याही सरकारचे मुख्य उद्दिष्ट हेच असते की जनतेचे प्राधान्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे...\nकोणत्याही सरकारचे मुख्य उद्दिष्ट हेच असते की जनतेचे प्राधान्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे.. उरणसारख्या घटनांनी नेमके हेच साध्य होते.\nकोझिकोड येथील भाषणात मोदी यांनी देशाला भेडसावणाऱ्या जवळपास सर्वच समस्यांसाठी पाकिस्तानास जबाबदार धरले. आपले अपयश झाकण्यासाठी शेजारील देशाकडे बोट दाखवण्याचा मार्ग या आधीच्याही अनेक सरकारांनी पत्करला, हा इतिहास आहे. मोदी केवळ त्यात वर्तमानाची भर घालीत आहेत, इतकेच.\nराष्ट्रीय पौरुषत्व म्हणजे युद्ध ही कल्पना उरात बाळगून सत्ता मिळवली आणि ती मिळवल्यावरदेखील युद्ध करता येत नाही या वास्तवाची जाणीव झाली की उरणसारखे प्रकार घडतात. दोन-चार शाळकरी मुलींना ‘त्यांच्या’सारखे दिसणारे कोणी शस्त्रधारी दिसतात, त्याची बातमी होते, एरवी महत्त्वाच्या बातम्यांनी ढिम्म न हलणारे सरकार ‘ते’ दिसल्याच्या वात्रेने प्रचंड क्रियाशील होते आणि बघता बघता चॅनेलीय शूरवीरांच्या मदतीने देशभर युद्धज्वर पसरतोदेखील. हे सगळेच आपले बाळबोधपण दर्शवणारे आहे. उरी येथील लष्करी केंद्रावर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकार घडल्याने हे बाळबोधपण डौलाने उठून दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या केरळातील अधिवेशनात आपल्या परीने या बाळबोधतेस सुयोग्य हातभार लावला असून हे जे काही सुरू आहे त्याचा विचार आपण आता तरी शांत डोक्याने करणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.\nतो करावयाचा याचे कारण उरण प्रकरणाच्या आवृत्त्या आता देशभर होतील आणि २४ तास काही ना काही खाद्य हवे असणाऱ्या वाहिन्यांतील बुभुक्षित ध्वनिक्षेपकधारी शूरवीरांच्या कृपेने त्या देशभर पसरतील. तसे होण्याइतके आनंददायी सरकारसाठी अन्य काही नाही. कारण काहीही न करावे लागता युद्धज्वर तापलेला राहतो आणि जनतेचे मुख्य प्रश्नांवरचे लक्ष उडालेलेच राहते. कोणत्याही सरकारचे.. मग ते भाजपचेही का असेना.. मुख्य उद्दिष्ट हेच असते. जनतेचे मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष होणे. उरणसारख्या घटनांनी नेमके हेच साध्य होते. असे होणे किती धोकादायक आहे हे ठाणे येथे शनिवारी घडलेल्या घटनेतून दिसून येते. त्या शहरातील एका टॅक्सीचालकास आतील प्रवासी ‘तसे’ वाटले आणि त्यांच्या धमाका कर लेंगे वगरे भाषेने दहशतवादी म्हणतात ते हेच अशी त्याची खात्री पटली. त्यातल्या त्यात शहाणपणाची बाब म्हणजे या चालकाने निदान पोलिसांना याची कल्पना तरी दिली. त्यामुळे पुढचा अनवस्था प्रसंग टळला. पण प्रत्येक वेळी असेच होईल असे नाही. विशेषत: मातृभूमी-प्रेमाने भारलेल्या स्वघोषितांची झपाटय़ाने वाढती संख्या पाहता केवळ एखादी व्यक्ती ‘तशी’ वाटली म्हणून तीवर दहशतवादी समजून हल्ला करण्यास हे देशप्रेमी कमी करणार नाहीत. स्वघोषित गोरक्षकांनी मांडलेला उच्छाद पाहता हे असे होणारच नाही याची काहीही हमी नाही. हे इतके बालिश आहे कारण दहशतवादी हा दहशतवाद्यासारखा फक्त निर्बुद्ध हिंदी सिनेमांतच दिसतो, याचे भान आपणास नाही. ९/११चा हल्ला करणारे हे ‘तसे’ दिसणारे अतिरेकी नव्हते. त्यातील एक तर प्रचंड बुद्धिमानांनाच फक्त जेथे प्रवेश असतो अशा लंडन ���्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या अभिजनांच्या संस्थेचा विद्यार्थी होता. हे इतके समजून घेण्याचे भान आजकालच्या फिल्मी राष्ट्रप्रेमींना नाही. धर्मासाठी, देशासाठी काही तरी करणे म्हणजे कोणाला तरी बडवणे आणि ही कोणी तरी व्यक्ती म्हणजे ‘तसे’ दिसणाऱ्यांपकीच असायला हवी अशी सुलभ मांडणी सर्वोच्च पातळीवरून केली जात असल्याने तळागाळात तेच तत्त्वज्ञान झिरपले आहे. असे होण्यात कमालीचा धोका संभवतो. संपूर्ण देशालाच तो धोका सध्या भेडसावत असल्याने सत्ताधीशांनी अधिक गांभीर्याने वागण्याची गरज आहे.\nहे अधिक गांभीर्याने वागणे म्हणजे युद्ध नव्हे याची जाणीव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली, ते बरे झाले. विरोधी पक्षात असताना २४ तासांत पाकचा बंदोबस्त करण्याची वल्गना करणाऱ्यांना सत्ताधीश झाल्यावर पूर्वसुरींपेक्षा वेगळे काहीही करता येत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले. अर्थातच भाजपस हा युक्तिवाद मान्य होणार नाही. तो मान्य झाला तर आपले वेगळेपण ते काय राहिले, असा त्यांना प्रश्न पडेल. तेव्हा तो प्रश्नच टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे आम्ही वेगळे आहोत हे दाखवण्याचा आटापिटा. भाजपच्या केरळ अधिवेशनात तोच नेमका दिसून आला. या अधिवेशनात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला गरिबीविरोधात युद्ध करण्याचे आव्हान दिले. हे गरिबीविरोधातील आपले युद्ध उरी हल्ल्याच्या आधीही सुरूच होते आणि उरी प्रकरण घडले नसते तरीही ते सुरूच राहणार होते. तेव्हा या मुद्दय़ाचे आता औचित्यच नाही. प्रश्न आहे तो लष्करी वा छुप्या युद्धाचा. भाजप ते कसे लढणार, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर द्यावयाची वेळ आली की जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे गोलगोल विधान करावयाचे आणि जाहीर भाषणात मात्र शत्रुपक्षाला.. तेदेखील त्याचे नाव न घेता.. खणखणीत इशारे द्यावयाचे, हा प्रकार तर गेली ५० वष्रे आपल्या देशात सुरूच आहे. इतक्या मोठय़ा, नाटय़पूर्ण शैलीत नसेल पण तरीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेच करीत होते. तेव्हा मग मोदी यांच्या सत्ताग्रहणाने त्यात बदल तो काय झाला हा बदल झाला तो इतकाच की आपल्याला वाटते तितके युद्ध छेडणे सोपे नाही याची जाणीव मोदी यांना झाली. अशा वेळी या जाणिवेची कबुली प्रामाणिकपणे देऊन आम्ही अन्य मार्गाचा अवलंब करून पाकिस्तानला जेरीस आणणार आहोत, असे सांगण्यात अधिक मुत्सद्देगिरी होती. परंतु मुत्सद्देगिरी म्हणजे चलाख शब्दफेक असेच मानले जाण्याच्या आजच्या काळात हे वास्तव समजून घेतले जात नाही, हे दुर्दैव. ते समजून घेण्यात अनवधान नाही. हे समजून-उमजून केले जाते. या भाषणात मोदी यांनी देशाला भेडसावणाऱ्या जवळपास सर्वच समस्यांसाठी पाकिस्तानास जबाबदार धरले. यातही वेगळेपण काय हा बदल झाला तो इतकाच की आपल्याला वाटते तितके युद्ध छेडणे सोपे नाही याची जाणीव मोदी यांना झाली. अशा वेळी या जाणिवेची कबुली प्रामाणिकपणे देऊन आम्ही अन्य मार्गाचा अवलंब करून पाकिस्तानला जेरीस आणणार आहोत, असे सांगण्यात अधिक मुत्सद्देगिरी होती. परंतु मुत्सद्देगिरी म्हणजे चलाख शब्दफेक असेच मानले जाण्याच्या आजच्या काळात हे वास्तव समजून घेतले जात नाही, हे दुर्दैव. ते समजून घेण्यात अनवधान नाही. हे समजून-उमजून केले जाते. या भाषणात मोदी यांनी देशाला भेडसावणाऱ्या जवळपास सर्वच समस्यांसाठी पाकिस्तानास जबाबदार धरले. यातही वेगळेपण काय आपले अपयश झाकण्यासाठी शेजारील देशाकडे बोट दाखवण्याचा मार्ग या आधीच्याही अनेक सरकारांनी पत्करला, हा इतिहास आहे. मोदी केवळ त्यात वर्तमानाची भर घालीत आहेत, इतकेच. पाक हे दहशतवादाची निर्यात करणारे राष्ट्र आहे, असेही मोदी म्हणाले. परंतु लाहोरात वाकडी वाट करून शरीफ यांच्या अभीष्टचिंतनास मोदी यांनी जाण्याआधीही ते तसेच होते. तेव्हा यातही नवीन काही नाही. उरी घटनेनंतर ‘सव्वासो क्रोर’ भारतीयांच्या संयत प्रतिक्रियेने आपणास बळ( आपले अपयश झाकण्यासाठी शेजारील देशाकडे बोट दाखवण्याचा मार्ग या आधीच्याही अनेक सरकारांनी पत्करला, हा इतिहास आहे. मोदी केवळ त्यात वर्तमानाची भर घालीत आहेत, इतकेच. पाक हे दहशतवादाची निर्यात करणारे राष्ट्र आहे, असेही मोदी म्हणाले. परंतु लाहोरात वाकडी वाट करून शरीफ यांच्या अभीष्टचिंतनास मोदी यांनी जाण्याआधीही ते तसेच होते. तेव्हा यातही नवीन काही नाही. उरी घटनेनंतर ‘सव्वासो क्रोर’ भारतीयांच्या संयत प्रतिक्रियेने आपणास बळ() मिळाल्याचा युक्तिवाद मोदी यांनी केला. तो शुद्ध हास्यास्पद म्हणावा लागेल. कारण संसदेवर हल्ला झाला तेव्हा, कारगिल घडले तेव्हा आणि अगदी मोदी यांचे पूर्वसुरी भाजप सरकार कंदाहार अपहरणानंतर मौलाना मसूद अझर आणि दोन अतिरेक्यांना घरपोच सोडण्यास गेले तेव्हाही हे ‘सव्वासो क्रोर’ देशव���सी असेच संयत वागले होते. तेव्हा प्रश्न या देशवासीयांचा नाही. तो आहे एका दाताच्या बदल्यात जबडा घ्यायला हवा अशी मागणी करणाऱ्या मोदी यांच्या राम माधव वा अन्य संतमहंत यांच्यासारख्या उल्लूमशाल सहकाऱ्यांच्या आकलनशक्तीचा. अशा वेळी प्रयत्नच करायचा असेल तर मोदी यांनी स्वपक्षीयांची आकलनशक्ती वाढवण्यासाठी करावा. ते मात्र होताना दिसत नाही.\nकारण वास्तव हे आहे की मोदी आणि सहकाऱ्यांनी आता पाकिस्तानच्या नावे ऊर बडवेगिरी बंद करावी. पाकिस्तान कसा होता, आहे आणि असेल हे भारतीयांना पुरते ठाऊक आहे. तो देश किती संदर्भ हरवून बसलेला आहे हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ताज्या अधिवेशनात दिसले. भारत वगळता एकही देश पाकिस्तानचे नावदेखील घेत नाही, इतका तो देश जगाच्या खिजगणतीतून गेला आहे. अशा वेळी आपल्या प्रत्येक समस्येसाठी पाकिस्तानला जबाबदार धरणे म्हणजे त्यास मोठे करणे. ते कसे टाळता येईल याचा सरकारने विचार करावा. सतत युद्धज्वर तापता ठेवण्यात काहीही शहाणपणा नाही. उरी आणि उरणने या मुद्दय़ावरील उरस्फोडीच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/youths-who-burst-colorful-bubbles-on-womens-arrested-1861600/", "date_download": "2020-09-24T19:22:30Z", "digest": "sha1:GQOXHFLLM3ADJ4DU36Q4FVGUXQ6NGTBU", "length": 11395, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "youths who burst colorful bubbles on women’s arrested |महिलांच्या अंगावर रंगीत फुगे फोडणाऱ्या तरुणांची धुळवड पोलीस ठाण्यात | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपुणे : महिलांच्या अंगावर रंगीत फुगे फोडणाऱ्या तरुणांची धुळवड पोलीस ठाण्यात\nपुणे : महिलांच्या अंगावर रंगीत फुगे फोडणाऱ्या तरुणांची धुळवड पोलीस ठाण्यात\nगस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अशा ८४ तरुणांना ताब्यात घेतलं आहे, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.\nहुल्लडबाजी करीत महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाऱ्या ८४ तरुणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या तरुणांची धुळवड आता वाकड पोलीस ठाण्यात होणार आहे. या हुल्लडबाज तरुणांना वाकड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी ही माहिती दिली.\nपोलिसांच्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळवड साजरी करीत असताना चौकामध्ये ये-जा करणाऱ्या महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाचा उद्योग काही तरुण करीत होते. दुचाक्या दमटतं ही मुलं हुडल्लडबाजी करीत होती.\nगस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अशा ८४ तरुणांना ताब्यात घेतलं आहे, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी वाकड पोलिसांनी ९ पथकं तयारी केली होती. यामध्ये ७ अधिकारी आणि ७५ कर्मचारी सहभागी होते. आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nदरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणांना आज दिवसभार पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याकडील चारचाकी आणि दुचाकी वाहनं देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 Holi 2019 : विशेष मुलांकडून पुण्यात मनसोक्त रंगांची उधळण\n2 बोलण्यापेक्षा माझा कामावर जास्त भर; ट्रोलर्सना पार्थ पवारांचे प्रत्युत्तर\n3 पुण्यात दोन चिमुरडींवर ज्येष्ठ नागरिकाकडून लैंगिक अत्याचार\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/vijaykumar2020/", "date_download": "2020-09-24T16:40:48Z", "digest": "sha1:7Q2FBRH3CKRRO56DHLGS26C2UOQOLIR2", "length": 16462, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "विजयकुमार काशिनाथ पाटील – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 17, 2020 ] आत्मा हाच ईश्वर\tकविता - गझल\n[ September 17, 2020 ] जीवन चक्र\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ September 16, 2020 ] ओळख नर्मदेची – भाग १\tअध्यात्मिक / धार्मिक\nArticles by विजयकुमार काशिनाथ पाटील\nAbout विजयकुमार काशिनाथ पाटील\nनमस्कार मित्रांनो, मी..विजयकुमार पाटील...आपणासारखाच शब्दविश्वातील एक प्रवासी. व्यवसायाने इंजिनीअर असलो तरी मन पुस्तकातच अ��िक रमतं. उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट आणि उत्तम मित्र यांचा संग्रह हा माझा छंद. वाचनाची आवड लहानपणापासून असली तरी लेखनास मात्र मी नुकतीच सुरुवात केली आहे.खुप वाचन केलं की आपणही काही लिहावं असं वाटू लागतं,त्या वाटण्यातून बरेच लेखन झालं.अमेझॉनवर माझी काही ebooks प्रकाशित झाली आहेत. तंत्रज्ञानाची आवड असल्याने बदलते तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणारे 'मराठी technical vijay' हे youtube channal देखील मी नुकतेच सुरू केले आहे. मराठीश्रुष्टीच्या या माध्यमातून विविध विषयांवरील माझे लेखन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. तो कसा वाटला मला जरूर कळवा. धन्यवाद\nतंत्रविश्व – भाग ६ : उत्पन्नाचा ऑनलाइन मार्ग शोधताना..\nकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल. […]\n भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले एक महाकाव्य भारतीयांचा एक प्राचीन ग्रंथ भारतीयांचा एक प्राचीन ग्रंथ रामायणाची कथा आपण लहानपणापासून वाचत ,पाहत व ऐकत आलेलो आहोत. बऱ्याच व्यक्तींना ही एक काल्पनिक कथा आहे असे वाटते परंतु आजच्या कलियुगात देखील रामायणाच्या वास्तवतेचे पुरावे दिसून येतात. आजच्या लेखामधे रामायणाच्या वास्तवाची प्रचिती दर्शवणारे हे पुरावे पाहणार आहोत. […]\nतंत्रविश्व – भाग ५ : ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक कराल \nकोणत्याही प्रकारचे लोन देताना ज्या विविध गोष्टी बँका तपासतात त्यामध्ये प्रामुख्याने सिबिल स्कोर हा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सिबिल स्कोअर चेक करणारे अनेक वेबसाइट आहेत. परंतु या बेबसाईटवर दिलेल्या आपल्या माहितीचा गैरवापर केला जावू शकतो. त्याकरिता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी www.cibil.com या सरकारी वेबसाईटचा वापर करणे योग्य ठरते. […]\nतंत्रविश्व – भाग ४ : ऑनलाइन शॉपिंग सुरक्षा\nमित्रांनो आजचा जमाना हा ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. घरबसल्या आपल्या फोनद्वारे आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपासून ते मोबाईल इलेक्ट्रॉनिक, कपडे आणि अगदी फर्निचर देखील आपण सर्व काही ऑनलाईन मागू शकतो. अर्थातच त्यामुळे आपले जीवन अधिक सुखकर झाले असले तरी ऑनलाईन शॉपिंग करत असताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. […]\nतंत्रविश्व – भाग ३ : COVID-19 आरोग्य सेतू अँड्रॉइड अँप\nचीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही याचा प्रादूर्भाव झपाटय़ाने वाढत आहे.केंद्रसरकार कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे.त्यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ अँप तयार केले आहे, ते आपण डाऊनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. […]\nनॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्‍बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे. […]\nतंत्रविश्व – भाग २ : मोबाईल बँकिंग सुरक्षितता\nबँकींग व्यवहार मोबाईलद्वारे करण्याचे म्हणजेच ‘मोबाईल बँकिंग’चे प्रमाण नोटबंदी झाल्यापासून झपाट्याने वाढले आहे. बँकांनी देखील वेगवेगळ्या अँड्रॉईड अँपद्वारे मोबाईल बँकींग सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरकारने देखील यूपीआय सारखी सुरक्षित आणि जलदरीत्या फंड ट्रान्स्फर करणारी सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes) शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते. […]\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nतंत्रज्ञान जसे बदलत आहे तसे त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे लोकांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बदलत्या तं��्रज्ञानाचा तुम्ही वापर करा अगर करू नका परंतु दुसऱ्या कोणाकडून त्याचा गैरवापर केला जाऊन तुम्ही फसवले जाऊ नये असे वाटत असल्यास तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक ठरते. […]\nमाझ्या आयुष्यातील घडलेल्या एका प्रसंगी मला गवसलेली स्वतःला आनंदी ठेवण्याची आणि नकारात्मक वातावरणात देखील मनाचा समतोल राखण्यास मदत करणारी पद्धती म्हणजे ‘हॅपी डायरी’ होय. […]\nओळख नर्मदेची – भाग १\nसंयम सुटू देऊ नका \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/10-economically-backward-upper-caste-reservation/", "date_download": "2020-09-24T18:53:55Z", "digest": "sha1:MPPINZPJ3B5Q6KLAW3MDTFUYSLOYWHQ2", "length": 18177, "nlines": 111, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सवर्णांना दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार का..?", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nसवर्णांना दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार का..\nआरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक घटक ‘आम्ही कसे मागास आहोत’ हे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सर्वप्रथम सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हा ‘अपवाद’ असल्याचे समजून घेतले पाहिजे.\nकोणत्याही समाजाचे आरक्षण कायमस्वरूपी नाही. ज्या समाजघटकांचे शिक्षण, लोकपालिका आणि नोकरीत पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, त्या समाजघटकांना घटनेनुसार आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे.\nदेशभरात वेगवेगळ्या जातीचे समूह आरक्षणाची मागणी करत आहेत. भारतीय संविधानानुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या जातींनाच आरक्षण देता येतं आणि ‘आर्थिक’ निकषावर आरक्षण देता येत नाही.\nआता केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून सवर्ण जातींमधील आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण व नोकरीत आरक्षण देणार असल्याचे सांगितले आहे. या आरक्षणासाठी घटनादुरुस्तीचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने पारित झाल्यानंतर किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाचीही संमती लागेल.\nआर्थिक दुर्बलांना आरक्षण म्हणजे नेमके कोणाला..\nया प्रश्नाचे उत्तर समजून घेताना सरकारने मांडलेले निकष समजून घेऊया. ज्यांचे ८ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असेल, ५ एकराहून कमी शेतीयोग्य जमीन असेल, १ हजार चौरस फुटांहून कमी निवासी घर असेल, मोठ्या ठराविक शहरांमध्ये १०९ चौरस फूट अन्य छोट्या शहरांमध्ये २०९ चौरस यार्ड निवासी भूखंड असेल, अशा लोकांना आर्थिक दुर्बल समजले जाईल आणि त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळेल असे सांगण्यात आले.\nअत्यंत महत्वाची बाब म्हणजे ८ लाखाहुन कमी उत्पन्न असणारे जवळ जवळ ९५ टक्के लोक भारतात राहतात, ५ एकर पेक्षा कमी शेतीयोग्य जमीन असणारे ८६.२ टक्के लोक देशात राहतात. म्हणजे एक किंवा अधिक निकषात येणाऱ्या ९० टक्क्यांहुन अधिक भारतीयांना हे १० टक्के आरक्षण पुरेसे ठरणार आहे का.. आणि यातून आर्थिक मागासलेपण दूर होईल का.. आणि यातून आर्थिक मागासलेपण दूर होईल का.. हे समजून घेतले पाहिजे.\nया आधी १९९१ साली नरसिंह राव सरकारने देखील अशाप्रकारे आर्थिक आधारावर १० टक्के आरक्षण दिले होते आणि नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हे आरक्षण आर्थिक आधारावर असल्याने घटनाबाह्य ठरवले, हे विसरता कामा नये.\nसध्या अनुसूचित जातीला १५ टक्के, अनुसूचित जमातीला ७.५ टक्के, इतर मागासवर्गीय प्रवर्गाला २७ टक्के असे एकूण ४९.५ टक्के आरक्षण अस्तित्वात आहे. आता, आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर देशात एकूण ५९.५ टक्के आरक्षण अस्तित्वात येईल. सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी खटल्यात असे स्पष्ट सांगितले आहे की, आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्क्यांहून अधिक असू शकणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीत ५० टक्क्यांची ही मर्यादा ओलांडता येईल. सध्या तरी अशा प्रकारची कुठलीही अपवादात्मक परिस्थिती सरकारने सिद्ध केलेली नाही.\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का…\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nभारतीय संवि��ानातील कलम १५ आणि कलम १६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. आरक्षण आर्थिक मागसलेपणाच्या निकषावर आरक्षण दिल्याने ही बाब संविधानाच्या मूळ चौकटीला बाधा देणारी आहे.\n‘केशवानंद भरती विरुद्ध केरळ राज्य’ या खटल्यानुसार संसदेला घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत. परंतु, घटनेच्या मूलभूत ढाच्याला ठेच पोहचविता येणार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. घटनेच्या मूलभूत ढाच्याला ठेच पोहचविणारे कायदे रद्द करण्याचा अधिकार देखील सर्वोच्च न्यायालयाला आहे.\nआर्थिक आधारावर घटनादुरुस्ती करून दिले गेलेले आरक्षण हे संविधानाच्या मूळ चौकटीला बाधा आणणारे असल्याने रद्द ठरणार आहे. दिवसेंदिवस जातीवर आधारित आरक्षण न देता उत्पन्नावर आधारित आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. परंतु, या अनुषंगाने तीन अत्यंत महत्वाचे मुद्दे समजून घेतले पाहिजे.\nआरक्षण देण्यामागची भूमिका गरिबी निर्मूलन नसून ज्या समाजघटकांना शिक्षण, शासकीय पदे आणि लोकपालिकेत प्रतिनिधित्व डावलले गेले आहे त्यांना हे प्रतिनिधित्व मिळवून देणे ही होय.\nउत्पन्न दरवर्षी बदलत असते मात्र जात बदलत नाही.\nजातीच्या आधारावर काही समाज घटकांवर वर्षोनुवर्षे अन्याय झाला असेल तर त्या जातींना जातीच्या आधारावर विशेष संधी देऊनचं हा अन्याय दूर करावा लागेल.\nनुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकींत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या महत्वाच्या राज्यांत सत्ताधारी भाजप पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हा, जनतेच्या मनातील नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची शंका जास्त आहे. मात्र, कायद्याच्या आधारे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून बघताना आर्थिक आधारावर दिलेले आरक्षण टिकणारे नाही, ही वास्तविकता जनतेने स्वीकारली पाहिजे.\nजे आरक्षण टिकणार नाही, ते आरक्षण देऊन मतांची पेटी भरेल पण गरजूंचे प्रश्न मात्र तसेच अनुत्तरित राहतील. तेव्हा आरक्षणाच्या लॉलीपापाला बळी पडता कामा नये. आरक्षणाचा मुद्दा अस्मिता व लोकभावनेशी जोडला गेल्याने आता गुंतागुंतीचा झाला आहे. आरक्षणाला तटस्थ नजरेतुन संवैधानिक भूमिकेने बघायला हवे, असे मला वाटते.\nदीपक चटप. (लेखक विधि व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत)\nकाँग्रेस सरकार राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आ��ते आणि भाजप त्याचा विरोध करते.\nKBC त विचारलेल्या एक कोटीच्या प्रश्नामागे, भारताची सर्वात मोठ्ठी उलथापालथ होती – केशवानंद भारती खटला.\nगोवारी समाजाच्या आरक्षणासाठीच्या संघर्षपूर्ण लढ्याचा प्रवास \nअंतरिम अर्थसंकल्पातील “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी” योजनेचं नेमकं…\nमिलिंद मधुकरराव गड्डमवार says 2 years ago\nआरक्षणा बाबत तटस्थ भूमिका घेण्याकरीता जी राजकीय प्रगल्भता लागते ती कुठल्याच राजकीय नेतृत्वात दिसून येत नाहीत. मताच्या राजकारणाने सारे गणित जाती भोवती फिरत असल्याने माणूस व भारतीय म्हणून माणसांकडे न बघता एकगठ्ठा मते देणारी मशिन म्हणून जातींकडे पहाण्यात येते आहे. हा लोचा जोपर्यंत दूर सारला जाणार नाही तोपर्यंत हे असेच चालणार आहे. दिपक चटप यांनी आरक्षणाबाबत सोदाहरणासह आपले मत मांडले हे चांगलेच आहे. जोपर्यंत सर्वच जातींमिळून सर्व मतभेद बाजूला सारून एकाच व्यासपीठावर आपले विचार मांडणार नाहीत तो पर्यंत यातून ठोस असे काहिही निष्पन्न होईल असे वाटत नाही.\nमाहीतीपुर्वक लेख..धन्यवाद ही माहिती आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल…\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/youth-murder-in-bhusawal-jalgaon-crime-news-update-mhsp-479587.html", "date_download": "2020-09-24T18:54:45Z", "digest": "sha1:HAQZNFTVE6Y6LUCKHGC2YFQVVGHAP6NS", "length": 22337, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भुसावळ पुन्हा हादरलं! 20 वर्षाच्या तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मो��ा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n 20 वर्षाच्या तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं 70 कोटींचं घबाड, ACB ची मोठी कारवाई\n खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने हॉटेल मालकाची बोटेचं छाटली\n अभ्यासाच्या बहाण्यानं मामेभावाकडून अल्पवयीन बहिणीचं लैंगिक शोषण\n5 लाखांसाठी जन्मदात्या आईने मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लावून दिलं लग्न\n 20 वर्षाच्या तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या\nनिर्घृण हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरलं\nभुसावळ, 14 सप्टेंबर: निर्घृण हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरलं आहे. शहरातील खडका चौफुलीवर शेख अल्तमश शेख रशीद (वय-20, रा. बाबला हॉटेल, कमलाबाई बिल्डींग) या तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूनं सपासप वार करून हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडे 10 वाजेच्या सुमारास घडली.\nहेही वाचा...प्रेमीयुगुलाचा भयानक अंत जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकी लेकीचा संसार\nमिळालेली माहिती अशी की, अल्तमश शेख हा तरुण खडका रोडवरील एका पुलाजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळसा. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी अल्तमश शेखच्या छातीवर धारदार चाकूने सपासप वार केले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोली��� स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब ठोंबे, सपोनि अनिल मोरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपथक दाखल झाले. अल्तमशवर हल्ला नेमका कुणी केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nया घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अल्तमश याला डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये तातडीनं आणण्यात आलं होत. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. त्यानंतर हॉस्पिटल परिसरात मृताचे नातेवाईक व मित्र मंडळींनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आरसीपी पथकाला या ठिकाणी तैनात केले होत. काही विपरीत घटना घडू नये, यासाठी हॉस्पिटल परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.\nदरम्यान, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी घरात घुसून एका तरुणावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. शहरात वारंवार हत्येच्या घटना घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nघरात घुसून चाकूनं केले सपासप वार, नंतर झाडली गोळी\nभुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात एका तरुणाची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. विलास दिनकर चौधरी ( वय-38) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. विलास दिनकर चौधरी या तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार झाला असून त्यातच त्याचा मृत्यू झाला.\nहेही वाचा...कॉलेज युवकाची निर्घृण हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण\nविलास चौधरी घराबाहेर फोनवर बोलत असताना काळे कपडे घालून आलेल्या तीन ते चार तरुणांनी त्याच्या हात आणि पोटावर चाकूनं सपासप वार केले. यावेळी विलास चौधरी घरात पळला. त्यानं घराचा दरवाजा आतून बंद केला. मात्र, या हल्लेखोरांनी पुन्हा घराकडे येऊन दरवाज्यावर दगडफेक करून घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला. हल्लेखोरांनी विलासवर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली आणि ते पसार झाले.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून स��मेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-09-24T17:43:03Z", "digest": "sha1:XT2HL3OQVCOKS35NYJOXRUNUNKZ55XT7", "length": 4397, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\n< विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nटिप्पण्या हवे असलेले लेख\nविकिप्रकल्प महाराष्ट्र शासन या प्रकल्पात योगदान देणाऱ्या सदस्यांची यादी --\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०१५ रोजी १२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नो���दणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3617/", "date_download": "2020-09-24T19:30:31Z", "digest": "sha1:ZFCRZDKYGPVT6DEH2FDF4LFCZV3XOMSY", "length": 25912, "nlines": 122, "source_domain": "aajdinank.com", "title": "मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले-आरोग्यमंत्री राजेश टोपे - आज दिनांक", "raw_content": "\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nमुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले-आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात आज पुन्हा १३ हजार ४०८ एवढ्या सर्वोच्च संख्येने रुग्ण बरे\nमुंबई, दि.१२ : राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआज निदान झालेले १२,७१२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३४४ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (५०), ठाणे- २२९ (१), ठाणे मनपा-२२० (०),नवी मुंबई मनपा-४३२ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१५),उल्हासनगर मनपा-२९ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२० (१), मीरा भाईंदर मनपा-१४५ (११), पालघर-२४९ (९), वसई-विरार मनपा-२१४ (४), रायगड-२२१ (३), पनवेल मनपा-१९३, नाशिक-२७२ (८), नाशिक मनपा-८१६ (१८), मालेगाव मनपा-४४ (२),अहमदनगर-३३८ (३),अहमदनगर मनपा-२९५ (३), धुळे-३७ (२), धुळे मनपा-५३ (१), जळगाव-३५३ (११), जळगाव मनपा-६३ (५), नंदूरबार-३५ (४), पुणे- ३६९ (११), पुणे मनपा-१६६५ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-९४८ (११), सोलापूर-३२० (८), सोलापूर मनपा-६० (३), सातारा-२७० (८), कोल्हापूर-३९६ (१७), कोल्हापूर मनपा-२३८ (२), सांगली-८८ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-९३ (१०), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-८१ (२), औरंगाब���द-२१३ (२), औरंगाबाद मनपा-११६ (१), जालना-९६ (३), हिंगोली-२७ (१), परभणी-१७ (३), परभणी मनपा-३९ (४), लातूर-१६६ (१०), लातूर मनपा-७७ (६), उस्मानाबाद-१२१ (७), बीड-९४ (२), नांदेड-१०९ (५), नांदेड मनपा-२५ (५), अकोला-१३ (१), अकोला मनपा-३१ (१),अमरावती-४१ (१), अमरावती मनपा-६३ (३), यवतमाळ-१३९ (१), बुलढाणा-५४ (१), वाशिम-३७ (१), नागपूर-३१८ (५), नागपूर मनपा-४५४ (२४), वर्धा-११, भंडारा-१८ (१), गोंदिया-२७ (२), चंद्रपूर-३६, चंद्रपूर मनपा-९ (१), गडचिरोली-१३, इतर राज्य १४ (२).\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ८ हजार ८८७ नमुन्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख १५ हजार ११५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ८८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई: बाधित रुग्ण- (१,२६,३५६) बरे झालेले रुग्ण- (१,००,०६९), मृत्यू- (६९४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०४७)\nठाणे: बाधित रुग्ण- (१,०८,३९९), बरे झालेले रुग्ण- (८५,४२७), मृत्यू (३१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,८४६)\nपालघर: बाधित रुग्ण- (१९,५१२), बरे झालेले रुग्ण- (१३,४९१), मृत्यू- (४५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६७)\nरायगड: बाधित रुग्ण- (२१,३०७), बरे झालेले रुग्ण-(१६,६४१), मृत्यू- (५३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२५)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (२३८८), बरे झालेले रुग्ण- (१५१०), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८८)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५३४), बरे झालेले रुग्ण- (३७६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)\nपुणे: बाधित रुग्ण- (१,१९,६२८), बरे झालेले रुग्ण- (७६,९२५), मृत्यू- (२८६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,८३८)\nसातारा: बाधित रुग्ण- (६२२९), बरे झालेले रुग्ण- (४००१), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४१)\nसांगली: बाधित रुग्ण- (५१९८), बरे झालेले रुग्ण- (२६२३), मृत्यू- (१५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१६)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (११,१७६), बरे झालेले रुग्ण- (५२८९), मृत्यू- (२७६), इतर कारणांमुळे झ��लेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६११)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (१२,८३६), बरे झालेले रुग्ण- (७४०१), मृत्यू- (६०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२९)\nनाशिक: बाधित रुग्ण- (२२,५७७), बरे झालेले रुग्ण- (१४,३४०), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६२१)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (११,०३३), बरे झालेले रुग्ण- (७०००), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९१८)\nजळगाव: बाधित रुग्ण- (१५,७८०), बरे झालेले रुग्ण- (१०,७१९), मृत्यू- (६३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२२)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (१०००), बरे झालेले रुग्ण- (५९५), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५५)\nधुळे: बाधित रुग्ण- (४३६३), बरे झालेले रुग्ण- (२९७१), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५७)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,२१९), बरे झालेले रुग्ण- (११,४३७), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२२६)\nजालना: बाधित रुग्ण-(२७७२), बरे झालेले रुग्ण- (१७२१), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५१)\nबीड: बाधित रुग्ण- (२२३३), बरे झालेले रुग्ण- (६२८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६४)\nलातूर: बाधित रुग्ण- (४४०७), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४५)\nपरभणी: बाधित रुग्ण- (१२२८), बरे झालेले रुग्ण- (४९३), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८८)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (८६२), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८)\nनांदेड: बाधित रुग्ण- (३४६९), बरे झालेले रुग्ण (१५०५), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३९)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२८५८), बरे झालेले रुग्ण- (१२७९), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०६)\nअमरावती: बाधित रुग्ण- (३१२६), बरे झालेले रुग्ण- (२०५२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८४)\nअकोला: बाधित रुग्ण- (३१०३), बरे झालेले रुग्ण- (२४८७), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३)\nवाशिम: बाधित रुग्ण- (१०१३), बरे झालेले रुग्ण- (६६७), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२७)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (२०६५), बरे झालेले रुग्ण- (१२२८), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८२)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (१७५४), बरे झालेले रुग्ण- (११४९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)\nनागपूर: बाधित रुग्ण- (१०,६०८), बरे झालेले रुग्ण- (३७५८), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५५७)\nवर्धा: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)\nभंडारा: बाधित रुग्ण- (४३१), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (३८४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९१)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (८४३), बरे झालेले रुग्ण- (४२२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१८)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (४५६), बरे झालेले रुग्ण- (३४१), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (५६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७)\nएकूण: बाधित रुग्ण-(५,४८,३१३) बरे झालेले रुग्ण-(३,८१,८४३),मृत्यू- (१८,६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,५१३)\n(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू नाशिक -१२,ठाणे जिल्हा –११, पालघर -३, कोल्हापूर -३, परभणी -२, धुळे -२ , उस्मानाबाद -२,औरंगाबाद -१,लातूर- १, नंदूरबार -१, सांगली -१ आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\n← औरंगाबादेत कोरोनाबाधितांचे पुन्हा त्रिशतक ,चार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nपार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार →\nआरोग्य आणि कोरोना रोगाच्या धोक्याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्रकाशन\nगृहमंत्र्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी भारावला\nखासगी दवाखान्याची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नेमा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना\nआरोग्य दिल्ली देश विदेश महाराष्ट्र मुंबई\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nसलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त मुंबई, दि. २४ – राज्यात आज 19164 कोरोना बाधीत रुग्णांची\nआरोग्य तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sharad-pawar-enters-hotel-renaissance-to-interact-with-mlas/", "date_download": "2020-09-24T18:18:11Z", "digest": "sha1:LTBGJU5EBPI5OZFQDY5FDDTVEPFSQX6Y", "length": 5650, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदारांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार हॉटेल रेनिसान्समध्ये दाखल", "raw_content": "\nआमदारांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार हॉटेल रेनिसान्समध्ये दाखल\nमुंबई : राज्यात काल राजकारणात मोठा ट्विट निर्माण केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने सत्ता स्थापन केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले आमदार फुटू नयेत म्हणून खबरदारी घेतलेली आहे. आपल्या आमदारांना त्यांनी मुंबईतल्या पवईच्या हॉटेल रेनिसान्स येथे ठेवले आहे. त्याच रेनिसान्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पोहचले आहेत. यावेळी ते आपल्या आमदारांशी सध्य परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.\nशरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची संवाद साधत त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. सध्या राष्ट्रवादीचे 49 आमदार रेनिसान्समध्ये उपस्थित आहेत. त्या आमदारांना शरद पवार मार्गदर्शन करतील, अशी शक्‍यता आहे. शरद पवारांअगोदर नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांनीदेखील राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत संवाद साधला.\nराष्ट्रवादीच्या आमदारांनीदेखील आम्ही साहेबांसोबतच असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर ज्या रेनिसान्स हॉटेलमधून भाजपने कर्नाटकचे सरकार पाडले होते. त्याच रेनिसान्स हॉटेलमधून आम्ही महाराष्ट्राचं सरकार बनवणार आहोत हा योगायोग आहे, असे ट्टीट नवाब मलिक यांनी केले आहे.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/du-students-make-rape-roko-rangoli-to-mark-holi/videoshow/63130947.cms", "date_download": "2020-09-24T19:00:18Z", "digest": "sha1:JGKY6EVUHR3R3V5VL4Y4VKWUJXUMEJO4", "length": 9358, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरांगोळीतून 'रेप रोको'चा संदेश\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विरा���च्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/2020/", "date_download": "2020-09-24T18:10:38Z", "digest": "sha1:TFCK47MRHKZTV2SKZHRALEWHTLITCHMC", "length": 2834, "nlines": 75, "source_domain": "www.piptell.com", "title": "2020 | Piptell", "raw_content": "\nदक्षिण पूर्व आशियातील अन्��� वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nआग्नेय आशियातील भूक, ग्रॅड आणि गोजेकच्या वाटा खाण्यासाठी फूडपांडा\nग्राहक वित्त ऑफर करून, बायजूचे पालकांना प्रवेशयोग्यतेचा अडथळा तोडण्यात मदत होते\nबायजसमध्ये जीवन खरोखर कसे आहे\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nसिंगापूरचा कॅरोझल जागतिक क्लासिफाइड स्टेजवर आपली छाप पाडतो\nxto10x अशा साधनांनी भरलेल्या जागेत प्रवेश करत आहे\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nग्राहक वित्त ऑफर करून, बायजूचे पालकांना प्रवेशयोग्यतेचा अडथळा तोडण्यात मदत होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/20/akole-crime-news-2/", "date_download": "2020-09-24T18:25:48Z", "digest": "sha1:VOJI7XG74JQVAX2CM6ZNCGFEBMVMYHE5", "length": 7840, "nlines": 138, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/आजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या\nआजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या\nअकोले :- रुंभोडी येथील एका तरुणाने आजारपणाला कंटाळून गुरूवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हौशीराम गंगाधर मधे (वय २५) असे त्याचे नाव आहे.\nतो अनेक दिवसांपासून आजारी होता. औषधोपचार सुरू होते. मात्र, दीर्घ आजारपणामुळे त्याला नैराश्य आले. त्यातूनच त्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.\nहौशीरामचा भाऊ पंढरीने दिलेल्या खबरीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात प���लीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/07/news-09/", "date_download": "2020-09-24T17:39:14Z", "digest": "sha1:ZL2STWQXYWRK2YN65NFDNAHSST4DWQFY", "length": 10456, "nlines": 141, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लिव्ह-इन रिलेशनशिप प्रथा बंद करा! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Lifestyle/लिव्ह-इन रिलेशनशिप प्रथा बंद करा\nलिव्ह-इन रिलेशनशिप प्रथा बंद करा\nजयपूर : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ या प्रथेमुळे महिलांचा ‘उपवस्त्रा’सारखा वापर होत आहे. अशा नात्यात त्या रहात असल्याने त्यांच्या मूलभूत अधिकारांवरही गदा येऊ लागली ��हे. राज्यातच नव्हे तर देशात या संबंधीच्या अनेक तक्रारी-याचिका दाखल झाल्या आहेत.\nमहिलांवर आत्मसन्मान गमावण्याची पाळी या नातेसंबंधांमुळे येत असल्याने अशा प्रथांना समाजातून हद्दपार करण्याची गरज असल्याचे मत राजस्थान मानवाधिकार आयोगाने व्यक्त केले असून यासंबंधीचा आदेश राज्यासह केंद्राला दिला आहे.\nविवाह न करता स्त्री-पुरुषाने एकत्र राहण्याची पध्दत महानगरांमध्ये फोफावली. त्यानंतर या नातेसंबंधाला दोघांची संमती असल्याने कायद्याचे अधिष्ठान मिळाले. त्यानंतर यातल्या त्रुटी समोर येऊ लागल्या.\nमहिलांचा आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार या नातेसंंबंधात हिरावून घेतला जाऊ लागला आहे, असे राजस्थान मानवाधिकार आयोगाने स्पष्ट केले. राजस्थान मानवाधिकार आयोगाच्या खंडपीठाचे न्या. महेश चांद शर्मा आणि न्या. प्रकाश तानिया यांनी अशा प्रथा हद्दपार करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्ट करत एक दाखला दिला.\nएखादा पुरुष विवाहानंतरही एखाद्या महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहतो. यात त्याची लैंगिक गरजेची पूर्तता होणे हाच प्रमूख हेतू असतो. त्यामुळे महिलेला ‘उपवस्त्रा’प्रमाणे वागणूक मिळते. बऱ्याचदा ती एखाद्या नोकराप्रमाणे असते.\nयामुळे महिला त्यांचा आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार गमावून बसतात. हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन ठरते. अशा नातेसंबंधात राहणाऱ्या महिलांना कायद्याचे संरक्षण मिळावे, या मुद्यावर पोलीस, सामाजिक संस्थांकडून आयोगाने मत मागवले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/06/news-2453/", "date_download": "2020-09-24T18:49:30Z", "digest": "sha1:JRBIMOIJDDDMSNP3U5UZ4MALBUZ5AJLT", "length": 8686, "nlines": 138, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटतय - बच्चू कडू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटतय – बच्चू कडू\nकांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटतय – बच्चू कडू\nयवतमाळ: जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहारचे उमेदवार गुलाबराव पंधरे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथील जाहीर सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापंक बच्चू कडू यांनी भाजप व कांग्रेस वर टीका केली.\nकांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा मागे राहत आहे. अशी टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडु यांनी राळेगाव येथील सभेत केली. काँग्रेस व भाजपने आजपर्यंत जे केले नाही ते प्रहार ने केले.\nसरकारने शौचालय बांधून दिले परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे स्वामिनाथन आयोग लागु केला नाही असेही वक्तव्य केले सभेत केले. यावेळी प्रहारचे बबलू जनजाळ प्रमोद कुदळे गुलाब पंधरे हे उपस्थित होते.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/23/the-victim-of-that-doctor-fighting-with-corona/", "date_download": "2020-09-24T18:38:08Z", "digest": "sha1:VBSY2ZJULL2FS7TEVSL5J2NHAVKAS52X", "length": 8717, "nlines": 137, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोनाशी लढणाऱ्या 'त्या' डॉक्टरचा बळी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Maharashtra/कोरोनाशी लढणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचा बळी\nकोरोनाशी लढणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचा बळी\nपुणे सध्या वैद्यकीय पथक कोरोनाशी लढण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे. परंतु आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐर��ीवर आला आहे. पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला.\nहे 56 वर्षीय डॉक्टर गेले काही दिवस कोरोनाशी लढत होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.पुण्यात डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. ते ससून रुग्णालयात होते भरती होते.\nया डॉक्टरांना इतर कोणताही त्रास नव्हता. मात्र कोरोना संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. रुग्णांना तपासण्याच्या वेळी सर्वात जास्त संपर्काचा धोका वैद्यकीय व्यावसायिकांना असतो.\nखासगी डॉक्टरांनीही कुठल्याही रुग्णांना तपासताना पुरेशी सावधानता बाळगत संरक्षक उपकरणांसह तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.\nपण सर्व डॉक्टरांकडे पुरेशा PPE किट्स आणि इतर आयुधं पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचे चित्र दिसते. पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही.\nलॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणल्याबरोबर पुण्यात रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात पुण्यात तब्बल 291 रुग्णांची वाढ झाली. पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4398 वर पोहोचली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nतलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक\nनालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/ipl-2019-cricket-shardul-thakur-talk-about-last-ball-sy-373564.html", "date_download": "2020-09-24T19:19:40Z", "digest": "sha1:T46M3XRARC577KT34BNBUERQRCBSLHEC", "length": 24424, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : दोन धावा का घेता आल्या नाही? शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा IPL 2019 cricket shardul thakur talk about last ball sy– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरल���ल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nदोन धावा का घेता आल्या नाही शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा\nशार्दुल ठाकुरला शेवटच्या चेंडूवर बाद करून मुंबईने एका धावेनं विजय मिळवून चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं.\nआयपीएलच्या 12 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर एका धावेनं चेन्नई एक्सप्रेसवर विजय मिळवला. लसिथ मलिंगाने 20 व्या षटकात अखेरच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करुन चेन्नईचं विजेता होण्याचं स्वप्न उधळून लावलं. हिरो ठरण्याची संधी गमावलेल्या शार्दुल ठाकुरने या आठवणी एका मुलाखतीत सांगितल्या.\nशार्दुल ठाकुरने म्हटले की, मी मैदानावर असताना डोक्यात फक्त विजयाबद्दल विचार सुरु होता. मोठं मैदान असल्याने दोन धावा घेण्याची संधी होती. तर मलिंगा राउंड द विकेट गोलंदाजी करत होता. जर त्याने यार्कर टाकला नसता तर मी स्क्वेअर लेगवरून मारण्याचा विचार केला होता.\nरविंद्र जडेज��ने त्यावेळी हवेत फटका न मारण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मोठा फटका न खेळता ज्या बाजूला मोठे मैदान आहे तिकडे शॉट खेळणार होतो असेही शार्दुल ठाकुरे सांगितले. मला शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळायला हवा होता. मात्र, दबावाच्या परिस्थितीत जे झालं त्याने आम्हाला पराभव पत्करावा लागला असं शार्दुल ठाकुर म्हणाला.\nफायनलमध्ये शेन वॉटसन बाद झाल्यानंतर चेन्नईने हरभजन सिंग आणि दीपक चाहर यांच्याऐवजी शार्दुल ठाकुरला फलंदाजीला मैदानात पाठवलं होतं. त्याबद्दल सांगताना शार्दुल म्हणाला की, डगआऊटमध्ये सर्वांनाच फलंदाजीसाठी तयार राहण्यात सांगितलं होतं. जेव्हा वॉटसन बाद झाला तेव्हा मला पाठवण्यात आलं. या निर्णयाबद्दल मी कोणाला काही विचारलं नाही आणि कोणी मला काही सांगितलं नाही असंही शार्दुलने मुलाखतीवेळी सांगितले.\nपराभवानंतर ड्रेसिंगरूममध्ये शांतता पसरली होती. मला स्वत:लासुद्धा काही समजत नव्हतं. मात्र, कोणीही ओव्हर रिअॅक्ट झालं नाही असं शार्दुल म्हणाला. वाचा... IPL 2019: गुडघ्यातून रक्तस्राव सुरू असतानाही तो धोनीसाठी मैदानात लढत होता...\nIPL 2019च्या अंतिम लढतीत मुंबईने चेन्नईचा पराभव करत विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. मुंबईच्या या विजयानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला तर दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या पराभवाची देखील तितकीच चर्चा होती. अंतिम सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. वॉटसन या खेळीचे सर्वच जण कौतुक करत आहेत. पण वॉटसन या खेळीचे केवळ भारतात नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये कौतुक होत आहे आणि त्याच्या जिद्दीला संपूर्ण क्रिकेट विश्व सलाम करत आहे.\nचेन्नई सुपर किंग्जने फायनल मॅच हारल्यानंतर संघातील खेळाडू हरभजन सिंग याने वॉटसन संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. वॉटसनच्या गुडघ्याला दुखात झाली होती. इतक नव्हे तर जेव्हा वॉटसन चेन्नईच्या विजयासाठी झटत होता. तेव्हा त्याच्या गुढघ्यातून रक्त येत होते. पण त्याने संघातील कोणालाच ही गोष्ट सांगितली नाही आणि तो फलंदाजी करत होता. संघाला विजयाच्या जवळ पोहोचवल्यानंतर तो जेव्हा धावबाद होऊन परतला तेव्हा टीममधील सर्वांना त्याच्या दुखापतीबद्दल समजले.\nIPLच्या वेबसाईटवर अंतिम सामन्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. फोटोत स्पष्टपण�� दिसत आहे की शेट वॉटसनच्या डाव्या गुडघ्यातून रक्त येत आहे. रक्त येण्याचे प्रमाण एवढे जास्त होते की एक मोठा रक्ताचा डाग दिसत आहे.\nसामना झाल्यानंतर संघाच्या विजयासाठी जिरबाज खेळी करणाऱ्या वॉटसनच्या गुडघ्यावर 6 टाके घातले गेले.\nमुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात वॉटसनने 59 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 80 धावांची खेळी केली. वॉटसनने चेन्नईला जवळ जवळ चौथ्ये विजेतेपद मिळवून दिले होते. पण 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो धावबाद झाला. दोन रन घेण्याच्या प्रयत्नात तो पळाला पण क्रीझपर्यंत पोहचला नाही.\nयंदाच्या आयपीएलमध्ये शेन वॉटसनने 17 सामन्यात 398 धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीवरुद्ध त्याने अर्धशतक केले होते. अंतिम सामन्यात देखील त्याने हीच तशीच कामगिरी केली पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे विजेतेपद मिळून देऊ शकला नाही.\nवरील फोटो चेन्नईची फलंदाजी सुरू होण्याच्या आधीची आहे. यात फाफ डू प्लेसी आणि शेन वॉटसन ही चेन्नईची सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसत आहे. या फोटोत वॉटसनचा गुडघा ठिक असल्याचे दिसते. पण ज्या पद्धतीने त्याने दुखापत झाल्यानंतरही संघाच्या विजयासाठी मोठ्या हिम्मतीने खेल केला त्यासाठी त्याचे केवळ कौतुकच नव्हे तर सलाम देखील केला पाहिजे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा ���ाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/pakistan-captain-said-this-time-pakistan-will-beat-india-in-world-cup-365571.html", "date_download": "2020-09-24T19:13:22Z", "digest": "sha1:3QWNPL5HNVASQOPDH73GIBWF7WLS3NUA", "length": 20746, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World cup 2019 : सहा वेळा हरलेला पाकिस्तान म्हणतो...यंदा वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवणारचं ! pakistan captain said this time pakistan will beat india in world cup | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायर��\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nWorld cup 2019 : सहा वेळा हरलेला पाकिस्ता�� म्हणतो...यंदा वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवणारचं \nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nWorld cup 2019 : सहा वेळा हरलेला पाकिस्तान म्हणतो...यंदा वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवणारचं \nपाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.\nकराची, 22 एप्रिल : भारत आणि पाकिस्तान या देशांच नाव घेतल्यावर समोर येते ती तणावपुर्ण परिस्थिती आणि क्रिकेट. या दोन्ही देशातील केवळ खेळाडूच मैदानावर खेळत नाहीत, तर चाहत्यांमध्येही एक युद्धजन्य परिस्थिती असते. यातच हे संघ वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत एकमेकांसमोर आले तर मग विचारायलाच नको...\nइंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याआधीच पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनं एक अजब निर्धार बोलून दाखवला. म्हणे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाची चव चाखवू. यामुळं सोशल मीडियावर सध्या त्याला चांगलचं ट्रोल केलं जात आहे.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. दोन्ही संघांनी वर्ल्ड कप स्पर्धेकरीता तुल्यबळ खेळाडूंची निवड केली आहे. याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळं तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यास त्यांना मदत मिळेल. तत्पूर्वी आज झालेल्या पत्रकार परिषदेत अहमदनं भारतीय संघाला नमवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, ,''संघातील प्रत्येक खेळाडूला भारताविरुद्ध विजय मिळवायचा आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामना आम्ही भारताविरुद्धच खेळतोयं अस समजून मैदानात उतरणार आहोत.'', असंही बरळला.\nतसंच आम्ही भारताविरोधात नुकत्याच आयसीसीच्या स्पर्धेत नमवलं आहे. त्यामुळं त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होणार आहे.\nभारातविरुद्ध पाकिस्तान संघाची कामगिरी ���ेहमीच निराशाजनक राहिली आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं अहमदच्या या वक्तव्यानं त्याचं हसु झालं आहे.\nSPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/hindu-issues/western-influence", "date_download": "2020-09-24T17:53:34Z", "digest": "sha1:BN6AS2WO5RBLVOOACL3ATVXJ6UFFG4LO", "length": 18319, "nlines": 201, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "भारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम���ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > हिंदूंच्या समस्या > भारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा\nभारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा\nभारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे, तसतसा भारतियांवर पाश्चिमात्त्यांचा पगडा वाढत चालला आहे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरे व्हायचे. समाज आणि राष्ट्र यांसाठी आपले जीवन वाहून घेतलेले समाजसुधारक, क्रांतीकारक यांच्या जयंती, पुण्यतिथी साजर्‍या व्हायच्या. सध्या मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘रीबीन डे’, ‘सारी डे’, ‘फ्रेंडशीप डे’ साजरे होतात. महाविद्यालयांच्या उपहारगृहांतील उसळ-मिसळची जागा आता महागड्या ‘पिझ्झा-बर्गर’ने घेतली आहे. ८० टक्क्यांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थीनी ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ यांसारख्या पुरुषी वेशांत महाविद्यालयांत विद्येचे धडे घेतांना दिसतात. पूर्वी चित्रपटांतही क्वचितच दिसणार्‍या ‘मिडी-मिनी’वेषातील मुली आज प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारात वावरतांना दिसतात. मुंबईतील एका संस्थेने केलेल्या चाचणीनुसार सध्याच्या बहुसंख्य मुलींचे कौमार्य वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच भंग होते. पुरोगामित्त्वाच्या नावावर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्याने युवापिढीचा असा र्‍हास होत चालला आहे. आजची युवापिढी केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून त्यांचे लांगूलचालन करण्यातच आपली धन्यता मानू लागल्याने आपली मूळ हिंदु संस्कृती हरवत चालली आहे. परिणामी आजची युवापिढी दिशाहीन आणि ध्येयहीन झाली आहे. संस्कृतीला अनुरूप कृती करणे, हे आजच्या पिढीला लज्जास्पद वाटते. पाश्चात्त्यांच्या पावलांवर पावले टाकून आज आपणसुद्धा (हिंदू) १ जानेवारी हा आपला वर्षारंभ मानून आदल्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.\nभारतीय संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि महान संस्कृती आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे हे आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करून आज कित्येकांनी आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य केले आहे. भारतीय संस्कृतीचे आकर्षण आज पाश्चिमात्त्यांनाही आहे. भोगवादी संस्कृतीने ग्रासल्यामुळे ते भारतीय धर्मग्रंथांत चिरंतन सुखाचा शोध घेत आहेत. साधना करून स्वतःचे कल्याण करून घेत आहेत. आपला तरुणवर्ग मात्र पाश्चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वतःच आयुष्याची राख-रांगोळी करायला निघाला आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य पुसण्यासाठी निघाला आहे.\nहिंदूंनो, १ जानेवारीएेवजी गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करून वैचारिक आणि सांस्कृतिक धर्मांतर टाळा \nहिंदूंनो, १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा ३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरच ३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरच हिंदूंनो, निदान एक दिवस तरी हिंदु म्हणून अभिमानाने जगा हिंदूंनो, निदान एक दिवस तरी हिंदु म्हणून अभिमानाने जगा खरे तर ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करणे, ही पाश्‍चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे; मात्र आता हिंदूंनाही हा दिवस म्हणजे भारतीय उत्सवांपैकी एक आहे, असे वाटू … Read more\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणास���ठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/premanand-gajvi-elected-as-chairman-of-akhil-bhartiya-marathi-natya-sammelan-1794179/", "date_download": "2020-09-24T18:24:44Z", "digest": "sha1:SQQVOPVIUGJXKYLIMOURYYDNNKDNAV7K", "length": 10610, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "premanand gajvi elected as chairman of akhil bhartiya marathi natya sammelan | प्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nप्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\nप्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\n९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.\n९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावं चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.\nयंदाच्या नाट्य संमेलनाचे ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच त्याचादेखील घोषणा केली जाणार आहे. नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 Video : सई ताम्हणकरच्या पहिल्या वेब सीरिजचा टीझर पाहिलात का\n2 चाहत्यांसोबत साजरा झाला अमृताचा वाढदिवस\n3 घटस्फोटानंतर वर्षभराच्या आतच ‘रोडिज’ फेम रघु चढणार बोहल्यावर\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=7797", "date_download": "2020-09-24T19:08:56Z", "digest": "sha1:HO4JTQBSEDXTDX5S7WEMI2KTNCS4OHSQ", "length": 3823, "nlines": 79, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "7 | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nचिकाटी, कष्ट आणि कामातील सातत्य सिंधी बांधवांकडून शिकावे – अमित गोरखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2503/", "date_download": "2020-09-24T18:08:04Z", "digest": "sha1:JBL76QFD4HCNYGFCFIN6N4RBUH6LJKHR", "length": 10768, "nlines": 83, "source_domain": "aajdinank.com", "title": "नया है वह ! फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर - आज दिनांक", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठाकूर\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\n फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर\nमुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना मृतांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, ही बाब योग्य नाही, भाजपवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नया है वह, असा टोला लगावला.\nभाजपवर टीका करणाऱ्या मंत्री आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांनी चांगलाच समचार घेतला. नया है वह, असे म्हणत त्यांनी आदित्य यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांना हवे त्या व्यक्तीला मंत्री करता येते परंतू मंत्री झाला म्हणून शहाणं होता येते, अशी बाब नाही, असे म्हणत आदित्य यांच्यावर त्यांनी टीका केली. फडणवीस हे डिझास्टर टुरीझम करत आहेत, अशी टीका यापूर्वी आदित्य यांनी केली होती.\nफडणवीस म्हणाले, “राज्य सरकार कोरोना रुग्णांची आकडेवारी देण्यात घोळ करत आहेत. अद्यापही कोरोना मृतांपैकी घरी मृत पावलेल्या सहाशे जणांची आकडेवारी रेकॉर्डवर घेतलेली नाही. अनेक कोरोना मृतांची दखल सरकारने घेतलेली नाही. १० जुलै रोजी कोरोनामुळे मृत् झालेल्या २८७ जणांना अन्य कारणाने मृत्यू अशी नोंद करण्यात आली आह���. राज्यातील कोरोना मृतांच्या आकड्यांची लपवालपवी करूनही हा दहा हजारांच्या पार गेला ही बाब चिंतेची आहे.”, असेही ते म्हणाले.\nमुंबईत आजही दररोज केवळ पाच हजारांपर्यंतच कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. कोरोनाचे मृत्यू दाखवले ते वेगळे आहेत. पण अन्य मृत्यू कोरोनामुळेच होत आहेत. राज्याचे सरकार अशाप्रकारे जर कोरोना मृत्यू लपवत असेल तर राज्याला मोठ्या संकटात आपण ढकलत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे.\n← कोरोना ससंर्गाला रोखण्यासाठी महिला अधिकारी आघाडीवर\nराजस्थानात ‘पायलट’ नाराज : काँग्रेसच्या सत्तेचे विमान उतरणार \nसर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता केअर सेंटर उपयुक्त ठरणार – मुख्यमंत्री\nकोरोना व पावसाळ्यातील आजारांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश\nराज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या झाली कमी-आरोग्यमंत्री टोपे\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nजिल्ह्यात 25054 कोरोनामुक्त, 6142 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 24 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 362 जणांना (मनपा 216, ग्रामीण 146)\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सर्व जिल्ह्यात महिला भवन-यशोमती ठाकूर\nऔरंगाबाद जायकवाडी धरण पाऊस मराठवाडा\nपिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/alert-in-thane-to-prevent-illness/articleshow/70440258.cms", "date_download": "2020-09-24T19:07:56Z", "digest": "sha1:XYIYGMXVMLIABVCR376QGIQDMXLT5K7U", "length": 13059, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजार रोखण्यासाठी ठाण्यातही अॅलर्ट\nगेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या ठिकाणी साथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता घेतानाच तेथील कचरा उचलणे, साफसफाई करणे तसेच त्याठिकाणी फवारणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nगेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या ठिकाणी साथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता घेतानाच तेथील कचरा उचलणे, साफसफाई करणे तसेच त्याठिकाणी फवारणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते नियमितपणे भरण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती आहेच, पण त्याबरोबर वाहतुकीचा वेगही मंदावून कोंडी होत आहे.\nगेले काही दिवस शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तसेच रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात हे आदेश देण्यात आले आहेत. शहरामध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परिस्थिती सुधारण्याबाबत आवश्यक सूचना देतानाच याबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. शहरामध्ये ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत, त्यांची बारकाईने पाहणी करून ती युद्धपातळीवर बसविण्यात यावीत तसेच त्याबाब���ची जबाबदारी निश्चित करून त्याच्या नियमित नोंदी कराव्यात, असे स्पष्ट आदेश देण्यात आले. तसेच वरिष्ठांना याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nभिवंडी दुर्घटनाः मृतांचा आकडा २५वर; या कारणामुळं कोसळली...\nपळसदरीजवळ दरड कोसळली, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nठाणे महानगरपालिका ठाणे अतिवृष्टी Thane illness prevent\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी ��रा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/06/JORGEWAR-PWD.html", "date_download": "2020-09-24T16:52:17Z", "digest": "sha1:27XBH2F3RDJHZDEVEUI5NJJPP6XK3P74", "length": 13997, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुरात सुरु असलेल्या सर्व पुलांचे काम जलद गतीन करा - आमदार जोरगेवार यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुरात सुरु असलेल्या सर्व पुलांचे काम जलद गतीन करा - आमदार जोरगेवार यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना\nचंद्रपुरात सुरु असलेल्या सर्व पुलांचे काम जलद गतीन करा - आमदार जोरगेवार यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना\nअधिका-यांशी बैठक, वरोरा नाका, दाताळा पुलाची पाहणी\nनागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात पाच उड्डान पुलाचे काम सुरु आहे. मात्र या कामात होत असलेल्या दिरंगाईमूळे नागरिकांची गैरसोय वाढतांना दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार विकासकामांना चालना देण्यासाठी प्रयत्नशिल असून या कामात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी कटिबंध्द आहे. त्यामूळे या पुलांच्या निर्मीती कामात येणा-या अडचणी तात्काळ सोडवून पाचही पुलांचे काम जलद गतीने करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्यात.\nआज शनिवारी शासकीय विश्राम गृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरात सूरु असलेल्या पाच उड्डान पुलाच्या बांधकामाबाबतच्या आजच्या स्थितीबाबतचा आढावा घेतला. बैठक आटोपताच अधिका-यांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी वरोरा नाका पूलासह दाताळा येथील पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, क्र.१ चे कार्यकारी अभियंता संतोष जाधव, क्र. २ चे कार्यकारी अभियंता भास्करवार, प्रभारी उप कार्यकारी अभियंता अनिल गिरनाड, कोरे, मेंडे, चव्हाण, ज्युनियर अभिय���ता श्रीकांत भट्टड, विवेक अंबुले, सी. आर. पाल, बोधनवार, डोंगरे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे अजय जयस्वाल, अमोल शेंडे, विलास वनकर, बंटी राखडे आदिंची उपस्थिती होती.\nयावेळी दाताळा पुलाच्या कामाची पाहणी करतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना महत्वाच्या सूचना दिल्यात. तब्बल ८० कोटी रुपये खर्च करुन या पूलाची निर्मीती केली जात आहे. असे असतांनाही या पूलाच्या कामात दिरंगाई होणे हा नागरिकांच्या पैशाचा दूरपयोग नाही का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हा पूल १५ ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी सुरु होईल या दिशेने काम करा अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. तर वरोरा नाका पुलाची पाहणी करतांना या पुलाच्या आराखड्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली. या पुलाची वळण बघता येथे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार वर्तविली याला अधिका-यांनीही दुजोरा दिला.\nयावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी या पुलावरील वळणावर अपघात टाळण्यासाठी योग्य सुचना फटक, गतिरोधक लावण्याच्या सुनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिल्यात. बाबूपेठ वासीयांसाठी महत्वाचा असलेल्या बाबूपेठ पूलाचे काम थांबले आहे.\nबागला चौका कडील पुलाच्या बांधकामाला सुरुवात कारीवी अश्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले, घूग्घूस ते वणी या पुलाचे कामही तात्काळ करुन पुला जनतेसाठी सुरु करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. पठाणपूरा जवळील आरवट पुलाचे कामही रखडले आहे. हे हि काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच या लगतच्या मार्गाची डागडुजी करावी अश्या सूचना आमदार यावेळी किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्यात.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घट��ा शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/priya-rajwansh/", "date_download": "2020-09-24T16:39:24Z", "digest": "sha1:Q2VOBVFP4QEQMCWOGOGOQEFYT3CHSVWV", "length": 19235, "nlines": 117, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मधुबाला पेक्षाही सुंदर म्हणवल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nमधुबाला पेक्षाही सुंदर म्हणवल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.\nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On Jan 3, 2020\nती होती एक शापित अप्सरा. नाव प्रिया राजवंश.\nखर नाव वीरा सुंदर सिंग. जन्मली शिमल्याच्या आलिशान महालात. हिमाचलच सगळ सौंदर्य तिच्यात उतरलं होतं.वडील सरकारी अधिकारी. शिकली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. शाळेत सुद्धा प्रचंड पॉप्युलर होती. लोक म्हणायचे मोठी अभिनेत्री होणार. पोरगी कॉलेजमध्ये गेल्यावर शिमल्याच्या सर्वात प्रतिष्ठीत ग्रुपबरोबर इंग्लिश नाटकात काम करू लागली.\nवडलांनां सरकारने युनोमधल्या एका कामासाठी युरोपला पाठवलं. ही सुद्धा वडलांसोबत लंडनला अली आणि जगातल्या सर्वात जुन्या आणि सर्वोत्तम म्हणून गणल्या जाणाऱ्या रॉयल अॅकडमी ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश मिळवला. तिथे देखील तिच्या नावाचीच चर्चा असायची. ती स्टेजवर आली तरी सगळेजण तिच्या सौंदर्याने दिपून जायचे.\nअस म्हणतात ना की कस्तुरीचा सुगंध किती जरी लपवायचा म्हटला तरी तो लपू शकत नाही.\nप्रियाच्या बाबतीत तसच घडलं. लंडनमध्ये तिचा काढलेला फोटो बॉलीवूडच्या एका प्रोड्युसरला मिळाला. ठाकूर रणबीर सिंग त्याच नाव. त्याने काही इंग्लिश सिनेमे देखील बनवले होते. त्याच्या इंग्लिश मित्राने प्रियाचे फोटो त्याला लंडनवरून पाठवले आणि तो उडालाच.\nइतक्या सुंदर मुलीला घेऊन सिनेमा बनवला तर तो सुपरहिट होणार हे धंदेवाईक गणित त्याने मांडल.\nठाकूर रणबीरसिंगला काही सिनेमा बनवन जमल नाही पण त्याने तिची ओळख एका मोठ्या माणसाशी करून दिली. त्या भेटीमुळ तिचं आयुष्य बदलून गेल. त्या व्यक्तीच नाव चेतन आनंद. सुपरस्टार देव आनंद याचे मोठे बंधू. पण त्यांची एवढीच ओळख सांगणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे.\nते स्वतः एक मोठे फिल्ममेकर होते. खर तर त्यांच्याच सिनेमाच्या वेडामुळेच देव आनंद फिल्मइंडस्ट्रीमध्ये आला होता. दोघांनी मिळून नवकेतन फिल्म ही संस्था सुरु केली होती. चेतन आनंद यांच दिग्दर्शन आणि देव आनंद चा अभिनय असेल तर सिनेमा हमखास हिट आणि वरून भरपूर अवार्ड अस त्या काळच गणित होतं.\nफ्रान्सच्या कानमध्ये त्यांच्या सिनेमाला बेस्ट फिल्मचा अवार्ड मिळाल्या मुळे संपूर्ण जगातले फिल्म रसिक त्यांचं नाव ओळखत होते.\nअशा या चेतन आनंदना आता देवआनंदच्या प्रोडक्शनच्या बाहेर एखादा सिनेमा बनवायचा होता. थोडक्यात स्वतःला परत एकदा सिद्ध करून दाखवायचं होतं. त्यांनी हिमालय नावाची वेगळी चित्रपट संस्था काढली आणि पहिला सिनेमा एक मल्टीस्टारर वॉर फिल्म बनवायचं ठरवलं. यात धर्मेंद्र होता, बलराज साहनी होते, संजय खान होता. पिक्चरच नाव ठरल हकीकत.,\nयाच हकीकतची हिरोईन म्हणून त्यांनी प्रिया राजवंशला निवडलं.\nप्रिया असेल अगदी विशीबाविशीतली. चेतन आनंद होते आपल्या चाळीशीत. पण हकीकतच्या सेटवर दोघांचे सूर जुळले.\nचेतन आनंद यांचं आपल्या पत्नीशी पटेनास झालं होतं. दोघे वेगळे राहात होते. प्रियाला अभिनय शिकवता शिकवता ते तिच्या प्रेमात पडले. ती सुद्धा त्यांच्यात गुंतत गेली. हकीकत बनला आणि सुपर हिट झाला. या सिनेमासाठी चेतन आनंद यांना भरपूर पैसा, मानसन्मान मिळवून दिला.\nप्रियाची सुद्धा फिल्मइंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा झाली. लोक तिच्या दारात सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन रांग लावू लागले. पण प्रियाने सगळ्यांना नकार दिला. कारण होते तिचे सर्वस्व बनलेले चेतन आनंद. आता दोघे एकत्र रहात होते. अस म्हणतात की दोघांनी गुपचूप लग्न देखील केलं होतं.\nचेतन यांची एकच इच्छा होती की प्रियाने आपण सोडून दुसऱ्या कोणासोबतही काम करायचं नाही.\nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे…\nबायकोची परवानगी काढून राज कपूर यांनी मेरा नाम जोकर साठी…\nप्रिया प्रेमात एवढी बुडालेली होती की ती यासाठी तयार झाली. चेतन आनंद यांचा पुढचा सिनेमा रिलीज होण्यासाठी ६ वर्ष उलटून गेले. हिर रांझा या सुप्रसिद्ध उर्दू प्रेमकथेवर बेतलेला हा रोमांटिक सिनेमा. अर्थात हिर चा रोल प्रियाने केला होता तर रांझा झाला होता राजकुमार. हा सिनेमादेखील चांगला चालला.\nप्रिया आता फक्त चेतन आनंद यांची हिरोईन उरली नव्हती तर त्यांची सेक्रेटरी, असिस्टंट सगळ काही तिचं होती. स्क्रिप्ट लिहिण्यापासून संगीत कोणत असाव यात ती त्यांची मदत करायची.\nभारत पाकिस्तान युद्धावर आलेला प्रिया आणि राजकुमार जोडीचा हिंदुस्तान की कसम सुपरहिट झाला.\nपण यानंतरचा काळ म्हणजे अमिताभचा होता. दिलीपकुमार-राज कपूर-देव आनंद यांच्या स्टाईलचे सिनेमे आणि त्यांचा काळ उलटून गेला होता. चेतन आनंद यांचे पुढचे सिनेमे तिकीटबारीवर सणकून आपटले. देवआनंदला घेऊन बनवलेला साहब बहादूर देखील चालला नाही.\nपण चेतन आनंद यांनी जेवढे सिनेमे बनवले त्या प्रत्येकात प्रिया राजवंश हमखास होती. तिने राजेश खन्ना, हेमामालिनी, राज कुमार अशा तगड्या अभिनेत्यांसमोर आत्मविश्वासाने काम केले.\nत्याकाळात रॉयल अॅकडमी मध्ये शिकून हिंदी सिनेमात काम करणारी ती एकमेव अभिनेत्री होती. पण तिच्या टॅलेंटचा योग्य वापर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी झालाच नाही.\nदुर्दैव म्हणजे तिच्या २२ वर्षाच्या कारकिर्दीत तिने फक्त ६च सिनेमे केले आणि तेही चेतन आनंद यांच्या सोबतच.\nमधुबाला पेक्षाही सुंदर आहे असं जिच्या बद्दल वर्णन केलं जायचं, हॉलिवूडच्या निर्माते तिच्यासाठी टाचा घासायचे अशी ही रुपगर्वीता मात्र दुर्दैवाने कधी तिची पाठ सोडली नाही.\nज्यांच्या साठी आपलं अख्ख करीयर वेचलं त्या चेतन आनंद यांच्याशी तिचं लग्न कधीच अधिकृत होऊ शकल नाही कारण चेतन यांच्या पहिल्या पत्नीने कधीच त्यांना घटस्फोट दिला नाही. चेतन आनंद यांच्या मृत्यू पर्यंत दोघे एकत्रच राहिले.\nमात्र त्यांच्या मृत्यू नंतर सगळी परिस्थिती बदलली. चेतन आनंद यांनी आपल्या प्रोपर्टीचा काही भाग तिच्या नावे केला होता. पण हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांना म्हणजेच केतन आनंद आणि विवेक आनंद यांना पटल नाही. त्यांचे प्रियाशी बरेच वाद विवाद व्हायचे.\nअशातच एकदिवस प्रियाची डेडबॉडी तिच्या बाथरूममध्ये सापडली.\nअनेकांना वाटलं की ही आत्महत्या असावी. पण नंतर कळाल की मालकीहक्काच्या वादातून आनंद बंधूनी आपल्या सावत्र आईचा निर्घुण खून केला होता.\nदेव आनंदच्या या दोन्ही पुतण्यानां जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वरच्या कोर्टात मात्र त्याला स्थगिती मिळाली. आज प्रिया राजवंशला जाऊन वीस वर्षे होत आली तरी अजून तिच्या मृत्यूच गूढ कायम आहे.\nहे ही वाच भिडू.\nस्वत:ची राजकीय पार्टी काढून बॉलीवूडला जागं करणारा देवआनंद \nत्या दिवशी एक पत्रकार मुंबईच्या रेसकोर्सवर धावत होती आणि तिच्यामागे होते गरम धरमपाजी\nत्या मध्यरात्री ताज हॉटेल मध्ये झीनत अमान बरोबर नेमकं काय घडलं होतं \nजेव्हा एस. डी. बर्मन यांना जेलमध्ये डांबण्यात येतं..\nशांतारामबापूंनी रवी कपूरचं नाव बदललं आणि तो सुपरस्टार “जितेंद्र” झाला\nपागनीस म्हणाले, आयुष्यभर निस्वार्थी राहिलेल्या तुकारामांच्य�� भूमिकेसाठी मानधन कस…\nकोणताही अंगविक्षेप न करता फक्त मिश्यांच्या बळावर नत्थुलालने ओळख निर्माण केली\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-24T17:17:36Z", "digest": "sha1:XQLJDOD3WUZ4V32WY65ZHVAWMEIVCEDV", "length": 2930, "nlines": 59, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "कविता संग्रह", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nनको अबोला नात्यात आता\nकी त्यास त्याची सवय व्हावी\nअबोल भाषेतूनी एक आता\nगोड शब्दाची माळं व्हावी\nएक घर आहे तुझे\nत्या घरात मला एकदा यायचं आहे\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/election-commission-bans-up-cm-yogi-adityanath-and-bsp-chief-mayawati-from-election-campaigning/", "date_download": "2020-09-24T17:59:35Z", "digest": "sha1:HNBOFMHYNG22UFBBPM2SVTBLCXFS3MAZ", "length": 4238, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई\nनवी दिल्ली – आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बसपच्या अध्यक्षा मायावती आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.\nया कारवाई अंतर्गत मायावती यांना 48 तासांची तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 72 तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी सहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/mumbai-universities-marathi-journalism-syllabus-605077/", "date_download": "2020-09-24T18:34:33Z", "digest": "sha1:U3YDXYEH4VLBTDV4YIVJYMVP7TPH2ZEE", "length": 11280, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबई विद्यापीठाचा मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमुंबई विद्यापीठाचा मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम\nमुंबई विद्यापीठाचा मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम\nमुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत एक वर्ष कालावधीचा मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.\nमुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत एक वर्ष कालावधीचा मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कुठल्याही विद्याशाखेतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. सतत बदलत्या माध्यमविश्वाशी गती राखणारा हा अभ्यासक्रम असून माध्यमक्षेत्राचा इतिहास शिकवताना त्यात झालेले बदल आणि होऊ घातलेल्या बदलांची सखोल माहिती या अभ्यासक्रमात दिली जाते. २०१४-२०१५च्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून रविवार, २० जुलै रोजी स. ११ ते १२ या वेळेत लेखी परीक्षा आणि नंतर तोंडी परीक्षा घेऊन २६ जुलैपासून या अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल.\nदररोज सायं. साडेसहा ते साडेआठ या वेळेत गरवारेत हे अभ्यासक्रम होतील.\nदूरस्थ नोकरीधर विद्यार्थ्यांसाठी तसेच रायगड जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी दर शनिवार, रविवार ११ ते ६ या वेळेत\nखांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात या वर्गाची एक शाखा चालवली जाते. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी २६५३०२५९ या दूरध्वनी क्रमांकावर तसे�� सीकेटीच्या ९३२४३७२९७० या क्रमांकावर संपर्क साधावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमाध्यमांतील व्यावसायीकीकरण पत्रकारितेसाठी धोक्याचे\nSocial Media Day: सोशल मीडिया झालाय बिनचेहऱ्याचा पत्रकार\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 मरिन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी, कोचीन येथे ज्युनिअर टेक्निकल ऑफिसरच्या ५ जागा\n2 स्टेनोग्राफर निवड परीक्षा\n3 टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील पदविका\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/heavy-rains-to-fall-in-konkan-central-maharashtra-meteorological-department-forecast-msr-87-2251982/", "date_download": "2020-09-24T19:27:46Z", "digest": "sha1:QCTTZI6KXD57IEBFHZFDU3ZYRPEQTXJI", "length": 13318, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Heavy rains to fall in Konkan, Central Maharashtra; Meteorological Department Forecast msr 87|कोकण, मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकोकण, मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज\nकोकण, मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज\nमुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट'\nराज्यातील विविध भागांमध्ये पावासाचा जोर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून आगामी ४८ तासांसाठी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील काही भाग व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.\n”बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. त्याच अनुषंगाने कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आगामी ४८ तासांमध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील काही भागांसाठी व काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सोबतच वाऱ्यांचा वेग ४५ ते ५५ किलोमीटर इतका असणार आहे. मच्छिमार बांधवांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.” अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे.\nमुंबईत पावसाची संततधार कायम असून, गुरूवारी रात्रीपासून पावसानं जोर धरला आहे. मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दुसरीकडे समुद्राला उधाण येणार असून मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मागील २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासह राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.\nयाशिवाय, हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दुपारी दीड वाजता समुद्रात ४.७४ मीटर उंचीच्या लाटा उसळणाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमुंबई आणि परिसरात जो���दार पाऊस बरसणार\nकोकण विभागात अतिवृष्टी, ठाण्यात सर्वाधिक ३८० मिमी पाऊस\nगडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यासह १०० गावांचा संपर्क तुटला\nरायगड : जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम; महाडमध्ये पूरस्थिती\nमुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; अतिवृष्टीची शक्यता\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 राज्यातील २७ तुरुंगांमध्ये आतापर्यंत १ हजार ४७८ करोनाबाधित; सहा कैद्यांचा मृत्यू\n2 राज्यात २४ तासांत ३०० पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू\n3 सुशांत प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत, नितेश राणेंचा गंभीर आरोप\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-records-5537-covid-19-cases-as-tally-crosses-1-8-lakh-bmh-90-2203200/", "date_download": "2020-09-24T18:11:32Z", "digest": "sha1:6XI5U26IR6VXDUP5FQU3AYFJIMHPJMY5", "length": 12787, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra records 5,537 Covid-19 cases as tally crosses 1.8 lakh bmh 90 । राज्यातील करोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचावला; दिवसभरात मोठी वाढ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nराज्यातील करोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचावला; दिवसभरात मोठी वाढ\nराज्यातील करोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचावला; दिवसभरात मोठी वाढ\nराज्याचा एकूण आकडा १ लाख ८० हजारांच्या पलीकडे\nरुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यासाठी कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरल्यानंतर आज पुन्हा चिंता वाढवली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे. राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडली. त्यामुळे एकूण आकडा १ लाख ८० हजार २९८ इतका झाला आहे. तर दिवसभरात २ हजार २४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.\nराज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरातील करोना आकडेवारीची माहिती दिली. टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “राज्यात आज ५ हजार ५३७ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन २ हजार २४३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ९३ हजार १५४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत,” अशी माहिती टोपे यांनी दिली.\nराज्यात आज 5537 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 180298 अशी झाली आहे. आज नवीन 2243 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 93154 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 79075 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak\nएक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ\nराज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गग्रस्त रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. २७, २८, २९ जून रोजी राज्यात पाच हजारांहून अधिक संख्येनं करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. काल (३० जून) त्यात घट झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे काहीसा दिलासा राज्याच्या आरोग्य विभागाला मिळाला होता. मात्र, आज (१ जुलै) रुग्णसंख्या पुन्हा पूर्वपदावर जाऊन पोहोचली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउस्मानाबाद: करोना चाचणीसाठी आकारले जादा पैसे; सह्याद्री हॉस्पिटलवर कारवाई\n‘माझी मुलगी आहे कुठे’ पुण्यातल्या कोविड सेंटरमधून गायब झालेल्या मुलीच्या आईचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न\nकरोना रुग्णांसाठी सरकारने केले सिटी स्कॅनचे दर २०००\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना करोना पाठोपाठ डेंग्यूचीही लागण\nपुण्यात नव्याने आढळले १५१२ रुग्ण; ४२ करोनाबाधितांचा मृत्यू\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ताडोबा व्याघ्र पर्यटनाला टाळेबंदीचा फटका; पहिल्या दिवशी तुरळक पर्यटकांचा प्रतिसाद\n2 करोनाबाधितांसाठी खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार; राज्य शासनाचा निर्णय\n3 अकोल्यात करोना मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र कायम\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/success-changed-vicky-kaushal-director-who-has-worked-with-kaushal-in-the-past-claim-1862267/", "date_download": "2020-09-24T19:17:57Z", "digest": "sha1:4X7HFFURYI3MKBQ77VL4BSX3L7TDRHA2", "length": 11721, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "success changed Vicky Kaushal director who has worked with Kaushal in the past claim | विकी कौशलच्या डोक्यात यशाची हवा, दिग्दर्शकाचा टोमणा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nविकी कौशलच्या डोक्यात यशाची हवा, दिग्दर्शकाचा टोमणा\nविकी कौशलच्या डोक्यात यशाची हवा, दिग्दर्शकाचा टोमणा\n'आता त्याला कतरिना- आलियाला डेट करावसं वाटत आहे.'\n‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत आला आहे. विकीच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. चित्रपटाच्या यशानंतर त्याचा समावेश बॉलिवूडमधल्या लोकप्रिय दहा अभिनेत्यांच्या यादीतही झाला आहे. मात्र यशाची हवा आता त्याच्या डोक्यात जाऊ लागली आहे म्हणूनच त्यानं स्वत:कडे लक्ष देणं खूप गरजेच आहे असा टोमणा दिग्दर्शकानं लगावला आहे.\nनाव न छापण्याच्या अटीवरून बॉलिवूडमधल्या दिग्दर्शकानं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं विकीच्या बदलत चाललेल्या स्वभावावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘चित्रपटाच्या यशाची हवा त्याच्या डोक्यात गेली आहे. विकीनं स्वत:च्या मानधनात वाढ केली आहे आता त्याला चित्रपटात घेणं खिशाला न परवडण्यासारखं झालं आहे. हल्ली तो करण जोहरच्या कंपूमध्ये जास्त दिसू लागला आहे. कदाचित हा कंपू त्याला आयुष्यात पुढे कसं जायचं यावर मार्गदर्शन करत असेल. ही खरं तर चांगली गोष्ट आहे, यश त्याच्याही पदरात पडलं पाहिजे मात्र त्यानं स्वत:चा दृष्टीकोनच बदलला आहे.’ अशी नाराजी दिग्दर्शकानं बोलून दाखवली आहे.\nविकीचं त्याची प्रेयसी हरलीनसोबत झालेल्या ब्रेकअपबद्दलही दिग्दर्शकानं आपलं मत मांडलं आहे. ‘विकीला आता कतरिना कैफ, आलिया भट्टला डेट करावसं वाटत आहे . तो अतिशय वेगानं यशाच्या पायऱ्या चढत आहे पण यामुळे त्याला पायाखालची जमीनही दिसेनाशी झालीये’, असं म्हणत दिग्दर्शकांने त्याला स्वत:कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोक��ागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 #ShameOnKaranJohar :.. म्हणून करण जोहरवर भडकले नेटकरी\n2 फरहानसोबत शिबानी दांडेकरच्या अफेअरबद्दल बहिण अनुषा म्हणते..\n3 ‘दया बेन’ला ‘तारक मेहता..’मध्ये परतण्यासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/ganeshotsav-however-due-to-lack-of-expected-response-in-a-few-hours-the-sellers-of-ganesh-idols-are-in-a-dilemma-abn-97-2251433/", "date_download": "2020-09-24T17:15:58Z", "digest": "sha1:VFWNJFLNPDZWVPRFVIFYBFSPOMWTJ2VX", "length": 13957, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganeshotsav, however, due to lack of expected response in a few hours, the sellers of Ganesh idols are in a dilemma abn 97 | पूर्वसंध्येला बाजारपेठेत चैतन्य पसरण्याची प्रतीक्षा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपूर्वसंध्येला बाजारपेठेत चैतन्य पसरण्याची प्रतीक्षा\nपूर्वसंध्येला बाजारपेठेत चैतन्य पसरण्याची प्रतीक्षा\nगणेशोत्सव काही तासांवर मात्र अपेक्षित प्रतिसादाअभावी गणेशमूर्ती विक्रेते हवालदिल\nशनिवारी सर्वाच्या लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी होणार असल्याने त्याच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. करोनामुळे मूर्ती खरेदीपासून ती घरी आणण्यासाठी भाविकांकडून तसेच विक्रेत्यांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत चैतन्य पसरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nगणेशोत्सवाच्या तयारीला महिनाभर आधीच सुरुवात के ली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी रस्त्यावरील मोक्याच्या जागा अडवत मंडप टाकले जातात. काही ठिकाणी चौफुलीवरच सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप टाकला जातो. या भाऊगर्दीत घर��ुती गणेशोत्सवाचा थाट वेगळा असतो. यंदा मात्र करोनामुळे उत्सवाचा रंग फिका असून बाजारपेठेतही सामसूम आहे. यंदा पाऊस आणि करोनामुळे कोकणातील पेण, रत्नागिरीच्या शाडू मूर्तीची वाहतूक करण्यात अडचण आली. यामुळे जिल्हा परिसरात तसेच जवळच्या भागातून मूर्ती मागविण्यात आल्या. शहरातील काही मूर्तिकारांनी उपलब्ध माती तसेच अन्य साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती तयार केल्या. मूर्ती खरेदीस अद्याप प्रतिसाद लाभत नसल्याने विक्रेते चिंतेत आहेत. शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानासह अन्य ठिकाणी मूर्ती विक्री केंद्र आहेत.\nगणेशोत्सवास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाही मूर्ती विक्रीस अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पीओपीच्या मूर्ती २५१ रुपयांपासून विक्रीस आहेत. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nदुसरीकडे, मूर्ती खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना मूर्ती जवळून पाहण्यास अडचणी येत आहेत. करोनाचा संसर्ग पाहता विक्रेत्यांनी मूर्तीला ग्राहकांचा थेट स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली आहे. यामध्ये सॅनिटायझरचा वापर, मूर्ती देता-घेताना हातमोजे, मुखपट्टी अनिवार्य करण्यात आली आहे.\n‘लालबागचा राजा’ला अधिक मागणी\nबाजारात विविध रूपातील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लालबागचा राजा आणि लोड गणेशाला अधिक मागणी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, बीज गणेश असे विविध मूर्तीचे पर्याय खुले आहेत. पीओपी तसेच शाडू मातीमध्ये बाल गणेश, दगडुशेठ, दागिना गणेश, कृष्ण गणेश अशा वेगवेगळ्या रूपातील गणेशमूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत, असे मनाचा राजा कला केंद्राचे गणेश खिरोडे यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO: मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचा इतिहास\nVIDEO: शिल्पकलेने नटलेले पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर\nयंदा ना ढोलताशांचा गजर, ना भक्तांचा गरडा; करोनामुळे बाप्पाला साधेपणाने निरोप\nVIDEO: चंदनाच्या खोडातून साकारलेली गणेशमूर्ती\nयंदा गणरायाला शांततेत निरोप\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लट���लेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 आंतरजिल्हा बससेवेस पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद\n2 वीज देयकांच्या गोंधळावर नियंत्रण\n3 Coronavirus : करोनामुळे आतापर्यंत ७१३ रुग्णांचा मृत्यू\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/uttarrang-news/bahinabai-chaudhari-kavita-1224475/", "date_download": "2020-09-24T16:51:29Z", "digest": "sha1:7PJEDHOEZUOYTEVVTXGGNXGANXPYGVMZ", "length": 29406, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बहिणाबाईंच्या गाण्याचे दिवस | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशेवटी रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. ‘वेस्टर्न आउटडोअर’ या नावाजलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिग होतं.\nउत्तरा केळकर and उत्तरा केळकर | April 21, 2016 07:17 pm\nबहिणाबाईंच्या कवितेतील अफाट कल्पनाशक्ती आणि विद्वानांनाही लाजवेल असं तत्त्वज्ञान वाचून मी थक्क होऊन गेले. त्या दर्जेदार काव्याला यशवंत देवांनीसुद्धा आपल्या संगीताने पुरेपूर न्याय दिला. अस्सल मराठी मातीतून जसं काव्य आलं, तसा अस्सल मराठी मातीचा सुगंध संगीतातूनही दरवळला. त्यात वसंतरावांचं सुरेख दिग्दर्शन, भक्तीचा भावस्पर्शी अभिनय त्यामुळे ज्या दिवशी त्याचं ‘दूरदर्शन’वरून प्रक्षेपण झालं, त्या वेळी लोकांनी, त्या लघुपटाला, गाण्यांना डोक्यावर घेतलं.\nमाझ्यासाठी १९७९ वर्ष खूप आनंदाचं ठरलं त्या वर्षी मी गायलेल्या ‘हळदी कुंकू’ या चित्रपटासाठी मला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट पाश्र्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. आणि ‘सूरसिंगार’चा ‘मिया तानसेन पुरस्कार’ हा त्याच चित्रपटातल्या शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्याला मिळाला. करिअरच्या सुरुवातीचे हे पुरस्कार असल्यामुळे मला त्याचं विशेष अप्रूप होतं\nत्याच वर्षी एके दिवशी माझे गुरू यशवंत देव यांचा फोन आला. ‘‘जरा घरी येऊन जा, कवयित्री बहिणाबाईंवर एक लघुपट करायचाय, त्यातल्या गाण्यांविषयी बोलायचंय.’’ मी ताबडतोब त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी प्रसिद्ध निर्माते/ दिग्दर्शक वसंत जोगळेकर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुमती जोगळेकर आल्या होत्या. देवांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते कवयित्री बहिणाबाईंच्या जीवनावर, त्यांच्या कवितांवर ‘दूरदर्शन’साठी एक लघुपट दोन भागांत बनवत होते. त्यात लहानपणच्या बहिणाबाईंसाठी दोन गाणी होती. त्याबद्दलच त्यांनी मला विचारलं होतं. बहिणाबाईंची भूमिका भक्ती बर्वे करणार होती. एकेका भागात आठ अशी दोन भागांत मिळून १६ गाणी होती. लघुपटात एकही संवाद नव्हता. एवढय़ा मोठय़ा लोकांबरोबर काम करायला मिळणार या आनंदात मी होते. मग देवांनी माझ्या दोन गाण्यांची तालीम घ्यायला सुरुवात केली. ही गाणी अहिराणी भाषेत होती. पण काही शब्दांचे उच्चार मात्र वेगळेच होते. ते उच्चार देवांनी मला शिकवले. त्याचे अर्थ सांगितले.\nशेवटी रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. ‘वेस्टर्न आउटडोअर’ या नावाजलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिग होतं. रेकॉर्डिग रूममध्ये वसंतराव, सुमतीबाई, यशवंत देव, बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी, भक्ती, डॉ. काशिनाथ घाणेकर अशी बडी मंडळी बसली होती. मी रेकॉर्डिग रूममधून आर्टिस्ट रूमकडे निघाले असता डॉ. काशिनाथ घाणेकर मागोमाग आले. आणि म्हणाले, ‘‘उत्तरा, ही दोन गाणी तुला मिळाल्येत ना, ती छान गा. उरलेली चौदा गाणी कदाचित एका मोठय़ा गायिकेकडून घ्यायचं ठरलंय, पण काय सांगावं चांगली गायलीस तर उरलेली सगळी गाणी तुलाच मिळतील.’’ मी हसून मान हलवली. आणि ती दोन गाणी गायले. सर्वाना गाणी आवडली.\nत्यानंतर काही दिवसांतच देवांचा मला फोन आला, की आता उरलेली सर्व गाणीही तूच गाणार आहेस दोन गाणी झाली. आता आणखी सहा गाणी कर���, आणि नंतर दुसऱ्या भागात उरलेली आठ गाणी करू. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. पण आता चांगलं गाण्याची जबाबदारी माझ्यावर होती दोन गाणी झाली. आता आणखी सहा गाणी करू, आणि नंतर दुसऱ्या भागात उरलेली आठ गाणी करू. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. पण आता चांगलं गाण्याची जबाबदारी माझ्यावर होती कवी सोपानदेवांनी रेकॉर्डिगच्या वेळी मला बहिणाबाईंच्या कवितांचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं, ते मी लागलीच वाचून काढलं, जराही न शिकलेल्या, शेतावर काम करता करता, जात्यावर दळता दळता त्यांनी या कविता अगदी सहजपणे केल्या होत्या. त्यातली अफाट कल्पनाशक्ती आणि विद्वान पंडितांनाही लाजवेल असं तत्त्वज्ञान वाचून मी थक्क होऊन गेले. जात्यावरच्या कवितेत त्या म्हणतात, ‘अरे जोडता तोडलं, त्याले नातं म्हनू नही, ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नही.’ मरणावर भाष्य करताना त्या म्हणतात, ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं मरनं एका श्वासाचं अंतर,’ एका कवितेत माहेरचं वर्णन करताना, एक योगी त्यांना विचारतो, की इतकं माहेरचं वर्णन करतेस, तर मग सासरी आलीसच कशाला कवी सोपानदेवांनी रेकॉर्डिगच्या वेळी मला बहिणाबाईंच्या कवितांचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं, ते मी लागलीच वाचून काढलं, जराही न शिकलेल्या, शेतावर काम करता करता, जात्यावर दळता दळता त्यांनी या कविता अगदी सहजपणे केल्या होत्या. त्यातली अफाट कल्पनाशक्ती आणि विद्वान पंडितांनाही लाजवेल असं तत्त्वज्ञान वाचून मी थक्क होऊन गेले. जात्यावरच्या कवितेत त्या म्हणतात, ‘अरे जोडता तोडलं, त्याले नातं म्हनू नही, ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नही.’ मरणावर भाष्य करताना त्या म्हणतात, ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं मरनं एका श्वासाचं अंतर,’ एका कवितेत माहेरचं वर्णन करताना, एक योगी त्यांना विचारतो, की इतकं माहेरचं वर्णन करतेस, तर मग सासरी आलीसच कशाला त्यावर बहिणाबाई म्हणतात, ‘दे दे दे रे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’. माणसाच्या मतलबीपणावर बोट ठेवताना त्या म्हणतात, ‘पाहीसनी रे लोकांचं यवहार खोटे नाटे, तव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे’. एवढय़ा दर्जेदार काव्याला यशवंत देवांनीसुद्धा आपल्या संगीताने पुरेपूर न्याय दिला. एकाच मीटरमध्ये सर्व कविता असूनसुद्धा ���ेवांनी संगीतातल्या विविधतेने त्यांना नटवलं. अस्सल मराठी मातीतून जसं काव्य आलं, तसा अस्सल मराठी मातीचा सुगंध संगीतातूनसुद्धा दरवळला. त्यात वसंतरावांचं सुरेख दिग्दर्शन, भक्तीचा भावस्पर्शी अभिनय त्यावर बहिणाबाई म्हणतात, ‘दे दे दे रे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’. माणसाच्या मतलबीपणावर बोट ठेवताना त्या म्हणतात, ‘पाहीसनी रे लोकांचं यवहार खोटे नाटे, तव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे’. एवढय़ा दर्जेदार काव्याला यशवंत देवांनीसुद्धा आपल्या संगीताने पुरेपूर न्याय दिला. एकाच मीटरमध्ये सर्व कविता असूनसुद्धा देवांनी संगीतातल्या विविधतेने त्यांना नटवलं. अस्सल मराठी मातीतून जसं काव्य आलं, तसा अस्सल मराठी मातीचा सुगंध संगीतातूनसुद्धा दरवळला. त्यात वसंतरावांचं सुरेख दिग्दर्शन, भक्तीचा भावस्पर्शी अभिनय त्यामुळे ज्या दिवशी त्याचं ‘दूरदर्शन’वरून प्रक्षेपण झालं, त्या वेळी लोकांनी त्या लघुपटाला, गाण्यांना डोक्यावर घेतलं, संवाद नसूनही फक्त गाण्यांवरचा अभिनयसुद्धा लोकांनी पसंत केला. एक दर्जेदार काव्य गायल्याचं मनाला खूप समाधान मिळालं. परत काही महिन्यांनंतर दुसऱ्या भागातल्या आठ गाण्यांचं रेकॉर्डिग झालं. मग शूटिंग, आणि त्यानंतर १९८१ मध्ये दुसरा भाग ‘दूरदर्शन’कडून प्रसारित झाला. या भागालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. मग मला कार्यक्रमांमधून, ‘खोपा’, ‘बरा संसार’, ‘माझी माय’, अशा गाण्यांची फर्माईश होऊ लागली. ग्रंथाली, मुंबई मराठी ग्रंथसंगहालय यांनी माझे फक्त बहिणाबाईंच्या गाण्यावरचे कार्यक्रम ठेवले. एक कार्यक्रम तर पुण्याला टिळक स्मारक मंदिराच्या पटांगणात झाला. त्याला साक्षात पु. ल. देशपांडे, सुनीताताई आणि नेते एस. एम. गोरे आले होते. देवांचे आणि माझे जे परदेशी कार्यक्रम झाले, त्यातही तिथले लोक बहिणाबाईंच्या गाण्यांची आवर्जून फर्माईश करू लागले. रेकॉर्डिगबरोबर कार्यक्रमसुद्धा वाढले.\n८१ सालानंतर ४/५ वर्षे उलटली. लोकांचे फोन येत, की बहिणाबाईंच्या गाण्यांची कॅसेट कुठे मिळेल पण त्याची कॅसेट निघालीच नव्हती. ८६ उजाडलं आणि माझं ‘बिलनशी नागिन निगाली’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या गाण्याच्या ‘व्हीनस’ कंपनीच्या लाखो कॅसेट्स खपल्या. मग वेगवेगळ्या कंपन्या माझ्याकडे, त्याच त्याच प्रकारच्या ���्हणजे कोळीगीतं, लोकगीतं, लग्नगीतं अशा गाण्यांच्या कॅसेट्ससाठी विचारणा करू लागल्या. हे सर्व मी गात होते, त्यातून नाव, पैसा, कीर्ती, प्रसिद्धी सर्व मिळत होतं. मात्र मानसिक समाधान मला आणि विश्राम, आम्हा दोघांनाही नव्हतं पण त्याची कॅसेट निघालीच नव्हती. ८६ उजाडलं आणि माझं ‘बिलनशी नागिन निगाली’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या गाण्याच्या ‘व्हीनस’ कंपनीच्या लाखो कॅसेट्स खपल्या. मग वेगवेगळ्या कंपन्या माझ्याकडे, त्याच त्याच प्रकारच्या म्हणजे कोळीगीतं, लोकगीतं, लग्नगीतं अशा गाण्यांच्या कॅसेट्ससाठी विचारणा करू लागल्या. हे सर्व मी गात होते, त्यातून नाव, पैसा, कीर्ती, प्रसिद्धी सर्व मिळत होतं. मात्र मानसिक समाधान मला आणि विश्राम, आम्हा दोघांनाही नव्हतं बरं, हे रेकॉर्डिग मी सोडूही शकत नव्हते. नवऱ्याला वाटे, मी काव्याच्या दृष्टीने चांगलं, दर्जेदार असं काहीतरी गावं बरं, हे रेकॉर्डिग मी सोडूही शकत नव्हते. नवऱ्याला वाटे, मी काव्याच्या दृष्टीने चांगलं, दर्जेदार असं काहीतरी गावं मग एके दिवशी त्याने मला विचारलं, ‘तुझी बहिणाबाईची गाणी चांगली आणि प्रसिद्धही आहेत. लोकही तुला त्याच्या कॅसेटबद्दल विचारतात.\nतू इतक्या कंपन्यांसाठी गातेस, तर एखाद्या कंपनीला कॅसेट काढण्यासाठी विचार ना मी ४/५ कंपन्यांना विचारलंही, पण कंपनीचे मालक बिगरमराठी असल्याने एकाही कंपनीला हे प्रोजेक्ट कमर्शियली यशस्वी होईल असं वाटलं नाही. शेवटी नवऱ्याने, विश्रामने ही कॅसेट स्वत:च काढायची ठरवली. मी म्हटलं, ‘अरे तुझा बिझनेस सांभाळून तुला हे कसं झेपणार मी ४/५ कंपन्यांना विचारलंही, पण कंपनीचे मालक बिगरमराठी असल्याने एकाही कंपनीला हे प्रोजेक्ट कमर्शियली यशस्वी होईल असं वाटलं नाही. शेवटी नवऱ्याने, विश्रामने ही कॅसेट स्वत:च काढायची ठरवली. मी म्हटलं, ‘अरे तुझा बिझनेस सांभाळून तुला हे कसं झेपणार अगदी रेकॉर्डिगपासून ते बाजारात विक्रीला नेईपर्यंत, त्या कॅसेटबाबतच सारं तुलाच करावं लागेल. डबल कॅसेट असल्याने खर्चही डबल होईल,’ पण नवऱ्याने म्हटले, ‘काळजी करू नकोस, मी मार्केटचा, इतर टेक्निकल गोष्टींचा, सेल्स टॅक्सचा सर्व अभ्यास करून ही कॅसेट काढीन.’ आणि खरोखरच विश्रामने अथक परिश्रम करून ही कॅसेट काढली. रेकॉर्डिग करणं सोपं होतं. कारण वादक, अरेंजर (अप्पा वढावकर) आणि संगीत दिग्दर्शक सर��व ओळखीचे होते. देवांनंी प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळं निवेदन लिहून दिलं होतं. अप्पाने सर्व म्यूझिक ट्रॅक केले. ट्रॅक तयार झाल्यावर १६ ही गण्यांचं डबिंग मी ‘रेडिओवाणी’ या स्टुडिओत करत होते. आणि त्यांच्याच दुसऱ्या बाजूच्या स्टुडिओत भक्ती निवेदनाचं रेकॉर्डिग करत होती. यशवंत देव आम्हाला दोघांनाही मार्गदर्शन करत, दोन्ही स्टुडिओत सारखी येण्याजाण्याची कसरत करत होते. त्या दिवशी सकाळी भक्तीला, पुण्यात असलेले तिचे वडील गंभीर आजारी असल्याचा फोन आला आणि दुपारी ते गेले अगदी रेकॉर्डिगपासून ते बाजारात विक्रीला नेईपर्यंत, त्या कॅसेटबाबतच सारं तुलाच करावं लागेल. डबल कॅसेट असल्याने खर्चही डबल होईल,’ पण नवऱ्याने म्हटले, ‘काळजी करू नकोस, मी मार्केटचा, इतर टेक्निकल गोष्टींचा, सेल्स टॅक्सचा सर्व अभ्यास करून ही कॅसेट काढीन.’ आणि खरोखरच विश्रामने अथक परिश्रम करून ही कॅसेट काढली. रेकॉर्डिग करणं सोपं होतं. कारण वादक, अरेंजर (अप्पा वढावकर) आणि संगीत दिग्दर्शक सर्व ओळखीचे होते. देवांनंी प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळं निवेदन लिहून दिलं होतं. अप्पाने सर्व म्यूझिक ट्रॅक केले. ट्रॅक तयार झाल्यावर १६ ही गण्यांचं डबिंग मी ‘रेडिओवाणी’ या स्टुडिओत करत होते. आणि त्यांच्याच दुसऱ्या बाजूच्या स्टुडिओत भक्ती निवेदनाचं रेकॉर्डिग करत होती. यशवंत देव आम्हाला दोघांनाही मार्गदर्शन करत, दोन्ही स्टुडिओत सारखी येण्याजाण्याची कसरत करत होते. त्या दिवशी सकाळी भक्तीला, पुण्यात असलेले तिचे वडील गंभीर आजारी असल्याचा फोन आला आणि दुपारी ते गेले भक्तीला हे कळूनसुद्धा तिने रेकॉर्डिग पुरं केलं. आहे की नाही कमाल भक्तीची\nसर्व १६ गाण्यांचं रेकॉर्डिग छान पार पडलं. मग ब्लँक कॅसेट विकत घेणे, वर मजकूर छापणे, गण्यांच्या कॉपीज काढणे, इनले कार्ड तयार करणे, हिशेब ठेवणे, महाराष्ट्रासाठी डिस्ट्रिब्युटर्स नेमणे, जाहिरात करणे, सेल्स टॅक्सची बाजू बघणे इत्यादी सर्व सोपस्कार विश्रामने एकटय़ाने पार पाडले. शिवाय डबल कॅसेटबरोबर अहिराणी भाषेतल्या कठीण शब्दांचे अर्थ सांगणारी एक पुस्तिकाही विश्रामने तयार केली. ‘एमयूव्ही’ एंटरप्रायझेस (आमच्या तिघांची- मानसी, उत्तरा, विश्राम-आद्याक्षरे घेऊन) शिवाय एमयूव्ही म्हणजे ‘म्युझिकली अनफर्गेटेबल व्हर्सेस’ असं कंपनीला छानसं नाव दिलं आणि मग १���८९ मध्ये सुधीर फडकेंना मुख्य पाहुणे म्हणून बोलवून दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये त्यांच्या हस्ते या डबल कॅसेटचं प्रकाशन छान पार पडलं.\nदुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमधून या कॅसेटबद्दल भरभरून लिहून आलं सर्वच लोकांना, पत्रकारांना ही कॅसेट खूप आवडली. बाजारातला त्याचा खप बघून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकांचे मला फोन यायला लागले. ‘उत्तराजी ही कॅसेट आमच्या कंपनीतर्फे का नाही काढली सर्वच लोकांना, पत्रकारांना ही कॅसेट खूप आवडली. बाजारातला त्याचा खप बघून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकांचे मला फोन यायला लागले. ‘उत्तराजी ही कॅसेट आमच्या कंपनीतर्फे का नाही काढली मी हसून म्हटले, ‘हीच कॅसेट काढण्यासाठी तर मी तुम्हाला विचारत होते. पण ती चालणार नाही असं तुम्हाला वाटलं. जवळजवळ दहा वर्षे ती कॅसेट खपत होती. विश्राम गेल्यावर मात्र ज्या वेळी बहिणाबाईंवरच्या गाण्यांचे राइट्स मी ‘सागरिका’ कंपनीला विकले, त्या वेळी चार कंपन्यांनी ते विकत घेण्याबद्दल मला विचारलं. ‘सागरिका’ कंपनीने ही बहिणाबाईंची गाणी सीडी स्वरूपात काढली आणि लोकांपर्यंत पोचवली.\nमाझं आणि विशेषत: विश्रामचं स्वप्न पूर्ण झालं\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\n‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफार��� पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/close-friend-23843/", "date_download": "2020-09-24T19:09:44Z", "digest": "sha1:YURREE4A66N77JCF4UHC2JPP2DA52AJ5", "length": 26788, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मैत्र जीवांचे! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nजवळपास ४७ वर्षे रात्रंदिवस कधीही न थकता अविरतपणे प्रगतीचे नवे मार्ग शोधणारा व देशात त्या अनुषंगाने निर्णय घेतले जावेत म्हणून धडपडणारा हा नेता, कितीही मोठा\nजवळपास ४७ वर्षे रात्रंदिवस कधीही न थकता अविरतपणे प्रगतीचे नवे मार्ग शोधणारा व देशात त्या अनुषंगाने निर्णय घेतले जावेत म्हणून धडपडणारा हा नेता, कितीही मोठा असला तरी सामान्य माणसाशी कायम नाते ठेवणारा आणि इथल्या शेतीशी- मातीशी घट्ट नाळ, जिव्हाळा बांधून आहे. वास्तवदर्शी स्वप्न पाहणारा शेतकरी म्हणूनच शरद पवार ‘जाणता राजा’ आहेत.\nभा रत हा अतिशय मोठा देश. विविध प्रांतांनी, विविध जाती-जमातींनी, मोठा इतिहास व परंपरांनी सजलेला, विविध प्रकारचे हवामान असणारा, सांस्कृतिकदृष्टय़ा व शेतीविषयक प्रगत ज्ञानाने संपन्न असा हा देश आहे. आज स्वातंत्र्योत्तर काळात मात्र तो खूप नवनव्या प्रश्नांनी काहीसा अवगुंठित झालेला दिसतो आहे.\nमहाराष्ट्रासारखे मोठे, पुढारलेले, विकसित राज्यसुद्धा खूप काही प्रगती करूनही, आज अनेक प्रश्नांनी व्यापून राहिलेले आहे. देशाचे व महाराष्ट्राचे प्रश्न, इथल्या माणसामाणसांमधले ऋणानुबंध, एकसंध नातेसंबंध आणि वेगवेगळय़ा प्रांताचे असलो तरी आपण सगळे एक आहोत, या विचाराने प्रगल्भ असलेली जनता व समाज हे चित्र इथे दिसते. या सगळय़ांना अतिशय ज��ळून, खोलवर ओळखणारा, जाणणारा व त्यांच्या उन्नतीसाठी ध्यास घेतलेला माणूस म्हणजे शरद पवार\nआज जवळपास ४७ वर्षे रात्रंदिवस कधीही न थकता अविरतपणे प्रगतीचे नवे मार्ग शोधणारा व देशात त्या अनुषंगाने निर्णय घेतले जावेत म्हणून धडपडणारा हा नेता, कितीही मोठा असला तरी सामान्य माणसाशी कायम नाते ठेवणारा आणि इथल्या शेतीशी- मातीशी घट्ट नाळ, जिव्हाळा बांधून असलेला अन् तरीही वास्तवदर्शी स्वप्न पाहणारा हा शेतकरी म्हणूनच ‘जाणता राजा’ आहे.\nराजकीय नेत्याच्या पलीकडे अनेक छंद जोपासणारा आमचा हा मित्र उत्तम वाचक, संगीताची आवड जोपासणारा, कलाकारांच्या व साहित्यिकांच्या सहवासात रमणारा, त्यांचा यथोचित गौरव करणारा, सामान्यातल्या सामान्य माणसासाठी काळ-वेळ न पाहता काम करणारा, कुटुंबात- मित्रपरिवारात आपले सामाजिक-राजकीय व्यक्तिमत्त्व अगदी खांद्यावरून उपरणे बाजूला ठेवावे इतक्या सहजपणे बाजूला ठेवावे इतक्या सहजपणे बाजूला ठेवून ‘घरगुती’ होणारे साहेब उत्तम वाचक, संगीताची आवड जोपासणारा, कलाकारांच्या व साहित्यिकांच्या सहवासात रमणारा, त्यांचा यथोचित गौरव करणारा, सामान्यातल्या सामान्य माणसासाठी काळ-वेळ न पाहता काम करणारा, कुटुंबात- मित्रपरिवारात आपले सामाजिक-राजकीय व्यक्तिमत्त्व अगदी खांद्यावरून उपरणे बाजूला ठेवावे इतक्या सहजपणे बाजूला ठेवावे इतक्या सहजपणे बाजूला ठेवून ‘घरगुती’ होणारे साहेब त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या असंख्य छटा मला अनुभवता आल्या. एक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख सर्वाना आहे. तीसुद्धा वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आखलेल्या चौकटीतलीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या असंख्य छटा मला अनुभवता आल्या. एक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख सर्वाना आहे. तीसुद्धा वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आखलेल्या चौकटीतलीच त्यापलीकडचे साहेब मी अनुभवतो आहे. त्यांच्या निमित्ताने समाजातील अनेक क्षेत्रांतील कर्तृत्वसंपन्न लोकांच्या सहवासात मी येऊ शकलो. माझे जगणेही समृद्ध झाले. अगदी महाविद्यालयातील काळापासून युवकांचे नेतृत्व करणारे साहेब १९६७ सालात विधानसभेची पहिली निवडणूक लढले, जिंकलेही. तद्नंतरच्या सर्व निवडणुका साहेबांनी जिंकल्या. राजकारणापेक्षा समाजकार्याला प्राधान्य देण्याचे त्यांचे धोरण आणि ध्येय ठेवल्यामुळे त्याच्या ध्येयपूर्तीसाठी आपले सर्व आयुष्य वाहून देण्याच्या त्यांच्या निर्धारामुळे गेल्या ४७ वर्षांत बावनकशी सोन्याप्रमाणे साहेबांचे नेतृत्व उजळून निघाले आहे. सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाला पात्र राहून स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेणे, त्याला व्यवहाराची जोड देणे आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नेटाने करणे ही साहेबांची त्रिसूत्री आहे. त्याला अनुसरूनच त्यांनी आजपर्यंतची वाटचाल केली आहे.\nआपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर असाध्य ते साध्य करण्याचा साहेबांचा स्वभाव असल्याने यशाची अनेक शिखरे ते गाठू शकले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जिवावर बेतलेल्या गंभीर आजारपणातूनही साहेब बाहेर पडले. तो प्रसंग आजही अंगावर काटा उभा करतो. २००४ मध्ये दाढेवर सूज आल्याने साहेब त्रस्त होते. त्या वेळी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अर्थातच प्रचाराची मुख्य धुरा साहेबांवरच होती. त्यातच त्यांना प्रकृतीचा त्रास सुरू झाला. निवडणुकाजिंकणे आणि प्रकृतीही सांभाळणे अशा द्विधा मन:स्थितीत साहेब होते. अशा परिस्थितीत दाढेवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. स्वत:चा उमेदवारी अर्ज भरून ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घेण्यास साहेब दाखलही झाले. एप्रिल महिन्यात त्यांच्या दाढेवरील यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आम्हा सर्वाचाच जीव भांडय़ात पडला. साहेबांनी आठ दिवस दवाखान्यातच राहून विश्रांती घेतली. तेथूनच निवडणूक प्रचाराचा दौरा आखून ते प्रचारासाठी बाहेर पडले. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी आपल्या दौऱ्याने ढवळून काढला. शारीरिक त्रासाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. किंबहुना त्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे साहेब जिंकले होते. केंद्रात सरकार स्थापन झाले आणि साहेबांना मंत्रिपदही मिळाले. निवडणुकांनंतर साहेबांना खरेतर विश्रांतीची गरज होती. परंतु विश्रांतीचा काळ त्यांना त्रासदायक ठरणार आहे. हे स्पष्ट दिसू लागले होते. झंझावाती प्रचार, निवडणुकीच्या दौऱ्यातील त्रास, थकवा साहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आल्याने त्यांना विश्रांती मिळालीच नाही. त्यांना देण्यात आलेले खाते नव्याने तयार करण्यात आले होते. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे आवश्यक होते. त्यातच डॉक्टरांनी जवळपास एक महिन्याची रेडिएशनची ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला साहेबांना दिला, तो त्यांनी स्वीकारला आणि ट्रीटमेंट सुरू केली.\nया काळातच मी साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. त्या वेळी तोंडाला रेडिएशन सुरूच होते. रेडिएशनमुळे त्यांचे तोंड भाजून निघाले होते. पाणी पिण्याआधीही त्यांना लोकल अ‍ॅनेस्थेशिया घ्यावा लागत होता. त्यांना होणाऱ्या वेदना काय असतील, याचा अंदाजच केलेला बरा. या काळात वेदना विसरण्यासाठी साहेब सकाळी ९ वाजताच ऑफीस गाठत. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते तेथे बसून काम करत. वहिनी दुपारी डबा घेऊन ऑफिसमध्ये जात असत. तोंडाची ट्रीटमेंट सुरू असल्याने घास घेण्यासाठी, तोंड उघडण्यासाठीही त्रास होत असे. त्यांना प्राणांतिक वेदना होत असत. त्यांना सर्व आहार पातळच दिला जात असे. पण त्यासाठी चमचा तोंडात घालण्याइतके तोंड उघडतानाही त्रास होत असे. चमचा अक्षरश: तोंडात ढकलावा लागत असे. ओठाजवळची त्वचा नाजूक झाली होती. त्यामुळे एका घासासाठी चमचा तोंडात गेला की, रक्त येत असे. एकीकडे घास घ्यायचा, लगेचच टॉवेलने जखमेतून आलेले रक्त पुसायचे, अशी कसरत करावी लागत होती. साहेब एरवी दहा मिनिटांत जेवत असत. पण या आजारामुळे त्यांना त्यासाठी अर्धा तास लागत असे. जेवणापूर्वी पांढराशुभ्र असणारा टॉवेल, जेवणानंतर रक्ताच्या डागांनी लाल होत असे. त्यांना होणाऱ्या वेदना आम्हाला बघवत नव्हत्या. परंतु साहेब मात्र शांतपणे ते सारं सहन करत होते. या काळात साहेब फार मोजके बोलत. अनेकजणांशी लेखी संवाद होत असे. अगदी ऑफीसमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही ते जरुरीपुरतेच बोलत असत. साहेब एरवी माणसांच्या गराडय़ात रमत असत. पण या आजारामुळे ते संध्याकाळी कोणालाही भेटत नसत.\nएक-दोन दिवस ही सारी त्यांची कसरत पाहिल्यानंतर मलाच कसेतरी वाटू लागले. इस्पितळात विश्रांती घ्या, असे मी त्यांना सांगितले. त्यावर कोणत्याही वेदना कशा विसरायच्या याचे सूत्रच त्यांनी मला सांगितले. ते म्हणाले, रोग औषधाने बरा होऊ शकतो, तशी मानसिकता आपण बनवू शकतो. प्रश्न असतो तो वेदना, शारीरिक त्रास यांचा. कामात व्यग्र राहून आपण ते विसरू शकतो. त्याची प्रचीती साहेबांनी स्वत: घेतली आणि आम्हालाही दिली. अशा या साहेबांना काय म्���णावे प्रबुद्ध उद्योजक, आधुनिक शेतकरी व शेतकऱ्यांच्या कैवारी, सुजाण व्यापारी व यशस्वी राजकारणी, मुरब्बी व्यवस्थापक, अनुभवी संघटक, नेहमीच सगळय़ाच क्षेत्रांत खेळाडू, चोखंदळ साहित्यप्रेमी, परस्पर संबंधांना जोपासणारा मित्र, तल्लख बुद्धिवादी, मोठी स्वप्नं बघणारा व ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करणारा द्रष्टा, वेळप्रसंगी शिष्टाचाराला बाजूला ठेवून आपसी ऋणानुबंधांना प्राथमिकता देणारा, शास्त्र, तंत्र यांच्याबद्दल कमालीची जिज्ञासा बाळगणारा, नेहमीच वास्तवाचा ध्यास व ध्यान ठेवून तोलून-मापून बोलणारा-चालणारा, संकटाची चाहूल.. सावध पाऊल या मंत्रावर विश्वास ठेवणारा, बहुविध वैचारिक आदानप्रदानावर विश्वास ठेवून आपले निर्णय स्वत:च घेण्यात पारंगत, अफाट स्मरण-श्रवणशक्ती बाळगणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला ‘लोकनेता’ नाही म्हटले तर आणखी काय म्हणावे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमोदी तुम्हाला गुरु मानतात.. यावर शरद पवार हसले आणि म्हणाले…\nकरोना असतानाही राज्यावरचं गंभीर संकट कोणतं, शरद पवार म्हणतात…\nमहाराष्ट्र देशासाठी कायमच दिशादर्शक-शरद पवार\n“ठाकरे-पवार पॅटर्न भाजपाला ठरणार आव्हान”\nशरद पवारांनी उलगडला ‘ऑपरेशन कमळ’चा अर्थ\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅ���’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 अमावस्येमुळे वाजले लग्नाचे १२-१२-१२\n2 सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अभिजात स्वरसोहळ्याची साठी\n3 राष्ट्रीय समृद्धीसाठी सागरी सामर्थ्य\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/ashish-shelar-attacks-the-state-government-mahavikas-aghadi-127613370.html", "date_download": "2020-09-24T18:10:48Z", "digest": "sha1:TH5AA5P4FW73L4RAQZJYSRQASZMWEU4D", "length": 7165, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ashish Shelar attacks the state government Mahavikas aghadi | मंत्री 'तू-तू -मै-मै' करत बसलेय, 'पाडून दाखवा सरकारचे' हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीकास्त्र:मंत्री 'तू-तू -मै-मै' करत बसलेय, 'पाडून दाखवा सरकारचे' हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई', आशिष शेलारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nराज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. अशात रेल्वेगाड्या बंद आहेत. दरम्यान भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडल्या नाहीत. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'पाडून दाखवा सरकारचे\" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई' असा टोला त्यांनी राज्य सरकारला लावला आहे.\nआशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, 'कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील \"पाडून दाखवा सरकारकडे आहे. कोकणातरेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरू आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला' असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.\nकुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील \"पाडून दाखवा सरकारकडे\"आहे.\nकोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरु आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला (1/1)\nपुढे ते म्हणाले की, 'आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले.. आता परतीच्या प��रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत. \"पाडून दाखवा सरकारचे\" हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई' असं देखील शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nआम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले.. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत.\n\"पाडून दाखवा सरकारचे\" हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई\nगेल्या काही दिवसांपासून आशिष शेलारांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रश्न लावून धरला आहे. यावरुन ते वारंवार सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान आजही त्यांनी वेगळ्या शैलीत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/legends/", "date_download": "2020-09-24T17:44:17Z", "digest": "sha1:F23NZNVUT2KAWDUZXXII4JLKFMQCFDPX", "length": 3030, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Legends Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन समाजकारण केल्यास भविष्यातील दॄष्टे महापुरुष घडतील; सिध्दनाथ…\nएमपीसी न्यूज - आजची तरुण पिढी महापुरुषांच्या नावाने राजकारण करण्यात अग्रेसर बनत चालली आहे. त्यामुळेच शेकडो वादंग तथा वादविवाद होत आहेत. आजची तरुण पिढी ही वेगळ्या वळणाकडे मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे युवकांनी महापुरुषांच्या नावाने राजकारण…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1751/", "date_download": "2020-09-24T18:52:48Z", "digest": "sha1:UYYAQ4XU2OG62IYB5GRYDVWKBRYNANQA", "length": 11069, "nlines": 83, "source_domain": "aajdinank.com", "title": "शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उ���मुख्यंत्री अजित पवार - आज दिनांक", "raw_content": "\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nशाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उपमुख्यंत्री अजित पवार\nज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा\nमुंबई, दि. २२ :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषितला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.\nकोरोना संकटामुळे लागू टाळेबंदीचा फटका राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बसला असून शिक्षक बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित आज सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे आदींनी उपस्थित केलेल्या शिक्षणविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.\nराज्यातील शाळांचे अनुदान, वाढीव मान्यता व शिक्षकांच्या संदर्भात मागील सरकारने सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या अटी शिथील करुन संबंधिताना मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा तसेच मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे ठरवण्यात आले. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, तसेच वित्त व शालेय शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित होते.\n← जु���ै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल\nलाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्णसंख्या →\nदेवगिरी अभियांत्रिकी महाविदयालयातर्फे “MHT-CET 2020 साठी अंतिम महिन्यातील परीक्षेची तयारी कशी करावी” याबददल ऑनलाईन मार्गदर्शन\nकॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे,शरद पवार यांनी केली मुख्यमंत्री ठाकरे यांची पाठराखण\nविद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच\nआरोग्य दिल्ली देश विदेश महाराष्ट्र मुंबई\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nसलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त मुंबई, दि. २४ – राज्यात आज 19164 कोरोना बाधीत रुग्णांची\nआरोग्य तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/yoga-mudra-at-your-finger-tips/", "date_download": "2020-09-24T19:24:43Z", "digest": "sha1:OWDEOIJPZSDD3DDOPTM423YKUJXRNH33", "length": 9175, "nlines": 109, "source_domain": "arogyanama.com", "title": "रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील 'हे' खास फायदे - Arogyanama", "raw_content": "\nरोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – हस्तमुद्रेने विविध आजार दूर करता येणे शक्य असते. शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचे महत्त्व नमूद करण्यात आले आहे. या शास्त्रात सांगण्यात आलेल्या एका खास मुद्रेविषयी आपण माहिती घेणार असून ही मुद्रा केल्याने कोणते फायदे होतात, हे जाणून घेवूयात. आयुर्वेदानुसार आपल्या हाताची पाच बोटे म्हणजेच अंगठा – अग्नी तत्व, तर्जनी- वायू तत्व, मधले बोट – आकाश तत्व, अनामिक – पृथ्वी तत्व, करंगळी – जल तत्व, हे या विशेष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात.\n६० सेकंद दाब द्या\nहातावर शरीराच्या विशिष्ट भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट असून या ठिकाणी दाब दिल्यास चमत्कारिक आरोग्य फायदे होतात. हस्त मुद्रांचा वापर करून अशाच प्रकारे उपचार केला जातो. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरवर दररोज कमीत कमी २-३ वेळा ६० सेकंद दाब द्यावा. अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकत्र करून केवल मुद्रा करा.\n१) बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात लाभ होतो.\n२) वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते.\n३) पोटाशी संबंधित विविध आजार औषध न घेता ठीक होतात.\nइम्युनिटी वाढवण्यासाठी ‘ही’ ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश तुमच्या खाण्यात करा, जाणून घ्या त्यांची नावं\nपिरियडमध्ये येतेय चक्कर, जाणून घ्या कारणे आणि टाळण्याचे मार्ग\nरात्री झोपताना खोकला येतो का जाणून घ्या ‘हे’ 10 सोपे घरगुती उपाय \nनाष्ट्यामध्ये पीनट बटर सँडविच आणि व्हेज सँडविच पैकी काय खाणं योग्य ठरेल, जाणून घ्या याबद्दलचा न्यूट्रिशन व्हॅल्यू चार्ट\nHemoglobin Diet Plan: हिमोग्लोबिनची कमतरता स्त्रियांसाठी अत्यंत धोकादायक, जाणून घ्या उत्तम आहार\n‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या अनेक फायदे\nचंदनाचा ‘टिळा’ आवश्य लावा, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्‍त\nकमी वजन असल्यामुळेही येऊ शकतात गर्भधारणेत अडथळे \nसमस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे\nभात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क \nइम्युनिटी वाढवण्यासाठी ‘ही’ ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश तुमच्या खाण्यात करा, जाणून घ्या त्यांची नावं\nवजन कमी करणं अन् तारुण्य टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतं नारळपाणी जाणून घ्या ‘हे’ 10 आरोग्यवर्धक फायदे\nपिरियडमध्ये येतेय चक्कर, जाणून घ्या कारणे आणि टाळण्याचे मार्ग\nरात्री झोपताना खोकला येतो का जाणून घ्या ‘हे’ 10 सोपे घरगुती उपाय \nनाष्ट्यामध्ये पीनट बटर सँडविच आणि व्हेज सँडविच पैकी काय खाणं योग्य ठरेल, जाणून घ्या याबद्दलचा न्यूट्रिशन व्हॅल्यू चार्ट\nHemoglobin Diet Plan: हिमोग्लोबिनची कमतरता स्त्रियांसाठी अत्यंत धोकादायक, जाणून घ्या उत्तम आहार\n‘रिंकल्स’, ‘पिंपल्स’ घत्तलवण्यासाठी तसेच गोर्‍या रंगासाठी ‘या’ पध्दतीनं करा ‘ग्रीन टी’चा वापर, जाणून घ्या\n‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या अनेक फायदे\nजाणून घ्या काय आहे न्यूमोनिटिस आजार, त्याची लक्षणे आणि उपचार\n आजपासूनच खायला सुरू करा ‘हे’ 6 सुपरफूड\n‘सफरचंद’ खाल्ल्याने दूर होतील ‘हे’ आजार, दररोज नाष्ट्यात एक सफरचंद घ्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/india-china/india-china-boarder-tension-foreign-minister-s-jaishankar-on-lac-chinese-foreign-minister-wang-yi-mhkk-478868.html", "date_download": "2020-09-24T19:25:57Z", "digest": "sha1:IQ4IPVDAKDQDM6EX3RXYMU72NGMP7VG6", "length": 20181, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'...तर चीनची गय करणार नाही', चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना एस. जयशंकर यांचा इशारा | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोट�� पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n'...तर चीनची गय करणार नाही', चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना एस. जयशंकर यांचा इशारा\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती अधिकच गंभीर\nबॉलिवूडप्रमाणे IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज; अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\n'...तर चीनची गय करणार नाही', चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना एस. जयशंकर यांचा इशारा\nLACवर तणाव असला तरीही भारताकडून सर्व सीमा संबंधित करारांचं कटेकोरपणे पालन केलं जात आहे- एस जयशंकर\nमॉस्को, 11 सप्टेंबर : चीनकडून लडाखमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या कुरापतींमुळे भारत-चीन लडाखमधील सीमेवर तणावाचं वातावरण आहे. मे पासून तीनवेळा आतापर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट आणि गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्याबाबत अनेकदा चर्चा केली असूनही चीनकडून मात्र नियमांचं उल्लंघन केलं जात आहे.\nया वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. तब्बल अडीच तासांच्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आहे. यामध्ये 5 मुद्द्यांवर अखेर सहमती झाली आणि शांतता प्रस्थापित करण्याबाबत एकमत झाले. जयशंकर यांनी वांग यी यांना स्पष्टपणे सांगितले की सर्व सीमा-संबंधीच्या कराराचे पूर्ण पालन केले पाहिजे.\nहे वाचा-India-China Faceoff: LACवर तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती\nभारतीय जवानांनी LACवर तणाव असतानाही सीमा संबंधित सर्व कराराचे पालन केलं मात्र चीननं अधिक सैन्य आणि अत्याधुनिक उपकरणांचा सपाटा भारताच्या दिशेनं वाढवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले. चीन 1993 आणि 1996 रोजी करण्यात आलेल्या करारचं उल्लंघन करत आहे. चीनकडून वारंवार कुरापती सुरू आहे. भारतानं मांडलेल्या आक्षेपावर मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं मौन बाळगलं होतं.\nचीनकडून कुरापती वारंवार होत असतील तर भारतीय सैन्य प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे मात्र सीमेवर शांतता प्रस्थापित राहाणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही एस जयशंकर यांनी या बैठकीत नमूद केलं आहे. LACवर तणाव असला तरीही भारताकडून सर्व सीमा संबंधित करारांचं कटेकोरपणे पालन केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/sixty-child-died-in-bihar-due-to-viral-fever-update-mham-382575.html", "date_download": "2020-09-24T19:11:16Z", "digest": "sha1:BX3OU77NHOA3M5MGEM7C642VX7PYY5MM", "length": 19560, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिहारमध्ये तापामुळे 60 मुलांचा मृत्यू sixty child died in bihar due to viral fever | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख��यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nबिहारमध्ये चमकी तापामुळे 60 मुलांचा मृत्यू\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती अधिकच गंभीर\nबॉलिवूडप्रमाणे IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज; अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nबिहारमध्ये चमकी तापामुळे 60 मुलांचा मृत्यू\nबिहारमध्ये 60 मुलांचा चमकी तापामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल केंद्रानं घेतली आहे.\nपाटणा, 14 जून : बिहारमध्ये एईएस व्हायरसमुळे 60 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील 24 तासांमध्ये 8 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, 23 मुलांना मुझ्झफ्फरनगरमधील रूग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे 24 तासामध्ये 30 मुलांना उपचाराअंती घरी सोडण्यात आलं आहे. रूग्णालय देखील मुलांवर उपचार करताना सर्व गोष्टींची खबरदारी घेत आहे. दरम्यान, मुलांना घरी सोडताना त्यांना अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देखील मोफतमध्ये दिली जात आहे. तर, रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या मुलांच्या पालकांना मोफतमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.\nबिहारमध्ये तापाच्या साथीनं आतापर्यत 60 मुलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल ही केंद्रानं देखील घेतली आहे. या साऱ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी केंद्रानं एक टीम मुझ्झफ्फरनगर दौऱ्यावर पाठवली होती. बुधवारी आणि गुरूवारी या टीमनं साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. दोन दिवस सर्व माहिती घेतल्यानंतर टीम दिल्लीला पोहोचली. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या टीमकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्टवरती आहेत.\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देखील हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. हर्षवर्धन देखील बिहार दौऱ्यावर येणार होते. पण, काही कारणास्तव त्यांनी आपला बिहार दौरा रद्द केला आहे. केंद्रानं पाठवलेल्या टीमच्या अहवालानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन बिहार दौरा करणार असल्याची माहिती आहे.\nराज ठाकरेंचा 51वा वाढदिवस, सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/security-reason", "date_download": "2020-09-24T18:10:20Z", "digest": "sha1:NJM7BNJXRHVZ3IZ62M5AKNYBBY3RK3KZ", "length": 3450, "nlines": 62, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलाहोर-वाघा मार्गावरील रेल्वेसेवेला २२ वर्षे पूर्ण\nझारखंड निवडणुका: आज दुसर्‍या टप्प्यातील मतदान\nशबरीमला: ३० महिलांचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न\nब्रोस्टल स्कूलची सुरक्षा ‘उंची’ वाढणार\nगणेशोत्सवासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-flag-hoisting-at-the-hands-of-district-collector-at-shaniwarwada/", "date_download": "2020-09-24T17:44:09Z", "digest": "sha1:ZXDBOA5IXCJ47PWQ5KTMKRWA2W7FC467", "length": 17513, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : शनिवारवाडा येथे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण | Pune Flag hoisting at the hands of District Collector at Shaniwarwada | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nPune : शनिवारवाडा येथे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण\nPune : शनिवारवाडा येथे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त शनिवार दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7.30 वाजता नुतन जिल्हाधिकारी कार्यालयात तर शनिवारवाडा येथे सकाळी ठिक 8.00 वा. मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.\nतसेच मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) पुणे येथे सकाळी ठिक 9.05 वाजता राष्ट्र ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साहाने समारंभ साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nमुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा, यासाठी शनिवार दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास असा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी त्या दिवशी सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर करावयाचा आहे.\nध्वजारोहण कार्यक्रमास हजर राहणा-या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाखात यायचे आहे. उपस्थितांनी योग्य त्या पध्दतीने राष्ट्रध्वजास सलामी द्यावी आणि इतरांनी दक्षतेने ओळीत उभे रहावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात मर्यादा येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोना योध्दे, जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारांवर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मास्क बंधनकारक असून सामाजिक अंतर राखावयाचे आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nराम गोपाल वर्मांनी शेअर केलं ‘Arnab : The News Prostitute’ सिनेमाचं फर्स्ट लुक मोशन पोस्टर \nPune : गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयानिहाय व्यवस्था : महापौर मोहोळ\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर जाहीर केले आकडे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 19164 नवे पॉझिटिव्ह तर…\n‘पोलीसनामा’च्या ‘त्या’ बातमीची दखल \nनवीन बॅकिंग कायद्याला संसदेकडून मंजूरी, जाणून घ्या…\nचीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच ‘कोरोना’चा…\n मागील महिन्यात 4,130 रुपयांनी…\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची…\nशेअर बाजारात आली 9 वर्षातील सर्वात मोठी घसरण \n18 सप्टेंबर राशीफळ : मिथुन\nकोविड वार्डात CCTV लावण्याचे पालकमंत्र्यांचे आरोग्य विभागाला…\nप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतुन गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी…\n‘कोरोना’ला नष्ट करू शकतो ‘कडूनिंब’ \nपुरुषांमध्ये देखील 5 वर्षे उशीरा येते…\nभारतातील पहिली ‘हॉस्पीटल’ ट्रेन पोहचली मुंबईत,…\nजागतिक महिला दिनानिमित्त ससून रुग्णालयात महाजनजागृती…\nगरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ\nकोशिंबीरीमध्ये ‘काकडी’ आणि ‘टोमॅटो’…\nनॉन-स्टिक भांडी वापरल्याने होऊ शकतो फुफ्फुसांचा आजार,…\nबाजारात विकलं जाणारं ‘कूंकू’ पाडू शकतं तुम्हाला…\nहृदयासाठीही धोकादायक ठरते अपूर्ण झोप\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाला ‘गीतकार’ जावेद…\n‘तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल’, अमेय…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nPM-Kisan : 5.95 लाख अकाऊंटची केली तपासणी, 5.38 लाख लाभार्थी…\nजगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये PM मोदींचं नाव, आयुष्मान…\nPune : 50 लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी…\nमहामारी संपल्यानंतर सुद्धा घरातून काम करण्याची व्यवस्था सुरू…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\nतोंड उघडताना येतेय समस्या, जाणून घ्या ट्रिसमसची लक्षणे आणि तात्काळ करा…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा नाही…\nLCB पथकाची कारवाई : जबरी चोर्‍या करणारा आरोपी अटकेत\nPune : गुण वाढविलेल्या मुल्यांकन प्रमुखास जामीन\nमहत्वाच्या झूम मिटिंगदरम्यान लावली खोटी हजेरी, व्हिडिओ व्हायरल\nCM योगी यांचा मोठा निर्णय छेडछाड आणि बलात्कार करणार्‍यांचे पोस्टर चौका-चौकात लागणार\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी निविदा मागवल्या, ‘या’ स्वदेशी कंपन्या शर्यतीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/seshasayee-papers-and-boards-limited-1046504/", "date_download": "2020-09-24T17:52:59Z", "digest": "sha1:M53K7ERTIVHPYLBCZFAAUKE44KK7QZCL", "length": 13360, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विस्तार परिणाम उज्ज्वल! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nडिसेंबर महिन्याचे अतिथी विश्लेषक मनिष दवे हे चंपकलाल इन्व्हेस्टमेंट्स या दलाली पेढीत मिडकॅप विश्लेषक आहेत.\nडिसेंबर महिन्याचे अतिथी विश्लेषक मनिष दवे हे चंपकलाल इन्व्हेस्टमेंट्स या दलाली पेढीत मिडकॅप विश्लेषक आहेत. ते सनदी लेखपाल असून त्यांना समभाग संशोधन व समभाग गुंतवणूक व्यवस्थापनाचा आठ वर्षांचा अनुभव आहे.\nल्ल शेषसायी पेपर अॅँड बोर्ड्स लिमिटेड या कंपनीची स्थापना १९६० साली झाली आणि १९६२ पासून व्यापारी उत्पादनास प्रारंभ झाला. ही कंपनी तामिळनाडू राज्यातील अश्विन उद्योगसमूहाचा एक भाग आहे. कंपनीची पल्प व पेपर मिल तामिळनाडू राज्यात इरोड येथे आहे. वार्षकि २० हजार टन क्षमतेने सुरु झालेल्या या कंपनीची सध्याची उत्पादनक्षमता एक लाख १५ हजार टनांपर्यंत पोहोचली आहे. कंपनी लिखाणाच्या कागदाची प्रमुख उत्पादक असून या व्यतिरिक्त आर्ट पेपर, क्राफ्ट पेपर, पेपर बोर्ड यांची उत्पादक आहे. कंपनी आपली उत्पादने स्प्रिंट, कलर िस्पट्र, इंडेक्स, स्प्रिंट प्लस, सक्सेस या नाममुद्रेने विकते. कागद उत्पादनाव्यतिरिक्त कंपनीने स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली आहे.\nकंपनीची आíथक परिणामे उज्ज्वल असून १२.६१ कोटींच्या भागभांडवलावर कंपनीकडे ३७१.५२ कोटींची गंगाजळी आहे. कंपनीच्या भागभांडवलापकी ४३.��१ टक्के प्रवर्तकांचा वाटा आहे. त्या खालोखाल सरकारी विमा कंपन्या (जीवन+सामान्य विमा) १८.४० टक्के परकीय वित्तसंस्थांचा वाटा ३.०६ टक्के असून उर्वरित वाटा किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांचा आहे. चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने २५३.५४ कोटींच्या विक्रीवर ६.८७ कोटी निव्वळ नफा मिळविला आहे. मागील वर्षांपेक्षा आयकराची तरतूद ३५ टक्क्यांनी वाढूनही मागील वर्षांच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २०.६४ टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आíथक वर्षांत कंपनी प्रथमच एक हजार कोटी विक्रीचा टप्पा पार करण्याची व्यवस्थापनाला शक्यता वाटते.\nआमच्या विश्लेषणाप्रमाणे कंपनी या वर्षी २७ कोटीचा नफा कमावेल. या वर्षीचे उत्सर्जन (ईपीएस) २१.४१ रुपये असेल. आíथक वर्ष २०१६ ची विक्री १,१३४ कोटी, नफा ३३ कोटी व उत्सर्जन २६.१६ रुपये अपेक्षित आहे. कंपनीच्या १ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बठकीत नियोजित विस्तार योजनेस (मिल डेव्हलपमेंट प्लॅन-२) मंजुरी दिली असून १५० कोटींच्या या विस्तार योजनेपकी १२० कोटी कर्जरूपाने तर ३० कोटी गंगाजाळीतून वापरले जाणार आहेत, असे कंपनीने मुंबई शेअर बाजारास कळविले आहे.\nमूल्यांकन: पुढील एका वर्षांसाठी ४४५ चे लक्ष्य निर्धारित करून आम्ही खरेदीची शिफारस करीत आहोत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआहे स्पर्धा तीव्र तरी..\nतगडा पण दुर्लक्षित स्पर्धक\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला वि��र\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 आधी मालमत्ता कर भरा आणि त्यानंतरच त्यावर वजावट मिळवा\n3 सध्या गुंतवणुकीसाठी खुल्या म्युच्युअल फंड योजना\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-is-like-modern-day-yudhisthir-says-gajendra-chouhan-1835455/", "date_download": "2020-09-24T19:21:56Z", "digest": "sha1:XBSYTJWWHW4CM27ESPWEKOIASN2BARIA", "length": 12103, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pm narendra modi is like modern day yudhisthir says gajendra chouhan | गजेंद्र चौहान म्हणाले, नरेंद्र मोदी हे आधुनिक युगातील युधिष्ठिर | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nगजेंद्र चौहान म्हणाले, नरेंद्र मोदी हे आधुनिक युगातील युधिष्ठिर\nगजेंद्र चौहान म्हणाले, नरेंद्र मोदी हे आधुनिक युगातील युधिष्ठिर\n२०४०-५० मध्ये जेव्हा देश वाईट स्थितीतून जात असेल. त्यावेळी लोक मोदींची आठवण काढून मोदींसारख्या पंतप्रधानाची आवश्यकता आहे, असे म्हणतील.\n'महाभारत' या टीव्ही मालिकेत युधिष्ठिरची भूमिका साकारलेले गजेंद्र चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आधुनिक भारताचे युधिष्ठिर म्हटले आहे.\nगेल्या काही दिवसांपासून भारतीय राजकारणात महाभारत, रामायणातील पात्रांची चर्चा मोठ्याप्रमाणात सुरू आहे. ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत युधिष्ठिरची भूमिका साकारलेले गजेंद्र चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आधुनिक भारताचे युधिष्ठिर म्हटले आहे. मोदी हे नि:स्वार्थपण देशाची सेवा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुरादाबाद येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. त्यांनी चित्रपटाच्या सध्याच्या स्थितीवर आणि राजकारणावरही खुलेपणाने आपले विचार मांडले.\nजेव्हा देशात निवडणुका येतात. तेव्हा एक नवीन गोष्ट सुरू होते. जसे उत्तर प्रदेशचे महाभारत, दिललीचे महाभारत, प्रत्येक महाभारतात युधिष्ठिरची आवश्यकता असते. २०१४ मध्ये ज्या पद्धतीने देशातील जनतेने मोदींना विजयी करून देशाची सत्ता त्यांच्याकडे सोपवली होती. आताही तसेच होणार आहे. त्या महाभारतात युधिष्ठिरला हस्तिनापूरची जबाबदारी देण्यात आली होती. या युगात भारताची जबाबदारी या आधुनिक युधिष्ठिररूपी मोदींकडे सोपवण्यात आली आहे.\nते म्हणाले, २०४०-५० मध्ये जेव्हा देश वाईट स्थितीतून जात असेल. त्यावेळी लोक मोदींची आठवण काढून मोदींसारख्या पंतप्रधानाची आवश्यकता आहे, असे म्हणतील. भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली क्लीनस्वीप करणार असून सर्व वृत्त वाहिनींचे दावे खोटे ठरवत यावेळी ३०० हून अधिक जागा मिळवणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 एनडीएचे दरवाजे उघडण्यास कोण विचारलंय, चंद्राबाबूंचा नायडूंचा पलटवार\n2 महामेळाव्यामुळे तृणमूल सरकार लक्ष्य\n3 निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकते – नितीशकुमार\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ravindra-waikar-law-improvement-committee-homes-rent-1528804/", "date_download": "2020-09-24T19:36:13Z", "digest": "sha1:4G6EMJAHJIVGU3RGOHKPSBP7VSI2G746", "length": 11798, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ravindra Waikar Law Improvement Committee Homes Rent | पागडी तत्वावरील भाडेकरूंना मालकी हक्क | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपागडी तत्वावरील भाडेकरूंना मालकी हक्क\nपागडी तत्वावरील भाडेकरूंना मालकी हक्क\nकायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती\nकायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती\nमुंबई व मुंबई उपनगर क्षेत्रात अनेक वर्षांपासून पागडी तत्वावर राणाऱ्या भाडेकरूना घराचा मालकी हक्क देण्यासंबंधी कायदेशीर तरतूदी करण्यासाठी महिन्याभरात समिती गठीत करण्यात येईल. आणि समितीच्या अहवालानंतर या संबंधीचा कायदा केला जाईल अशी ग्वाही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.\nमुंबई आणि उपनगरातील सुमारे ३४ हजार इमारतींध्ये लाखो कुटुंबे पागडी तत्वावर राहत आहेत. त्याची ही घरे ६० ते ७० वर्षे जुनी असल्याने या इमारती धोकादायक झाल्या आहेत. मात्र या घरांवर त्यांचा मालकी हक्क नसल्याने आणि दुरूस्तीसाठी घरमालक परवानगी देत नसल्याने हे रहिवाशी जीव मुठीत धरून जगत आहेत. त्यामुळे सरकारने वटहकूम काढून या रहिवाशांना मालकी हक्क द्यावा आणि अन्य योजनामधील लाभार्थ्यांप्रमाणे त्यांनाही ५०० चौरस फुटांची घरे द्यावीत अशी मागणी मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, अतुल भातखळकर, आशिष शेलार आदी सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. त्यावर बोलताना भाडेकरूना घर मालकी हक्क देण्याबाबत महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम १९९९ मध्ये तरतूद नसल्याने भाडेकरू देत असलेल्या भाडय़ाच्या १०० पट रक्कम शासन दरबारी जमा करण्यासंबंधी मुंबईतील स्थानिक लोकप्रतिनिधींशी बैठक घेण्यात येईल असे रविंद्र वायकर यांनी सांगितले. समितीच्या अहवालानुसार कायदेशीर तरतूद करून या रहिवाशाना मालकी हक्क देण्याबाबतही सरकार विचार करेल तसेच हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधिशांसमोर असून त्याबाबत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी नवीन वकिल नियुक्त करण्या��� येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 मुख्यमंत्र्यांकडील गृहखात्यावर ‘कॅग’चा ‘मंदगती’चा ठपका\n2 मुंबईच्या समुद्रात दररोज १०४८ दशलक्ष लिटर सांडपाणी\n3 शस्त्रांची कमतरता राहिल्यास गंभीर समस्यांची शक्यता\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/sahitya-akademi-award-1401784/", "date_download": "2020-09-24T18:35:15Z", "digest": "sha1:GT2LA2JEF7SOC27BYLLZJE4JMF5WEEWQ", "length": 14397, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sahitya akademi award | साहित्य अकादमीचा सन्मान कसा परत करणार? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसाहित्य अकादमीचा सन्मान कसा परत करणार\nसाहित्य अकादमीचा सन्मान कसा परत करणार\nकर्णाला कवचकुंडले चिकटली तसा पुरस्कार त्या व्यक्तीला चिकटून राहतो.\nसाहित्य अकादमीतर्फे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत बहुलकर आणि आनंद प्रकाश दीक्षित यांना बुधवारी भाषा सन्मान प्रदान करण्यात आला.\nपुरस्कार वापसीबद्दल विश्वनाथ प्रसाद तिवारी यांचा प्रश्न\nएखाद्या क्षेत्रात केलेल्या तपसाधनेचा गौरव म्हणून साहित्य अकादमीतर्फे साहित्यिकाचा सन्मान केला जातो. कर्णाला कवचकुंडले चिकटली तसा पुरस्कार त्या व्यक्तीला चिकटून राहतो. त्यामुळे पैसे परत करता येतात. जमीन परत करता येते. पण, सन्मान कसा परत करणार, असा प्रश्न उपस्थित करून साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी पुरस्कार वापसीबद्दल बुधवारी मतप्रदर्शन केले.\nसाहित्य अकादमीतर्फे ज्येष्ठ हिंदूी साहित्यिक आनंद प्रकाश दीक्षित आणि संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना तिवारी यांच्या हस्ते भाषा सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील योगदानाबद्दल या दोघांना गौरविण्यात आले. अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव या वेळी उपस्थित होते.\nसाहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्याचा कालखंड आला होता. देशामध्ये घडत असलेल्या घडामोडींचा निषेध करीत अनेकांनी अकादमीचा पुरस्कार परत केला. त्या काळात आम्ही कोणतेही मतप्रदर्शन केले नाही, याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले. अकादमीचा सन्मान हा साहित्यिकाच्या तपसाधनेचा गौरव असतो. असा सन्मान केल्यामुळे साहित्य अकादमीच्या गौरवामध्ये भर पडत असते, असेही तिवारी यांनी सांगितले. प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्य ही आपल्या भारताची समृद्धी आहे. पण, प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्याविषयीचा अभ्यास आणि संशोधनपर लेखन फारसे होताना दिसून येत नाही, असेही तिवारी यांनी सांगितले.\nआत्मबोध, आत्मशोध आणि भाषा-साहित्याची विवेक जागृती या भूमिकेतून माझ्या हातून थोडेफार लेखन झाले, अशी भावना दीक्षित यांनी व्यक्त केली. माझ्यातील सर्जक केव्हाच मागे पडला आहे. त्यामुळे प्रारंभीच्या काळात कविता, कथा, निबंध आणि गद्यलेखन माझ्या साहित्यिक जीवनाचे सूत्र होते यावर माझाच विश्वास बसत नाही, असेही त्यांनी सांगितले.\nज्ञान कधीही अभेद्य नसते. ज्ञान हे विकासमान आणि गतिशील असते. या विकासामध्ये योगदान देण्यामध्येच कोणत्याही लेखकाचे अस्तित्व सामावलेले असते, असे मत दीक्षित यांनी व्��क्त केले.\nभाषेचा उगम आणि विकास, विविध धर्म-पंथ आणि संप्रदायाच्या लोकांच्या माध्यमातून झालेला संस्कृत भाषेचा संकर हा माझ्या अभ्यासाचा विषय राहिला, असे सांगून डॉ. बहुलकर म्हणाले, संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश भाषेतील अनेक हस्तलिखितांचा अद्यापही अभ्यास झालेला नाही. मात्र, सध्याच्या काळात परदेशी विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांसमवेत भारतीय हस्तलिखितांच्या ठेव्यासंदर्भात काम करण्याचा लाभ उठविण्याची आवश्यकता आहे. के. श्रीनिवास राव यांनी सूत्रसंचालन केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 प्रचारासाठी बाजीराव पगडय़ांना मागणी\n2 काँग्रेसजनच म्हणतात ‘त्या’ नेत्यांना धडा शिकवा\n3 माजी सभागृह नेत्याच्या विरोधात शिवसेनेकडून भोसले\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2249/Shiv_Sena_chief_Bal_Thackerays_birth_anniversary_on_Thursday_disturbance_Wrestling.html", "date_download": "2020-09-24T18:53:16Z", "digest": "sha1:O7OUKF2KTTNRQJS7SRRKAEKQBDTINW3L", "length": 8405, "nlines": 79, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कुस्त्यांची दंगल - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कुस्त्यांची दंगल\nपरभणी (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजे संभाजी तालीम परभणी तर्फे येत्या 26 जानेवारी रोजी वसमत रोडवरील आर.आर. पेट्रोलपंपासमोर सकाळी 11 वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.\nया कुस्त्यांच्या दंगलीत महाराष्ट्रातील कोणताही पहेलवान सहभागी होऊ शकतो. साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाया या दंगलीत पहिले बक्षीस 21 हजार रुपये व चांदीची गदा ठेवण्यात आले आहे. या दंगलीचा प्रारंभ शिवसेना खासदार संजय जाधव यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, पूर्णेचे उपनगराध्यक्ष विशाल कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विठ्ठल रबदडे, प्रभाकर वाघीकर, रविराज देशमुख, गटनेते अतुल सरोदे, सुधाकर खराटे, गणेश घाडगे, व्यंकटराव शिंदे, सलगर, दिलीपराव आवचार, अजयराव गव्हाणे, नंदूपाटील आवचार, शेख अली, प्रल्हाद गीते, रामप्रसाद रणेर, नितेश देशमुख, विश्वजित बुधवंत, गुलमीर खान, रामा तळेकर, अमरदिप रोडे, विवेकअण्णा कलमे, संजय सारणीकर, विठ्ठलराव तळेकर, पांडुरंग लोखंडे, गोविंद पारटकर, उद्धवराव मोहिते, विलास आवकाळे आदींची उपस्थिती राहणार आहे. या दंगलीचे आयोजन पहेलवान आण्णा डिघोळे, मारोतराव बनसोडे यांनी केले आहे.\nया दंगलीत पहिले बक्षीस चांदीची गदा व 21 हजार रुपये (विष्णू बनसोडे), द्वितीय 15 हजार (संजय वाळवंटे), तृतिय 11 हजार (अतुल सरोदे), अनुक्रमे चौथे, पाचवे व सहावे 7 हजार रुपये (शेख अली, शकील भाई, दिपक पांडे) तर 5 हजाराचे एवूैण 5 बक्षीसे दादा लुबाळे, गुंडराव, संभानाथ काळे, सय्यद सीराज यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत. यशस्वीतेसाठी पिंटू डिघोळे, गोवूैळ लोखंडे, राज डिघोळे, अनिल शिंदे, राजेंद्र गाडेकर, अर्जुन पहेलवान, सोनू पवार, योगेश कुरे, योगेश खुडे, परमेश्वर सूर्यवंशी, बबन खनपटे आदी प्रयत्न करत आहेत.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-24T19:28:02Z", "digest": "sha1:4YMRXBSFCOYPUDX4LGNF7J6UXNALZW7M", "length": 7480, "nlines": 265, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९०४ मधील जन्म\n\"इ.स. १९०४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४७ पैकी खालील ४७ पाने या वर्गात आहेत.\nजोगिंदर सिंग (क्रिकेट खेळाडू)\nलुई यूजेन फेलिक्स नेईल\nइ.स.च्या १९०० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१५ रोजी ११:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathifarmers-saysdont-dismantle-apmcs-suddenly-maharashtra-24986?page=1", "date_download": "2020-09-24T17:03:22Z", "digest": "sha1:43NLINMSC6OYLCXXTA3DZ4DQOMONKEJD", "length": 27877, "nlines": 194, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,Farmers says,dont dismantle APMCs suddenly, Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्का��� मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकदम बाजार समित्या बरखास्त करू नका: शेतकरी\nएकदम बाजार समित्या बरखास्त करू नका: शेतकरी\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\n‘ई-नाम’चे व्यवहार शेतकऱ्यांसाठी पारदर्शी आहेत. पण, बाजार समित्या बरखास्त करून सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना त्याची हाताळणी करता येईल का, याची शंका आहे. शिवाय, अनेकदा गरजेनुसार शेतकरी व्यापाऱ्यांकडून आगाऊ पैसे घेतो, यामध्ये हा लाभ त्याला घेता येणार नाही. तसेच ‘ई-नाम’च्या व्यवहाराबाबत मुळात शेतकऱ्यांमध्ये जागृती नाही. त्यामुळे लगेच सगळे व्यवहार ‘ई-नाम’वर घेणे शक्‍य होईल, असे वाटत नाही. याबाबत शेतकरी हा केंद्रबिंदू मानूनच निर्णय व्हावा.\n- सचिन भोसले-गवळी, शेतकरी, विरवडे (ब्रु), ता. मोहोळ, जि. सोलापूर.\nपुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या बरखास्त करून ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी राज्यांशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, ‘‘सध्याच्या ‘ई-नाम’ प्लॅटफॉर्ममध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींमुळे सध्या ‘ई-नाम’मध्ये नाममात्र व्यवहार होतात. सर्व व्यवहार या प्लॅटफॉर्मवर आणल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे बाजार समित्या एकदम बरखास्त करू नये. टप्प्याटप्प्याने शेतमाल व्यवहार वाढवावेत,’’ असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर, ‘‘बजार समित्या बरखास्त करू नये. यामुळे शेतमाल बाजारावरील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व संपुष्टात येऊन पिळवणूक वाढेल. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होणार नाही. हमीभावाचे संरक्षण ‘ई-नाम’मध्ये सरकार कसे देणार व्यापाऱ्यांची मोनोपॉली वाढून बाजार त्यांच्याच हातात जाईल,’’ अशा प्रतिक्रियाही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.\nअनेक त्रुटी असल्याने व्यवहारात अडचणी येतील\nसध्या नगण्य व्यवहार होत असताना आग्रह का\nटप्प्याटप्प्याने व्यवहार प्लॅटफाॅर्मवर आणावेत\nशेतकऱ्यांना व्यवहाराबाबत प्रशिक्षण द्यावे\nबाजार समितीप्रमाणे पेमेंटचे संरक्षण मिळावे\nशेतकऱ्यांना अॅडव्हान्स मिळण्याची व्यवस्था आहे का\nशेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही याची शाश्वती नाही\nबाजार समित्या बरखास्त केल्या तर शेतकरी उद्‌ध्वस्त होईल. बाजार समितीत दलालाच्या माध्यमातून खरेदी-विक्री होत असते. या व्यवहारावर नियंत्रण ठ��वण्याचे काम बाजार समित्या करीत असतात. हे नियंत्रण नष्ट झाले, तर दलाल तसेच मोठे व्यापारी मनमानी करतील. या मनमानीमुळे शेतमालाची नुसती लूट होईल.\n- मनोहर साळुंखे, कृषिभूषण शेतकरी, नागठाणे, ता. जि. सातारा.\n‘ई-नाम’ प्रक्रिया आमच्याकडे कुठेही अजून प्रभावीपणे राबविली जात नाही. त्यात त्रुटी आहेत. अशा परिस्थितीत बाजार समित्या बंद केल्यास शेतकऱ्यांनी जायचे कुठे, असा प्रश्‍न आहे. यापेक्षा शेतकऱ्यांना जादा दर देण्यासाठी समित्यांनाच कसे प्रवृत्त करता येईल, हे पाहावे.\n- तानाजी पाटील, राधानगरी, जि. कोल्हापूर.\nआपल्या बाजार समितीची प्रगती झाली नाही. त्यातच ‘ई-नाम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फायदेशीर ठरणार नाही. मुळात ही प्रणाली मोठ्या शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. बाजार समिती कायद्यात सुधारणा करून बाजार समिती सक्षम केल्या पाहिजेत.\n- एन. बी. म्हेत्रे, बेदाणा उत्पादक शेतकरी, सांगली.\nबाजार समित्यांवर बहुतांशी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतात. बाजार समित्या बंद केल्या तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने जो काही निर्णय घेतला आहे, तो विचारपूर्वक घ्यावा.\n- रघुनाथ शिंदे, शेतकरी, खैरेनगर, ता. शिरूर, जि. पुणे.\nव्यवस्था बंद करून उपयोग नाही. मात्र, या व्यवस्थेवर शेतकरी हित जपण्यासाठीची बंधन कडक हवी. बाजार समित्या बरखास्त झाल्या तर खासगी खरेदीदारांची मनमानी वाढेल, त्यामुळे आमचं हित जपलं जाईलच असे नाही. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आमचं हित कस प्रामाणिकपणे जपलं ते पहा. व्यापाऱ्यांची लिलावात स्पर्धा वाढवा, हमी दर खरेदीच्या खरेदीच्या किचकट प्रक्रिया सुधारा.\n- संदीप गवळी, शेतकरी, माळीवाडगाव जि. औरंगाबाद.\nशेतकऱ्यांची थेट प्रतिनिधित्व असणारी व्यवस्था मोडकळीस आणण्याचा हा डाव आहे. शेतमाल विक्री यंत्रणा बरखास्तीचा निर्णय झाल्यास भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांच्या हाती जाईल. त्यामुळे सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. नाहीतर शेतकऱ्यांच्या हक्काची विक्री व्यवस्था अडचणीत येईल. निर्णय घ्या मात्र शेतकऱ्याच्या हिताचा घ्या.\n- शंकर दरेकर, शेतकरी, विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक.\nबाजार समित्या बंद झाल्या तर शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक अडचणीचे होईल. आज बाजार समितीत माल नेल्यावर पैशांची हमी असते. बाजार समिती बंद झाली तर काय सक्षम पर��याय असेल हे कळत नाही. बाजार समित्या बंद झाल्यास व्यापाऱ्यांची मनमानी वाढेल. याचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसेल.\n- अनुप अशोकराव साबळे, शेतकरी, तरोडा ता. अकोट, जि. अकोल.\nबाजार समित्या नसतील तर शेतकऱ्यांनी त्यांचा माल कोठे विकायचा हा प्रश्न निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या मालाला उठाव राहणार नाही. व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने खरेदी होईल. बाजार समितीमध्ये माल विकला तर पैसे मिळण्यासाठी सभापती, संचालक मंडळ, प्रशासन जबाबदारी घेते. मात्र, बाजार समित्या बरखास्त झाल्या तर ही जबाबदारी कोण घेणार, या निर्णयाने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढतील.\n- प्रल्हाद वरे, शेतकरी, बारामती, जि. पुणे.\nशेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळावा यासाठी बाजार समित्या काम करतात. आता बाजार समित्या जर बरखास्त केल्या तर शेतकऱ्यांना एकत्रित करून न्याय कसा देणार त्यांच्या शेतमालाला भाव कसा देणार त्यांच्या शेतमालाला भाव कसा देणार त्यामुळे बाजार समित्या बरखास्त झाल्या तर त्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे. बाजार समित्या बरखास्त करायच्या असतील तर त्या आधी सक्षम पर्याय देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.\n- नवनाथ आव्हाड, शेतकरी, पाथर्डी, जि. नगर.\nकृषी उत्पन्न बाजार समित्यांचा शेतकऱ्यांना कुठलाही उपयोग नाही. संचालक मंडळ आणि व्यापारी संगनमताने कमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करतात. बाजार समितीतील राजकारणासाठी शेतकरी वेठीस धरले जातात. जागतिकीकरणात अनेक शेतकरी ई-व्यापाराने शेतमालाची विक्री करत आहेत. एरव्ही बाजार समित्यांचा शेतकऱ्यांना कुठलाही आधार नाही. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत बाजार समित्या बरखास्त करण्याचा सरकार चा निर्णय योग्यच आहे.\n- गोपाळ पाटील इजळीकर, शेतकरी, जि. नांदेड.\nबाजार समिती या शेतकऱ्यांसाठी आधार ठरल्या आहेत. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण राहत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. ऑनलाइनच्या नावाखाली एक चांगली सिस्टिम संपविणे गैर आहे. ऑनलाइन व्यवहारात देखील अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. बाजार समित्या संपल्यास व्यापाऱ्यांचा एकाधिकार यामुळे वाढीस लागेल आणि फसवणूक दुप्पट होईल.\n- मनोज जवंजाळ, शेतकरी, काटोल, नागपूर.\nबाजार समिती बरखास्त करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केंद्राने निर्णय घेतलेल्या ई-नाम या प्रणालीचे स्वागत आहे. त्य��त असलेल्या त्रुटींवर उपाययोजना केल्या पाहिजेत. ई-नाम पद्धतीचे कार्य कसे चालते याचे प्रबोधन गरजेचे आहे. यामुळे स्पर्धा होऊन शेतीमालाला अधिक दर मिळतील.\nराज्य प्रमुख सहकार आघाडी, शेतकरी संघटना शरद जोशी प्रणित.\nउद्योग, सेवा क्षेत्रातील उत्पन्न वाढले. त्या तुलनेत कृषी क्षेत्रातील वाढले नाही. कृषी वरील अवलंबित्व कमी झालेले नाही. बाजार समित्या बरखास्त केल्या तर खासगीकरण होईल शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही. केंद्रीकरण प्रवृत्ती वाढेल. शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घातक ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी हितावह नाही.\nडॉ. के. के. पाटील, अर्थतज्ज्ञ, परभणी.\nई-नाम सोलापूर पुणे शेतमाल बाजार हमीभाव सरकार प्रशिक्षण बाजार समिती व्यापार तानाजी नगर कोल्हापूर शिरूर औरंगाबाद निफाड अकोट प्रशासन शेती उत्पन्न राजकारण नांदेड नागपूर खासगीकरण\nकपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्व\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकस\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान\nवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (त\nसूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठ��साठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sanjay-raut-hits-back-kangana-for-criticizing-mumbai-police-kangana-retweeted-and-said-why-mumbai-is-feeling-like-pakistan-occupied-kashmir-127681312.html", "date_download": "2020-09-24T19:25:58Z", "digest": "sha1:ZIDKOKOTCFPVHLCZSOT2GEZMKZ23WZQS", "length": 9136, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sanjay Raut hits back Kangana for criticizing Mumbai police, Kangana retweeted and said - why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir | मुंबई पोलिसांवर टीका करणा-या कंगनाला संजय राऊत यांनी सुनावले खडे बोले, पुन्हा ट्विट करत कंगना म्हणाली - 'मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशाब्दिक चकमक:मुंबई पोलिसांवर टीका करणा-या कंगनाला संजय राऊत यांनी सुनावले खडे बोले, पुन्हा ट्विट करत कंगना म्हणाली - 'मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे\nसंजय राऊत आणि कंगना रनोट यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सातत्याने आपले रोखठोक मत मांडणारी अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच थेट मुंबई पोलिसांवर टीका करत नवीन वादाला तोंड फोडले. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असे सांगून तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिने ही भूमिका घेतली होती. मात्र आता कंगनाच्या या भूमिकेवरून संजय राऊत यांनी तिला चांगले खडे बोल सुनावले आहेत. सोबतच राज्य सराकारकडे एक मागणीही केली आहे.\nभाजप नेते राम कदम यांनी सुशांत मृत्यू प्रकरणी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. राम कदम यांच्या ट्विटला कंगनाने उत्तर दिले होते. “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय. हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलिस नको', असे कंगना म्हणाली होती.\nसंजय राऊत काय म्हणाले\nकंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपले चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात परत जावे. हा काय तमाशा चाललंय', असे ते म्हणाले.\nराऊत पुढे म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.\nसंजय राऊत यांच्या प्रत्युत्तरानंतर कंगनाने केले पुन्हा ट्विट\nसंजय राऊत यांनी दिलेल्या उत्तरानंतर कंगनाने पुन्हा एक ट्विट करत मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे असे म्हटेल आहे. तिने ट्विट केले, ' आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे असे म्हटेल आहे. तिने ट्विट केले, ' आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघ��� धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे', असा प्रश्न कंगनाने आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.\nसुशांत प्रकरणात कंगनाला करायची आहे मदत\nरिया चक्रवर्तीचे ड्रग्ज संदर्भातील चॅट समोर आल्यानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. व्हायरल झालेल्या या चॅटमध्ये रिया चक्रवर्ती ड्रग्ज डिलींग करत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचा संबंध असल्याचे कंगनाने म्हटले होते. बॉलिवूडमधील पार्ट्यांत कोकेन हमखास वापरले जाते. त्यामुळे आपल्याला नार्कोटिक्स ब्युरोची मदत करायची आहे पण त्यासाठी संरक्षण हवे असल्याचे, कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले होते.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-goa-airport-reopens-after-fire-mig-29k-dropped-fuel-tank-during-take-off-1810901.html", "date_download": "2020-09-24T17:53:59Z", "digest": "sha1:E4OVRUD56N5VZ3JRZ5MD5ZTWYPQGVSBY", "length": 22619, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Goa airport reopens after fire MiG 29K dropped fuel tank during take off, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहू�� अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा म��त्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nगोवा विमानळावर मिग २९ के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग\nगोवा विमानतळावर 'मिग २९ के' या लढाऊ विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग लागल्यामुळे येथील विमान वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होती. सुदैवाने या अपघातामध्ये 'मिग २९ के' आणि वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nदाभोळी विमानतळाहून 'मिग २९ के' या लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ड्रॉप टँक (विमानापासून वेगळी होणारी इंधन टाकी) कोसळले. आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. गोवा विमानतळावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आले होते.\nबालाकोटसाठी वापरलेले आणखी बॉम्ब विकत घेण्यासाठी करार\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nनौदलाचे मिग-२९ विमान कोसळले, पायलट सुरक्षित\nहैदराबाद विमानतळावरील ढिसाळ कारभारचा व्हिडिओ रितेश देशमुखनं केला ट्विट\nनौदलामध्येही महिलांना कायमस्वरुपी नेमणूक, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nनौदल नियुक्ती : संरक्षण मंत्रालयाने बिमल वर्मांची याचिका फेटाळली\n'नौदलाकडे २०२२ पर्यंत भारतीय बनावटीची विमानवाहू नौका असेल'\nगोवा विमानळावर मिग २९ के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर य��ंचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-wreckage-of-iafs-missing-an-32-aircraft-found-in-arunachal-pradesh-1811089.html", "date_download": "2020-09-24T19:09:16Z", "digest": "sha1:QZRBGE2WTNOZUKPCTYK2PW6ATADFZLX5", "length": 24520, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Wreckage of IAFs missing AN 32 aircraft found in Arunachal Pradesh , National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावल�� दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nहवाई दलाच्या बेपत्ता AN 32 विमानाचे अवशेष सापडले\nभारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील 'एएन ३२' या बेपत्ता विमानाचे काही अवशेष अरुणाचल प्रदेशमध्ये मिळाले आहेत. भारतीय हवाई दलाचे एमआय १७ हेलिकॉप्टरच्या साह्याने या भागात शोधकार्य सुरू होते. त्यावेळी लिपोपासून उत्तरेकडे १६ किलोमीटरवर अंदाजे १२ हजार फूट खोलीवर हे अवशेष दिसून आले. हे विमान ८ दिवसांपू्र्वी बेपत्ता झाले होते. त्यामध्ये ८ कर्मचाऱ्यांसह १३ प्रवासी होते.\nआसाममधील जोरहाटमधून गेल्या सोमवारी दुपारी १२.२७ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले. ते अरुणाचल प्रदेशमधील मेचूकाच्या दिशेने निघाले होते. उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ३५ मिनिटांनी विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. मेचूकापासून ७० किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा संपर्क तुटला. यानंतर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांच्या साह्याने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात येतो होता. हवाई मार्गाने शोध घेतला जात असताना दुसरीकडे काही सैनिक घनदाट जंगलामध्येही विमानाचा शोध घेत होते. यासाठी नौदलाची एक तुकडी आणि इस्रोच्या उपग्रहाचीही मदत घेण्यात आली होती. अखेर मंगळवारी या विमानाचे काही अवशेष सापडले आहे.\nविमानात एकूण ८ कर्मचारी होते. तर पाच प्रवासी त्यातून प्रवास करीत होते. विमानातील या सर्वांचे काय झाले, याचीही शोध घेतला जात आहे, असे हवाई दलाने स्पष्ट केले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nभारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी नौदल, इस्रोची मदत\nAN-32: सर्व १३ प्रवाशांचा मृतदेह आणि ब्लॅकबॉक्स सापडला\nहवाई दलाचे लढाऊ विमान आसाममधून बेपत्ता\nAN 32 विमान अपघातः ६ जवानांचे मृतदेह तर ७ जणांचे अवशेष सापडले\n'त्या' बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस\nहवाई दलाच्या बेपत्ता AN 32 विमानाचे अवशेष सापडले\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुक���्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/geofiber-service-in-sixteen-cities-in-country/articleshow/70998875.cms", "date_download": "2020-09-24T18:38:51Z", "digest": "sha1:BFXPF545Y6X7DX7QFKLUGCXAHA7OLSEJ", "length": 13267, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिओफायबरची सेवा सोळाशे शहरांत\nरिलायन्स जिओच्या बहुप्रतीक्षित जिओफायबरच्या विविध मासिक दरपत्रकांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. जिओफायबरचे मासिक दर किमान ६९९ रुपयांपासून ८,४९९ रुपयांपर्यंत असून त्या अंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार असल्याचे रिलायन्सचे जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई: रिलायन्स जिओच्या बहुप्रतीक्षित जिओफायबरच्या विविध मासिक दरपत्रकांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. जिओफायबरचे मासिक दर किमान ६९९ रुपयांपासून ८,४९९ रुपयांपर्यंत असून त्या अंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार असल्याचे रिलायन्सचे जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले. देशभरातील सोळाशे शहरांमध्ये ही फायबर टू होम सेवा सुरू होत असल्याची घोषणाही त्यांनी केली. विशेष म्हणजे, सद्यस्थितीत ब्रॉडबँडचा २५ एमबीपीएस हा सर्वाधिक वेग असताना जिओफायबरने ग्राहकांना किमान १०० एमबीपीएसचा वेग देऊ केला आहे.\nब्राँझ, सिल्व्हर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम आणि टिटॅनियम या श्रेणींमध्ये जिओफायबरची वर्गवारी करण्यात आली असून या सेवांसाठी दरमहा अनुक्रमे ६९९, ८४९, १२९९, २४९९, ३९९९ आणि ८४९९ रुपये असे दर आखण्यात आले आहेत. यातील ब्राँझ प्लॅनअंतर्गत दरमहा दीडशे जीबी डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये विशिष्ट प्रमाणातील डेटा, देशात कुठेही नि:शुल्क व्हॉइस कॉल्स, टीव्ही व्हिडीओ कॉलिंग/कॉन्फरन्सिंग, गेमिंग आदी सुविधा उपलब्ध होतील.\nविशेष म्हणजे, वार्षिक वर्गणीसह गोल्ड व त्यापुढील प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना फोर के सेट टॉप बॉक्स आणि टीव्ही सेटही मिळणार आहे. प्लॅटिनम आणि टिटॅनियम प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना सर्वोच्च म्हणजे वन जीबीपीएस वेगाचा आनंद घेता येईल.\nनोंदणी कशी व कुठे\nजिओफायबरची सेवा मिळवण्यासाठी www.jio.com या स���इटवर जाऊन संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अथवा MyJio या अॅपच्या साह्यानेही जिओफायबरची नोंदणी करता येईल.\nजिओफायबरच्या विद्यमान ग्राहकांशी जिओतर्फे संपर्क साधण्यात येईल व नवीन सेवांची जोडणी केली जाईल. जिओफायबर व ग्राहकांमधील संपर्कासाठी MyJio हे अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. जिओफायबरसंबंधी सर्व व्यवहार, सूचना, माहिती या अॅपद्वारेच मिळेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्य...\nरेपोसंबंधी निर्देशावर गुंतवणूकदार नाराज महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score: पंजाबचा बेंगळुरूवर ९७ धावांनी दणदणीत विजय\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घ���गुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/aam-aadmi-party-leader-nishant-tanwar-commit-suicide-in-sonipat/articleshow/78161671.cms", "date_download": "2020-09-24T17:09:34Z", "digest": "sha1:XWK3VCHOCHV45DAXLU6AA3R5EMCSI2QY", "length": 14024, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराजकीय नेत्याची गाडीतच विष घेऊन आत्महत्या\nAam Aadmi Party Leader Nishant Tanwar : आम आदमी पक्षाचे नेते निशांत तंवर यांनी दिल्ली - पानीपत हायवेवर आपल्या गाडीत विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलंय.\nदिल्ली : सोनिपतमध्ये आम आदमी पक्षाचे नेते निशांत तंवर यांनी दिल्ली - पानीपत हायवेवर आपल्या गाडीत आत्महत्या करून जीवन संपवल्याचं समोर आलंय. बहालगढनजिक गाडी उभी करून निशांत तंवर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.\nनिशांत तंवर यांच्या भावानं दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील नगरसेवक आणि आपले शेजारी संदीप तंवर यांच्यावर आपल्या भावाला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी मृताच्या भावाच्या आरोपांनंतर तक्रार दाखल केलीय. उल्लेखनीय म्हणजे, संदीप तंवर यांनी चार दिवसांपूर्वी मृत निशांत तंवर, त्यांचा भाऊ आणि आई - वडिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.\nदिल्ली पानीपत हायवेवर बहालडढनजिक साई सेंटरच्या समोर एक गाडी उभी होती. या गाडीत एक तरुण अर्धनग्न अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानं विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. उपस्थितांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना कळवली आणि तरुणाला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीत हा तरुण दिल्लीचा रहिवासी निशांत तंवर असल्याचं समोर आलं.\nवाचा :उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्���ा शुभेच्छा\nवाचा :... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nनिशांत यांचा भाऊ निशिल तंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत आम आदमी पक्षाचा वार्ड - २ चा अध्यक्ष होता. निशांतविरुदध दिल्ली कँटचे नगरसेवक संदीप तंवर यांनी १२ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. संदीपनं निशांत, त्याचा भाऊ निशिल आणि आई-वडिलांविरोधात कलम ३०८ नुसार गुन्हा दाखल केला होता.\nसंदीप वारंवार कुरापती काढणं, शिवीगाळ करणं अशा प्रकारांनी निशांतला त्रास दिला जात होता, असं निशिल यांचं म्हणणं आहे. आपल्याविरोधात संदीपनं दाखल केलेली तक्रारदेखील खोटी असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच दबावाखाली येऊन निशांत यांनी आपलं आयुष्य संपवल्याचा दावा भाऊ निशिलनं केलाय.\nवाचा :करोनाबाधितांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे, पुन:संक्रमणाने वाढवली चिंता\nवाचा :प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; लेटेस्ट सेरो सर्व्हेने दिली खुशखबर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nगोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर, पंतप्रध...\nपुस्तक फाडलं, माईक तोडला; गोंधळातच कृषि विधेयक राज्यसभे...\nशेतकऱ्यांना दहशतवादी बोलले नाही, पप्पू सेना अफवा पसरवते...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का राऊत राज्यसभेत बरसले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसंदीप तंवर निशिल तंवर निशांत तंवर आम आदमी पक्ष आत्महत्या suicide Nishant Tanwar aam aadmi party\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score:एबी डिव्हिलियर्स बाद, बेंगळुरू ५ बाद ५७\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nमुंबईपोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांतील 'हे' आकडे चिंताजनक\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A8_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2020-09-24T19:13:31Z", "digest": "sha1:WTVVRNSVH2RDI4KWWV6MNM2ICZKTJ6KG", "length": 9458, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - विकिपीडिया", "raw_content": "२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग\n२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग\n१ मे २०२० – ३१ मार्च २०२२\n२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा मे २०२० ते मार्च २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.\nही स्पर्धा एकूण १३ देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेंच्या रुपात खेळविली जाणार आहे. प्रत्येक संघ बारापैकी फक्त आठ संघांशी खेळेल. ४ मालिका मायदेशी आणि ४ मालिका परदेशी, एक मालिका ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची असेल.\n५ संदर्भ आणि नोंदी\n२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - विजेता\n२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग\nइंग्लंड ६ ३ ३ ० ० ० ३० ०.७९०\nऑस्ट्रेलिया ३ २ १ ० ० ० २० -०.००१\nआयर्लंड ३ १ २ ० ० ० १० -१.७४९\nअफगाणिस्तान ० ० ० ० ० ० ० ०.०००\nबांगलादेश ० ० ० ० ० ० ० ०.०००\nभारत ० ० ० ० ० ० ० ०.०००\nपाकिस्तान ० ० ० ० ० ० ० ०.०००\nदक्षिण आफ्रिका ० ० ० ० ० ० ० ०.०००\nवेस्ट इंडीज ० ० ० ० ० ० ० ०.०००\nझिम्बाब्वे ० ० ० ० ० ० ० ०.०००\nन्यूझीलंड ० ० ० ० ० ० ० ०.०००\nश्रीलंका ० ० ० ० ० ० ० ०.०००\nनेदरलँड्स ० ० ० ० ० ० ० ०.०००\n२०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र\nक्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२साठी पात्र\nसामने पुढीलप्रमाणे खेळविले जाणार आहेत.\nगुण देण्याची पद्धत :\nसामना जिंकल्यास - २ गुण\nसामना अनिर्णित, बरोबरीत अथवा पावसामुळे रद्द झाल्यास - १ गुण\nसामना हरल्यास - ० गुण\nइंग्लंड आयर्लंड ३० जुलै २०२० २-१\nइंग्लंड ऑस्ट्रेलिया ४ सप्टेंबर २०२०\n२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nपापुआ न्यू गिनी (२०२०)\n^ \"विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर\".\n^ \"असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग\".\n^ \"आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता\".\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०२० रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/printers/top-10-printers-price-list.html", "date_download": "2020-09-24T16:42:26Z", "digest": "sha1:H5Q5L43YWR2OSW33HQJ27GO76VIOLPRU", "length": 11866, "nlines": 289, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 प्रिंटर्स | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nTop 10 प्रिंटर्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 प्रिंटर्स म्हणून 24 Sep 2020 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: ��र तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग प्रिंटर्स India मध्ये जेनी ज१०२१ सिंगल फुंकशन प्रिंटर ब्लॅक Rs. 38,000 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nजेनी ज१०२१ सिंगल फुंकशन प� Rs. 38000\nपूजा कॉलेकशन्स प्रिंटर०१ Rs. 7999\nपूजा कॉलेकशन्स प्रिंटर०२ Rs. 10000\nपूजा कॉलेकशन्स प्रिंटर०३ Rs. 12000\nएप्सन म१०५ सिंगल फुंकशन इ� Rs. 9587\nहँ प्रो प्११०८ सिंगल फुंक� Rs. 11499\nहँ प्११०८ सिंगल फुंकशन ले� Rs. 11499\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nरस 5000 20001 अँड दाबावे\nरस 2 2000 अँड बेलॉव\nजेनी ज१०२१ सिंगल फुंकशन प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nपूजा कॉलेकशन्स प्रिंटर०१ सिंगल फुंकशन मोनोचंरोमे प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nपूजा कॉलेकशन्स प्रिंटर०२ सिंगल फुंकशन मोनोचंरोमे प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nपूजा कॉलेकशन्स प्रिंटर०३ सिंगल फुंकशन मोनोचंरोमे प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nएप्सन म१०५ सिंगल फुंकशन इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Inkjet\nहँ प्रो प्११०८ सिंगल फुंकशन लेसर प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Laser\nहँ प्११०८ सिंगल फुंकशन लेसर प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Laser\nहँ म११३६ मल्टि फुंकशन लेसर प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Laser\nएप्सन ल८०५ सिंगल फुंकशन इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Inkjet\n- प्रिंटिंग मेथोड On-demand ink jet\nएप्सन एकोटांक ल३११५ मल्टि फुंकशन इंक्तांक प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Inktank\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sholey-completed-45-years-of-his-release-read-the-interesting-stories-of-sholey-127620064.html", "date_download": "2020-09-24T19:25:32Z", "digest": "sha1:H7PEG43ZVENUVGCKTK2RVLXWBO326MK6", "length": 26261, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sholey Completed 45 years of his release read the interesting stories of Sholey | पहिल्याच दिवशी झाला होता शूटिंगला उशीर, ट्रेन सिक्वेंसच्या चित्रीकरणासाठी सिप्पी यांनी दिले लंगर, वाचा 'शोले'च्या रंजक गोष्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशोलेच्या रिली��ची 45 वर्षे:पहिल्याच दिवशी झाला होता शूटिंगला उशीर, ट्रेन सिक्वेंसच्या चित्रीकरणासाठी सिप्पी यांनी दिले लंगर, वाचा 'शोले'च्या रंजक गोष्टी\nया चित्रपटाची प्रदर्शनाची खरी तारीख 14 ऑगस्ट 1975 ही आहे.\nशोले... एक अभिजात चित्रपट...ज्यातील आश्चर्यकारक अॅक्शन, उत्कृष्ट अभिनय, उत्तम संगीत, दिग्दर्शन आणि संवाद आउट ऑफ वर्ल्ड... इतका खोलवर परिणाम की लोकांना या चित्रपटातील एक-एक दृश्य, एक-एक संवाद तोंडपाठ आहे... सर्वांत जास्त चाललेला, सर्वांत जास्त कमाई करणारा ‘शोले’हा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आग लावली होती. या चित्रपटाच्या रिलीजला आज 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितल्यानुसार, या चित्रपटाची प्रदर्शनाची खरी तारीख 14 ऑगस्ट 1975 ही आहे. कारण यादिवशी हा चित्रपट मुंबईतील मिनरवा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी देशातील इतर ठिकाणी हा रिलीज करण्यात आला होता. सिप्पी यांनी सांगितल्यानुसार, आजप्रमाणे चित्रपट पुर्वी एकाच दिवशी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत नव्हता. टेरेटरीनुसार तो प्रदर्शित केला जायचा. तेव्हा ऑगस्टमध्ये हा चित्रपट मुंबई, बंगाल आणि हैदराबाद या सेंटर्सवर रिलीज झाला होता. मग दिल्ली आणि इतर ठिकाणी दिवाळीत तो रिलीज करण्यात आला होता.\n‘शोले’ चित्रपटात एक पोलिस अधिकारी, कुख्यात दरोडेखोर, रामगड गाव आणि छोटे-मोठे गुन्हेगार यावर आधािरत कथानक होते. दराेडेखाेर गब्बरच्या दहशतीमुळे रामगडवासी त्रस्त आहेत आणि पोलिस अधिकारी ठाकूर बलदेव सिंह त्याच्या दहशतीचा शेवट करण्याची तयारी करत आहेत. ठाकूर बलदेव, गब्बरला अटक करतात आिण येथूनच सुरू होते वैयक्तिक शत्रूत्व. गब्बर जेेलमधून सुटल्यानंतर ठाकूर यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या अनुपस्थित मारून टाकतो. याचा बदला घेण्यासाठी आणि गब्बरच्या दहशतीपासून रामगडवासीयांना वाचवण्यासाठी पुन्हा एकदा ते गब्बरशी दोन हात करतात, परंतु गब्बर त्यांचे दोन्ही हात कापून त्यांना सोडून देतो. काही वर्षांनंतर ठाकूर छोटे-मोठे गुन्हे करणाऱ्या दोन युवकांना घेऊन (ज्यांना त्यांनी काही वर्षांपूर्वी अटक केलेली असते आणि एका हल्ल्यादरम्यान त्यांची हिंमत आणि ताकद पाहिलेली असते.) गब्बरला जिवंत पकडण्याच्या मोहिमेच्या तयारीला लागतात.\nकशी आली होती ‘शोले���ची कल्पना\n‘शोले’चा बेसिक प्लॉट तसे पाहिले तर अकीरा कुरोसावा यांच्या ‘सेव्हन समुराई’ चित्रपटातून घेतला आहे. यातील व्हिज्युअल स्टाइल इटालियन चित्रपटनिर्माता सर्जिओ लियोन यांच्या चित्रपटातून घेतली आहे. चित्रपटातील सीक्वंेस हॉलिवूडचे क्लासिक चित्रपट ‘वन्स अपॉन ए टाइम इन द वेस्ट’, ‘द प्रोफेशनल’, ‘वन-आइड जॅक्स’ आणि ‘गार्डन ऑफ एव्हिल’ यातून प्रेरित आहेत. ‘जंजीर’ चित्रपट प्रदर्शित होऊन सहा महिने उलटले होते. सलीम जावेद यांना ‘शोले’ची कल्पना सुचली. ते रमेश सिप्पी यांना भेटले आणि त्यांना चार ओळींत कथानक सांगितले. यापूर्वी त्यांनी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांना कथानक सांगितले होते. दोघांनीही स्क्रिप्ट आणि संवादातील जास्तीत जास्त भाग उर्दूत लिहिला होता. या चित्रपटाला पूर्वी ‘अंगारे’हे शीर्षक द्यावे असे ठरले होते. नंतर अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट तयार झाला त्यावेळी याला ‘शोले’ शीर्षक देण्यात आले.\nरामगड गावाची कथा आणि ‘सिप्पीनगर’\nनिर्माता जीपी सिप्पी हे काहीतरी अफलातून करण्याच्या विचारात होते. त्यांनी मुलगा रमेश सिप्पी यांना सांगितले, कितीही पैसा खर्च होऊ दे, परंतु लोकेशन असे निवड जे अगदी वेगळे असेल. रमेश सिप्पी यांनी लोकेशन शोधण्याची जबाबदारी कला दिग्दर्शक राम येडेकर यांच्यावर सोपवली. येडेकर यांना बंगरुळूजवळ चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेली एक जागा सापडली. त्यांनी त्वरीत सिप्पी यांना लोकेशनबाबत सांगितले. सिप्पी, सिनेमाटोग्राफर द्वारका दिवेचा यांना घेऊन तेथे पोहोचले. या जागेचे नाव रामनगरम‌ होते. हे एक छोटेसे खेडे होते. काही दिवसांत येथे सिप्पी यांनी एक टाकी, वाडा, मंदिर-मशीद तयार केले. रस्ते सोडून बाकी सर्व सेट होता. चित्रीकरणानंतर गावात तयार करण्यात आलेल्या सेटला सिप्पी यांनी तोडून टाकले आणि महागड्या वस्तूंचा लिलाव केला. गावातील एका भागाला काही काळापुरता ‘सिप्पीनगर’ नावदेखील देण्यात आले होते.\nगब्बरसिंगचे पात्र निर्माण होण्यामागील किस्सा\nगब्बरसिंग पात्राचे नाव हे खऱ्या दरोडेखाेराचेच घेतले होते. दरोडेखोर बनण्यामागे कोणतीच कथा नसावी, ज्याचा उद्देश फक्त दरोडेखाेरी आणि दहशत निर्माण करायची असा असावा. सलीम-जावेद यांना असे पात्र चित्रपटात चित्रीत करायचे होते. दरोडेखोराचे पात्र पूर्वी बऱ्याच चित्रपट��ंत दाखवले गेले होते म्हणून त्यांनी या चित्रपटासाठी खलनायक म्हणून एका युनिक दरोडेखोराचे पात्र लिहिले. काही वर्षांपूर्वी सलीम-जावेद यांनी अमजद खान यांना एका नाटकात काम करताना पाहिले होते. अमजद यांचा अभिनय पाहिला असल्यामुळे यात त्यांना संधी द्यावी असा विचार केला. त्यांनी अमजद यांना बोलावले आणि म्हणाले ही भूमिका तुमचे नशीब बदलू शकते. अमजद तयार झाले आणि काही दिवसांनंतर दाढी वाढवून, दातांना काळे करून सलीम-जावेद यांच्याकडे आले. त्यांची एक स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. त्यांचा पहिलाच शॉट इतका उत्कृष्ट झाला की, या चित्रपटात यांचेच नाणे खणखणीत वाजणार असे स्पष्ट दिसून आले.\nसलीम-जावेद सोबत झाला अमजद यांचा वाद\nअमजद खान ‘शोले’च्या चित्रीकरणादरम्यान त्याच गेटअपमध्ये राहायचे आणि संपल्यांनतरही सेटवर त्याच लूकमध्ये राहायचे. अमजद बऱ्याचदा आपला शॉट रिटेक करायचे यामुळे युनिट नाराज होते. हळूहळू युनिटमध्ये कुजबूज होऊ लागली की, रमेश सिप्पी यांनी अमजद खान यांना घेऊन चूक केली आहे. कुजबुज इतकी वाढली की, सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी अमजद यांची निवड केली असल्यामुळे त्यांनाही याकडे कानाडोळा करणे अशक्य झाले. ते रमेश सिप्पी यांना म्हणाले जर तुम्हाला अमजद आवडत नसेल तर त्याला बदलून टाकू. काही दिवसांनंतर अमजद यांना हे समजले, ते खूप निराश झाले आणि या घटनेमुळे त्यांच्यात आणि सलीम-जावेदमध्ये वाद निर्माण झाले. त्यांनी सलीम-जावेदसोबत पुन्हा कधीच काम केले नाही.\nअशी निश्चित झाली पात्रांची नावे आणि चित्रपटात त्यांची एंट्री\nसलीम खान यांनी त्यांचे कॉलेज मित्र वीरेंद्र सिंह व्यास आणि जय सिंह राव कलेवर यांच्या नावावरून जय-वीरू हे नाव ठेवले होते. ठाकूर बलदेव सिंह यांचे नाव त्यांनी त्यांच्या सासऱ्याच्या नावावरून घेतले होते. चित्रपटासाठी अमिताभ यांची पूर्वीपासून निवड करण्यात आली होती. सिप्पी यांनी ठाकूरच्या भूमिकेसाठी अगोदर दिलीप कुमार आणि प्राण यांच्याबाबत विचार केला होता. नंतर संजीव कुमार बोर्डवर आलेत, परंतु त्यांना गब्बरची भूमिका साकाराची होती. नंतर ते ठाकूरच्या भूमिकेसाठी तयार झाले. धर्मेद्र यांना संजीव यांची भूमिका करायची होती, परंतु त्यांना असे वाटले की, ठाकूर झालो तर संजीव यांना वीरूची भूमिका मिळेल आणि त्यांना हेमामालिनीसोबत रोमान्स करण���याची संधीही मिळेल. म्हणून धर्मेंद्र यांनी ठाकूरचा नाद सोडला.\nपहिल्याच दिवशी आला पाऊस, चित्रीकरणाला झाला उशीर\n‘शोले’ 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला होतो. दाेन वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 1973 रोजी याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. रामनगरम‌मध्ये सर्व अभिनेते पोहोचले, परंतु चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली आणि चित्रीकरणाच्या आनंदावर पाणी पडले. त्यांनतर पहिले दृश्य जय आणि राधावर चित्रीत केले गेले. ज्यात जय राधाला तिजोरीच्या किल्ल्या देतो. सिप्पी यांनी चित्रपटातील बरेच दृश्य पुन्हा चित्रीत केले होते. ‘ये दोस्ती’ गाणे चित्रीत करण्यासाठी 21 दिवस लागले होते. तर राधा ज्या दृश्यात दिवा लावते ते दृश्य विजेच्या समस्येमुळे चित्रीत करायला 20 दिवस लागले होते. रेल्वेमधील चोरीचे दृश्य, जे मुंबई-पुणे रेल्वे रुटवर पनवेलजवळ चित्रीत केले होते ते पूर्ण होण्यासाठी जवळपास 7 आठवड्यांपेक्षा अधिक काळ लागला होता.\nट्रेन सिक्वेंसच्या चित्रीकरणासाठी सिप्पी यांनी दिले लंगर\nचित्रीकरणादरम्यान निर्मात्यांना ट्रेनचा सिक्वेंस चित्रीत करण्यासाठी खूप अडचणी आल्या. रेल्वेच्या नियमाप्रमाणे एका वेळी एका रुळावर दोन ट्रेन चालवल्या जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे युनिटला हे दृश्य चित्रीत करण्यासाठी बऱ्याच भागांमध्ये काम करावे लागले. सकाळची लोकल येण्यापूर्वी आणि संध्याकाळची लोकल येण्यापूर्वी पाच वाजेनंतर ट्रॅक रिकामे करून द्यावे लागायचे. याचा परिणाम असा व्हायचा की संपूर्ण दिवस चित्रीकरणाच्या नावावर काहीच दृश्य चित्रीत करता यायची. त्यानंतर सिप्पी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी लंगरची व्यवस्था केली होती. पुढे हा लंगर गावातील लोकांसाठी सुरू ठेवावा लागला होता.\nचित्रपटातील बऱ्याच दृश्यांवर सेन्सारने घेतला होता आक्षेप\nपूर्वी ‘शोले’ची जी स्क्रिप्ट लिहिली होती त्यात शेवटी ठाकूर गब्बरला मारतो असे होते. याशिवाय अशी बरीच दृश्य होती जी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात घेतली नाहीत. याशिवाय यात इमामच्या मुलाची गब्बरकडून हत्या आणि ठाकूर कुटुंबातील सर्व सदस्यांना गोळी घालण्याच्या दृश्याचाही समावेश होता. सेन्साॅर बोर्डने बऱ्याच दृश्यांवर आक्षेप घेत दृश्य काढून टाकली होती. नंतर सिप्पी यांनी सेन्साॅर बो��्डसोबत खूप भांडण केल्यानंतर गब्बरच्या मृत्यूचे दृश्य बदलले होते. 1990 मध्ये या चित्रपटाची मूळ आवृत्ती इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आली.\nलग्नाबाबत बोलणीचे दृश्य खऱ्या आयुष्यातून घेतले\nचित्रपटात बसंतीच्या मावशीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री लीला मिश्रा यांच्याकडे जय (अमिताभ) आपला मित्र वीरू (धर्मेंद्र)च्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. हे दृश्य खूप गाजले होते. हे दृश्य सलीम-जावेद यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेरणेतून घेतले होते. जावेद यांनी हनी ईराणी यांच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव सलीम यांच्याकरवी पाठवला होता. आणि त्यावेळी ते हनीच्या आईला म्हणाले होते, ‘जावेेद माझा पार्टनर आहे. मी अशा कुणासोबतच काम करत नाही जे मला आवडत नाही. तेथे त्यांनी खूपच नाट्यमयरीत्या जावेद यांच्या लग्नाबाबत बोलणी केली होती. याच कल्पनेचा नंतर चित्रपटात दमदार पद्धतीने वापर केला गेला.\nसंवादापासून पात्रांपर्यंत सर्व झाले अविस्मरणीय\n‘शोले’तील प्रत्येक पात्र आज अविस्मरणीय झाले आहे. मग ते मुख्य पात्र जय, वीरू, ठाकूर, गब्बर, राधा, बसंती, इमाम साहब, सांभा, सूरमा भोपाली, जेलर, रामलाल, कालिया असो वा मावशी. प्रत्येक पात्रांचे एक वैशिष्टय होते. आिण ते साकारण्यामागे सलीम-जावेद यांचे जादूई विचार होते. कलाकारांच्या अभिनयाने ज्याप्रमाणे हा चित्रपट लोकप्रिय झाला त्याप्रमाणेच चित्रपटातील एक-एक संवाददेखील तेवढाच कारणीभूत आहे. गब्बरसाठी लिहिलेले संवाद हे जबरदस्त होते. जसे -कितने आदमी थे...वो दो थे और तुम तीन फिर भी खाली हाथ लौट आए...अब गोली खा..., जो डर गया समझो मर गया, ये हाथ हमको दे दे ठाकूर. त्याप्रमाणेच ठाकूरसाठीदेखील दमदार संवाद होते....ये हाथ नहीं फांसी का फंदा है.. लोहा लोहे को काटता है..., कीमत जो तुम चाहो, काम जो मैं चाहूं...\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/saturday-5-september-2020-daily-horoscope-in-marathi-127687372.html", "date_download": "2020-09-24T18:34:37Z", "digest": "sha1:JQOJO4N6BL37FLFKWMCFQIVHJKAVRV62", "length": 6742, "nlines": 81, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Saturday 5 September 2020 daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा रा��ील शनिवार\n5 सप्टेंबर रोजी रेवती नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे प्रजापती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. जॉब आणि बिझनेसमधील अडचणी समाप्त होऊ शकतात. कामातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...\nमेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ८\nकाही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.घरात थोर मंडळी आपलेच खरे करतील. कमी बोला.\nवृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ४\nव्यापार-उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.\nमिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६\nकार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नरंजन सोडून कृतीस प्राधान्य द्याल.\nकर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७\nकार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहावे.\nसिंह : शुभ रंग : मरून|अंक : ९\nआज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रिय अाहेत. स्वावलंबनाने यश सोपे होईल.\nकन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६\nघराबाहेर आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.\nतूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ८\nआज काही मान-अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. संध्याकळी डाॅक्टरांच्या भेटीचे योग दिसतात.\nवृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४\nनोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी नियम तंतोतंत पाळा.\nधनु : शुभ रंग : भगवा|अंक : ३\nशैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालणार आहेत. आज विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.\nमकर : शुभ रंग : पिवळा|अंक : ५\nकार्यालयीन कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवा. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.\nकुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १\nतुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मन:स्थितीही चांगली राहील.\nमीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : २\nआज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.शब्दांचा वापर जपून करा.\nकिंग्ज XI पं���ाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/makeupman-vikram-gaikwad/articleshow/55686659.cms", "date_download": "2020-09-24T19:23:27Z", "digest": "sha1:SMZJD72V23IYXDGDFRIKBAI7NP7OO2XJ", "length": 15213, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयेत्या वर्षांत खूप वेगळ्या विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखांना रंगरुप देण्याचं काम करतायत ज्येष्ठ मराठी रंगभूषाकार विक्रम गायकवाड.\nयेत्या वर्षांत खूप वेगळ्या विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखांना रंगरुप देण्याचं काम करतायत ज्येष्ठ मराठी रंगभूषाकार विक्रम गायकवाड.\nडिसेंबर उजाडला की बॉलिवूडप्रेमींना पुढच्या वर्षाचे वेध लागलेले असतात. नव्या वर्षातला सगळा लेखाजोखा या मंडळींकडे असतो. आगामी २०१७ हे वर्षंही याला अपवाद नाहीय. या सर्वांत मराठी मनाला हुरुप आणणारी बाब अशी, की येत्या वर्षातल्या अनेक चित्रपटांमध्ये अस्सल मराठमोळा फॅक्टर कॉमन असणार आहे. तो असा, की या सिनेमांच्या रंगभूषेची जबाबदारी असणार आहे ती राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्याकडे.\nयेत्या वर्षात खूप वेगळे विषय हिंदी सिनेसृष्टीत येतायत. अनेक महत्त्वाचे जीवनपटही नव्या वर्षात पाहायला मिळतील. या सगळ्यावर विक्रम गायकवाड यांचा हात फिरणार आहे. यात महत्त्वाची फिल्म असणार आहे, मधुर भंडारकर यांची ‘इंदू सरकार’. आणीबाणीवर बेतलेल्या या चित्रपटातल्या कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. प्रियांका चोप्रा यात एका महत्त्वाच्या भूमिकेत असेल. जवळपास १९७५ पासून पुढे २१ महिन्यांचा काळ या चित्रपटात दिसेल. साहजिकच, इंदिरा गांधी यांचे सगळे राजकीय मित्र, त्यांचं कुटुंब पडद्यावर उतरवावं लागणार आहे. त्याच धर्तीवर राजकुमार हिरानी यांच्या संजय दत्तवर बेतलेल्या चित्रपटाची तयारीही पूर्णत्वाला आली आहे. संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड झाली आहे. या सिनेमात सुनील दत्त, नर्गिसपासून मान्यता दत्तपर्यंत ���नेक व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. महेश मांजरेकरही सध्या झाशीच्या राणीवर चित्रपट बनवत असून, या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची जबाबदारीही महेश यांनी विक्रम यांच्यावरच सोपवली आहे. यांसह राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘फने खान’, नंदिता दास यांचा सआदत हसन मंटोच्या कथांवर बेतलेला ‘मंटो टेल्स’ यांचा समावेश होतो. यांसह अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आपल्याला दिसणार आहे ती ‘यशराज’च्या ‘ठग’ या सिनेमातून. याचीही रंगभूषा विक्रम यांच्याकडे आहे. तर मजिद माजिदी यांचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमाचं कामही त्यांच्याकडेच आलं आहे.\nआगामी वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं वर्षं असणार आहे. या प्रत्येकाचं काम वेगळं आणि तितकंच जबाबदारीचं आहे. त्यामुळे काम करायला मजाही येईल. राजू हिरानी यांचा संजय दत्त यांच्यावरचा सिनेमा असो किंवा मधुर यांचा इंदू सरकार असो.. या सिनेमात खूप मोठी-मोठी माणसं त्याबरहुकूम दाखवायची जबाबदारी आहे. शिवाय ‘ठग’ची गोष्टही फारच रंजक आहे. त्या सिनेमाची रंगभूषा करण्याचं आव्हान मला असेल. माजिदी यांचा सिनेमाही करायला मिळणं माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. बाकी इतर छोटे मोठे सिनेमे आहेतच.\n- विक्रम गायकवाड, रंगभूषाकार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nसुशांतने सारासोबत हिमालयात घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस...\nरियाचा दावा, ड्रग्ज लपवण्यासाठी या युक्त्या करायचा सुशा...\nजया साहाची कबुली, श्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ...\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण, प...\n'तमन्ना' पूर्ण झाली महत्तवाचा लेख\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/cricket-cannot-survive-without-t20-cricket-says-sourav-ganguly-1636340/", "date_download": "2020-09-24T19:36:43Z", "digest": "sha1:T3664BZE4WYI2OTQUG7X4RPIVUBSF4P4", "length": 11297, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cricket cannot survive without T20 cricket says Sourav Ganguly | ट्वेन्टी-२०शिवाय क्रिकेट टिकणे कठीण -गांगुली | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nट्वेन्टी-२०शिवाय क्रिकेट टिकणे कठीण -गांगुली\nट्वेन्टी-२०शिवाय क्रिकेट टिकणे कठीण -गांगुली\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अस्तित्व ट्वेन्टी-२० प्रकाराशिवाय टिकणे कठीण आहे,\nट्वेन्टी-२० सामन्यांमुळ�� क्रिकेट खेळ गतिमान झाला आहे व खेळाडूंबरोबरच प्रेक्षकही मोठय़ा संख्येने त्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अस्तित्व ट्वेन्टी-२० प्रकाराशिवाय टिकणे कठीण आहे, असे भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितले.\nभारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीविषयी ते म्हणाले, ‘‘भारतीय संघ शनिवारी होणारा तिसरा सामनाजिंकून मालिकेत विजय मिळवील अशी मला खात्री आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंची कामगिरी खूपच प्रभावी होत आहे. मनीष पांडे व हार्दिक पंडय़ा यांनी भारतीय संघात वीरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग यांची जागा भरून काढली आहे. सेहवाग व हरभजन यांनी सुरुवातीच्या संघर्षांनंतर भारतीय संघात ध्रुवताऱ्यासारखे अढळ स्थान निर्माण केले. तशी कामगिरी पांडे व पंडय़ा यांच्याकडून अपेक्षित आहे.’’\nमहेंद्रसिंग धोनीच्या खेळाचे कौतुक करताना गांगुली म्हणाले, ‘‘धोनी हा अजूनही भरपूर धावा करू शकतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच्याविषयी मलादेखील आदर वाटतो. त्याच्यापासून प्रेरणा घेत युवा खेळाडूंनी आपली कारकीर्द समृद्ध केली पाहिजे.’’\n‘‘महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर ही पुरुष खेळाडूंप्रमाणेच धडाकेबाज खेळ करण्यात वाकबगार आहे. ती भारतीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मीदेखील तिचा खेळ पाहून आश्चर्यचकित झालो होतो,’’ असेही गांगुली यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गु��्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 सागर मोरेची अंतिम फेरीत धडक; सानिकेत राऊत चीतपट\n2 उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेल्या रशियाच्या सर्जीयेवाची हकालपट्टी\n3 युरोपा लीग फुटबॉल : आर्सेनल घरच्या मैदानावर पराभूत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sachin-pilgaonkars-daughter-to-make-her-bollywood-debut-in-srks-fan-1077502/", "date_download": "2020-09-24T18:32:57Z", "digest": "sha1:4PGGSPCZSEYNBQV4HB3KSHKZNIQ2ZZU5", "length": 10594, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शाहरुख खानसोबत श्रिया पिळगावकरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशाहरुख खानसोबत श्रिया पिळगावकरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण\nशाहरुख खानसोबत श्रिया पिळगावकरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण\nबॉलीवूडमध्ये पदार्पण आणि तेही शाहरुखसोबत असेल तर एखाद्या कलाकाराचे भाग्यचं चमकले असे म्हटले जाते.\nबॉलीवूडमध्ये पदार्पण आणि तेही शाहरुखसोबत असेल तर एखाद्या कलाकाराचे भाग्यचं चमकले असे म्हटले जाते. असेच काहीसे श्रिया पिळगावकरबाबत म्हणावे लागेल. सुप्रसिद्ध अभिनेता सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर बॉलीवूड बादशाहा शाहरुखसोबत ती झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाद्वारे श्रिया बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जातेय. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत सुरु असून शाहरुख आणि श्रिया हे दोघेही तेथे शूटींग करत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. श्रियानं २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एकुलती एक’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्���ण केले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 – ….म्हणून बॉलिवूडचा किंग खान ती रात्र झोपलाच नाही\n”फॅन’साठी शाहरुखला राष्ट्रीय पुरस्कार द्यायला हवा’\nशाहरूखनं ‘किंग’सारखी केली मदत, पैशांसोबतच जेवण आणि किराणाही पुरवणार\nIPL 2019 : स्वतःला शाहरुख समजतोस का जेव्हा मित्र लोकेश राहुलची खिल्ली उडवतात\nशाहरुख खानच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 नाना म्हणतो ‘स्मिता पाटीलमुळे मी चित्रपटात’\n2 दोन खान, एक सिद्दिकी..\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/unknown-person-fire-vehicle-in-pimpri-chinchwad-thergaon-1542821/", "date_download": "2020-09-24T19:34:33Z", "digest": "sha1:WHF54AN4ERDVOYWS2R34TFAVDWV5ZXBN", "length": 10767, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "unknown Person fire vehicle in Pimpri Chinchwad Thergaon | पिंपरी-चिंचवड येथील थेरगावमध्ये अज्ञाताने नवी कोरी मोटार पेटवली | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून ���ुग्णांची परवड\nपिंपरी-चिंचवड येथील थेरगावमध्ये अज्ञाताने नवी कोरी मोटार पेटवली\nपिंपरी-चिंचवड येथील थेरगावमध्ये अज्ञाताने नवी कोरी मोटार पेटवली\nगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान\nMumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.\nपिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे अज्ञात इसमाने चारचाकी गाडी पेटवल्याची घटना घडली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद शेख (वय २८ रा. शिवराज वसाहत,संदीप नगर, थेरगाव ) यांनी नवी कोरी चारचाकी गाडी घरासमोरील रस्त्याच्या एका बाजूला उभी केली होती. मध्यरात्री अज्ञात इसमाने ती पेटवून दिली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nशेजारी राहणाऱ्या प्रशांत रावळकर यांच्या ही बाब लक्षात आली. प्रसंगावधन दाखवत त्यांनी शेख यांना उठवले. त्यानंतर गाडीला लागलेली आग विझवण्यात आली. रस्त्यावर गाडी पार्क केल्याने नागरिकांना अडचण होते. याच कारणावरुन अज्ञात इसमाने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर ब��ात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 स्वच्छतागृहांवर हातोडा नको\n2 सहा महिन्यांच्या अभ्यासातून ब्रह्मणस्पती मंदिर साकारले\n3 नामवंतांचे बुकशेल्फ : काळाप्रमाणे वाचनाची माध्यमे बदलली\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-249359.html", "date_download": "2020-09-24T18:31:12Z", "digest": "sha1:QOJTBMUHI3E4F3YQZ5G53LH2WBQHALEO", "length": 18094, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीकेसीवर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos ���ोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nबीकेसीवर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nबीकेसीवर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची\n11 फेब्रुवारी : युती तुटल्यानंतर ऐकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप आणि शिवसेनेची लढाई आता खऱ्या अर्थाने 'मैदाना'वर आलीये. बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून पुन्हा शिवसेना- भाजप आमने सामने आली आहे.\nमुंबईच्या वांद्रे-कुर्ला परिसरातील बीकेसी ग्राउंडवर मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा होणार आहे. मात्र, या मैदानावर शेवटची सभा शिवसेनेची का भाजपची असा प्रश्न निर्माण झालाय.\nमुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने एमएमआरडीएला 12 जानेवारीला पत्र दिलं आहे. पण मुख्यमंत्री फडणवीस भाजपला बीकेसी मैदानावर सभा मिळावी यासाठी दबाव टाकत आहे असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.\nबीकेसी मैदानावर सभेची परवानगी मिळाली नाहीतर भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असा इशारा परब यांनी दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nTags: #आखाडापालिकांचाBJPmumbai election 2016shivsenaबीकेसी ग्राऊंडभाजपमुंबईशिवसेना\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-interesting-mind-story-dr-pallavi-mohadikar-kasande-marathi-article-3781", "date_download": "2020-09-24T18:19:49Z", "digest": "sha1:BPSSJMWJ6PO6BXNTRYQ2XMAXJKT4BM2I", "length": 23409, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Interesting Mind Story Dr Pallavi Mohadikar-Kasande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 27 जानेवारी 2020\nमन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.\nस्व-ओळख किंवा स्वतःचा शोध हा एक मोठा प्रवास आहे. हा प्रवास आपल्यातल्या ‘स्व’च्या आविष्काराचा, प्रकटीकरणाचा आहे. तो सहजसोपा नाही. जगण्याच्या कोणत्यातरी टप्प्यात तो सुरू होतो. प्रत्येकाला तो करावाच लागतो, करावासा वाटतोही आणि तरच काही अर्थपूर्ण जगलो असे वाटते.\nआपल्या सर्व बोधपर ग्रंथांमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे, की आपण स्वतःला ओळखायला शिकतो ते दुसऱ्यांच्या दृष्टीने. आयुष्याचा बराच काळ आपण हे जगही आजूबाजूच्या लोकांच्या नजरेतून पाहतो. आपल्याला नेमके काय दिसते, आपण नेमके काय पाहू शकतो, नक्की आपण कसे आहोत हे आपल्याला कसे समजते हे समजण्यासाठी मात्र हा ‘दर्शक - दृश्य ते अंतर्दृष्टी’ प्रवास आवश्यक आहे.\nत्या प्रवासाचे आत्मभानाच्या संदर्भात तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा दर्शक होण्याचा, दुसरा आपण दृश्य होण्याचा आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा - अंतर्दृष्टी प्राप्त होण्याचा. या विविध टप्प्यांचे आज मनन करूया.\nदर्शक म्हणजे दुरून पाहणारा. जरी पाहणे इथे अभिप्रेत असले, ���री ते पाहणे म्हणजे नुसते बघणे आहे. म्हणजे जणू एखादा चित्रपट बघणे, एखादी मॅच बघणे. आपण जे बघतो आहोत त्यात आपला काहीच सहभाग नाही. आपण फक्त पाहत आहोत. निरीक्षण करत आहोत. कोण काय करत आहे, कसे करत आहे, काय केले म्हणजे काय परिणाम होतात, काय मिळते, काय मिळत नाही इ. फक्त निरीक्षण करत आहोत. या निरीक्षणातून स्वतःला काही सांगत आहोत, स्वतःबद्दल आणि जगाबद्दल. कळतनकळत शिकत आहोत, की आपणही कसे वागायचे. आपल्यापैकी प्रत्येकजण तान्हे असल्यापासून यथाशक्ती पाहत पाहत शिकत असतो. काही अंतःप्रेरणा नक्कीच असतात शारीरिक वाढीच्या, पण जगायचे कसे हे मात्र आपल्या आजूबाजूच्या लोकांना पाहतच शिकत जातो आपण. आपण कसे आहोत याबद्दलही आपल्या समजुती घडत जातात.\nअगदी साधे की आपण दिसतो कसे हे किती लहान असल्यापासून कोणी ना कोणी आपल्याला सांगत राहतो. आईसारखी आहेस, वडिलांसारखी दिसतेस, नाक यांचे घेतलेस, जिवणी तिची घेतलीस, हसणे अगदी अमक्यासारखे, बोलणे तमक्यासारखे. खरेही असते हे काही प्रमाणात. ज्या घरात जन्माला आलो त्या घरातील लोकांचे गुण येणारच आपल्यात. पण हे गुण आनुवंशिक असल्यापेक्षा ते अनुकरणाने अधिक आलेले असतात, तसेच आपल्यावर बसलेल्या शिक्क्यांमुळे. एक साधे उदाहरण घेऊ. लहानपणी आपण पडतो, धडपडतो, हातून चुका होतात त्यामुळे वेंधळा, बावळट, धांदरट, रागीट, तापट वगैरे शिक्के अगदी सहज आपल्यावर बसतात. आपल्यालाही तसे वाटू लागते. मी रागीट आहे हे अनेक वर्षे ऐकल्याने मग रागीट होण्याची जणू आपण मुभा घेतो आणि स्वतःला तसेच ओळखू लागतो.\nआपण कुमारवयात प्रवेश केला, की आपले अनुकरण बदलते. आपले शिक्षक, मित्रमैत्रिणी, समाजातले आपले आदर्श यांचे अनुकरण नकळत आपण करत राहतो. कपड्यांच्या फॅशनची लाट असते, केशरचना, खाणेपिणे यांचेही ट्रेंड्स बदलत राहतात. बहुतेकजण याचे अनुकरण करतात. त्याची मजाही घेतात.\nया कुमारवयात, तरुण वयात आपल्या आत्मभानाच्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि आपण ‘दर्शक’ या स्थितीतून दृश्य या स्थितीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे आता नुसती बघ्याची भूमिका नसते, तर अनुकरण करून, त्यात आपल्या अध्ययनाची भर घालून काही एक होण्याची धडपड असते. स्वतःला सिद्ध करायची, आपल्याला काहीतरी ओळख प्राप्त करून द्यायची. हे दर्शकपण आणि दृश्य असणे मग आपण समांतर अनुभवायला लागतो. सध्या काय सुरू आहे, ते मला येत�� आहे, जमते आहे की नाही, या निकषांनुसार मी दिसते आहे का नाही, चारचौघांत वावरण्यासाठी मी स्वतःला कसे कॅरी करायला हवे, कोणत्या भूमिकेमध्ये कसे राहायला हवे, कसे वागायला हवे, कसे बोलायला हवे... असे सारे उत्तम दर्शक होऊन, निरीक्षण करून आपण नेमके हेरून ठेवतो आणि ते ते स्वतःमध्ये बाणवायचा प्रयत्न करतो.\nया एका टप्प्यावर आपल्याला उत्तम दृश्य व्हायचे असते. घरामध्ये जी भूमिका असेल तिथे, नोकरी व्यवसाय या ठिकाणी आपल्याला जी भूमिका, जी जबाबदारी मिळाली असेल त्याप्रमाणे, एक उत्तम दृश्य.\nमनात कायम ही धाकधूक, की मला सर्वांसमोर नीट सादर होता आले पाहिजे; ज्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो. प्रत्येक ठिकाणी तो परफॉर्मन्स उत्तम झाला पाहिजे अशी मनात कुठेतरी पक्की गाठ बसते. मग फक्त आपल्याबाबतीत नाही, तर सर्वांच्याबाबतीत त्या अपेक्षा निर्माण होतात. विविध घरगुती, सामाजिक, व्यावसायिक भूमिकांनुसार मग कसे वागायचे, काय बोलायचे, कसे दिसायचे याचे काही प्रोटोकॉल ठरून जातात. अनेकदा असे हे बाह्योपचार, जे पटकन कोणालाही दिसणारे असतात, त्यामुळे समोरच्या माणसाला समजून घेताना निकष म्हणून वापरले जातात. मग खरेच आत्मविश्‍वास असो वा नसो, पण काय शब्द, वाक्य, कशी बोलली गेली की समोरच्यावर छाप पडेल अशा तऱ्हेचे प्रशिक्षण वर्ग सुरू होतात, तर चेहऱ्यावर नेमके भाव येण्यासाठी किंवा नको असलेले भाव लपवण्यासाठी मेकअपची दुकाने उघडली जातात. सारे काही विविध प्रकारच्या कर्तृत्व फलाटांवर उत्तम दृश्य म्हणून सिद्ध होण्यासाठी.\nहे काहीच चुकीचे नाही बरे का. समाजजीवनाचा, आपल्या जगण्याचा तो अविभाज्य भाग आहे. परंतु हे इतकेच पुरेसे नाही. हे असे उत्तम दृश्य होऊन राहणे यामध्ये कायम स्पर्धा आहे. प्रत्येकाला हे दृश्य व्हायचे आहे. प्रत्येकजण आपापल्या मार्गाने, नवीन नवीन काही शोधत राहणार आणि उत्तम दृश्य असण्याचे निकष बदलत राहणार... यामुळे मग आपल्यात अस्वस्थता निर्माण होऊन बदलत्या निकषानुसार पुन्हा स्वतःला सिद्ध करत राहणार.\nम्हणून एक महत्त्वाचा प्रश्‍न आपण स्वतःला विचारायचा आहे, की उत्तम दृश्य होण्यासाठी मी इतके कष्ट घेतो आहे, त्यातून मला माझ्याबद्दल काही बोध होतो आहे का. माझ्या क्षमता, मर्यादा, कौशल्य, आवडी निवडी, माझ्या श्रद्धा, माझे विश्‍वास, माझी मूल्ये याबद्दल मला काही समजते आहे का नाही. कोणी म्हणतो म्हणून नाही, तर मला माझ्याबद्दल आणि या जगाबद्दल काय वाटते आहे. ‘दृश्य’ अवस्थेतून मला ही अंतर्दृष्टी प्राप्त होण्याच्या अवस्थेकडे जायचे आहे का नाही\nअंतर्दृष्टी ही अवस्था आत्मभानाकडे नेणारी अवस्था आहे. ती दृष्टी आहे, ते एकप्रकारचे पाहणेच आहे, पण बाहेरचे जग बघण्यासाठी नाही तर आपल्या आतले जग पाहण्यासाठी आपल्याला लाभणारी ती दृष्टी आहे. साधा विचार करूया.. सकाळी आरशासमोर उभे राहिल्यावर आपले लक्ष आपण कसे आहोत, कसे दिसतोय याकडे जाते पण आपण कसे आहोत एक उत्तम दृश्य म्हणून स्वतःला साकारताना आपण हरवून बसलो आहोत का स्वतःपासून, असा विचार येतो का कधी एक उत्तम दृश्य म्हणून स्वतःला साकारताना आपण हरवून बसलो आहोत का स्वतःपासून, असा विचार येतो का कधी जे मनात अगदी खरे वाटते आहे ते समजले आहे का आपल्याला व ते करू शकतोय का आपण जे मनात अगदी खरे वाटते आहे ते समजले आहे का आपल्याला व ते करू शकतोय का आपण सर्वत्र सिद्ध करताना हा स्वतःला आवश्यक असा वेळ हातून निसटून जातो आहे. मग त्या ‘स्व’च्या शोधातला हा महत्त्वाचा टप्पा आपण कधी गाठणार. कोणाला वाटते, कोणाला आवडते, आपले कौतुक होते, सगळे चांगले म्हणतात म्हणून नाही, तर मला काही वाटते म्हणून मी कधी काय करणार. म्हणजेच मी माझ्याकडे माझ्या दृष्टीने कधी पाहणार.\nही अंतर्दृष्टी लाभणे ही एक साधना आहे. त्यासाठी आपल्याला या टप्प्यापर्यंत घेऊन आलेल्या दर्शक आणि दृश्य या भूमिका थोड्या मागे ठेवाव्या लागतात. जे जे आपण आज इथे असे असण्याचे संदर्भ आहेत, मग ते समाज, संस्कृतीचे असतील किंवा शिक्षण, व्यवसाय आणि कर्तृत्वाचे असतील एक ओळख स्वतःला दिली आहे, त्याबद्दल पुरेसा अहंकारही आहे, हे सारे बाजूला टाकावे लागते. मग सगळे अर्थच बदलून जातात. आपण ज्याला चांगले, वाईट, योग्य, अयोग्य.. थोडक्यात उत्तम दृश्य असे म्हणत आहोत आणि त्या दृष्टीने स्वतःला घडवत आलो आहोत, ते सगळे मर्यादित वाटू लागते. आत्तापर्यंत जे जे उत्तम, उदात्त, उन्नत वगैरे जे हवे होते, ते खरेच मिळाले का आपल्याला. आपल्याकडून असे काही व्यक्त, प्रकट झाले आहे का, काही घडले आहे का, हा प्रश्‍न आपल्याला पडतो. मग सुरू होतो आपला अभ्यास पुन्हा एकदा, कदाचित जे करत आलो आहोत त्याचाच पण आता स्वतःसाठी\nपण त्यामुळेच आपण आपल्याला एक वेगळी दृष्टी देत जातो. मग तिथे सादरीकरण नसते तर आत्मप्रकट���करण असते. कोणी कौतुक करावे म्हणून केलेला परफॉर्मन्स नसतो, तर आपल्यातल्या व्यक्त होऊ पाहणाऱ्या सर्व जाणिवांचा एक आविष्कार असतो. याची अनेक रूपे असतील किंवा आकृतिबंध असतील. कोणी कलेच्या, खेळाच्या, अभ्यास संशोधनाच्या प्रांतात उत्तमोत्तम पातळ्या गाठत जाईल, कोणी काम करताना स्वतःची वेगळी अशी शैली निर्माण करून जाईल. कोणी शुद्ध स्वरूपाचा सेवाभाव आत्मसात करून समाजाच्या, जीवसृष्टीच्या कल्याणासाठी झोकून देईल. आज असे आत्मभान लाभलेले आपल्याही समाजाला लाभले आहेत, ज्यांच्यामुळे अनेकांचे जगणे त्यांनी सुंदर केले आहे. चला आपणही दर्शक आणि दृश्य या टप्प्यांना लवकरात लवकर मागे टाकून त्या अंतर्दृष्टीला प्राप्त करण्याच्या मार्गावर पावले टाकायला सुरुवात करूया. कोण जाणे आपल्यातल्या ‘स्व’ला जागवणारा असा एक उत्तम आत्माविष्कार आपली वाट पाहत असेल.\nचित्रपट व्यवसाय प्रशिक्षण शिक्षण स्पर्धा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-3553", "date_download": "2020-09-24T18:40:49Z", "digest": "sha1:MZYPHC4FATF2A5V7QQ2J4ZY4ECAEAHBI", "length": 14211, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 18 नोव्हेंबर 2019\nमहिला टेनिसमधील सध्याच्या काळातील आघाडीचे नाव असलेल्या नाओमी ओसाका हिने दुहेरी नागरिकत्व टाळताना जपानला प्राधान्य दिले आहे. ही २२ वर्षांची गुणवान टेनिसपटू अमेरिकेत राहते, पण जपान तिची मातृभूमी आहे. तिची आई जापनीज आहे आणि वडील हैतीचे आहेत.\nपुढील वर्षी टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. नाओमीला या स्पर्धेत आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करायचे होते, पण त्यासाठी तिला कायद्याचा अडथळा पार करणे आवश्यक होते. जपानी कायद्यानुसार, एखाद्याकडे दुहेरी नागरिकत्व असेल, तर त्याला जपानी होण्यासाठी २२ व्या वाढदिवसापूर्वी दुहेरी देशाचे नागरिकत्व त्यागणे बंधनकारक असते. टोकियो ऑलिंपिक नजरेसमोर ठेवून नाओमीने कायद्याचा अडथळा पार केला. पश्चिम जपानमधील ओसाका येथे जन्मलेली ही टेनिसपटू आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर आपल्या आईच्या नावाने प्रसिद्ध ���हे. वडील लिओनार्ड फ्रँकोईस यांचे ती नाव लावत नाही. तिने आई तामाकी ओसाका यांची ओळख जपली आहे. १६ ऑक्टोबर १९९७ रोजी जन्मलेली ही महिला टेनिसपटू आता पूर्णतः जपानी असेल व टोकियो ऑलिंपिकमध्ये ती या देशाचे प्रतिनिधित्व करू शकेल. नाओमीच्या पालकांनी जपानमधून अमेरिकेत स्थलांतर केले, तेव्हा ती अवघी तीन वर्षांची होती. न्यूयॉर्कमध्ये वडिलांच्या प्रोत्साहनामुळे नाओमी टेनिस खेळू लागली. २०१३ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर व्यावसायिक टेनिसपटू या नात्याने पाऊल टाकले.\nनाओमी ओसाका ही जागतिक महिला टेनिस एकेरी क्रमवारीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी जानेवारीत तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन प्राप्त करताना महिला एकेरीत अव्वल क्रमांक पटकाविला होता. गतवर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत महान महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला हरवून नाओमीने कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम यश साकारले होते. असा पराक्रम बजावणारी ती पहिली जपानी महिला टेनिसपटू ठरली होती. यावर्षी तिने कारकिर्दीतील दुसरा ग्रँड स्लॅम किताब जिंकताना पेट्रा क्विटोवा हिला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. सध्या नाओमी आशियातील सर्वोत्तम महिला टेनिसपटू मानली जाते. तिचा खेळ पाहता, टोकियो ऑलिंपिकमध्ये जपानला यजमान या नात्याने टेनिसमध्ये नाओमीकडून पदक मिळण्याची शक्यता आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात जपानने यापूर्वी कधीच टेनिस खेळात पदक जिंकलेले नाही. ही उणीव नाओमी निश्चितच भरून काढेल असा विश्वास टोकियो ऑलिंपिक आयोजकांना वाटत आहे. मिश्रवर्णीय नाओमी जपानमध्ये लोकप्रिय आहे. तेथील उत्पादनांच्या जाहिरातीतही झळकते. ऑलिंपिकमध्ये जपानचे प्रतिनिधित्व करण्याची भावना विशेष आणि अभिमानास्पद असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. आपण जपानी असल्याचा नाओमीला अभिमान आहे. ती सराईतपणे जपानी भाषा बोलू शकत नाही, पण मातृभाषा तिला समजते. जपानी भाषेतील प्रश्नांना ती इंग्रजीत उत्तरे देते. तिच्या आईने आपल्या दोन्ही मुलींचे पालनपोषण जपानी आणि हैतीयन संस्कृती जपत केले आहे. जपानमध्ये अजूनही मिश्रवर्णीयांकडे पाहण्याची नजर थोडी वेगळी असते, तरीही सध्या परिस्थिती बदलत आहे. नाओमीने टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यास त्या देशातील मिश्रवर्णींयांसाठी मो��ा सन्मानच असेल. मिश्रवर्णीयांचे प्रतिनिधित्व करत जपानसाठी लौकिकप्राप्त कामगिरी बजावण्याची संधी नाओमीला टेनिस कोर्टवर लाभत आहे. यापूर्वी तिने जपानचे विविध स्पर्धांत प्रतिनिधित्व केलेले आहे, पण केवळ जपानी नागरिक या नात्याने ऑलिंपिकसारखी मोठी स्पर्धा खेळण्याची नाओमीची पहिलीच वेळ असेल.\nक्रीडा मैदानावरील आपल्या मूळ देशाच्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची खूप उदाहरणे आहे. विशेषतः आफ्रिकेतील क्रीडापटू मोठ्या प्रमाणात युरोपियन अथवा पश्चिम आशियायी देशात स्थलांतर करतात. कायद्याच्या चौकटीत राहून दत्तक देशाचे नागरिकत्व मिळवितात आणि विविध स्पर्धांत त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. चांगल्या सुविधा, कारकिर्दीस बहर देणे आणि मोठ्या प्रमाणात पैसा हा मूळ देश सोडण्यामागचा आफ्रिकी क्रीडापटूंचा मुख्य उद्देश असतो. आफ्रिकेतील धावपटू अॅथलेटिक्समध्ये पश्चिम आशियायी देशांकडून याच कारणास्तव खेळतात. फुटबॉलमध्येही हेच चित्र दिसते. टेनिसमध्येही देश बदललेले खेळाडू आहेत. नाओमीचा निर्णय पूर्णतः वेगळा आहे. अमेरिकेत ती स्थिरावलेली आहे. व्यावसायिक टेनिसपटू या नात्याने तिच्याकडे भरपूर पैसा आहे. अमेरिका आणि जपान या दोन्ही देशांचे नागरिकत्व तिच्या कारकिर्दीआड येत नव्हते, तरीही केवळ मातृभूमीप्रती ममत्व आणि ओढ या कारणास्तव तिने ऑलिंपिक सहभागासाठी जपानच्या नागरिकत्वाला प्राधान्य दिले ही बाब उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trends-samruddhi-dhayagude-marathi-article-2708", "date_download": "2020-09-24T17:12:12Z", "digest": "sha1:6QO54BRFJZBUSPYCPERKLELOURQGZK2J", "length": 8609, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trends Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 25 मार्च 2019\nफॅशन विश्वात कोणत्याही रंगाचे किंवा स्टाइलचे बंधन नाही. बॉलिवूडमध्ये सध्या बरेच सेलेब्स निऑन कलरच्या कपड्यांना आणि ॲक्‍सेसरीजना प्राधान्य देताना दिसत आहेत. होलीनिमित्त या अनोख्या आणि ब्राईट कलरच्या ट्रेंडविषयी जाणून घेऊ...\nनिऑन कलर ब्राईट असल्याने तो सिंगल किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या रंगाबरोबरदेखील उठून दिसतो. या रंगातील कपडे वेस्टर्न, कॅज्युअल, जिम वेअर अशा कोणत्याही प्रकारात उठून दिसतात.\nबॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट, अभिनेता आयुष्मान खुराना, नवोदित अभिनेत्री सारा अली खान, हॉलिवूड मधील बेल्ला, केंडल जेन्नर यांनाही या रंगाची भुरळ पडलेली दिसते. काही दिवसांपूर्वी सारा अली खानचा जिम लुक या निऑन रंगांच्या कपड्यांमुळे चर्चेत होता.\nकाही फॅशन डिझायनर्सच्या मते, या रंगाची फॅशन ऐंशीच्या दशकातील शेड्‌सपासून प्रेरणा घेते. हा रंग स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवतो. तुम्हाला तुमचा पोशाख अपूर्ण वाटत असेल, तर तो या रंगामुळे परिपूर्ण दिसतो.\nनिऑन कलर हा एक फॅन्सी आणि मजेशीर रंग आहे. त्यामुळे आउटिंगला जाताना आणि अर्थातच होळीलादेखील ट्राय करू शकता. सेल्फी लव्हर्ससाठी सगळ्यात महत्त्वाचे, हा कलर कॅमेरा फ्रेंडली आहे.\nनिऑन कलर तुमचे स्टाइल स्टेटमेंट होऊ शकतो. या नव्या वर्षात हा रंग भाव खाणार यात शंका नाही. तरुणींमध्ये निऑन आणि मुलांच्या ॲक्‍सेसरीजमध्ये फ्लोरोसंट हीट आहे. मुलांच्या पेहरावात जॉमेट्रिक आणि ग्राफिक प्रिंटमध्ये हा रंग उठून दिसतो.\nतुम्ही सेलिब्रेटींसारखे लाइव्ह कॉन्सर्ट किंवा एखाद्या नाईट पार्टीला जाणार असाल, तर मुलांनी फ्लोरोसंट आणि मुलींनी निऑन रंगांच्या कपड्यांना प्राधान्य द्यावे.\nया रंगाबरोबर घालण्यासाठी दुसऱ्या रंगांच्या, जसे की सिल्व्हर व्हाइट, ब्राऊन रंगांच्या ॲक्‍सेसरीज पेअर करू शकता. मात्र, या रंगाबाबत एक निर्णय जरा जरी चुकला तरी तुमचा लुक फसू शकतो.\nजिम वेअरमध्ये हा कलर लोकप्रिय असला तरी तुम्ही बेल्ट, बॅग्ज यासारख्या ॲक्‍सेसरीजमध्ये, तसेच भारतीय पेहरावात ट्राय करू शकता. जसे की, एखाद्या पांढऱ्या साडीबरोबर किंवा ब्राईट कलरच्या साडीबरोबर निऑन ब्लाऊज ट्राय करू शकता.\nफॅशन अभिनेत्री अभिनेता होळी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T19:18:07Z", "digest": "sha1:NTP537PWXB5G3C4GK4SKZHV6RX5EO5NF", "length": 4740, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मुंबईतील वृत्तपत्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\n\"मुंबईतील वृत्तपत्रे\" वर्गातील लेख\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nद टाइम्स ऑफ इंडिया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २००९ रोजी १२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-pimpri-chinchwad-updates-today-4-august-news/", "date_download": "2020-09-24T18:10:51Z", "digest": "sha1:W4XXCYDG2ZV6Q6KE53LW3RVCYOIOMHMS", "length": 17588, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 'कोरोना'चे 629 नवीन रुग्ण, 900 कोरोनामुक्त | coronavirus pimpri chinchwad updates today 4 august news | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 629 नवीन रुग्ण, 900 कोरोनामुक्त\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 629 नवीन रुग्ण, 900 कोरोनामुक्त\nपिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 900 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरामध्ये आज दिवसभरात 629 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवसभरात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांच�� संख्या 505 वर पोहचली आहे. पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 629 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.\nयामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 हजार 311 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 629 रुग्ण हे शहरातील आहेत. आज शहराबाहेरील एकही रुग्ण आढळून आला नाही. शहराबाहेरील 316 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 49 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 रुग्ण शहरातील आहेत तर 3 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 505 वर पोहचला आहे. यामध्ये 408 रुग्ण शहरातील तर 97 रुग्ण शहराबाहेरील आहेत.\nशहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 900 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 17 हजार 106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3783 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये आकुर्डी, चिंचवड, निगडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, भोसरी, काळेवाडी, इंद्रायणीनगर, मोशी, सांगवी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, म्हाळुंगे येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘सुशांतच्या अकाऊंटमधून काढले गेले तब्बल 50 कोटी, मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलं \n‘… ही तर चाकरमान्यांची फसवणूक, परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं’\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1512 नवे पॉझिटिव्ह तर 42…\nPune : कोयत्याच्या धाकाने लूटमार करणार्‍याला स्वारगेट पोलिसांकडून अटक\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3886 नवे…\nशिरूर : ‘कोरोना’ योध्दांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान\nCoronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nगुप्तेश्वर पांडेय यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर संजय राऊतांनी…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nIPL-13 च्या सामन्यात ‘रविचंद्रन अश्विन’सोबत झाला…\nवैदूवाडीतील मयुरी बामणे यांचा गरजूंसाठी अन्नदान यज्ञ सुरू\nCoronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nदेशातील सरकारी शाळांमध्ये 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त,…\nअरूणाचलपासून लडाखपर्यंत, चीनच्या सीमेवर तब्बल 43 पुलांचं आज…\nडेबीट कार्डवरील मर्चेंट डिस्काऊंट चार्ज (MDR) लिमीट…\n‘क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम’ची ‘ही’ आहेत…\nरंग खेळून झाले का , आता रंग जात नसेल तर करा…\n‘दक्ष सिटिझन फाउंडेशन’तर्फे लष्कर पोलीस…\nपावसाळ्यात ऊन कमी असतं, मग व्हिटॅमिन-डी मिळवायचं असेल तर…\nकाय ‘सेक्स’ची सवय मानसिक विकार आहे \nमासिक पाळीदरम्यान केसांना कलर किंवा डाय करताय सावधान \nमहिलांनी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेणे आवश्यक\nCorona Virus : कोरोना व्हायरसविरूध्द कसं ‘लढलं’…\n‘लॅपटॉप’ आणि ‘मोबाईल’मधून निघणारा…\nलग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण,…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\nअंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचं आणि क्रिती…\nसुशांत सिंह राजपूतची शेवटची इंस्टाग्रामची स्टोरी दिशा…\n‘भांडणाची सुरुवात मी नाही करत, परंतु संपवते…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nमुंबईत 26 वर्षानंतर सप्टेंबर महिन्यातील पावसाने मोडला…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\n‘कोरोना’मुळे सेक्स वर्कर्संना करावा लागतोय अडचणींचा…\nबंगळुरू साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी शोएबला अटक, 12 वर्षानंतर…\nनेपाळच्या भूभागावर चीनकडून अतिक्रमण \nधनगर आरक्षण : गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत \nCovid-19 Antibodies : अँटीबॉडीज विकसित झाल्यावर प्लाझ्मा डोनेट करू शकतो का \nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी संदर्भातील नियम केले लागू, जाणून घ्या\nIPL 2020 : रोहित शर्मानं मोडलं MS धोनीचा हा अनोखा ‘विक्रम’, आता निशाण्यावर क्रिस गेल अन् एबी डिविलियर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mayor-vishwanath-mahadeshwar-slams-cm-devendra-fadnavis-24472", "date_download": "2020-09-24T18:38:31Z", "digest": "sha1:4ULXS5AWCFQ6OHW6V6U276RMDHETAV7L", "length": 11082, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मन की बात करणारे धन की बात करताहेत: महापौरांचा भाजपाला टोला | BMC", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमन की बात करणारे धन की बात करताहेत: महापौरांचा भाजपाला टोला\nमन की बात करणारे धन की बात करताहेत: महापौरांचा भाजपाला टोला\nशिवसेना आपली जबाबदारी ओळखून काम करते. कुणाला स्वप्न दाखवत नाही, असं सांगत मन की बात करणारे आता धन की बात करू लागले आहेत, असा अप्रत्यक्ष टोला पत्रकारांशी संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मारला.\nBy मुंबई लाइव्ह टीम | सचिन धानजी सिविक\nशिवसेनेवर कोणत्याही प्रकारची टीका न करण्याची भूमिका भाजपाने घेतलेली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आता महापौरांनीही भाजपावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आपली जबाबदारी ओळखून काम करते. कुणाला स्वप्न दाखवत नाही, असं सांगत मन की बात करणारे आता धन की बात करू लागले आहेत, असा अप्रत्यक्ष टोला पत्रकारांशी संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मारला.\nशिवसेनेकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात असल्यानं दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. २ तास बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर शहा यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेनेवर टीका न करण्याच्या सूचना केल्या आहेत.\nमात्र, शिवसेनेकडून भाजपावर शाब्दीक हल्ला चढवला जात आहे. भाजपासोबत शिवसेनाही राज्यातील सत्तेत सहभागी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महापालिकेच्या कामकाजात आणि कारभारात ढवळाढवळ केली जात असल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्��र यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.\nतर, आढावा बैठक घ्या\nमुख्यमंत्र्यांवर महापौरांनी केलेल्या टीकेला भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. जनतेला सुविधा मिळण्यासाठी तसंच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते आढावा बैठक घेत असतात. परंतु महापौरांना अशाप्रकारची आढावा बैठक घ्यायला कुणी अडवलंय, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री हे ढवळाढवळ करत नाही तर जबाबदारी समजून काम करत असल्याचं कोटक यांनी सांगितलं.\nमात्र, कोटक यांच्या प्रतिक्रियेचा समाचार घेत महापौरांनी थेट भाजपावर हल्ला चढवला. आम्हाला आमची जबाबदारी समजते. आम्ही कुणाला स्वप्न दाखवून फसवलं नाही. मन की बात करणारेच आता धन की बात करू लागले आहेत. जबाबदारी झटकून मागं हटायचं नाही, तर त्याला सामोरं जायचं हे आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याच जबाबदारीच्या जाणीवेतूनच काम करत असल्याचं सांगितलं.\nरेल्वे रुळांवर का तुंबतं पाणी\nगोदरेजने लक्ष्मीबाग नाल्याची भिंत फोडली\nमहापौरविश्वनाथ महाडेश्वरशिवसेनाभाजपामन की बातमनोज कोटकदेवेंद्र फडणवीसअमित शहा\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६४ नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\nसेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका\nकल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू\nनवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण\nप्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार चौकशी\n एनसीबीच्या आॅफिससमोर पत्रकारच एकमेकांना भिडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/faking-news-about-irish-viagra-incident/", "date_download": "2020-09-24T19:13:36Z", "digest": "sha1:MAI2NIULLPHJVPUKRZPZLJJLPNQIXUE5", "length": 14066, "nlines": 108, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एका बातमीने लोकसत्ता पासून ते टाईम्सपर्यंत सगळ्यांचा पोपट झालाय !!", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nएका बातमीने लोकसत्ता पासून ते टाईम्सपर्यंत सगळ्यांचा पोपट झालाय \nतर विषय असा आहे की आम्ही पत्रकार म्हणजे ओझ्याचे बैल हो. संपादकाच्या दट्ट्याने स्टोरी हुंगत खाली मान घालून हिंडत असतो. रोज रोज कुठून स्टोर्या मिळणार. मग काय मिळेल त्या स्टोरीत पाणी घालून वाढवून चढवून सांगत बसायचं. पब्लिक बिचारं आम्ही सांगतोय ते खरं मानून वाचतंय.\nअशीच एक गंमत झाली. काल टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई मिरर, आउटलुक पासून ते मराठीतल्या न्यूज18 लोकमत, लोकसत्ता पर्यंत सगळ्यांनी एक बातमी लावली. बातमी काय तर\n७५० टन व्हायग्रा सोडलं नदीत; ८० हजार मेंढ्यांवर झाला ‘हा’ परिणाम\nआता ८० हजार मेंढ्या व्हायग्रा खाऊन सेक्स करत सुटले तर आम्हा पत्रकारांचा बांध फुटणारच ना\nझालं अस की वर्ल्डन्यूज डेली रिपोर्ट नावाच्या एका अमेरिकेतल्या वेबपोर्टलने ही बातमी लावली. बातमी अशी होती की दक्षिण आयर्लंडमध्ये एका औषध कंपनीच्या कारखान्यातून नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यात चुकून व्हायग्रा मिसळला, मग काही मेंढ्या ते पाणी प्यायल्या, मग त्या गायब झाल्या वगैरे वगैरे.\nनंतर त्यांचे मेंढपाळ त्यांना शोधत गेले म्हणे. मग त्यांना दिसल की त्या मेंढ्या सेक्स करत आहेत. काही जणांनी रागाने त्यातल्या मेंढ्या मारून पण टाकल्या. शेवटी काही तरी गडबड आहे म्हणून तक्रार केली.\nया वेबपोर्टलने एका शेतकऱ्याची मुलाखतसुद्धा बातमी मध्ये टाकली. त्यात तो सांगत होता की\n“एखादा सेक्स करण्याचा आजार झाल्यासारखे मेंढ्याचे वागणे होते. दिसेल त्या गोष्टीबरोबर त्यांना सेक्स करावासा वाटायचा. अगदी माझा कुत्रा, मुले आणि पत्नी समोर आल्यावर मेंढ्या अंगलटीला यायच्या. हा अनुभव खूपच भयानक होता.”\nतर गंमत अशी झाली की ज्या वर्ल्डन्यूज डेली रिपोर्टपासून ही स्टोरी सुरु झालेली त��� वेबसाईटचं मुळात एक फेकिंग न्यूज वेबसाईट आहे. म्हणजे काय तर त्यावर कोणतीही बातमी खरी नसते, आपल्या मनोरंजनाच्यासाठी ती बातमी बनवली जाते आणि टाकली जाते. तिथ लिहलेलंसुद्धा असत की आम्ही फक्त गंमतीसाठी या खोट्या स्टोर्या लिहितो.\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का…\nतर आमच्या कुठल्या तर महान भारतीय पत्रकाराला ही बातमी दिसली. त्याने नेहमी प्रमाणे ती ढापली.\nआता मेंढ्या कस झुंडीने एकमेकामागे चालतात तस आम्ही पत्रकार असतो. अमेरिकेतल्या वेबसाईटची बातमी भारतीय इंग्लिश वेबसाईट वाले ढापतात, मग त्यांचं हिंदीवाले ढापतात, अस करत करत शेवटी मराठी पर्यंत ही गाडी येते. सगळ्यांनी केली आहे आपण पण करायचं. आहे तस भाषांतर केलं जात, आपण खुश, संपादक खुश, जनता खुश.\nयाच कॉन्फीडन्स मध्ये आमचे साथीदार फुटले आणि मेंढीच्या व्हायग्रा खाण्यावर स्टोरी करत सुटले.\nझालं. सगळीच जनता डोळे झाकून बसलेली नसते. सुजाण वाचकांपैकी कोणाला तरी हे आढळून आलं. त्यांनी ते ओपन केलं. मग काय फेसबुकवर धुलाई सुरु झाली. भारतात आधीच फेक बातम्यांचा सूळसुळाट झाला होता. त्यासाठी एक अल्ट न्यूज नावाच वेबपोर्टल सुरु झालय. त्यांनी तर या भारतातल्या एकापेक्षा एक दिग्गज वर्तमानपत्रांच्या वेबसाईटनां धारेवर धरलं.\nबऱ्याच जणांनी लाजून ती न्यूज डिलीट केली. दुर्दैव म्हणजे आपल्या मराठीतलं प्रतिष्ठीत लोकसत्ता पर्यंत ही बातमी पोहचली नाही की त्यांना निगरगट्ट म्हणाव त्यांनी आज दुसरा दिवस ती बातमी डिलीट पण केली नाही, वाचकांची माफी वगैरेची गोष्ट दूरच.\nआजकाल मोठी परंपरा असणाऱ्या वर्तमानपत्रांनाही ढापाढापीची सवय लागली आहे असचं म्हनावं लागेल\nकारण असा अनुभव आम्हाला देखील दोन तीन वेळा आलाय. मध्यंतरी आम्ही शरद पवारांवर एक लेख लिहिला होता. लोकसत्ताने चार शब्द फिरवून तो लेख ढापला. लोकसत्ता ऑनलाईनच्या संपादकांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी खूप परिश्रम घेऊन तो लेख पुनर्लिखित केल्याचे सांगितले.\nत्या लेखाच्या ०.०१% परिश्रम ही बातमी खरी का खोटी तपासण्यासाठी घेतले असते तर आज असा ऑनलाईन वडापाव झाला नसता.\nहे ही वाच भिडू.\nइथे आहेत फेक न्यूज ओळखण्याचे खरेखुरे उपाय.\nराहुल गांधींनी वृद्ध महिलेला मिठी मारल्याचा फोटो फेक आहे का काय आहे खरं वाचा.\nपिक्चरचं ऑनलाईन तिकीट बुकींग करतांना तुम्हाला गंडवलं जातंय.\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nगरिबा-घरचा पोरगा पुढे जंगली कुत्री पाळून गर्भ नाहीसा करणारा डॉक्टर होईल अस वाटलं…\nकोल्हापूरची वैशिष्ट्ये वाचली तर एशियन पेंन्टचे पण कान गच्च हुतील\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/malaika-arora-writes-today-i-have-tested-positive-for-coronavirus-but-i-want-to-inform-you-all-that-i-am-feeling-fine-127694728.html", "date_download": "2020-09-24T19:29:54Z", "digest": "sha1:I22WYQSUHPSF2FTSCEFRSP57QEFSX5LY", "length": 7358, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Malaika Arora Writes, Today I Have Tested Positive For Coronavirus But I Want To Inform You All That I Am Feeling Fine. | मलायका अरोराने स्वतः दिली कोरोनाची लागण झाल्याची माहिती, सोशल मीडियावर लिहिले- मी ठिक असून घरातच क्वारंटाइन आहे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकन्फर्म:मलायका अरोराने स्वतः दिली कोरोनाची लागण झाल्याची माहिती, सोशल मीडियावर लिहिले- मी ठिक असून घरातच क्वारंटाइन आहे\nयापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nअभिनेत्री मलायका अरोरा हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली. यापूर्वी म्हणजे रविवारी अभिनेता अर्जुन कपूरने त्याला कोरोेनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज स्वतः मलायकाने तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.\nहेल्थ अपडेट देताना मलायकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'आज माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परंतु मी ठिक आहे, हे मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत. आणि मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. डॉक्टर आणि अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार मी घरातच क्वारंटाइन आहे. मी तुम्हा सर्वांना शांत व सुरक्षित रहाण्याची विनंती करते. आपल्या सर���व सहकार्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम, मलायका अरोरा', अशी पोस्ट तिने केली आहे.\nसेलिब्रिटींनी दिल्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा\nमलायकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर बिपाशा बसु, काजल अग्रवाल, सुझान खान, नीना गुप्ता, विद्या माळवदेसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.\nअर्जुन कपूरसुद्धा होम क्वारंटाइन\nअभिनेता अर्जुन कपूरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित स्वतः अर्जुनने रविवारी याबद्दलची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला कोरोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ''मला कोरोनाची लागण झाली असून ही माहिती तुम्हा सर्वांना देणे हे माझे कर्तव्य आहे. मला कोणतीच लक्षणे नसून मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले असून पुढील काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहणार आहे. माझ्या तब्येतीविषयीचे अपडेट्स मी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे देत राहीन. या महामारीच्या काळात आपण सर्वजण मिळून या कोरोना विषाणूशी यशस्वी लढा देऊ अशी मला आशा आहे.''\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2020-09-24T19:36:34Z", "digest": "sha1:IWVLW3XYZ3DWHZUZF7ABKKSNFJFVCITV", "length": 45452, "nlines": 852, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२\nभारत संघाने १९३२ मध्ये इंग्लड दौरा ऑल इंडिया नावाखाली केला. ह्या पुर्वी भारतीय संघाने १९११ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. ह्या दौऱ्या दरम्यान भारतीय संघाने आपला एतिहासिक पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला. हा सामना इंग्लंड संघाने १५८ धावांनी जिंकला.\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२\nता��ीख २५ – २८ जून १९३२\nसंघनायक डग्लस जार्डिन सी.के. नायडू\nनिकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली\nदौऱ्या दरम्यान भारतीय संघ एकुण ३६ सामने खेळला, ज्यात २६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकुण ९ प्रथम श्रेणी सामनी जिंकले, ८ सामने अनिर्णीत राहिले व संघ ८ सामन्यात पराभुत झाला. संघाचे कर्णधार महाराजा ऑफ पोरबंदर होते. सी.के. नायडू सर्वात प्रभावी भारतीय फलंदाज ठरले. सर्व प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने एकुण १,६१८ धावा केल्या. १९३३ मध्ये विस्डेन ने त्यांना क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये शामिल केल. भारतीय ओपनिंग गोलंदाजी जोडगोळी अमरसिंग (प्रथम श्रेणी सामन्यात १११ बळी, सरासरी २०.३७) व मोहम्मद निसार (७१ गडी, सरासरी १८.०९) यांनी उत्तम प्रदर्शन केले.\n२ प्रथम श्रेणी सामने\n२.१ ससेक्स वि भारत\n२.२ ग्लॅमर्गॉन वि भारत\n२.३ ऑक्सफर्ड विद्यापीठ वि भारत\n२.४ मेरीलेबोन क्रिकेट क्लब वि भारत\n२.५ हॅंपशायर वि भारत\n२.६ एसेक्स वि भारत\n२.७ नॉर्थम्पटनशायर वि भारत\n२.८ कॅंब्रिज विद्यापीठ वि भारत\n२.९ लॅंकेशायर वि भारत\n२.१० वूस्टरशायर वि भारत\n२.११ नॉटिंगहॅमशायर वि भारत\n२.१२ लॅंकेशायर वि भारत\n२.१३ यॉर्कशायर वि भारत\n२.१४ मिडलसेक्स वि भारत\n२.१५ ग्लॅमॉर्गन वि भारत\n२.१६ वॉरविकशायर वि भारत\n२.१७ ग्लाउस्टरशायर वि भारत\n२.१८ सॉमरसेट वि भारत\n२.१९ सरे वि भारत\n२.२० डर्बीशायर वि भारत\n२.२१ लीस्टरशायर वि भारत\n२.२२ केंट वि भारत\n२.२३ इंग्लड एकादश वि भारत\n२.२४ लेद्सन-गोवर एकादश वि भारत\n३.१ टि गिल्बर्ट स्कॉट एकादश वि भारत\n३.२ आर्मी वि भारत\n३.३ एच.एम. मार्टोनू एकादश वि भारत\n३.४ ब्लॅकहिथ वि भारत\n३.५ नॉर्फोल्क वि भारत\n३.६ इस्टर्न काउंटीज वि भारत\n३.७ ऑक्सफोर्डशायर वि भारत\n३.८ स्टाफोर्डशायर वि भारत\n३.९ ड्युरॅम वि भारत\n३.१० नॉर्थुम्बरलॅंड वि भारत\n३.११ सर जे काह्न एकादश वि भारत\n३.१२ इंडीयन जिमखान वि भारत\n४.१ प्रथम श्रेणी सामने फलंदाजी [१]\n४.२ प्रथम श्रेणी सामने गोलंदाजी[२]\n५ संदर्भ आणि नोंदी\nमोहम्मद निसार ५/९३ (२६ षटके)\nबिल बोव्स ४/४९ (३० षटके)\nजहांगीर खान ४/६० (३० षटके)\nवॉली हॅमंड ३/९ (५.३ षटके)\nइंग्लंड १५८ धावांनी विजयी\nलॉर्ड्स मैदान, लंडन , इंग्लंड\nभारताचा पहिला कसोटी सामना. तसेच इंग्लंडच्या भूमीवर देखील भारताची पहिली कसोटी.\nबिल बोव्स (इं), लढा अमरसिं��, सोराबजी कोला, जहांगीर खान, लाल सिंग, नऊमल जेऊमल, जनार्दन नवले, सी.के. नायडू, नझिर अली, मोहम्मद निस्सार, फिरोझ पालिया आणि वझिर अली (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nप्रथम श्रेणी सामनेसंपादन करा\nससेक्स वि भारतसंपादन करा\nमॉरिस टेट ५/३४ (२८.२ षटके)\nनझीर अली ५/६९ (३५ षटके)\n२४७/६ (घो) (८९ षटके)\nरॉबर्ट स्कॉट ३/४१ (१८ षटके)\nशंकरराव गोडाम्बे १/११ (७.४ षटके)\nपंच: बिल फेअरसर्विस आणि बिल हिच\nग्लॅमर्गॉन वि भारतसंपादन करा\nजहांगीर खान ४/४८ (२८ षटके)\nविल्फ जोन्स ४/३८ (१४ षटके)\n१९७/२ (घो) (६८.२ षटके)\nजहांगीर खान १/५२ (१७ षटके)\nजॉनीऐ क्ले ३/७१ (१८ षटके)\nपंच: बिल फेअरसर्विस आणि टायगर स्मिथ\nऑक्सफर्ड विद्यापीठ वि भारतसंपादन करा\nएड्विन बार्लो ४/८५ (३७ षटके)\nमोहम्मद निसार ६/३२ (२४.१ षटके)\nफिरोझ पालिया ४/४६ (२४ षटके)\nहर्बर्ट लिनेल १/६ (४ षटके)\nभारत ८ गडी राखुन विजयी विजयी\nपंच: आयर्स आणि आर्थर स्टोनर\nमेरीलेबोन क्रिकेट क्लब वि भारतसंपादन करा\nबिल बोव्स ३/४२ (२५ षटके)\nसी.के. नायडू ४/३१ (१५ षटके)\nपंच: जो हार्डस्टाफ आणि आर्थन मार्टोन\nहॅंपशायर वि भारतसंपादन करा\nजीम बेली ५/२४ (१५ षटके)\nजहांगीर खान ३/६५ (३२.१ षटके)\nलेन क्रिस ३/१० (७ षटके)\nहॅंपशायर १ डाव आणि १०३ धावांनी विजयी\nपंच: लेन बरूंड आणि टायगर स्मिथ\nएसेक्स वि भारतसंपादन करा\nअमरसिंग ५/४९ (३० षटके)\n३०७/७ (घो.) (११३.२ षटके)\nस्टॅन निकोलास ३/४७ (२७ षटके)\nअमरसिंग १/३४ (१२ षटके)\nपंच: जॉर्ज बीट आणि जो हार्डस्टाफ\nनॉर्थम्पटनशायर वि भारतसंपादन करा\nअमरसिंग ५/४५ (२७.२ षटके)\nवॉलेस जप ५/६४ (२२.२ षटके)\nमोहम्मद निसार ३/३४ (१४ षटके)\nजॉन टिम्स ०/७ (३ षटके)\nभारत १० गडी राखुन विजयी\nपंच: फ्रॅंक चेस्टर आणि जो हार्डस्टाफ\nकॅंब्रिज विद्यापीठ वि भारतसंपादन करा\nअमरसिंग ५/३० (२१.५ षटके)\nरॉडनी रॉट-रॉट ५/७१ (३१ षटके)\nअमरसिंग ६/७० (४८ षटके)\nकेन फर्न्स १/१९ (१२ षटके)\nभारत ९ गडी राखुन विजयी\nपंच: जॉर्ज वॉट आणि क्लॉड वूली\nलॅंकेशायर वि भारतसंपादन करा\nगॉर्डन हॉग्सन ४/१४३ (४७ षटके)\nजहांगीर खान ३/७५ (३३ षटके)\nअल्बर्ट बेनेट्ट १/७ (२.२ षटके)\nपंच: बिली बेस्टविक आणि थॉमस ओट्स\nवूस्टरशायर वि भारतसंपादन करा\nअमरसिंग ४/५९ (३३.५ षटके)\nलेस्ली राईट ३/३० (१०.३ षटके)\nअमरसिंग ७/७८ (३३.२ षटके)\nजॉर्ज ब्रूक ३/६७ (१४.२ षटके)\nभारत ३ गडी राखुन विजयी\nपंच: आर्थर डॉल्फिन आणि टायगर स्मिथ\nनॉटिंगहॅमशायर वि भारतसंपादन करा\nअमरस��ंग ७/५५ (३४ षटके)\nबिल वोस ५/५१ (२०.५ षटके)\nसी.के. नायडू ५/९५ (४१ षटके)\nसॅम स्टॅपल्स ४/३५ (१२.४ षटके)\nनॉटिंगहॅमशायर २२४ धावांनी विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: वॉल्टर बस्वेल आणि बिल हिच\nलॅंकेशायर वि भारतसंपादन करा\nजहांगीर खान २/७९ (४३ षटके)\nहेन्री बटरवर्थ ६/८५ (२२ षटके)\nअमरसिंग ३/११ (६ षटके)\nहेन्री बटरवर्थ ४/७८ (२५ षटके)\nलॅंकेशायर ६ गडी राखुन विजयी\nओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर\nपंच: वॉल्टर बस्वेल आणि बिल फेअरसर्विस\nयॉर्कशायर वि भारतसंपादन करा\nहेडली व्हेरिटी ५/६५ (२० षटके)\n१६१/८ (घो) (८० षटके)\nमोहम्मद निसार ५/२१ (१९ षटके)\nजॉर्ज मॅकोले ८/२१ (१२.५ षटके)\nमोहम्मद निसार १/५ (७ षटके)\nयॉर्कशायर ६ गडी राखुन विजयी\nसेंट जॉर्ज रोद, हारोगेट\nपंच: बिली बेस्टविक आणि जॉन किंग\nमिडलसेक्स वि भारतसंपादन करा\nहॅरी ली २/५५ (२३ षटके)\nमोहम्मद निसार ४/६१ (१९ षटके)\nजो हल्मे १/२ (२ षटके)\nसी.के. नायडू ५/५३ (२६ षटके)\nभारत ८ गडी राखुन विजयी\nपंच: बिल हिच आणि अल्फ्रेड स्ट्रीट\nग्लॅमॉर्गन वि भारतसंपादन करा\nजॅक मर्सर ५/४४ (२८.४ षटके)\nअमरसिंग ६/३८ (२० षटके)\nजॉनी क्ले ४/३४ (१०.३ षटके)\nअमरसिंग ३/४२ (१६ षटके)\nभारत ५४ धावांनी विजयी\nपंच: विल्यम पॅरी आणि टायगर स्मिथ\nवॉरविकशायर वि भारतसंपादन करा\nजॉर्ज पेन ५/११० (२३.१ षटके)\nसी.के. नायडू २/६४ (२५ षटके)\n३४४/८ (घो) (१०९.१ षटके)\nहल जेरेट ५/१५८ (३५.१ षटके)\nवझीर अली १/१४ (७ षटके)\nपंच: बिल बेस्टविक आणि आर्थर डॉल्फिन\nग्लाउस्टरशायर वि भारतसंपादन करा\nटॉम गॉडार्ड ४/५८ (२९ षटके)\nअमरसिंग ८/९० (२८ षटके)\nटॉम गॉडार्ड ६/११५ (३३.५ षटके)\nअमरसिंग ४/१२१ (४३ षटके)\nभारत ५५ धावांनी विजयी\nपंच: हर्बर्ट बाल्डविन आणि जिमी स्टोन\nसॉमरसेट वि भारतसंपादन करा\nकेनेथ किनर्स्ली ३/४० (१८ षटके)\nमोहम्मद निसार६/४५ (२५ षटके)\n२३४/७ (घो) (६५ षटके)\nआर्थर वेलार्ड ३/८७ (२३ षटके)\nसी.के. नायडू ४/३९ (१९ षटके)\nभारत १६३ धावांनी विजयी\nपंच: जॅक न्यूमन आणि विल्यम पॅरी\nसरे वि भारतसंपादन करा\n३८७/९ (घो) (१६६ षटके)\nमोहम्मद निसार ४/५३ (१९ षटके)\nपर्सी फेंडर ५/५८ (२०.१ षटके)\nजहांगीर खान २/३० (१० षटके)\n३२२/८ (घो) (१२० षटके)\nमॉरिस आलोम ४/३२ (२५ षटके)\nपंच: जॉर्ज बीट आणि टायगर स्मिथ\nडर्बीशायर वि भारतसंपादन करा\nअमरसिंग ४/७१ (३० षटके)\nटॉमी मिशेल ५/७७ (२५.४ षटके)\nनझीर अली ३/१० (९ षटके)\nटॉमी मिशेल ५/७१ (३१ षटके)\nडर्बीशायर ९ धावांनी विजयी\nपंच: वॉ��्टर बस्वेल आणि क्लॉड वूली\nलीस्टरशायर वि भारतसंपादन करा\nहेडन स्मिथ २/९८ (४२ षटके)\nसी.के. नायडू ५/२१ (१९ षटके)\nफिरोज पालिया ४/४८ (२३ षटके)\nभारत एक डाव १५ धावांनी विजयी\nपंच: बिली बेस्टविक आणि क्लॉड वूली\nकेंट वि भारतसंपादन करा\nमोहम्मद निसार ६/९२ (२४ षटके)\nऍलन वॉट ४/५३ (२२ षटके)\nअमरसिंग ५/५७ (१८.२ षटके)\nआल्फ्रेड फ्रीमन ६/६९ (२३.३ षटके)\nकेंट ५८ धावांनी विजयी\nपंच: हर्बर्ट बाल्डविन आणि थॉमस ओट्स\nइंग्लड एकादश वि भारतसंपादन करा\n२८२/५ (घो) (८८ षटके)\nसोराबजी कोला १/३२ (१२ षटके)\nस्टॅन निकोलास ४/२८ (१५ षटके)\nटिच फ्रीमन ४/३९ (११ षटके)\nइंग्लड एकादश एक डाव आणि ४० धावांनी विजयी\nचेरिटोन रोड मैदान, फोल्कस्टोन\nपंच: फ्रॅंक चेस्टर आणि अल्फ्रेड स्ट्रीट\nलेद्सन-गोवर एकादश वि भारतसंपादन करा\n३०५/५ (घो) (१२२ षटके)\nजहांगीर खान ३/७७ (३५ षटके)\nवॉलेस जप ५/८६ (२१.१ षटके)\nजहांगीर खान ०/६ (३ षटके)\nपंच: आर्थर डॉल्फिन आणि आर्थर मॉर्टीन\nटि गिल्बर्ट स्कॉट एकादश वि भारतसंपादन करा\nटि गिल्बर्ट स्कॉट एकादश\nरॉबर्ट स्कॉट ४/३३ (२७ षटके)\nगुलाम मोहम्मद ६/४२ (१८.३ षटके)\nजॅक मर्सर ३/१० (९.४ षटके)\nअमरसिंग ३/३५ (५ षटके)\nपेलशाम क्रिकेट मैदान, पीस्मार्च\nपंच: जॅक हबल आणि पेनफोल्ड\nआर्मी वि भारतसंपादन करा\nऑफिसर्स क्लब मैदान, अल्डर्शॉट\nपंच: जॉर्ज कॉलिन्स आणि बिल रिव्हस\nएच.एम. मार्टोनू एकादश वि भारतसंपादन करा\nजहांगीर खान ५/४७ (१६ षटके)\nरॉल्फ ग्रॅंट ४/४२ (१८.२ षटके)\nभारत ७ गडी राखुन विजयी\nपंच: अल्फ्रेड अट्फेल्ड आणि दिनोसिस ट्रेगिर\nपहिल्या दिवशी खेळ झाला नाही. एका डावाचा सामना\nब्लॅकहिथ वि भारतसंपादन करा\nहॉवर्ड टेलर ४/१३ (१६.२ षटके)\nमोहम्मद निसार ६/११ (१७ षटके)\nभारत ६१ धावांनी विजयी विजयी\nपंच: ब्लेकर आणि अल्फ्रेड स्ट्रीट\nएका डावाचा सामना, एका दिवसाचा सामना\nनॉर्फोल्क वि भारतसंपादन करा\nअलेक उटींग ४/३४ (२८ षटके)\nमोहम्मद निसार ६/१४ (१२.४ षटके)\n२०४/९ (घो) (८८ षटके)\nअलेक उटींग ४/६१ (३३ षटके)\nमोहम्मद निसार ८/४३ (१९ षटके)\nभारत १२८ धावांनी विजयी\nपंच: जॉन निकोलास आणि जॉर्ज रे\nइस्टर्न काउंटीज वि भारतसंपादन करा\nसी.के. नायडू ३/७ (६ षटके)\n४२४/७ (घो) (१३१ षटके)\nवॉल्टर ईगल ३/१०१ (४४ षटके)\nजहांगीर खान ३/२८ (१९ षटके)\nभारत एक डाव आणि १२९ धावांनी विजयी\nलिंडम स्पोर्ट्स क्लब, लिंकन\nपंच: जॉन मॉस आणि स्मिथ\nऑक्सफोर्डशायर वि भारतसंपादन करा\nसाय्रील ओरमेडो ���/८० (२५ षटके)\nअमरसिंग ५/५० (२६ षटके)\nक्राईस्ट चर्च मैदान, ऑक्सफोर्ड\nपंच: इ.कॉटन आणि एच पार्कर\nस्टाफोर्डशायर वि भारतसंपादन करा\nनाउमल जिउमल ४/३९ (१७ षटके)\nचार्ल्स टेलर ७/६१ (२७.३ षटके)\n१४२/६ (घो.) (६१ षटके)\nसी.के. नायडू २/३१ (१८ षटके)\nसिडनी बार्न्स ३/२९ (१३ षटके)\nपंच: जॅक हबल आणि डिनोसिस् ट्रीगियर\nड्युरॅम वि भारतसंपादन करा\nपंच: जॉर्ज हेमस्ली आणि आर. रिडल\nनॉर्थुम्बरलॅंड वि भारतसंपादन करा\nलेस्ली ऍलन ५/३२ (२७.४ षटके)\nसी.के. नायडू ३/३६ (२४ षटके)\n१३८/८ (घो) (३२.१ षटके)\nहोरसे ली ३/२७ (१०.१ षटके)\nअमरसिंग १/४ (२.१ षटके)\nपंच: जो गेली आणि निकोल्सन\nसर जे काह्न एकादश वि भारतसंपादन करा\nसर जे काह्न एकादश\nवॉल्टर रॉबिन्स ३/४६ (१३ षटके)\nअमरसिंग ६/१०७ (२४ षटके)\nवॉल्टर रॉबिन्स ४/५९ (१४ षटके)\nसर जे काह्न एकादश १ डाव आणि २६ धावांनी विजयी\nवेस्ट पार्क, वेस्ट ब्रीजफोर्ड\nपंच: जॉर्ज गन आणि जॉन मॉस\nइंडीयन जिमखान वि भारतसंपादन करा\nचुनी लाल २/८९ (२१ षटके)\nसी.के. नायडू ५/८१ (३३.२ षटके)\nपंच: सोराबजी कोला आणि गार्लिंग\nप्रथम श्रेणी सामने फलंदाजी [१]संपादन करा\nअमरसिंग २२ ३३ ५ ६४१ १३१* २२.८९ २ ३ १४\nसोराबजी कोला २२ ३६ ० ९०० १२२ २५ १ ३ १३\nगुलाम मोहम्मद ९ १० १ ८० ४३ ८.८८ ० ० १\nशंकरराव गोडाम्बे ११ १५ ४ ८५ १५ ७.७२ ० ० ३\nजहांगीर खान २१ ३४ ११ ४४८ ६८ १९.४७ ० १ १३\nजोगिंदर सिंग ८ १५ ४ २०८ ७९ १८.९ ० १ ५\nबहाद्दूर कापडीया ७ ७ १ ५६ ३७ ९.३३ ० ० ८ १.\nलाल सिंग १५ २४ ३ ४१८ ५२ १९.९ ० १ १२\nके.एस. लिम्बडी ११ १७ १ १५४ ४३ ९.६२ ० ० ९\nनरिमन मार्शल ६ १२ २ २६८ १०२* २६.८ १ ० ३\nनाउमल जिउमल २६ ४६ ४ १२९७ १६४* ३०.८८ २ ५ ११\nजनार्दन नवले २१ ३९ १ ६०० ६४ १५.७८ ० १ ३१ ९.\nसी.के. नायडू २६ ४५ ५ १६१८ १६२ ४०.४५ ५ ७ २०\nसैयद नझीर अली २० ३२ ० १०२० १०९ ३१.८७ १ ७ १२\nमोहम्मद निसार १८ २६ ८ ११३ ३१ ६.२७ ० ० १०\nफिरोझ पालिया १६ २६ ४ ४७६ ५३ २१.६३ ० १ ६\nमहाराजा ऑफ पोरबंदर ४ ३ ० २ २ ०.६६ ० ० ०\nवझीर अली २३ ४२ ४ १२२९ १७८ ३२.३४ ४ २ ५\nप्रथम श्रेणी सामने गोलंदाजी[२]संपादन करा\nअमरसिंग ६३७४ ३४३ २२६२ १११ ८-९० २०.३७ ९ ३ ५७.४२ २.१२\nसोराबजी कोला ५४ २ १७ ० १.८८\nगुलाम मोहम्मद ७८६ ३४ २८६ ३ २-५६ ९५.३३ ० ० २६२ २.१८\nशंकरराव गोडाम्बे १२३१ ४७ ४४५ १६ ४-४७ २७.८१ ० ० ७६.९३ २.१६\nजहांगीर खान ४४६६ २१९ १५४० ५३ ४-४८ २९.०५ ० ० ८४.२६ २.०६\nलाल सिंग ३८ १ २५ १ १-९ २५ ० ० ३८ ३.९४\nनरिमन मार्शल १८ ० ६ ० २\nनाउमल जिउमल ९३१ ११ ६०१ १७ ५-६८ ३५.३५ १ ० ५४.७६ ३.८७\nसी.के. नाय���ू ४००६ १६५ १६६० ६५ ५-२१ २५.५३ ३ ० ६१.६३ २.४८\nसैयद नझीर अली १३४५ ६३ ५०१ २३ ५-६९ २१.७८ १ ० ५८.४७ २.२३\nमोहम्मद निसार ३१९२ १२८ १२८५ ७१ ६-३२ १८.०९ ५ ० ४४.९५ २.४१\nफिरोझ पालिया १८२२ ७९ ६५३ १७ ४-४६ ३८.४१ ० ० १०७.१७ २.१५\nवझीर अली २७० १० १२९ ३ २-३ ४३ ० ० ९० २.८६\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nभारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\n१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८\nLast edited on २१ सप्टेंबर २०२०, at १९:३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०२० रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/portable+external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-09-24T18:44:34Z", "digest": "sha1:BBE6LWOTOFMZG7CI5L2527CAMDFV42ZX", "length": 19833, "nlines": 444, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस किंमत India मध्ये 25 Sep 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nपोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\nपोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nपोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस दर India मध्ये 25 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 360 एकूण पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सिलिकॉन पॉवर स्ट्रॅम 500 गब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nकिंमत पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सीगते बुसीन्सस स्टोरेज स्टडे१६०००३०० नास प्रो 4 बे 16 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक एक्सटेर्नल पॉवर required Rs. 1,10,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.99 येथे आपल्याला वड मय पासपोर्ट एस्सेमतील से 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nपोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nएक्सटेर्नल हार्ड डिस्कस Name\nअडत क्लासिक सिरीयस चँ९४ 2 5 Rs. 6999\nसीगते हद्द एक्सपांसीओं 3 5 � Rs. 15749\nट्रान्ससेन्ड तस१२८गेस्ड� Rs. 6099\nस्टोरीटे पॉकेट सिझे 500 गब व Rs. 4929\nअडत हव्६२० 2 5 इंच 2 टब वायर्� Rs. 8500\nसिलिकॉन पॉवर आरमोरी अ८० 2 � Rs. 8249\nबफेलो मिनिस्टेशन पचु२ 2 5 इ� Rs. 7000\nदर्शवत आहे 360 उत्पादने\n5 टब अँड दाबावे\n320 गब अँड बेलॉव\nअडत क्लासिक सिरीयस चँ९४ 2 5 इंच 500 गब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nसीगते हद्द एक्सपांसीओं 3 5 उब 3 0 5 टब वायर्ड एक्सटेर्नल\n- कॅपॅसिटी 5 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nट्रान्ससेन्ड तस१२८गेस्ड४००क 128 गब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक एक्सटेर्नल पॉवर required\n- कॅपॅसिटी 128 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\nस्टोरीटे पॉकेट सिझे 500 गब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\n- डेटा ट्रान्सफर स्पीड USB 3.0 - 5Gbps\nअडत हव्६२० 2 5 इंच 2 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह व्हाईट\n- कॅपॅसिटी 2 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nसिलिकॉन पॉवर आरमोरी अ८० 2 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लू\n- कॅपॅसिटी 2 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\n- डेटा ट्रान्सफर स्पीड USB 3.0 - 5 Gb/s\nबफेलो मिनिस्टेशन पचु२ 2 5 इंच 500 गब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nलासा फ्युएल ९०००४६४एक 2 टब वायरलेस एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 2 TB\n- उब इंटरफेस Wireless\nसीगते Slim पोर्टब्ले ड्राईव्ह 500 गब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\nवड पासपोर्ट उलट 500 गब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लू\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\n- डेटा ट्रान्सफर स्पीड USB 3.0 - 5 Gb/s\nस���लिकॉन पॉवर दॆमोंड द२० 500 गब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह व्हाईट\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\nअडत सुपेरीवर सिरीयस शँ९३ 2 5 इंच 500 गब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nवड पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच 2 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लू\n- कॅपॅसिटी 2 TB\nलासा फ्युएल ९०००४३६एक 1 टब वायरलेस एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस Wireless\nअडत चँ११ 2 5 इंच 500 गब एक्सटेर्नल हार्ड डिस्क पिंक\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\nबफेलो ५००गब मिनिस्टेशन हँड पिक्सत शॉक प्रूफ पोर्टब्ले हार्ड डिस्क ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nअडत सुपेरीवर शँ०२ 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 2.0\nव्हर्बतीम 47622 128 गब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 128 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\nइओमेग इगो 2 5 इंच 500 गब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 3.0\nतोशिबा कॅव्हिओ 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क red\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 2.0\nअडत सुपेरीवर शँ९३ 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क red\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 2.0\nइओमेग 2 5 इंच 320 गब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 320 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nअडत दशडरीवे एअर ऐ८०० वायरलेस हद्द अँड पॉवर बँक 5\n- कॅपॅसिटी 500 GB\nतोशिबा कॅव्हिओ कनेक्ट आई 1 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/4162/", "date_download": "2020-09-24T18:41:11Z", "digest": "sha1:RACUIRF7IUHO7JQ6JCDZ5UU7TQ3GJLBR", "length": 13090, "nlines": 91, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 426 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,तेरा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम ���र्शवते-पंतप्रधान\nऔरंगाबाद जिल्ह्यात 426 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,तेरा मृत्यू\nजिल्ह्यात 16979 कोरोनामुक्त, 4534 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 27 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 266 जणांना (मनपा 178, ग्रामीण 88) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16979 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 426 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22185 झाली आहे. आजपर्यंत एकूण 672 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4534 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nसकाळनंतर 212 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 43, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 73 आणि ग्रामीण भागात 55 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.\nबजाज नगर, वाळूज (2), वाळूज महानगर एक (2), मनूर (1) एकीड तांडा (1), नायगाव (1), ओमसाई नगर, रांजणगाव (3), साई कॉलनी, वाळूज (1) औरंगाबाद (14), फुलंब्री (3), गंगापूर (24), कन्नड (7), सिल्लोड (2), वैजापूर (2), सोयगाव (4),\nन्याय नगर (1), एन दोन सिडको, अजय नगर (2), एन दोन सिडको (1), कोटला कॉलनी (1),\nहरिओम नगर, जटवाडा (1), पेठे नगर, भावसिंगपुरा (1), घाटी परिसर (1), हर्सुल (1), गणेश नगर (1), कासलीवाल तारांगण (1), एनआरएच हॉस्टेल (2), खडकेश्वर (1), विश्वभारती कॉलनी (1), मार्ड हॉस्टेल (1), टीव्ही सेंटर (1), शेंद्रा एमआयडीसी (1), एन सात सिडको (2), बीड बायपास, सातारा परिसर (2), गजानन नगर (1), एन सतरा, शिवेश्वर कॉलनी (1), विश्रांती नगर (1), खंडोबा मंदिर परिसर, सातारा परिसर (2), पहाडसिंगपुरा (1), एमआयडीसी, रेल्वे स्टेशन कॉलनी (1)\nसिटी एंट्री पॉईंट (43)\nबजाजनगर (04), समर्थनगर (01), तारांगण, पडेगाव (01), मिटमिटा (01), अरिहंत नगर,जटवाडा (01), पवन नगर (01), उल्कानगरी (01), सातारा परिसर (01),शेंद्रा एमआयडीसी (1), सातारा परिसर (03), जळगाव (02), कन्नड (02), पेठे नगर (01), छावणी (02), मयूरपार्क (01), जाधववाडी (05), एन-बारा, सिडको (01), रामनगर (01), पिसादेवी (01), जय भवानी नगर (01), खडकेश्वर (01), म्हाडा कॉलनी, पैठण (01), एम-2, हडको (01), चितेगाव (02), कांचनवाडी (02), नक्षत्रवाडी (01), एन दहा, पोलिस कॉलनी (01), उस्मानपुरा (02)\nघाटीत विठ्ठल नगरी, जोगेश्वरी, गंगापुरातील 33 वर्षीय पुरूष, स्वामी समर्थ नगर, वैजापुरातील 76 वर्षीय स्त्री, वडवाणी, पैठणमधील 58 वर्षीय पुरूष, भवानीपुरा, सोयगावातील 60 वर्षीय पुरूष, खुप्टा, सिल्लोड येथील 74 वर्���ीय स्त्री, वैजापुरातील 52 वर्षीय पुरूष, असेगाव गंगापुरातील 80 वर्षीय पुरूष , पिशोर, कन्नड ग्रामीण रुग्णालयात पिशोर, शाहुबा नगरातील 74 वर्षीय पुरूष, जिल्हा सामान्य रुग्णालयात गारखेड्यातील 80 वर्षीय स्त्री, विविध खासगी रुग्णालयांमध्ये गद्दीगोडाऊन, छावणी परिसरातील 61 वर्षीय पुरूष, गवळीपुऱ्यातील 65 वर्षीय पुरूष, म्हसोबा नगर, जाधवमंडीतील 81 वर्षीय पुरूष आणि बुडीलेन, कबाडीपु-यातील 48 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n← संरक्षण उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्यावर पंतप्रधानांचा भर\nकेंद्राकडे जुलैअखेर महाराष्ट्राची २२ हजार ५३४ कोटींची थकबाकी →\nडिजिटल शैक्षणिक कविता गायन स्पर्धा,नितीन धामापूरकर प्रथम\nजालना जिल्ह्यात 38 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nजालना जिल्ह्यात 122 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nआरोग्य दिल्ली देश विदेश महाराष्ट्र मुंबई\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nसलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त मुंबई, दि. २४ – राज्यात आज 19164 कोरोना बाधीत रुग्णांची\nआरोग्य तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/bhanu-uday-astrology.asp", "date_download": "2020-09-24T19:28:33Z", "digest": "sha1:E766V5EIW6ZS2JVR73OSIVK2Y2MZW5DW", "length": 7348, "nlines": 126, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "भानू उदय ज्योतिष | भानू उदय वैदिक ज्योतिष | भानू उदय भारतीय ज्योतिष TV , Actor", "raw_content": "\nभानू उदय 2020 जन्मपत्रिकाआणि ज्योतिष\nरेखांश: 74 E 52\nज्योतिष अक्षांश: 32 N 42\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nभानू उदय प्रेम जन्मपत्रिका\nभानू उदय व्यवसाय जन्मपत्रिका\nभानू उदय जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nभानू उदय 2020 जन्मपत्रिका\nभानू उदय ज्योतिष अहवाल\nभानू उदय फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nभानू उदय ज्योतिष अहवाल\n\"ज्योतिष गुरुत्वाकर्षणासारखे आहे आपण त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही.\"\nज्योतिषशास्त्र सुरू होते तेव्हा आपले ज्ञान कुठे संपते, ग्रहांच्या खगोलीय स्थिती आणि पृथ्वीवरील घटनांमध्ये सहसंबंधांचा अभ्यास करणे. विश्वातील जे काही घडते ते देखील मनुष्याला आणि त्याउलट विपरीत परिणामकारकतेवर नकार देऊ शकत नाही. आपल्या जीवनासाठी आणि लयबद्ध सद्भावनासाठी आवश्यक असलेली 'काहीतरी' आहे. ज्योतिषशास्त्राच्या दैवी ज्ञानाचे काही थेंब मिळवा जे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, यश आणि अपयशी कसे आहे हे समजून घेण्यास मदत करते आणि व्यक्तीला किती वेळ किंव्हा वर्तन करण्याची वेळ असते हे अंदाज घेण्यास मदत करते. अदृश्य असताना काय होते हे समजून घेण्यासाठी नायकांच्या ज्योतिषाचा दृष्टीकोन पाहूयात .\nभानू उदय साठी ज्योतिष अहवाल पहा -\nभानू उदय मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nभानू उदय शनि साडेसाती अहवाल\nभानू उदय दशा फल अहवाल\nभानू उदय पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/manohar-lal-khattar-horoscope-2018.asp", "date_download": "2020-09-24T17:16:23Z", "digest": "sha1:Q4QYW7JXCKVT7NMS7QM2ZH7QWRPHFT7B", "length": 18076, "nlines": 136, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मनोहर लाल खट्टर 2020 जन्मपत्रिका | मनोहर लाल खट्टर 2020 जन्मपत्रिका Politician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मनोहर लाल खट्टर जन्मपत्रिका\nमनोहर लाल खट्टर 2020 जन्मपत्रिका\nनाव: मनोहर लाल खट्टर\nरेखांश: 76 E 20\nज्योतिष अक्षांश: 29 N 0\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमनोहर लाल खट्टर जन्मपत्रिका\nम���ोहर लाल खट्टर बद्दल\nमनोहर लाल खट्टर व्यवसाय जन्मपत्रिका\nमनोहर लाल खट्टर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमनोहर लाल खट्टर 2020 जन्मपत्रिका\nमनोहर लाल खट्टर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nजवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ असेल. या काळात तुम्हाला मानसिक त्रास आणि तणाव जाणवेल. व्यावसायिक भागिदारांमुळे तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी फार बरा नाही. प्रवास फार फलदायी ठरणार नाही. धोका पत्करू नका. तुमच्या जवळच्या माणसांशी वाद होतील, त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. प्रेमाच्या संदर्भातही हा काळ फारसा अनुकूल नाही. नात्यांसंबंधात अत्यंत काळजी घ्या. तसे न केल्यास तुम्ही आदर गमावून बसाल.\nया काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nहा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.\nतुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.\nएखाद्या नवीन क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करायचे ठरवले तरी ���्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे कारण खर्च वाढेल आणि त्या खर्चाचे रूपांतर नंतर उत्पन्नात होण्याची शक्यता नाही. शत्रू समस्या निर्माण करतील आणि कायदेशीर संकटात सापडू शकाल. तुम्ही तुमच्या कामातच व्यस्त राहाल, तुमच्या बाह्यरूपातही स्थैर्य असाल. लघु मुदतीसाठी आर्थिक लाभ होऊ शकेल. मध्यम आणि दीर्घकालीन प्रकल्प सुरू करावेत. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबतची मैत्री फार सलोख्याची नसेल. झटपट पैसा कमविण्याच्या मार्गांची शहानिशा करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रियकर अथवी प्रेयसीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.\nतुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/the-attempt-to-raise-the-kashmir-issue-on-the-basis-of-a-friend-failed-pakistani-ministers-warn-saudi-call-oic-meeting-127593849.html", "date_download": "2020-09-24T18:51:58Z", "digest": "sha1:NHNZEFYCAI7RBENLEFKD4YU7347VIWZW", "length": 9910, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The attempt to raise the Kashmir issue on the basis of a friend failed; Pakistani ministers warn Saudi, call OIC meeting | मित्राच्या आधारे काश्मीर मुद्दा मांडण्याचा डाव अयशस्वी; पाक मंत्र्यांचा सौदीला इशारा, ओआयसीची बैठक बोलवा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचालबाजी:मित्राच्या आधारे काश्मीर मुद्दा मांडण्याचा डाव अयशस्वी; पाक मंत्र्यांचा सौदीला इशारा, ओआयसीची बैठक बोलवा\nकाश्मीर मुद्द्यावर समर्थन करणाऱ्या देशांसोबत चर्चा करा : कुरेशी\nचीन व तुर्कीच्या तालावर नाचणाऱ्या पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून आपला जुना मित्र सौदी अरेबियाला इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांना पाठिंबा मिळत नसल्याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सौदीच्या नेतृत्वाखालील ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-अॉपरेशनला (आेआयसी) धमकावण्यास सुरुवात केली आहे. आेआयसीने काश्मीरप्रश्नी परराष्ट्रमंत्रीस्तरीय परिषदेची बैठक बोलवावी. त्यात कोणत्याही परिस्थितीत टाळाटाळ करता कामा नये. पाकिस्तानच्या एआरवाय या वृत्तवाहिनीशी कुरेशी बोलत होते. आेआयसीविषयी मला सन्मान आहे. त्यामुळेच बैठक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही त्याचे आयोजन करू शकत नसाल तर इस्लामिक देशांची बैठक बोलवावी, यासाठी मी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे आग्रह धरेन. कारण इस्लामिक देश काश्मीर मुद्द्यावर एकजूट दाखवण्यास तयार असल्याचा दावाही कुरेशी यांनी केला. कुरेशी यांचे हे विधान एक प्रकारे धमकीवजा आहे. पाकिस्तान आता प्रतीक्षा करू शकत नाही, असे कुरेशी यांनी अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दरम्यान, काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्यानंतर ५७ मुस्लिम देशांच्या बैठक बोलावण्यासाठी सौदीवर दबाव टाकत आहे.\nदोन प्रसंगांत आयओसी पाकसोबत दिसले\nओआयसी सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या आणीबाणीच्या बैठकीत भारताबद्दलची भूमिका मांडण्यात आली होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरबद्दल भारताने घेतलेला निर्णय व नागरिकत्वाचे नवे नियम हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. चौथ्या जिनिव्हा सामंजस्य करारातील नियमांचीही त्यातून पायमल्ली झाल्याचे आेआयसीने म्हटले होते. त्याशिवाय सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव कराराविषयीची बांधिलकीही माेडली.\nभारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आेआयसीने वक्तव्य जारी केले होते. सरचिटणीस युसूफ बिन अहमद बिन अब्दुल रहमान यांच्या वतीने भारतावर भाष्य करण्यात आले होते. ‘भारतातील अलीकडच्या घटनाक्रमावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. त्याचा फटका अल्पसंख्याकांना बसला. नागरिकत्वाचा अधिकार व बाबरी मशीद खटल्याविषयी आम्ही चिंतित आहोत. भारतात मुस्लिम व पवित्र ठिकाणे यांची सुरक्षा निश्चित केली जावी, याचा आम्ही पुनरुच्चार करतो’.\nकाश्मीर द्विपक्षीय मुद्दा : यूएनएससी सदस्य\n पाकिस्तानने आपले मित्रराष्ट्र चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरचा मु���्दा संयुक्त राष्ट्राच्या मंचावर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या व्यासपीठावर पाकला पुन्हा झटका बसला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर अनौपचारिक सत्रात चर्चा केली. बंद खोलीत चर्चा झाली. त्याचे काहीही रेकॉर्ड ठेवले गेले नाही. त्यावर कोणतेही विधान जारी झाले नाही. याआधी पाकिस्तानने दोन वेळा काश्मीर मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता पाकिस्तानचा मनसुबा अयशस्वी झाला. भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत त्रिमूर्ती यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले- पाकिस्तानचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी ठरला. बैठक बंद खोलीत झाली. त्याचे स्वरूप अनौपचारिक होते. त्यातून काही निष्कर्ष निघाला नाही. जवळपास सर्वच देशांनी काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले. त्यासाठी सुरक्षा परिषदेचा वेळ देण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करण्यात आले.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-24T19:12:22Z", "digest": "sha1:XFRLOH44OUPGJGTKKITVN2GIRJ26X2IG", "length": 20113, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चला, पोलिओवर मात करू या ! – अमिताभ बच्चन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 17, 2020 ] आत्मा हाच ईश्वर\tकविता - गझल\n[ September 17, 2020 ] जीवन चक्र\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ September 16, 2020 ] ओळख नर्मदेची – भाग १\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeइतर सर्वचला, पोलिओवर मात करू या \nचला, पोलिओवर मात करू या \nNovember 3, 2010 मराठीसृष्टी टिम इतर सर्व\nपोलिओ मुलांना अपंग तर करतोच पण प्रसंगी त्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. या व्याधीविरुद्ध भारतासह जगभर सुरू असलेल्या लढ्याला यश मिळत आहे. असे असूनही आपल्यासमोरील आव्हान संपलेले नाही. त्यामुळे पोलिओच्या निराकरणासाठी देशवासीयांनी या मोहिमेत खारीचा वाटा उचलायला हवा. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी युनेस्कोचे ‘गुडविल अॅम्बॅसिडर’ म्हणून बोलताना मांडलेल्या विचारांचे संकलन.\nपोलिओ ही व्याधी रुग्णाला केवळ शारीरिकदृष्ट्या अपंग बनवते असे नाही, तर त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरणही होते. विशेष म्हणजे लहानपणीच योग्य काळजी घेतली तर या गंभीर व्याधीपासून बालकांचे संरक्षण करणे शक्य आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासून आपण पोलिओविरुद्ध मोठी आघाडी उभारली असून या मोठ्या शत्रूपासून बालकांना वाचवण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. या शिस्तबद्ध पोलिओ निर्मूलन कार्यक’माला हळूहळू यश आलेले पाहायला मिळत आहे. या जागतिक पोलिओ निर्मूलनदिनी आपण देशातून या व्याधीचे उच्चाटन करण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलो आहोत. पण, हे यश साजरे करताना भविष्यातील आव्हानांचेही भान ठेवायला हवे. कारण स्पष्टच सांगायचे झाले तर देशात अजूनही पोलिओचे अस्तित्व आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात पोलिओ शिल्लक असेपर्यंत त्याचा धोका संपणार नाही. पोलिओमुळे रुग्णाला अपंगत्व येते तसेच त्याचा मृत्यूही होऊ शकतो. खरे तर लहान मुलांसमोर इतरही अनेक धोके असतात. पण आपण हा धोका नक्की आणि कायमचा टाळू शकतो.पोलिओवर कशाची मात्रा चालते याची आपल्याला चांगली कल्पना आहे. देशात पोलिओनिर्मूलन मोहिम सुरू झाली तेव्हा रोज पोलिओचे 500 नवे रुग्ण आढळून येत होते. तेव्हपासून सुमारे 40 लाख मुलांना अपंगत्वापासून वाचवण्यात अपण यशस्वी ठरलो आहोत. याअंर्गत तुम्ही मला, लोकप्रिय क्रिकेटपटूंना आणि इतर सेलिब्रिटीजना दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून पोलिओच्या लसीकरणाचे आवाहन करताना पाहिले असेल. गेल्या काही वर्षांमध्ये पाल्यांना आवर्जून पोलिओ डोस देणार्‍या पालकांच्या संख्येत लक्षणीय\nवाढ झाली आहे. हजारो समर्पित आरोग्यकर्मचारी मैलोन् मैलांची वाट तुडवत पोलिओच्या लसी दुर्गम भागांत घेऊन जातात. या सर्वांबरोबरच सरकार आणि पुढार्‍यांचे सहकार्य, पोलिओचे रुग्ण शोधून काढणे आणि पोल\nिओच्या विषाणूंचा नायनाट करण्याच्या नेटक्या प्रकि’येचा या मोहिमेवर खूपच चांगला परिणाम झाला आहे. या वर्षी अजवर पोलिओचे केवळ 39 नवे रुग्ण आढळले आहेत. 2009 मध्ये ही संख्या 741 एवढी होती. पण असे असूनही भारताच्या पोलिओनिर्मूलन कार्यक्रमासमोर विविध आव्हने उभी आहेत. या आव्हानांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर बालकांना सुरक्षित ठेवण्यात आपण अपयशी ठरू.पोलिओच्या विषाणूवर सातत्याने जोरदार हल्ले चढवल्यामुळे त्याचे अस्तित्व प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांपुतच मर्यादित राहिले आहे. या राज्यांमध्ये भटक्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. तसेच दुर्ग�� भागांमुळे प्रत्येक कुटुंबाला शोधून त्यातील लहान बाळांचे लसीकरण करणे शक्य होत नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांमध्ये नुकत्याच आढळलेल्या काही पोलिओ केसेसचीही हीच कारणे आहेत. केंद्र सरकार तसेच जागतिक आरोग्यसंस्था, युनिसेफ आणि रोटरी इंटरनॅशनलसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यामुळे ‘पल्स पोलिओ’ मोहिम या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात मोठे यश मिळाले आहे; पण आपल्याला अजूनही मोठी मजल मारायची असून त्यासरठी संपूर्ण देशाने या मोहिमेला पाठिबा देण्याची गरज आहे.या मोहिमेकडे विशेष लक्ष देऊन ती यशस्वी करण्याची इतरही अनेक कारणे आहेत. पोलिओचे पूर्ण उच्चाटन झाल्यानंतर त्याचा आपल्य पुढील पिढ्यांना कायमचा फायदा मिळेल आणि या मोहिमेसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचून हा पैसा इतर आरोग्य कामांसाठी आणि इतर व्याधींच्या उच्चाटनासाठी वापरता येईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिओचे उच्चाटन झाल्यावर कोणत्याही कुटुंबाला पोलिओमुळे बालक गमवावे लागणार नाही आणि हे शक्य न झाल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला आणि आरोग्ययंत्रणेला त्याची किमत मोजावी लागेल, तसेच ते आपल्या मुला\nसाठी धोकादायक असेल.आपली वाटचाल योग्य मार्गाने सुरू आहे हे स्पष्ट आहे, पण आपल्या यशावर केवळ आपणच अवलंबून आहोत असे नाही. जगाच्या पोलिओविरुद्धच्या यशाचे मर्म भारताच्या यशात आहे. या व्याधीच्या उच्चाटनासाठी राखून ठेवलेल्या निधीमध्ये सुमारे 3,500 कोटी रुपयांची तूट आहे. जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी विविध दात्यांनी मिळून 2012 पर्यंत ही तूट भरून काढायला हवी. या आव्हानाला तोंड देण्यासाठी जागतिक समुदायाने पोलिओविरुद्धच्या लढ्याला नवसंजीवनी दिली आहे. सुदैवाने भारतात या व्याधीविरुद्ध लढण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मिळते. रोटरी इंटरनॅशनल ही त्यापैकीच एक. त्यांनी या कार्यासाठी लाखो रुपये उभे केले आणि बालकांच्या लसीकरणासाठी हजारो स्वयंसेवकांची व्यवस्था केली.’बिल अँड मेलिडा गेट्स फाऊंडेशन ‘सारख्या संस्थांच्या माध्यमातून बिल गेट्स यांच्यासारखी द्रष्टी मंडळी या मोहिमेला बळ देतात.या संस्था त्यांचे कार्य करत असल्या तरी प्रत्येक भारतीयाने आपापला खारीचा वाटा उचलायला हवा. या मोहिमेत खंड पडू न देण्याचा निर्धार प��रत्येकाने करायला हवा. त्यासाठी नेमक्या आणि स्पष्ट धोणाची गरज आहे. पोलिओ निर्मूलन मोहिमेमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर प्रत्येक जण मुलांना पोलिओ डोस देईल याची आपण दक्षता घ्या यला हवी. तुमच्या मित्र आणि आप्तेष्टांना या मोहिमेचे महत्त्व वाटत नसेल तर त्यांना ते पटवून द्या. रेल्येस्थानक किंवा बस स्थानकावर पोलिओ डोस देणारी मंडळी दिसली, की तुमच्या बालकांना त्यांच्याकडे घेऊन जा आणि डोस पाजा. इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहन द्या.देशातील प्रत्येक बालकाला पोलिओपासून वाचवणे ही आपली सार्वत्रिक जबाबदारी आहे. या मोहिमेत यश मिळवून भारत या व्याधीला समूळ आणि कायमचा नष्ट करण्यास क\nिबद्ध आहे हे जगासमोर सिद्ध करू या.(श्री. अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच युनेस्कोचे ‘गुडविल अॅम्बॅसिडर’ म्हणून बोलताना मांडलेल्या विचारांचे संकलन.)\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nओळख नर्मदेची – भाग १\nसंयम सुटू देऊ नका \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/indian-automobile-sector-slowdown-sees-15000-job-losses-sharpest-sales-decline-in-19-years/articleshow/70661944.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T19:08:35Z", "digest": "sha1:6ZTMC2CJUKM2VVFQPGNWUKCCKBVZFVF2", "length": 13614, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑटो सेक्टरमध्ये मंदी; १५ हजार नोकऱ्या गेल्या\nभारतातील ऑटो सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरापासून मंदी आली आहे. १९ वर्षात पहिल्यांदाच अशी मंदी आली असून गेल्या दोन-तीन महिन्यात १५ हजार जणा���ना नोकऱ्या गमावण्याची पाळी आली आहे. ऑटो इंडस्ट्रीच्या 'एसआयएम'च्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.\nनवी दिल्लीः भारतातील ऑटो सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरापासून मंदी आली आहे. १९ वर्षात पहिल्यांदाच अशी मंदी आली असून गेल्या दोन-तीन महिन्यात १५ हजार जणांना नोकऱ्या गमावण्याची पाळी आली आहे. ऑटो इंडस्ट्रीच्या 'एसआयएम'च्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.\nसोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चर्स (SIAM) ने आज हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गाड्यांची विक्री, प्रवासी गाड्या, दुचाकींची विक्री यांचा यात समावेश आहे. २०१८ मध्ये या गाड्यांची विक्री २२ लाख ४५ हजार २२४ होती. परंतु, ती आता यावर्षी केवळ १८ लाख २५ हजार १४८ वर खाली आली आहे. डिसेंबर २०००मध्ये सर्वात जास्त ऑटो सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. त्यावेळी २१.८१ टक्के व्यापारात घट झाली होती. १९ वर्षानंतरची सर्वात मोठी मंदी आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे, असे म्हटले आहे.\nऑटो सेक्टरमध्ये ३.७ कोटी लोकांना नोकऱ्या आहेत. काही महिन्यात मंदी संपली नाही तर आणखी काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये जीएसटीचे दर २८ टक्के आहेत ते दर १८ टक्क्यांवर आणायला हवेत, अशी मागणी ऑटो इंडस्ट्रीकडून करण्यात आली आहे. जुलै २०१८ ते २०१९ या दरम्यान फायनान्स सेक्टरमध्ये म्यॅच्यूअल फंडाची गुंतवणूक ६४ हजार कोटींनं कमी झाली आहे. देशांतर्गत बाजारात ५१ टक्के शेअर्स असलेली मारूती सुझुकीने जानेवारीमध्ये १.४२ लाख कारची विक्री केली. परंतु, सहा महिन्यात तिची विक्री ३१ टक्के कमी झाली आहे. जुलै महिन्यात केवळ ९८,२१० कारची विक्री झाली आहे. मारुतीनंतर ह्युंदाईच्या विक्रीतही घट झाली आहे. ह्युंदाईने जानेवारीत जवळपास ४५ हजार कारची विक्री केली, परंतु, १५ टक्के विक्रीत घट झाल्याने जुलै महिन्यात केवळ ३९ हजार विक्री झाली, असे या अहवालात म्हटले आहे.\nही बातमी इंग्रजीमध्ये वाचा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्य...\nबाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/stalins-daughter-was-rejected-as-official-wife-of-indian-prince-by-indira-gandhi/", "date_download": "2020-09-24T17:22:39Z", "digest": "sha1:A7BREF53IK7XV3U4L6YB3SBHMOSDFQMX", "length": 21720, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "स्टॅलिनची मुलगी जी भारताच��� सून होती.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nस्टॅलिनची मुलगी जी भारताची सून होती.\nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On Apr 20, 2019\nसोव्हियत संघाचा सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू 1953 साली झाला. त्याच्या मृत्यूनंतर सर्वात चांगली गोष्ट झाली ती म्हणजे त्याच्या त्रासातून अनेकांची सुटका झाली. त्याचे सहकारी, मंत्री इतकेच काय तर त्याच्या घरातले लोक देखील त्याच्या त्रासातून वाचू शकले नव्हते. पण त्याच्या मृत्यूनंतर सर्वात जास्त समाधानी झाले असेल ती स्टॅलिनची मुलगी स्वेतलाना.\nस्वेतलाना स्टॅलिनची मुलगी होती. तिच्या आईला खुद्द स्टॅलिनेच मारल्याची चर्चा होती. पण हा खून होता, आत्महत्या होती की अजून दूसरं कोणतं कारण होतं याबद्दल एक प्रकारचं गुढच असल्याचं सांगण्यात येतं. एक गोष्ट मात्र पक्की होती की स्टॅलिनच्या या मुलीला आई वडिलांच प्रेम कधीच मिळालं नाही.\nस्वेतलाना बद्दल सांगायचं झालं तर ती तिची तीन लग्न झाली होती. तिच्या सोबत तिची दोन मुलं असायची पण स्टॅलिन नावाची ओळख स्टॅलिनच्या पश्चात देखील तिचा पाठलाग सोडत नव्हती. म्हणूनच स्टॅलिन हे आडनाव सोडून आहेच आडनाव अलिलुयेवा धारणं केलं होतं.\nघर चालवण्यासाठी ती एका ठिकाणी ट्रान्सलेटर आणि शिक्षिका म्हणून काम करत होती. 1960 च्या सुमारात तिने आपल्या आयुष्यातील गुपिते देखील लिहण्यास सुरवात केली आणि याच गुपितांमध्ये होती तिची भारताच्या राजकुमार सोबतच आयुष्य लिहलं.\nभारतातले हे राजकुमार आणि त्यांच प्रेमप्रकरण फक्त या दोघांपुरतच मर्यादित राहिलं नाही, दोघांच्या या लव्हस्टोरीमध्ये दोन्ही देशांचे संबध देखील ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.\nऑक्टोंबर 1963 साली टॉनसिल्सच्या ऑपरेशनच्या संदर्भातून ती कन्तोसेवो हॉस्पीटलमध्ये दाखल झाली होती. इथेच तिला भा���ताच्या राजपरिवाराशी संबधित असणाऱ्या राजकुमार ब्रिजेश सिंह यांची ओळख झाली. पहिल्याच भेटीत त्यांची चांगली मैत्री झाली आणि पुढे हिच मैत्री प्रेमाच्या टप्यावर गेली.\nघर चालवण्यासाठी ती ट्रान्सलेटर आणि शिक्षिका म्हणून काम करू लागली. १९६० च्या सुरवातीला तिच्या आयुष्यातील गुपिते देखील ती लिहू लागली होती. ऑक्टोबर १९६३ साली ती टोनसिल्सच्या ऑपरेशन साठी कन्तोसेवो हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. तिथेच तिची ओळख भारतातील राजकुमार ब्रिजेश सिंह यांच्याशी झाली. ते सध्याच्या प्रयागराज अर्थात तेव्हाच्या आल्हाबाद शहराजवळील कालाकांकर राज्याच्या राजघराण्यातले सदस्य होते. ते ब्रोनकायटीस आणि फुफुसाच्या आजाराने त्रस्त होते.\nते दोघे एकत्र फिरू लागले. काहीच दिवसात अखंड प्रेमात बुडाले. इतके की दोघांना एकमेकांच्या शिवायच रहाणं अशक्य होतं. अशातच ब्रिजेश कुमार यांना अचानक भारतात परत येणं भाग होतं. ते भारतात परत आले पण स्वेतलाना सोबत असणारे संबध त्यांना भारतात शांत बसून देत नव्हते. अखेर ते पुन्हा रशियाला गेले आणि स्वेतलाना सोबत लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण या गोष्टींची मान्यता रशियाची राज्यव्यवस्था देणं अशक्य होतं. त्या काळात कोणत्याही परदेशी युवकासोबत लग्न करण्यासाठी शासनाची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यातही स्वेतलाना ही स्टॅलिनची मुलगी होती.\nअखेर स्वेतलाना धाडस केलं आणि ती थेट सोवियत संघाचे पंतप्रधान अलेक्सेई कोसिगीन यांना भेटली. लहान असताना ती ज्या ठिकाणी अगदी आरामात खेळत असायची त्याच खोलीत लग्न करण्यासाठी परवानगी मागत होती. काहीही झाले तरी रशियाच्या सरकारने परदेशी नागरिकासोबत तिचे लग्न होणार नाही याची काळजी घेतली. मात्र ब्रिजेश सिंह देखील चिकट होते. ते रशियामध्येच राहीले. एका वर्षानंतर त्यांचा स्वेतलाना जवळ असतानाच मृत्यू झाला. शेवटच्या क्षणी स्वेतलाना जवळ ब्रिजेशसिंह यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. त्यांची इच्छा होती की त्यांच्या अस्थींच विसर्जन गंगा नदीतच व्हावं. त्यांची अंतीम इच्छा पुर्ण करण्यासाठी स्वेतलानाने भारतात येण्याचा निर्णय घेतला.\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nजुना टीव्ही, लाल पारा, एक कोटी आणि आपली येडी जनता..\nआत्ता स्वेतलाना पुढे दूसरी समस्या होती, ती म्हणजे अस्थी घेवून भ��रतात येणं. प्रत्येक ठिकाणी ती स्टॅलिनची मुलगी असल्याची तिची ओळख डोके वर काढत होती. सोव्हिएत रशियात सरकारी कामाव्यतिरिक्त कोणत्याही देशात जाण्यास परवानगी नव्हती. साम्यवादी देशांबाबत हे धोरणं शिथील केल जात असे. तीने भारतात जाण्यासाठी परवानगी मागितल्यानंतर भारतात सती परंपरा असल्याचं कारण तिला देण्यात आलं. तर दूसरीकडे सिविएत रशियाला ती पश्चिमी देशात पळून जाण्याची भिती देखील सतावत होती.\nमात्र १९६४ साली रशियाचे पंतप्रधान म्हणून लियोनिद ब्रेजनेव यांची निवड झाली. त्यांची आणि स्वेतलानाची चांगली ओळख होती. या ओळखीचा फायदा घेवून तिने भारतात जाण्याची परवानगी मागितली. रशियाच्या पंतप्रधानांनी देखील ओळख लक्षात ठेवून तिला भारतात जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले.\nसाल १९६६, डिसेंबर. स्वेतलाना भारतात आली.\nभारत पाकिस्तान युद्ध होवून दोन वर्षांचा काळ झाला होता. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. भारतात अस्थिर वातावरण होतं तर जगाच्या राजकारणात देखील अमेरिका आणि रशिया एकमेकांसमोर कडवं आव्हान देवून उभा राहिले होते.\nत्यावेळी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये ब्रिजेशसिंह यांचे भाचे दिनेशसिंह हे कॅबिनेट मंत्री होते. स्टॅलिनची मुलगी आणि ब्रिजेशसिंह यांचे असणारे संबध हे दिनेशसिंह यांच्या दृष्टिने राजकीय अडचणीत टाकणारे होते. स्वेतलाना दिल्लीत आली आणि ती थेट कालाकांकरला गेली. तिथे ब्रिजेशसिंह ज्या खोलीत रहात होते तिथेच राहू लागली. तिथे त्यांचे अस्थिविसर्जनाचे विधी पार पाडले. पण स्वेतलाना भारतातच कायमचे राहण्याच्या विचारात होती. ती कलाकांकरला सुमारे दोन महिने राहिली.\nसोवियत संघ भारताने तिला पुन्हा रशियात पाठवून देण्याविषयी हालचाली सुरू केल्या.\nइकडे दिनेशसिंह यांनी ब्रिजेशसिंह आणि स्वेतलानाच्या प्रेमाचा सन्मान करत त्यांना भारतातच राहून देण्याविषयी रशियाला विनंती करण्याची भूमिका घेतली. कलाकांकर इथे न राहता तिला दिल्लीत असणाऱ्या रशियाच्या दुतावासात ठेवण्याविषयी हालचाल करण्यात आली. स्वेतलाना आत्ता दिल्लीत असणाऱ्या रशियाच्या दुतावासत राहू लागली. रशियाकडून दबाव वाढू लागला. तिला आत्ता रशियाला घेवून जाणार याची कल्पना येताच ती मॉस्कोला जात असल्याचं सांगून दिल्लीत असणाऱ्या अमेरिकेच्या दूताव���सात गेली. तिथे थांबूनच तिने अमेरिकेकडे व्हिसा देण्याची मागणी केली.\nमग ती क्लाकांकर सोडून गेली आणि एका होस्टेलवर राहायला लागली. तिथून ती सोवियत संघाच्या दिलीतील दुत्वासात काही काळ राहील, पण तिथे गेल्यावर मॉस्कोला परत जाण्याचा तिच्यावर दबाव वाढत होता, त्यामुळे ती एका सोवियत संघाच्या अधिकार्याला आपण मॉस्कोला जात असल्याचे सांगून अमेरिकेच्या दूतवासात गेली आणि तिथेच तिने अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा देण्याची मागणी केली.\nअमेरिकेच्या दुतावासात शिरताच तिने आपली ओळख सांगितली. स्टॅलिनची मुलगी अमेरिकेकडे मदत मागते ही गोष्टच राजकीयदृष्ट्या रशियाला कमीपणा दाखवणारी होती. अमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांना ही संधी सोडायची नव्हती. त्यांनी थेट अमेरिकेचे सुरक्षा मंत्री डीन रस्क यांना फोन करुन स्वेतलानाविषयी कळवलं. तिकडून निर्णय आला नाही तरी अमेरिकेचा व्हिसा तिला देवू मात्र ती अमेरिकेच जाईल यांची शक्यता देता येणार नाही अस दूतावासाकडून कळवण्यात आलं.\nअखेर तिची रवानगी अमेरिकेच्या पाठिंब्यावरच रोम देशात करण्यात आली. ती रोमला पोहचल्यानंतर रशिया आणि भारताचे संबध ताणले. भारतानेच तिला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा संशय घेतला गेला. अखेर कार ती रोममध्ये सहा महिने राहिली. तिथून ती स्विझर्लंडमध्ये पोहचली तिथल्या सरकारने तिला सहा महिने राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर ती अमेरिकेला गेली ती कायमची.\nगरिबा-घरचा पोरगा पुढे जंगली कुत्री पाळून गर्भ नाहीसा करणारा डॉक्टर होईल अस वाटलं…\nकोल्हापूरची वैशिष्ट्ये वाचली तर एशियन पेंन्टचे पण कान गच्च हुतील\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nलंगोट देखील घेवून न गेलेला पैलवान मैदानात उतरला आणि हिंदकेसरी झाला.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/2020/08/", "date_download": "2020-09-24T17:31:49Z", "digest": "sha1:V4JET7YY7FDCBADWU57KFFUVZVHLPDO6", "length": 26976, "nlines": 117, "source_domain": "kathavishwa.in", "title": "August 2020 — Katha Vishwa", "raw_content": "\nगुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nठरल्याप्रमाणे प्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत अजिंक्य च्या गावी आली. गाडी गावाजवळ पोहोचताच प्रचिती च्या चेहर्‍यावर आनंदाची लहर उमटली. तो हिरवागार निसर्ग, अंगाला अलगद स्पर्शून जाणारा गार वारा ती परत एकदा अनुभवत होती.\nडॅड – “काय मस्त वाटतंय ना इकडे.. कितीतरी वर्षांनी या मोकळ्या हवेत फिरल्या सारखं वाटतंय.. आमचं बालपण अशाच वातावरणात गेलेलं‌‌..धमाल मज्जा करायचो आम्ही..”\nप्रचिती – “डॅड, खरंच मस्त वाटतंय..मी इकडे एक आठवडा होते ना तेव्हा तर वेडी झालेले सगळं बघून.. माझ्यासाठी तर पहिलाच अनुभव होता तो… इकडे ना जवळच मस्त डोंगररांगा, नदी सुद्धा आहे.. अजिंक्य आणि मी दररोज जायचो तिकडे..जाम मज्जा यायची..”\nते ऐकताच मॉम ने प्रचिती कडे जरा रागातच बघितले. तशीच प्रचिती मॉम ची नजर चुकवत गाडीच्या बाहेर बघू लागली.\nप्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत गावी येतेय याची अजिंक्य ला जराही कल्पना नव्हती. दोघांचं बोलणं इतक्यात बंदच होतं. बघता बघता तिघेही अजिंक्य च्या फार्म हाऊसवर पोहोचले. अजिंक्य शेतात काहीतरी काम करत होता. घराजवळ कुणाची गाडी आली हे बघायला तो त्यांच्या फार्म हाऊस कडे येऊ लागला.\nसुंदर रंगिबेरंगी फुलांची शेती, टुमदार दुमजली फार्म हाऊस बघताच मॉम च्या तोंडातून नकळत शब्द निघाले, “व्वा काय मस्त प्लेस आहे..अगदी एखाद्या मराठी चित्रपटात बघितल्या सारखं वाटतंय..”\nप्रचिती ला ते ऐकताच मनातून आनंद झाला. मॉम आणि प्रचिती गाडीतून बाहेर उतरल्या. डॅड ने बाजुला असलेल्या भल्या मोठ्या झाडाखाली गाडी पार्क केली. तितक्यात रेश्मा घराबाहेर आली आणि प्रचिती ला बघताच अगदी पळतच येऊन तिला मिठी मारत म्हणाली, “प्रचिती ताई.. तुम्ही… असं अचानक.. म्हणजे दादा काही बोलला नाही तुम्ही येणार आहे ते..पण सरप्राइज आवडलं बरं का आम्हाला…या ना..हे आई बाबा का तुमचे..”\nप्रचिती ने मॉम डॅड ला रेश्मा सोबत ओळख करून दिली.\nरेश्मा ने तिघांचे हसतमुखाने स्वागत करत आईला हाक मारली. कोण आलंय बघायला आई दारात आली आणि प्रचिती आई बाबांसोबत आलेली बघताच त्या म्हणाल्या, “रेश्मा जा आरतीचे ताट आण देवघरातून पटकन..”\nअजिंक्य च्या आईने तिघांचे ओवाळून स्वागत केले. मागोमाग अजिंक्य आला आणि तिघांन��� असं अचानक आलेलं बघून अगदी स्तब्ध होऊन नुसताच प्रचिती कडे बघत राहीला.\nप्रचिती – “मॉम डॅड..हा अजिंक्य…”\nदोघांनी वळून त्याला बघितले. उंच पुरा पिळदार शरीरयष्टी असलेला अजिंक्य दिसायला अगदी राजबिंडा.. मॉम डॅड ने त्याला बघताच त्याने वाकून दोघांना नमस्कार केला. अजिंक्य ने त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर बसायला सांगितले. रेश्मा थंडगार पाणी घेऊन येत म्हणाली, “छान गरमागरम चहा बनवते मी.. तुम्ही निवांत बसा..”\nअसं अचानक आलेल्या आणि फारशी ओळख नसलेल्या पाहुण्यांचे इतके उत्साहाने होणारे स्वागत बघून मॉम डॅड ला मनातून आनंद झाला.\nतुम्ही तिघेही फ्रेश व्हा म्हणत आईने लगेच नाश्त्याची तयारी केली. तिघेही फ्रेश होऊन आले तसाच सगळ्यांनी एकत्र बसून गरमागरम नाश्ता, कडक चहा घेतला. जरा औपचारिक गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांच्या ओघात रेश्मा म्हणाली, “प्रचिती ताई मुंबईला गेल्यापासून आमचा अजिंक्य दादा फार शांत शांत झाला बघा…”\nत्यावर प्रचिती जरा लाजली आणि अजिंक्य म्हणाला, “असं काही नाही..जरा कामात बिझी होतो…पण आमची रेश्मा फार खोडकर आहे…अगदी माझ्यावर लक्ष ठेवून असते बघा.. ”\nत्यावर सगळे हसायला लागले.\nडॅड – “प्रचिती मुंबईत आल्यावर ही जागा खूप मिस करतं होती, खूप कौतुक केले तिने इथल्या निसर्गसौंदर्याचे.. मग आम्ही ठरवलं आता सगळेच जाऊया काही दिवस राहायला.. म्हणून असं अचानक आलो आम्ही..”\nआई – “बरं झालं.. आम्हालाही प्रचिती ची आठवण यायची ती परत गेल्यावर..खरंच छान वाटलं तुम्ही इकडे आलेले बघून.. निवांत रहा..काही संकोच वाटू देऊ नका..”\nमॉम – “हो नक्कीच..चला अजिंक्य ची फुलांची शेती बघून येऊया का\nअजिंक्य मॉम डॅड ला घेऊन शेताकडे निघाला.. मागोमाग प्रचिती आणि रेश्मा सुद्धा गेल्या. इतकी सुंदर रंगीबेरंगी फुले, त्याच्या निगराणी साठी केलेले शेड, पाण्याची योग्य व्यवस्था बघून मॉम डॅड इंप्रेस झाले. फिरत फिरत सगळे नदीकाठी गेले. निळेशार आकाश, कोवळे ऊन, नदीकिनारी वाहणारा वारा अगदी मन प्रसन्न करत होता. मॉम किती फ्रेश दिसतेय सगळं बघून असा विचार प्रचिती च्या मनात आला.\nसायंकाळी सगळे अंगणात बसून गप्पा मारत होते, आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल ऐकून मॉम म्हणाली, “किती मस्त वाटतंय ना…मी जन्मापासून शहरात राहीले, त्यामुळे हा सगळा अनुभव कधी घ्यायलाच मिळाला नाही‌ ”\nरात्रीच्या जेवणात आईने मस्त चुलीवरच्या भाकरीचा बेत ठरवला. अंगणात चुल पेटवून रेश्माच्या मदतीने छान स्वयंपाक केला. आकाशात लुकलुकणारे चांदणे, चंद्रप्रकाश ,मन प्रफुल्लित करत होता. अंगणात बसूनच निसर्गाच्या सान्निध्यात सगळ्यांनी मस्त जेवण केले.\nसकाळी डोंगरावर मॉर्निंग वॉक ला गेल्यावर मॉम डॅड अगदीच आनंदी वाटत होते.\nरेश्मा हळूच प्रचिती ला म्हणाली, “ताई, तुम्ही आल्यापासून दादा आणि तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत.. सगळं ठीक आहे ना..”\nप्रचिती – “हो.. मॉम डॅड असल्यामुळे कदाचीत आम्हाला बोलायला चान्स मिळाला नाही.. डोन्ट वरी..”\nअसंच सगळं अनुभवत दोन दिवस कसे निघून गेले मॉम डॅड ला कळालं सुद्धा नाही.\nतिसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर रेश्मा आणि प्रचिती घराबाहेर अंगणात फिरायला गेल्या. प्रचिती तिथे नाही हे बघताच,\nमॉम अजिंक्य आणि त्याच्या आईला म्हणाली, “खरं सांगायचं तर आम्ही अचानक इकडे आलो यामुळे तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल पण प्रचिती अजिंक्य मध्ये फार गुंतली आहे. ती तिकडे आल्यावर फार वेगळी वागायला‌ लागली आहे…असा बदल तिच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा बघितला. हेच नाही तर तिने हे सुद्धा मान्य केले की तिचं अजिंक्य वर प्रेम आहे…”\nहे ऐकल्यावर अजिंक्य ला काय बोलावं सुचेना. आईने त्याचे बदललेले भाव बघितले आणि म्हणाली, “ताई, खरं तर रेश्मा म्हणाली तसंच अजिंक्य सुद्धा हल्ली फार गप्प गप्प असतो..प्रचिती येऊन गेल्या पासून त्याचं वागणं बदललं. रेश्मा कडून मला कळालं की त्याला प्रचिती आवडते. प्रचिती आम्हाला सुद्धा लळा लावून गेली, खूप गोड मुलगी आहे ती पण तुम्ही शहरात राहणारे, तिला या वातावरणाची सवय नाही त्यामुळे त्याला मी समजावलं की प्रचिती विषयी असा विचार करू नकोस..”\nडॅड – “अजिंक्य, तुझ्या मनात काय आहे तू सांग मोकळेपणाने..तुम्हा दोघांचं मत जाणून घेणं खूप महत्वाचं आहे…”\nअजिंक्य जरा घाबरतच म्हणाला, “काका, खरं सांगायचं तर मला प्रचिती पहिल्या नजरेत बघताक्षणी आवडली पण मी माझ्या मनाला आवरलं. नंतर आठवडाभर आम्ही एकत्र काम केलं, प्रचिती ला आजूबाजूचा परिसर बघायला सोबत घेऊन गेलो, तिचं प्रेमळ, लोभस , हुशार, जरा अल्लड पण तितकाच आत्मविश्वास असलेलं व्यक्तीमत्व बघून या एकत्र घालवलेल्या अगदी एका आठवड्यात मी तिच्या प्रेमात पडलो. ती मुळात आहेच अशी की कुणालाही अगदी सहज आवडेल. पण मला हे तिला कधीच सांगा��चे नव्हतं, तिच्या मनात काय आहे हे मला माहीत नव्हतं. प्रॅक्टिकल विचार केला तर आम्हा दोघांची परिस्थिती खूप वेगळी आहे हे मला कळत होतं पण नकळत मी गुंतलो तिच्यात.. प्रचिती मुळे टिव्हीवर माझी मुलाखत आलेली बघून भावनेच्या भरात अचानक त्या दिवशी तिला लव्ह यू म्हणालो पण मला खूप अपराधी भावना आलेली मनात.. नंतर विचार केला की हे नातं इथेच थांबवूया..तिचा फोन घ्यायचं मी बंद केलं..वाटलं, वेळ गेला की प्रचिती मला सहज विसरून जाईल आणि मी तिच्या आठवणी मनात साठवून हळूहळू यातून बाहेर पडेन..”\nअजिंक्य चा स्पष्टपणा, प्रचिती विषयीच्या त्याच्या भावना बघून डॅड म्हणाले, “किती निर्मळ मन आहे रे तुझं…अगदी सहज बोलून गेलास मनातलं सगळं…मला आवडला तुझा सच्चेपणा..”\nमॉम – “अजिंक्य, असं अचानक बोलायचं बंद केलं की सगळं ठीक होतं का… मनातून आवडलेल्या व्यक्तीला असं सहज विसरता येतं का… आयुष्य आनंदात घालवायला ना मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीची साथ असणं खूप गरजेचं असतं, पैशाने वस्तू विकत घेता येतात पण प्रेम नाही…प्रचिती ला आम्ही समजावलं, तुला विसरून जा म्हणत एखादा श्रीमंत मुलगा शोधून तिचं लग्न लावून दिलं तर ती कधीच आनंदात राहू शकणार नाही..याची खात्री आहे आम्हाला..त्या दिवशी तिने जेव्हा तुझ्यावर प्रेम आहे हे मान्य केले तेव्हा मी खूप चिडले पण तिचे डॅड तिच्याशी बोलायला खोलीत गेले तेव्हा मागोमाग मीही गेले, लपूनच दोघांचं बोलणं ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं की प्रचिती ने तिचं करीअर, भविष्य या सगळ्याचा नीट विचार करून अजिंक्य सोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्हाला तुला भेटायचं होतं, इथलं सगळं बघून नंतर तिचा निर्णय योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यायची होती म्हणून आम्ही तिघेही इथे आलो. इथे आल्यापासून बघतोय आम्ही, प्रचिती आणि अजिंक्य एकमेकांशी जराही बोलले नाही.. पण दोघांच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट दिसत आहे. प्रचिती इकडे आल्यापासून अगदी आनंदात आहे, मोकळेपणाने वावरत आहे. आमच्यासाठी ती आनंदी असणे हीच खरी कमाई आहे आणि तिचा आनंद हा अजिंक्य च्या सहवासात आहे याची खात्री पटली आता. तुम्ही सगळे खूप प्रेमळ आहात, प्रचिती ला आमच्यापेक्षा जास्त जपणार यात काही शंका नाही. अजिंक्य लग्न करशील प्रचिती सोबत..\nप्रचिती आणि रेश्मा घरात येताच प्रचिती ने मॉम चे बोलणे ऐकले तशीच ती म्हणाली, “मॉम.. खरंच..तुला काही हरकत नाही आमच्या नात्याविषयी..”\nमॉम – “नाही..मला मान्य आहे तुमचं प्रेम पण आता अजिंक्य आणि त्याच्या घरी तू पसंत असणार तर पुढे काय ते ठरवू..”\nआई – “अहो असं काय म्हणताय…प्रचिती सारख्या गोड मुलीला कोण नाही म्हणणार..काय अजिंक्य\nअजिंक्य जरा‌ लाजतच म्हणाला, “हो..मला काही हरकत नाही..”\nरेश्मा आनंदात नाचायला लागली , “दादा…मला तर आधीच कळलं होतं तुझं गुपित…आता प्रचिती ला वहिनी म्हणणार मग मी..ताई नाही..”\nप्रचिती अजिंक्य ला म्हणाली, “पण अजिंक्य ने मुळात मला अजून प्रपोज कुठे केलंय…”\nअजिंक्य हळूच उठला आणि बाजुच्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवलेले लालचुटुक गुलाबाचे फुल हातात घेऊन प्रचिती कडे आला, तिच्या समोर गुडघ्यावर बसून म्हणाला,\nमला ना नेहमी स्वप्न पडायचे त्यात एक सुंदरी माझ्या फुलांच्या शेतात बागडताना दिसायची, आनंदाने मला बघत मनसोक्त हसायची आणि मी तिच्याकडे बघून घायाळ व्हायचो..मी तिला फुलराणी म्हणायचो..\nती स्वप्नातली राणी तू आहेस प्रचिती…\nतूच माझ्या स्वप्नाची राणी\nविल यू मॅरी मी….प्लीज… प्रचिती मॅडम…”\nत्यावर डॅड म्हणाले, “क्या बात है अजिंक्य….तुम शायर भी हो…”\nप्रचिती ने गोड हसत फुल हातात घेऊन मानेनेच होकार दिला आणि लाजून अजिंक्यच्या मिठीत शिरली.\nअजिंक्य – “मॅडम, सगळे आहेत इकडे…”\nती लाजून चूर होत धावत शेताकडे गेली तसंच मॉम डॅड म्हणाले ,” चक्क लाजली ही…चला तर ताई, आता लग्नाची तयारी करायला हरकत नाही…”\nसगळे आनंदाने हसत नव्या नात्याचा आनंद साजरा करत होते. सगळ्यांची नजर चुकवत अजिंक्य प्रचिती च्या पाठोपाठ शेताकडे गेला. प्रचिती शेतात अगदी त्याच्या स्वप्नातल्या फुलराणी सारखी आनंदात बागडताना दिसली.\nतिच्या जवळ जाऊन तिचा हातात घेत अजिंक्य म्हणाला, “आय लव्ह यू प्रचिती…”\nप्रचिती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, “आय लव्ह यू टू…”\nदोघांच्या या प्रेमाला सारी रंगिबेरंगी फुले जणू साक्ष देत होती.\nकथा कशी वाटली ते जरूर कळवा. 😊\n© अश्विनी कपाळे गोळे\nगण्या (काल्पनिक हास्य कथा)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%AC", "date_download": "2020-09-24T19:34:08Z", "digest": "sha1:ND2XEURZAEHJFWARPF4PYI222EZAEXZA", "length": 4661, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०६६ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १०६६ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १०६६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ११ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-soon-appoint-special-technical-supervision-team-to-avoid-exam-paper-leak-issue-through-online-and-whatsapp-17795", "date_download": "2020-09-24T18:08:23Z", "digest": "sha1:LHMHUHWAG5STJPJQRZAL3KX4IBV6QUAH", "length": 7719, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आता तंत्रज्ञांचं भरारी पथक रोखणार पेपरफुटी | Kalina | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nआता तंत्रज्ञांचं भरारी पथक रोखणार पेपरफुटी\nआता तंत्रज्ञांचं भरारी पथक रोखणार पेपरफुटी\nऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा कुणी लिक करू नये. यासाठी मुंबई विद्यापीठ खास तंत्रज्ञांचं पथक नेमणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nमुंबई विद्यापीठात परीक्षांदरम्यान प्रश्नपत्रिका व्हॅट्सअॅपवर व्हायरल होऊ नयेत. ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा कुणी लिक करू नये. यासाठी मुंबई विद्यापीठ खास तंत्रज्ञांचं पथक नेमणार आहे.\nदिवाळीनंतर द्वीतीय सत्राची परिक्षा सुरू झाल्यानंतर टीवायबीएमएसच्या प्रश्नपत्रिका व्हॅट्सअॅपवर फुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने एक समिती नेमली होती. त्या समितीने नुकताच आपला अहवाल विद्यापीठाकडे सादर केला होता. याच अहवालातील शिफारसीनुसार तज्ञांचं भरारी पथक नेमण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.\nया अहवालात ऑनलाईन प्रक्रीयेतील त्रुटींना आळा घालण्यासंबंधी शिफारसी करण्यात आल्या होत्या. यानुसार माहीती तंत्रज्ञान सुविधा तपासणी स्वरूपाची दोन भरारी पथके विद्यापीठाने नेमली आहेत. ही पथके परिक्षा केंद्रावर अचानक भेट देतील. आणि ऑनलाईन यंत्राची तपासणी करतील.\n- डॉ. विष्णू मगरे, प्रभारी प्रकुलगुरू\nचोख सुरक्षेत झाला टीवायबीकाॅमचा पहिला पेपर\nमुंबई विद्यापीठव्हॅट्सअॅपतंत्रज्ञानातील तंज्ञभरारी पथकडॉ. विष्णु मगरेप्रभारी प्रकुलगुरू\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\nसेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका\nकल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू\nनवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण\nप्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना\n एनसीबीच्या आॅफिससमोर पत्रकारच एकमेकांना भिडले\nकोरोना बाधीत पोलिसांनी ओलांडला २० हजारांचा टप्पा\nCentral railway: प्रवाशांच्या सेवेसाठी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/32440/", "date_download": "2020-09-24T19:08:03Z", "digest": "sha1:LMGVKDDTRAO2OBOT3ALT2Q5OZDHZOPY6", "length": 8007, "nlines": 52, "source_domain": "journalistasso.tv", "title": "मुंबई : आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबई : आणखी एका ���ोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाहीत, तोच आता आणखाी एका लोकप्रिय अभिनेत्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. अभिनेता समीर शर्मा यानं त्याच्या मुंबईतील मालाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.\n‘ये रिश्ते है प्यार के’, ‘सास भी कभी बहु थी’, ‘कहानी घर घर की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांतून समीर झळकला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यानं ही आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती कळत आहे. दरम्यान, समीरची आत्महत्या आता कलाविश्वाला आणखी एक हादरा देऊन गेली आहे. त्याच्या घरातून अद्यापही कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा चिठ्ठी सापडलेली नाही. समीर मुंबईतील मालाड येथील घरी एकटाच राहात होता. पत्नीचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यावेळी काहीतरी चुकीचं घडलं असल्याची शंका तिला आली. शिवाय समीर काही दिवस कोणालाच दिसलाही नाही. त्याचवेळी चौकीदाराला मृतदेहाचा वास येण्यास सुरु होताच त्यानं पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत घराचं दार उघडलं असता समीरचा मृतदेहच पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सध्याच्या घडीला या घटनेनं अनेकांना हादला बसला असून, समीरच्या आत्महत्येचं मूळ कारण मात्र अस्पष्टच आहे.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mpc-news-headlines-16th-september-2020-182003/", "date_download": "2020-09-24T18:30:20Z", "digest": "sha1:BB7VFNLRCO6A3UYHBENBEKF3VWAVZJUD", "length": 3873, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "MPC News Headlines 16th September 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स - MPCNEWS", "raw_content": "\nएमपीसी न्यूज – पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा…\nवाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News : प्रतिभा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात\nCorona vaccine : रशिया स्पुटनिक-5 लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T19:28:26Z", "digest": "sha1:SOZCQHGKTBTSXBOT7LKYANTYZKEGSK2V", "length": 5155, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रज्वल शास्त्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रज्वल शास्त्री या भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. या बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स येथे काम करतात.\nकृष्णविवरांनी उद्युक्त आकाशगंगांमधील घडामोडी हा यांचा संशोधनाचा विषय आहे.\n३ आंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधन\nशास्त्री यांचा जन्म मंगळूर येथे झाला.\nशास्त्री यांनी भारतीय प्रौद्यौगिकी संस्थान, मुंबई आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च येथे शिक्षण घेतले.\nआंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधन[संपादन]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०२० रोजी ११:२९ वाजता केला गे��ा.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-24T19:29:07Z", "digest": "sha1:OCGASLTFYSF4YB5ZFSAG6HXXOELYJUVF", "length": 9400, "nlines": 313, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०१५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१५ मधील मृत्यू\nइ.स. २०१५ मधील मृत्यू\n\"इ.स. २०१५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ९९ पैकी खालील ९९ पाने या वर्गात आहेत.\nशरद जोशी (शेतकरी नेता)\nइयान स्मिथ (दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू)\nइ.स.च्या २०१० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/army-insignia", "date_download": "2020-09-24T18:39:01Z", "digest": "sha1:CZDRAJNZGSXUMSJ4TYVSZWKQ5LTWSVF4", "length": 14957, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Army Insignia Latest news in Marathi, Army Insignia संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिस���ंसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nArmy Insignia च्या बातम्या\nDhoniKeepTheGlove : ग्लोव्हजसाठी बीसीसीआयनं आयसीसीकडे मागितली परवानगी\nविश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या ग्लोव्ह्जवर आयसीसीनं आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांनी मात्र...\nDhoni Keep The Glove : ICC चा आक्षेप, क्रिकेटप्रेमींचा मात्र पाठिंबा\nविश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या ग्लोव्ह्जनमुळे सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. धोनीनं पॅरा स्पेशल फोर्स'चे...\nधोनीने ग्लोव्ह्जवरील 'बलिदान चिन्ह' काढावे, ICC ची विनंती\nविश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या ग्लोव्ह्जने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने पॅरा स्पेशल फोर्स'चे ‘बलिदान चिन्ह’...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/mumbai-crime", "date_download": "2020-09-24T18:34:45Z", "digest": "sha1:RP23MQB2GHXKG324JSRXEQRZGDWZSUWW", "length": 20900, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mumbai Crime Latest news in Marathi, Mumbai Crime संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋ��ींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nMumbai Crime च्या बातम्या\nएटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कस्टोडियनकडून ४ कोटी लंपास, अशी केली चोरी\nनवी मुंबईमध्ये एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम करणाऱ्या खासगी कंपनीच्या एका रोखपालाने (कस्टोडियन) वेगवेगळ्या ३५ मशीनमधून ३.९६ कोटींची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी...\nदुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्याच्या रागातून प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला\nप्रेम करून नंतर प्रेयसीने लग्न दुसऱ्याशी केल्याच्या रागाने एका प्रियकराने विवाह झालेल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला. दुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंबरनाथमध्ये ही घटना घडली....\nदिल्लीत २ कॉन्ट्रॅक्ट किलरना अटक, मुंबईतील व्यावसायिकाने दिली होती सुपारी\nदिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूर्व दिल्लीमधून दोन कॉन्ट्रॅक्ट किलरना अटक केली आहे. पैशांची सुपारी घेऊन एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठ�� हे कॉन्ट्रॅक्ट किलर कुख्यात आहेत. मुंबईतील एका व्यावसायिकाने...\nचारित्र्यावर संशय घेऊन पतीचा पत्नीवर चाकूहल्ला, नंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्या\nपत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरून विरारमध्ये एका ५२ वर्षांच्या पतीने त्याच्या पत्नीवर चाकूने वार केले. यानंतर संबंधित पतीने चाकूने स्वतःचा गळा कापून घेतला आणि इमारतीच्या दुसऱ्या...\nलग्न जुळवणाऱ्या साईटवरून ओळख झालेल्या पुरुषाकडून महिलेची फसवणूक, पावणेतीन लाखांना गंडा\nविवाह जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका व्यक्तीने महिलेची फसवणूक करून तिला पावणेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात गु्न्हा...\nखंडणी प्रकरणात रिजवान कासकरची रवानगी पोलीस कोठडीत\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिजवान कासकर आणि अहमद रजासह आणखी दोन जणांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज या सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. खंडणीच्या...\nकल्याणमध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या\nकल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका लॉजमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करून नंतर स्वतःही आत्महत्या केली. प्रेम संबंधातील वादामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता...\nदाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक; खंडणीविरोधी पथकाची कारवाई\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री ही कारवाई केली आहे. दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला खंडणीच्या आरोपावरुन...\nअंधेरीत उपचारांसाठी आलेल्या महिलेचे डॉक्टरकडून चित्रीकरण, गुन्हा दाखल\nअंधेरीमधील एका केंद्रामध्ये शरीरावरील केस काढण्याच्या उपचारांसाठी गेलेल्या महिलेचे चित्रीकरण केल्याच्या मुद्द्यावरून एका डॉक्टरविरोधात ओशिवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २४ जून रोजी ही घटना...\nपरदेशातील नोकरी न मिळाल्याने अभियंत्याकडून आईची हत्या करून आत्महत्या\nपरदेशात ज्या नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. ती न मिळाल्यामुळे मुंबईत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्याने स्वतःच्या आईला विष पाजून मारले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली, अ���ी माहिती पुढे आली...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/going-towards-village-part-11th", "date_download": "2020-09-24T16:57:46Z", "digest": "sha1:BUMJOS7NWNM3YV6VG7MY2QBOS7IFBXU2", "length": 15411, "nlines": 177, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Going towards village (part 11th)", "raw_content": "\nखेड्याकडे वाटचाल (भाग अकरावा)\nयथावकाश दिव्याची प्रसुती झाली. आम्हाला मुलगा झाला. आता पुढे.\nमी दुसऱ्या दिवशी दिव्याला भेटायला गेलो. एका खाटीवर दिव्या शिंत निजली होती. मी तिच्���ा केसांतून हात फिरवला. खूप काही बोलावसं वाटत होतं पण ती थकलेली दिसत होती. तिला विश्रांतीची गरज होती.\nतेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. वाकून पाहिलं तर गुलामाने लंगोट भिजवलं होतं. रेशमी गुलाबी हात,इवलुशी पावलं, अगदी बारीक डोळ्यांनी माझ्याकडे पहात होता.\nमी उचलून छातीशी धरताच आपल्या मुठी चोखू लागला. दिव्याला चौथा महिना लागल्यापासून मी रोज रात्री तिच्या ओटीपोटावर हात ठेवून आमच्या या गोड निशाणीला अनुभवायचो. त्याची ती इवलाली पावलं तिच्या पोटावर उमटायची. मी त्याला रागे भरायचो व आईला झोपूदे,चुळबूळ करु नको असं गमतीने सांगायचो. तोही त्याच ओळखीच्या नजरेने माझ्याकडे, माझ्या आवाजाकडे बघत होता.\nइतक्यात दिव्याचे आईवडील आले. कधी आलात वगैरे चौकशी केली मग परवा संध्याकाळी दिव्याच्या पोटात दुखू लागल्यापासूनचा ते बाळ होईपर्यंतचा व्रुत्तांत त्यांनी मला सांगितला.\nसासरे मी नको नको म्हणत असतानाही चहा आणण्यासाठी बाहेर गेले.\nमी बाळाला खिडकीत धरून कोवळं उन दाखवत होतो.\nतेवढ्यात दिव्याची आई म्हणाली,\"मुल काय ओ मातीचा गोळा. आपण घडवू तसा घडणार. आता माझ्या मोठ्या लेकीचा लेक बघा. इकडे शहरात आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळेत नाव घातलंय त्याचं.\nफीही बरीच भरावी लागते. शाळेत स्विमिंग, कराटे,हॉर्स रायडींग,.. अशा बऱ्याच एक्टीविटीज आहेत. आपल्याला हवी ती एक्टीविटी घ्यायची. त्यात निपुण व्हायचं. मुलांचा सर्वांगिण विकास महत्त्वाचा.\nया माझ्या नातवाचं तसं नाही. तुम्हा दोघांचं आडमुठं धोरण. तुम्हाला खेड्यात राहून तिथल्या खेडुतांची सेवा करायची आहे. या माझ्या नातवाचं नुकसान होणार तुमच्या हट्टापायी.\"\nमी काहीच बोललो नाही. बाळाचे कपडे बदलले. दिव्या उठली होती. तिने बाळाला छातीशी धरलं. बाळ चुटुचुटु दूध पिऊ लागलं. त्याने एका हाताने दिव्याचा गाऊन घट्ट धरुन ठेवला होता.\nमाझा उतरलेला चेहरा पाहन दिव्याच्या लक्षात आलं की मला तिच्या मातोश्रींनी चांगलच लेक्चर दिलं असणार. तिने माझा हात तिच्या हातात घेतला व हलकेच दाबला.\nसंध्याकाळी आईबाबांना घेऊन परत इस्पितळात दिव्याला व बाळाला पहायला गेलो. दिव्याची आई सांगत होती की बाळाचे कान अगदी दिव्याच्या बाबांसारखे आहेत तर माझी आई म्हणत होती की बाळाचं हसू अगदी माझ्यासारखं आहे.\nपरत येताना मी विचार करत होतो,'कोण कुठली ही दिव्या माझ्या भुतकाळातल्या प्रेमप्रकरणाचाही मान ठेवते. शुभ्राला मानाने वागवते,माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून गावातल्या गावकऱ्यांसाठी झटते. माझ्या मनाची स्पंदनं मी न सांगताही ही बेमालुमपणे ओळखते.' आता मला आस लागली होती या दोघांना घरी आणण्याची.\nमी वाड्यावर आलो. माझ्या पेशंट्समधे आता बरीच सुधारणा झाली होती. शुभ्राने व दिव्याने गावकऱ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावल्या होत्या. तंबाखू खाणं शरीराला किती हानिकारक आहे तसंच दारुमुळे संसाराची कशी वाताहात लागते याचं प्रबोधन केलं होतं.\nहाताशी चार पैसे खेळू लागल्यामुळे गावातील महिला आहारात पौष्टीक घटकांचा वापर करु लागल्या त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत झाली. गावकरी आमच्या कामावर खूष होते.\nसासुबाईंनी हिणवलं ते माझ्या मनाला लागलं होतं. मी ठरवलं, गावातल्या शाळेतच माझ्या मुलाला शिकवणार. मी गावातील शिक्षकांसोबत शाळेत गेलो. शाळेतील विजेच्या उपकरणांची फार वाईट अवस्था होती. भिंतींचा रंग उडाला होता. कौलं वानरांनी उड्या मारुन फोडली होती.\nगावकऱ्यांना मदतीसाठी हाक देताच सारे एकत्र जमा झाले. सर्वांनी मिळून शाळा झाडली. शाळेत फरशा बसवल्या. भिंतींना रंगरंगोटी केली. कौलांची शाकारणी केली. बाकांची डागडुजी केली\n. नवीन बाक बनवायला सुताराकडे ऑर्डर दिली. आजुबाजूला मातलेल्या रानामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांच भय असायचं खोरी,कुदळ घेऊन सगळं फोफावलेलं रान काढून टाकलं. मुलांना खेळायला मोकळं मैदान केलं.\nनवीन पंखे,ट्युबलाईट्स आणून बसवल्या. गावातली तरुण मुलं घरचं कार्य असल्यासारखं स्वतःच्या खिशातले पैसे काढून पेमेंट करत होते. पैशासाठी कोणापुढे हात पसरावा लागला नाही.\nशाळेच्या परिसरात काही फुलझाडं व तुळसीची रोपं लावली. शाळेचा माजी विद्यार्थी दिगू पेंटर याने शाळेच्या बाहेरील भिंतीवर पाढे,थोर समाजसुधारकांची चित्रं ,माहिती लिहिली.\nग्रामपंचायतीच्या निधीतून मैदानात मुलांसाठी घसरगुंडी,सीसॉ,झोके लावण्यात आले.\nअशी सजलीधजलेली शाळा पाहून मुलं खूप खूष झाली.\nशिक्षकांनाही सांगितलं की कधीही कोणतीही अडचण आली,गरज भासली तर त्वरीत सांगा पण शाळेचं नाव राज्यस्तरावर गाजायला पाहिजे. गुणवंत विद्यार्थी या शाळेतून शिकून बाहेर पडले पाहिजेत.\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 3\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3\nखेड्याकडे वाटचाल (भाग पंधरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग चौदावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग तेरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग अकरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग दहावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग सातवा)\nखेडयाकडे वाटचाल (भाग चौथा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग तिसरा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग पहिला)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2253/NCP_candidate_for_evaluation_and_ganantila_gokunda_group_meeting.html", "date_download": "2020-09-24T18:10:49Z", "digest": "sha1:WHTOM5VXGPJHF2HF3OT7JZZKP2XH7ZKS", "length": 12917, "nlines": 81, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " गोकुंदा गट व गणांतील उमेदवार चाचपणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nगोकुंदा गट व गणांतील उमेदवार चाचपणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक\nकिनवट (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तालुक्यातील सहाही गटांना भेटी देऊन तिथेच बैठक घ्यायची आणि इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांचे मत,अभिप्राय, सल्ला घेऊन योग्य व सक्षम व्यक्तीला उमेदवारी द्यावी असे ठरविले. त्यानुसार शनिवारी(दि.21) गोकुंदा जि.प.गट व त्या अंतर्गत येणारे गोकुंदा व घोटी गणाबाबत विचारविनिमय व उमेदवार चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक एन.के.गार्डनमध्ये पार पडली.\nअध्यक्षस्थानी आ.प्रदीप नाईक व प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.बांधकाम सभापती दिनकर दहीफळे, तालुका अध्यक्ष अनिल पाटील कऱ्हाळे, नगराध्यक्ष साजीदखान, पं.स.चे उपसभापती किशोर चव्हाण, जहीरखान व आत्माराम मुंडे यांची उपस्थिती होती. सन 2012 मध्ये झालेल्या जि.प.निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीत मातब्बर उमेदवारांना पराभूत करून रा.कॉं.चे प्रकाश गब्बा राठोड हे ���ोकुंदा गटातून विजयी झाले होते.त्यानंतर त्यांनी जि.प.चे उपाध्यक्षपदही भूषविले.मात्र,यावेळी गोकुंदा गट हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)साठी सुटले. त्यामुळे आता प्रकाश राठोड यांना संधी नसल्यामुळे ते आपल्या सौभाग्यवतींना या गटातून निवडणूक रिंगणात उतरवू इच्छितात. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामे,विकास याबाबत माहिती देऊन आपण दांडग्या जनसंपर्कामुळे कसे निवडून येऊ शकतो हे सांगितले. गोकुंद्याचे माजी उपसरपंच प्रविण म्याकलवार यांचा जन्मच गोकुंद्याचा असल्याने त्यांचे अनेक खंदे समर्थक, मित्रपरीवार मोठा आहे. ते दर वेळेस सहजपणे ग्रामपंचायतमध्ये विजयी होतात. त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेला गोकुंद्याचा विकास कथन करून आपणही सहज विजय संपादन करू शकतो म्हणून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा आग्रह केला. राजकुमार राठोडही या गटातून आपल्या व्यक्तीला उभे करण्यास इच्छुक दिसले.\nगोकुंदा गण हे सर्वसाधारण साठी सुटल्यामुळे गोकुंद्याचे विद्यमान उपसरपंच शेख सलीम शेख मदार हे रा.कॉं.कडून उमेदवारी मिळविण्यास प्रयत्नशील आहेत.त्यांनीही आपला कार्याचा लेखाजोखा बैठकीत सादर केला. गोकुंद्यात ते लोकप्रियही असल्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचा कल झुकू शकतो असे जाणकारांचे मत आहे.शिवाय चिखली येथील शेख सरूही गोकुंदा गणातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसले.\nगोकुंदा गटातील दुसरा गण घोटी असून,तो यावर्षीच अस्तित्वात आला.हा गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी सुटला आहे.तेथील विद्यमान उपसरपंच बालाजी पावडे यांना आपल्या समर्थकांना पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी असे वाटते.त्यांनी घोटीगणातून शंकुतला उत्तम मेश्राम व कौशल्याबाई नागोराव मडावी ही दोन एस.टी.महिला उमेदवारांची नावे सुचविली.रा.कॉं.पक्षाने न्यायबुद्धीने विचार करून आम्ही सुचविलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास गोकुंदा गटातून जे कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करूत असे ते म्हणाले.\nआपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना आ.प्रदीप नाईक म्हणाले की,पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्याचे पालन येत्या निवडणुकीत केले जाईल. उद्याच नांदेड येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत आहेत.कॉंग्रेससोबत युती करून न���वडणूक लढवायची की स्वतंत्र लढवायची हा प्रश्र्न नांदेडच्या बैठकीत चर्चिला जाणार आहे.निर्णय कोणताही होवो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने निवडणूकीसाठी तयार रहावे असे सांगितले.या बैठकीस कृउबासचे उपसभापती श्रीराम कांदे,गब्बर काझी,प्रविण म्याकलवार,सतिष वाळकीकर, शेखर नेम्मानीवार, नरसिंग इरपेनवार, सागर नेम्मानीवार, अजित साबळे, राजू नेम्मानीवार, डॉ.रोहीदास जाधव, कचरू जोशी, सुगत नगराळे, देवराव सिरमनवार, देवराव एन्ड्रलवारसह इच्छुक उमेदवार आपापल्या समर्थकांसह हजर होते. सूत्रसंचालन राहूल नाईक यांनी केले.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=19692", "date_download": "2020-09-24T17:23:02Z", "digest": "sha1:XBT6TQJO3FUUCXV6COQSDYNY55Y4JYI6", "length": 15366, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "डॉक्टरांना शिवीगाळ करणार्‍या भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करा; महापौर, भाजप पदाधिकार्‍यांचा आयुक्तांना सक्‍त सूचना | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं ���िधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome ताज्या बातम्या डॉक्टरांना शिवीगाळ करणार्‍या भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करा; महापौर, भाजप पदाधिकार्‍यांचा आयुक्तांना सक्‍त सूचना\nडॉक्टरांना शिवीगाळ करणार्‍या भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करा; महापौर, भाजप पदाधिकार्‍यांचा आयुक्तांना सक्‍त सूचना\nडॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वायसीएममध्ये पोलिस तैनात करा\nपिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना आजाराने थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये येऊन भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप डॉक्टर व कर्मचार्‍यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन महापौर उषा ढोरे, तसेच, भाजप व महापालिका पदाधिकार्‍यांनी संबंधित नगरसेवकाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करा. तसेच, वायसीएम रूग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्याचा सूचना सोमवारी (दि.27) दिल्या आहेत.\nडॉक्टर व कर्मचार्‍यांना नगरसेवकाकडून रविवारी (दि.26) शिवीगाळ झाल्याने रूग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी सोमवारी सकाळी रुग्णसेवा सोडून काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. रूग्णालयाबाहेर येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. त्यांची तातडीने दखल घेऊन भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी तातडीने वायसीएम रुग्णालयास भेट दिली.\nआंदोलन करणार्‍या डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पोलीस बंदोबस्त लावणार असल्याचे सांगून निवासी डॉक्टरांच्या समस्या त्वरीत मार्गी लागण्यासाठी आयुक्तांसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे अशा प्रकारे कोणत्याही ���क्षाचा नगरसेवक वा पदाधिकारी असो त्यांच्याकहून रुग्णालयामध्ये कोणताही गैरप्रकार घडल्यास त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डॉक्टरांना दिली. त्यानंतर डॉक्टरांनी समाधान व्यक्त करून आंदोलन मागे घेत कामास सुरुवात केली.\nदरम्यान डॉक्टरांच्या प्रश्नासंदर्भात महापौर, पदाधिकारी, आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकार्‍यांसमवेत सायंकाळी तातडीने वायसीएम रुग्णालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस तैनात करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या रात्रीचे वेळी अचानक उद्भवणार्‍या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एका जबाबदार वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्याचा सूचना आयुक्तांना देण्यात आल्या.\nडॉक्टरांनी मानधन वाढीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुषंगाने वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन 65 हजारांवरुन 75 हजार व कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन 55 हजारांवरुन 65 हजार इतकी वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक व पदाधिकारी यांचे रुग्णासंदर्भातील समस्याचे निराकरण करण्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल असणार्‍या रुग्णांची माहिती दर्शविणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सुचना करण्यात आल्या.\nसद्यस्थितीत सर्वच रुग्णांलयावर कामाचा ताण असताना देखिल रुग्णालयातील नससच्या सर्वेक्षणासाठी नेमणूका केलेल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आशा वर्करला प्रशिक्षित करुन या सर्वेक्षणाच्या कामासाठी त्यांची नेमणूक करण्यात यावी. उपलब्ध होणार्‍या नर्सेसच्या नेमणूका रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये करण्यात याव्यात. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भोसरीतील बालनगरी व चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे जम्बो रुग्णालय तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिन व आयसीयु बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.\nडॉक्टरांच्या सुरक्षेबाबत दोन्ही आमदार गंभीर\nएखाद्या रुग्णास कोरोना संसर्ग झाल्यास त्याचे कुटुंबीय किंवा सख्खे नातेवाईकसुध्दा रुग्णाजवळ येत नाहीत. तथापि वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णालयात उपस्थित राहुन रुग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करुन त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. असे असताना नगरसेवकाकडून घडलेला प्रकार निंदनीय आहे. याबाबत आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांंनी डॉक्टरांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच दखल घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले.\nभाजप नगरसेवकाची वायसीएम रुग्णालयात ‘दादागिरी’, रुग्णालयात डाॅक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू\nतिसर्‍या दिवशी ही पिंपरी-चिंचवडमध्ये एक हजारपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह; 13 रूग्णांचा मृत्यू; 432 जणांना डिस्चार्ज\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishaltelangre.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2020-09-24T16:55:58Z", "digest": "sha1:Q4WHIVLEP6B6WUFEGMPULHA5CZGJZGGM", "length": 26151, "nlines": 88, "source_domain": "vishaltelangre.blogspot.com", "title": "सुरुवात...: विचित्र स्वप्नानुभव", "raw_content": "\nदररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची...\nस्वगृह » स्वप्नानुभव » विचित्र स्वप्नानुभव\nलेखक: विशाल तेलंग्रे » मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०\nकिती अफाट हे वाळवंट... जिकडे नजर टाकावी, तिकडे वाळूचे उंचच-उंच डोंगर... गेल्या दोन-तीन तासांपासून मी सलग, कुठेही न वळता चालतोय... वर तळपता सूर्य, तहानेने अगदी व्याकूळ झालोय... व्याकूळ म्हणजे कंठ एखाद्या दुष्काळग्रस्त झर्‍याप्रमाणे कोरडा पडलाय, अगदी दयनीय अवस्था... ओसाड, पडीक, वाट नसलेल्या वाळवंटामधून वाट काढत मी चालतोच आहे. मी इथे का, कसा, व नेमका कशासाठी आलो—सगळे प्रश्न निरुत्तरित, माझे मलाच उत्तर मिळत नाहिये... आता माझ्यापुढे फक्त एकच ध्येय उरलंय, ते म्हणजे या अत्यंत उष्ण अन् रेताड नरकातून कसल्याही परिस्थितीचा सामना करीत बाहेर पडायचे म्हणजे पडायचेच... मला वाळवंटात असणार्‍या नंदनवनाबद्दल म्हणजेच ओअॅसिस बद्दल माहिती आहे, म्हणजे मी त्याबाबत कुठेतरी, कुणाकडूनतरी ऐकलंय... त्याच्याच शोधार्थ मी आता पायपीट करीत, सूर्य मावळतीच्या दिशेने वाळूचे एक-एक डोंगर पादाक्रांत करीत चालतोच आहे. एव्हाना प्रचंड तळपणारा सूर्य आता मावळतीच्या दिशेने जा�� असतांना फारच विलोभनीय दिसतोय, ना का माझ्या मनात त्याच्याबाबत तिटकारा व्यक्त होईल असा भाव निर्माण झाला असला तरी... सृष्टीचे असे हे भावविभोर करुन टाकणारे सालस, मनमोहक दृश्य पाहण्याचा योग सगळ्यांच्याच नशिबात नसतो, त्यामुळे त्या सूर्याबाबत मी आज बाळगत असलेला द्वेष टाकून दिला. थंडी वाढत चाललीय... मनात काहीतरी विचार चालू आहे, कसला ते मात्र माहिती नाही... डोक्यात असेच काही-बाही विचारांचे चक्र चालू असतांनाच मला कसलातरी पूर्वपरिचित आवाज अगदी पुसटश्या स्वरुपात ऐकायला आला. पहिल्या क्षणी तरी तो केवळ घायाळ झालेला मनाचा भ्रम असावा, असे मानून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण जसजसे मी समोर जाऊ लागलोय, तसतसा तो आवाज अधिकच स्पष्ट, सुस्पष्ट होत येतोय... अरेच्चाऽऽ, देव पावला म्हणायचा... हा गाडीचाच आवाज, त्यातील जोडपं हसत-खिदळत माझ्याच दिशेने येतंय... एरवी त्यांच माझ्याकडे लक्ष नव्हतं, मी अगदी मधोमध, त्यांच्याच वाटेत थांबलेलो... जर त्यांचं माझ्याकडे अजुनही लक्ष गेलं नसेल, तर मी नक्कीच यांच्याच गाडीखाली चिरडला जाईल, हा विचार डोक्यात एकाएकी चमकून गेला अन् माझा तर थरकापच उडाला... मी संपुर्ण शक्तिनीशी जोरात किंचाळलो... माझं नशीबच बलवत्तर म्हणावं लागेल... अवघ्या काही फुटांवर असतांना माझा कर्कश आवाज ऐकून त्यांनी गाडी लागलीच थांबवली... उष्णता, भूक, तहान, थंडी इत्यादींमुळे माझ्या जीर्ण झालेल्या शरीरयष्टीकडे बघून त्यांना माझ्याबाबत अंदाज बांधायला जास्त वेळ लागला नसावा... त्या जोडप्याने त्यांच्याकडील पाणी असलेली बाटली घेऊन ते खाली उतरणार... नि एवढ्यात... माझ्या पायाला काही वेळेपासून काहीतरी हालचाल मला जाणवत होती, पण आता आपण या भकास व निर्मणुष्य वाळवंटातून सुखरूप वाचणार या आनंदात मी एवढा बूडून गेलो होतो की त्या हालचालीकडेदेखील मी पुर्णतः दुर्लक्ष केले होते. ते जोडपे गाडीतून खाली उतरते नि उतरते...\nती मुलगी माझ्या पायाकडे पाहून अक्षरशः किंचाळलीच... ती माझ्या पायांकडे तीच्या हाताचे बोट रोखून अचानक स्तब्ध व निःशब्द झाली... तीच्या प्रियकराने देखील अक्षरशः तोंडाचा 'आ' वासला... मी तर या युगुलाकडे पाहून आधीच हैरान झालोय, नंतर त्यांच्या नजरेच्या दिशेने माझ्या पायांकडे मी कटाक्ष टाकतो नि टाकतो... तोच... मी देखील टाहो फोडला... एका भला आडदांड, काळाकुट्टं साप (कोणता ते मात्र आठवत न��हिये) माझ्या उजव्या पायाच्या पोटर्‍यांवर एका मागोमाग एक असे दंश करतच चाललाय... मला याचे भानच नाही... तरीदेखील माझे प्राण वाचवण्यासाठी कशाचीही पर्वा न करता ती दोघे माझ्या दिशेने धावून येऊ लागली... तोच... आणखी एक विचित्र घटना... कानाचे परदे फाटतील, इतका भयंकर आवाज कानी पडला... सर्पाने दंश केल्याने माझ्या चेतासंस्थेवर परिणामी भौतिक गोष्टींचे आकलन करण्याच्या प्रभागावर मोठा परिणाम झालाय... पुढचे काहीच आठवत नाहीये, पण तो आवाज अतिशय वेगाने माझ्या डावीडून आला... तो कदाचित धरणीकंपच असावा... मला आठवतंय... मी ओरडतो आहे... वाचवा... कोणीतरी वाचवा मला... धरणीकंपामुळे त्या वाळवंटात अगदी माझ्या दोन्ही पायांच्या मधोमध पडलेल्या अरुंद व अतिशय खोल भगदाडामध्ये मी तळाच्या दिशेने पडतोय...\nधप्पऽऽ... मी अचानक बेडवरून खाली पडलो... अजुनही माझे आरबळणे चालूच आहे... वाचवा... कोणीतरी वाचवा मला... माझ्या बेडवरून खाली पडण्यामुळे आणि आरबळण्याच्या आवाजाने तीची झोपमोड झाली असावी, तशी ती एकदमच उठून माझ्याकडे आली... व मला गदागदा हलवतेय... ती नेमकी काय व कोणत्या भाषेत बोलत होती, हे मात्र मला आठवत नाहीये आता... ओह्हऽऽ... अरेच्चाऽऽ... ते स्वप्न होते तर... माझा घामाघूम झालेला चेहरा तीने टॉवेलने पुसला... काही वेळातच थंड पाणी अन् नंतर गरम दूध आणून दिलं तीने... एवढी प्रेमळ व काळजी घेणारी सहचारिणी मिळणे फारच कठिण अन् माझ्यासारख्या नशिबवान व्यक्तिलाच तशी सोबतीण मिळत असते, असा मी विचार करत असतांनाच ती खिडकीकडे चाललीये... खिडकीची काचेची तावदाने उघडी असल्यामुळे ती ते व्यवस्थित बंद करण्यासाठी जात असणार असं मला वाटलं... पण नाही, ते तसं काही नव्हतंच... मला प्रसंग आठवतोय, डॉक्टर सांगत होते की हिला निद्रानाश झाल्यानंतर देखील काही क्षणांतच पुन्हा झोप लागून झोपेतच चालण्याची अत्यंत वाईट विकृती जडलीये... मी नुसता बघत होतो, बेडवर मांडी घालून... खिडकी एवढी रूंद की अख्खा माणूस त्यातून सहज आत-बाहेर येऊ शकेल... दिसले, नाही मी बघितले... खिडकीची तावदाने उघडीच होती... ती खिडीकीच्या दिशेने जात होती... मला पक्कं जाणवलं, मी तिच्याकडे एकदम धावलो... पण नाही फारच उशीर केला मी... माझ्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली... ****** (तीचं नाव काय आहे पण\nमी अजुनही ओरडतोच आहे... ******... जोरात कानापाशी एखादा सुतळी बॉम्ब फोडावा असा कर्कश आवाज मला जाणवला... आमचा क्र्यू-लीडर माझ्या पुढ्यात मला कॉम्प्युटरसदृश्य स्क्रीनकडे बोट दाखवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय... हे देखील एक स्वप्नच होते तर... च्यायला... $@#*&% असा माझा मलाच कुठलातरी शिवीवजा आंग्ल वाक्प्रचार मी मनातल्या-मनात घोळला... माझी दिवास्वप्ने पाहण्याची सवय त्याला माहिती आहेच... पण यावेळी काहीतरी खूप मोठे अनिष्ट होण्याच्या मार्गावर आहे... अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका भल्या-मोठ्या अवकाशीय दगडाशी आमच्या अंतराळ-यानाची टक्कर होणार... माझ्याकडे मोठ्या विश्वासाने त्या आमच्या क्र्यू-लीडरने कुणालाही न जुमानता मला यानाचे कंट्रोल-युनिट सांभाळण्याचे काम सुपुर्त केले होते... पण माझी दिवास्वप्ने पाहण्याची खुळचट सवय आज आम्हाला यमसदनी नेण्याच्या मार्गावर आहे... नाही यमसदनी नेणारच... शेवटच्या क्षणापर्यंत काय झाले, ते मला व्यवस्थित आठवत नाहीये, पण जेव्हा आमचे यान त्या प्रचंड दगडाशी धडकले, तेव्हा आम्ही सर्वांनी अगोदरच आत्महत्या केलेली होती...\nमी वर्गात बसलोय... कसलेतरी कंटाळवाणे लेक्चर चालू आहे... अगदी मागच्या बाकावर बसण्याची माझी हौस काही औरच... पण मॅऽमच्या आता कुठे माझ्याकडे लक्ष गेलं... माझं तर पुर्ण लक्ष विचलीत झालेलं... यान, आत्महत्या, धडक, स्फोट... मी ते दृश्य बघतोय... हेलो यू... येस्स फ्रॉम लास्ट बेंच ऑन बॉइज् साइड, स्टॅण्ड अप... मी आतापर्यंत डोळे उघडे ठेऊन यानाची दृश्ये न्याहाळतोय... मॅऽमनी तिसर्‍यांदा जोरात आवाज दिल्यानंतर कुठे मी भानावर आलो... च्यायला वर्गात बसलोय मी... म्हणजे ते स्पेस-शटल मध्ये आत्महत्या, धडक वगैरे निव्वळ स्वप्न होतं तर... अचानक कसलातरी आवाज येतो... ह्म्म, वायब्रेशन तर माझ्याच खिशातूनच जाणवतंय... अरेच्चाऽऽ... रिंगटोन देखील परिचयाची वाटतीये... माझाच मोबाइल, ह्म्म, माझाच वाजतोय तर... फोन कट करायला मी मोबाइल हातात घेतला...\nSnooze again after 2 minutes... ओके बटन दाबल्यानंतर मी हा मेसेज बघितला... ह्म्म, सकाळचे ६ वाजले तर... मी वर्गात बसलेलो होतो ना... नाही आता तर झोपीतून उठल्यासारखं वाटतंय... चला म्हणजे फोन कट करण्यासाठी मी वर्गामधून थेट घरी आलो तर... काय स्वप्न आहे गड्या... हेत्तीच्या मारी... मला सर्व काही अगदी थोडं-थोडं आठवतंय... चला लिहायला सुरुवात करतो... लॅपटॉप काढला, खात्री पटावी म्हणून एकवेळ चिमटा काढला... आऽऽऽऽ... जाणीव होतेये चिमटा काढण्याची... काही क्षणां��ुर्वी() मला एकामागे एक, नाही एकात-एक पडलेल्या स्वप्नांना लिहायला सुरुवात केली... मी हे जे लिहितोय, ते तरी वास्तव आहे ना की आधीच्याप्रमाणेच एक स्वप्न) मला एकामागे एक, नाही एकात-एक पडलेल्या स्वप्नांना लिहायला सुरुवात केली... मी हे जे लिहितोय, ते तरी वास्तव आहे ना की आधीच्याप्रमाणेच एक स्वप्न यावर काही कमेंट्स आल्या, तर त्या मी मुळात स्वप्नात वाचत असेन की प्रत्यक्षात जागी असतांना\nफेसबुकवर शेअर करा. ट्विट करा. गुगल रीडरला जोडा.\n»» तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.\n»» तुमचा ई-मेल पत्ता:\nसुंदर लिहिला आहे लेख...आजच मित्रा कडुन Inception मुवी ची गोष्ट ऐकली. त्यामध्ये सुद्धा असच एका स्वप्नातुन दुसर्‍या स्वप्नात जात असतात.\nहा लेख सुन्दर झाला आहे. वाचताना लिंक सुटली नाहि.\n११ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:२६ म.उ.\nखूप सुंदर पद्धतीने स्वप्नानुभव मांडला आहे एकाच स्वप्नात तुम्ही कुठे कुठे फिरून आलात\n३० नोव्हेंबर, २०१० रोजी ११:१४ म.पू.\n मित्र तुझ्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. बस आता आपल्या मराठी चित्रसृष्ट्रीमध्ये अस काहीतरी झाले पाहिजे.\n२२ जानेवारी, २०११ रोजी २:०१ म.उ.\n९ नोव्हेंबर, २०१२ रोजी ३:०९ म.पू.\n१६ मे, २०२० रोजी १२:०२ म.पू.\n»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.\n»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.\nमराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा\nलिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा\nटिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.\nलेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:\n»» स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी \"संयुक्त महाराष्ट्र चळवळ\" हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.\n»» संयुक्त महाराष्ट्र उदयास येऊन ५० वर्षे उलटली; खूप अभिमानाची बाब आहे ही\n»» त्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना शतशः प्रणाम...\n\"मराठी मंडळी\" आता तुमच्या ब्लॉगवर\n»» ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाऽटी वाणी अशी की… कुणालाही ऐकता��ा भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा[...]\n»» \"मराठी मंडळी\"ला भेट द्या\n»» \"मराठी मंडळी\"चे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nशेवटची सुरुवात इथुन झाली\nसुरूवात मध्ये सामील व्हा\nतुमच्या ब्लॉगवर \"सुरूवात...\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nसर्वाधिकार सुरक्षित © २००९-२०११ सुरुवात...\nमाझा मराठीचिये बोल कवतुके, परि अमृताते पैजा जिंके...\nही अनुदिनी वर व्यवस्थित दिसेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/29/pratap-dhakane-pathardi-news/", "date_download": "2020-09-24T18:35:16Z", "digest": "sha1:OUDHHZE4Q7426HDI653WRZEOOIBHRTX7", "length": 9222, "nlines": 141, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अ‍ॅड. प्रताप ढाकणे विधानसभा निवडणूक लढविणार ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/अ‍ॅड. प्रताप ढाकणे विधानसभा निवडणूक लढविणार \nअ‍ॅड. प्रताप ढाकणे विधानसभा निवडणूक लढविणार \nपाथर्डी :- राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुलाखत देणारे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी काल कार्यकर्ता मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.\nसंस्कार भवनात आयोजित करण्यात आलेल्या या निर्धार मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडून दुसर्‍या पक्षातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला.\nतर अनेकांनी भाजपा, शिवसेना किंवा बहुजन वंचित आघाडीचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले.\nउपस्थित कार्यकर्त्यांचा जोश पाहून ढाकणे म्हणाले कोणाच्या उपकारावर नाही तर तुमच्या ताकतीवर हा वाघाचा पठ्ठा निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाही.\nपाथर्डी शेवगाव मतदार संघ सामाजिक व राजकीयदृष्ट्या प्रदूषित झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून या मतदारसंघाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे,\nआणि या सामाजिक स्वास्थ्याला दुरुस्त करण्यासाठी आपणच चिन्ह कुठले असेल माहित नाही, मात्र आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/02/news-655/", "date_download": "2020-09-24T18:04:46Z", "digest": "sha1:T6C7L5KO7GLBBYV3NCZPMJ4HAVP6PW5F", "length": 9376, "nlines": 138, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कॉंग्रेस सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना 5000 मासिक भत्ता : सत्यजित तांबे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/कॉंग्रेस सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना 5000 मासिक भत्ता : सत्यजित तांबे\nकॉंग्रेस सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना 5000 मासिक भत्ता : सत्यजित तांबे\nमुंबई : बेरोजगारी हा सामाजिक प्रश्न असून युवकांची होणारी सामाजिक कुचंबना, महागाई, वाढीव शुल्क यामुळे पालकांवरील अवलंबित्व लक्षात घेता, राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याच्या किमान 02 वर्षेपर्यंत दरमहा 5000 रु. बेरोजगार भत्ता देण्याचे आमच्या सरकारचे धोरण असेल असेही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.\nसरकारी पद भरतीचा विषय राज्यभर तापलेला असताना, सरकारबद्दल विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने आपल्या स्वतंत्र जाहीरनाम्यात या धोरणांवर भर दिला असल्याने त्याला परीक्षार्थीकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र युवक कॉंग्रेस युवकांचा जाहीरनामा ५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करत असून त्यात बेरोजगारीच्या प्रश्नांचा प्राधान्याने उल्लेख असल्याची माहिती महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/26/rahul-gandhi-and-priyanka-gandhi-live-petrol-bombs/", "date_download": "2020-09-24T18:57:58Z", "digest": "sha1:2YQDTWZMJBDI3XMCDQ3TGA4TMLNSQ4JA", "length": 8927, "nlines": 138, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राहुल गांधी व प्रियंका गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/राहुल गांधी व प्रियंका गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब \nराहुल गांधी व प्रियंका गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य करून सतत चर्चेत राहणाऱ्या अनिल वीज यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या विरोधात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अनील वीज हे हरियाणा सरकारमध्ये गृह मंत्री आहेत.\nकाँग्रेस नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. ते ज्याठिकाणी जातात, त्याठिकाणी जाळपोळ होते आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते, अशी वादग्रस्त टीका हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांनी केली आहे.\nयामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा का��दा अर्थात सीएएविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीज यांच्याकडून सातत्याने काँग्रेसवर टीका केली जात आहे.\nउत्तर प्रदेशच्या मेरठमधील सीएएविरोधातील आंदोलनात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयाना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल व प्रियंका गांधी यांना मंगळवारी मेरठ पोलिसांनी परत पाठविले होते.\nया पार्श्वभूमी वीज यांनी ट्विटरवरून दोन्ही नेत्यांवर वादग्रस्त टीका केली आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/06/bid-for-16-year-old-girl-in-village-uttar-pradesh/", "date_download": "2020-09-24T19:08:59Z", "digest": "sha1:RNI7RWIG7R5IPGK4WEUI73YAKEMP2NDN", "length": 12905, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव \nअल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भर चौकात १६ वर्षाच्या मुलीला घेऊन काही जण उभे असतात…जमलेल्या गर्दीतून तिच्या खरेदीसाठी बोली लावण्यात येते. एखाद्या वस्तूप्रमाणे त्या अल्पवयीन मुलीचा लिलाव सुरू असतो आणि ती मुलगी हा प्रकार थांबवण्यासाठी गयवया करत रडत असते आणि घटना दुसर्या देशात नव्हे तर भारतातील आहे \nहे पण वाचा :- श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा खून\nउत्तर प्रदेशातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव केल्याची धक्कादायक घटना घडली. बुलंदशहरमधील अहमदगढ ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय मुलीवर बोली लावण्यासाठी 20 ते 80 वर्षांचे पुरुष जमले होते. यावेळी मुलगी सतत रडत होती.\nहे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास\nलिलावात बोली लावणाऱ्यांचा नंबर येताच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला जात होता. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. ती विनवणी करत होती मात्र याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. यावेळी पोलीस या ठिकाणी पोहोचताच लिलावासाठी जमलेल्यांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी 2 महिलांसह 7 जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला महिला सेलच्या सुरक्षेत ठेवण्यात आले असून कुटुंबीयांची वाट पाहत आहेत.\nहे पण वाचा :- महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार \nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि,रांचीत राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीच्या आईचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर साव्त्र आईने तिला कलावती नावाच्या महिलेला 50 हजार रुपयांत विकलं. कलावती नौरंगाबाद गावात आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा लिलाव होणार असल्याची बातमी पसरली आणि लोकांनी चौकात गर्दी केली.\nहे पण वाचा :- बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली \nगावातील चौकात अल्पवयीन मुलीचा लिलाव होणार आहे हे समजल्यानंतर अनेकांनी तिथं गर्दी केली. यामध्ये 20 वर्षांच्या तरुणापासून 80 वर्षांपर्यंतच्या वृद्ध पुरुषांचाही समावेश होता. एका व्यक्तीने सर्वाधिक 80 हजार रुपये बोली लावली होती तेव्हाच त्या ठिकाणी पोलिस आहे. पोलिसांनी तिथं कलावती, राजेश देवी, धीरेंद्र, जितेंद्र, इंद्र सिंह, महेंद्र यांना अटक केली.\nहे पण वाचा :- फोटो वायरल करण्य���ची धमकी देत महिलेवर बलात्कार\nमुलगीला नौरंगाबादमध्ये नेल्यानंतर याची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलगी पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी थोड्याच वेळात लोक जमा झाले. यावेळी गर्दी झाल्याने मुलगी पाहण्यासाठी रांग लावली होती. ज्याचा नंबर यायचा तो रक्कम सांगायचा आणि मुलीशी बोलायचा. सुरुवातीला तिला याची कल्पना नव्हती पण जेव्हा आपली विक्री होत असल्याचं समजलं तेव्हा ती रडायला लागली.\nहे पण वाचा :- वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार \nआरोपी कलावतीने याआधीदेखील काही मुलींची विक्री केली असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी कलावती ही झारखंडमधील मुलींची ३० ते ५० हजार रुपयांमध्ये खरेदी करते आणि इतरत्र त्यांची एक लाख रुपयांमध्ये विक्री करते.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\n पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत...\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/21/attempt-to-kill-baap-lekas-with-sword-out-of-anger-over-driving/", "date_download": "2020-09-24T18:21:12Z", "digest": "sha1:WT3BHTPSRMRIHQXYI33EOERNQMDFN4WI", "length": 10472, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गाडी लावल्याचा रागातून बाप-लेकास तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीस���ठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/गाडी लावल्याचा रागातून बाप-लेकास तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न \nगाडी लावल्याचा रागातून बाप-लेकास तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न \nअहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- गाडी रस्त्याच्या कडेला लावल्याचा राग आल्याने चौघांनी नवनाथ साप्ते व त्यांच्या मुलावर जिवघेणा हल्ला केला. यामधे साप्ते व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. नगरच्या खासगी हाँस्पीटलमधे ते उपचार घेत आहेत.\nयावेळी काही लोकांनी मध्यस्ती केली नसती तर अनर्थ घडला असता. या प्रकरणातील चौघे जण पसार झाले असून यामधील दोन जणांवर पहिलेच काही गुन्हे दाखल आहेत.\nवाळुंज शिवारात रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी उभी केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादामधे शेळकेवस्ती येथे नवनाथ साप्ते व सचिन साप्ते यांच्यावर चौघांनी तलवार व सत्तुरने हल्ला करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.\nसाप्ते यांच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर चौघे जण पसार झाले आहेत. नवनाथ मोहन साप्ते यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली होती.\nयावरुन अक्षय हरीभाऊ बेळगे (रा.वाळुंज), सचिन भाऊसाहेब काते (रा.सांगवी), प्रविण दिलीप गाडे( माळेगाव), प्रशांत काळोखे (रा.कसबापेठ, पाथर्डी) यांच्यात वाळुंज शिवारात गोरक्ष शेळके यांच्या वस्तीवर १३ मे रोजी तिन वाजता वाद झाला.\nयावेळी झालेल्या मारामारीत नवनाथ साप्ते व सचिन साप्ते यांच्यावर वरील चौघांनी तलवार व सत्तुरने हल्ला केला. नवनाथ साप्ते व त्यांच्या मुलाला गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला. याबाबत नवनाथ साप्ते यांच्या जबाबावरुन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर जखमी करणे, शिवीगाळ करुन धमकी देणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे अशा कारणावरुन गुन्हा नोंदविला आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/24/contact-your-healthcare-provider-immediately-if-you-experience-any-symptom/", "date_download": "2020-09-24T17:54:33Z", "digest": "sha1:Z64PCPJIBUVGKHIMAFQ6MRKLV7Z74LAN", "length": 8554, "nlines": 137, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधा... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधा…\nलक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधा…\nअहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ०५ जणांना डिस्चार्ज तर दिवसभरात २४ कोरोना रुग्णांची भर. नगर शहर १८, संगमनेर ०४ जवळके (जामखेड) आणि श्रीरामपूर प्रत्येकी एक रुग्ण.९० जणांचे अह���ाल निगेटिव्ह.जिल्ह्यातील बरे झालेले रुग्ण २५४ तर ॲक्टिव रुग्णांची संख्या 62.\nअहमदनगर शहरातील तोफखाना सिद्धार्थनगरसह शहरातील विविध भागात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि महापालिका अधिकारी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली.\nकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत त्यांनी सूचना दिल्या. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी मनपा आणि पोलिस यंत्रणेला दिल्या.\nतसेच नागरिकांनीही सार्वजनिक संपर्क टाळावा,आजाराची लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/05/anil-rathores-last-wish-she-remained-unfulfilled/", "date_download": "2020-09-24T18:48:20Z", "digest": "sha1:7EBNCL2FQ525TO2EBFNI5UQKXEY6XLNM", "length": 10155, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अनिल राठोड यांची 'ती' शेवटची इच्छा अधुरीच राहिली... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar City/अनिल राठोड यांची ‘ती’ शेवटची इच्छा अधुरीच राहिली…\nअनिल राठोड यांची ‘ती’ शेवटची इच्छा अधुरीच राहिली…\nअहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे अहमदनगरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुली असा परिवार आहे.\nराठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून तब्बल 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर शोककळा पसरली आहे. परंतु त्याची एक शेवटची इच्छा अपुरीच राहिल्याची खंत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली.\nकळमकर म्हणाले, ‘राम मंदिर आंदोलनाशी ते सुरुवातीपासून जोडले गेलेले होते. सुप्रिम कोर्टाने जेव्हा राम मंदिर प्रकरणाचा निकाल दिला तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. आपल्या डोळ्यादेखत अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण सुरु होईल, याचा त्यांना खूप आनंद होता. आताही राम मंदिर निर्माण भूमीपूजनाची तारीख जाहीर झाल्यापासून तो सोहळा दूरचित्रवाणीवर पाहण्याचे त्यांनी ठरवले होते.\nयादिवसासाठी ते खूपच उत्साही व उत्सुक होते. दुर्देवाने हा सोहळा सुरु होण्याच्या काही तास अगोदरच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘ त्यांची हि इच्छा अपुरीच राहिली असेही कळमकर म्हणाले. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेचा चेहरा असलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन सर्वांसाठीच खूप धक्कादायक आहे.\nरोज त्यांच्या संपर्कात असल्याने ते असे सर्वांना सोडून जातील असे कधीच वाटले नाही. गोरगरीबांसाठी, सर्वसामान्यांसाठी लढणारे ते एक योध्दा होते. आताच्या करोनाकाळात लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गरजूंना प्रचंड अशी मदत केली असल्याचे कळमकर म्हणाले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/12/lampas-murtautui-taloon-koko-paivan-ja-varasti-rs/", "date_download": "2020-09-24T18:43:32Z", "digest": "sha1:DWFSJG3WYCC3J2NGZDNDQJ5TY2WFMM6K", "length": 7644, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भरदिवसा घरात घुसून सव्वा लाखाचा ऐवज लंपास - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/भरदिवसा घरात घुसून सव्वा लाखाचा ऐवज लंपास\nभरदिवसा घरात घुसून सव्वा लाखाचा ऐवज लंपास\nअहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे येथील मोहन भाऊसाहेब घालमे यांच्या शेतात बाजरीची काढणी सुरू असताना मोटारसायकलीवरून आलेल्या\nचोरट्यांनी गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घरातील ७० हजारांचे सोन्याचे दागिने व साठ हजार रोख असा १ लाख ३० हजारांचा ऐवज लांबवला.\nपोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक���षक परमेश्वर जावळे करत आहेत. वाढत्या चोऱ्या हा चिंतेचा विषय बनला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/on-the-second-day-of-bhumi-pujan-the-number-of-visitors-to-ramallah-increased-sixfold-pooja-stones-kept-safe-construction-starts-from-9-august-127593799.html", "date_download": "2020-09-24T18:13:12Z", "digest": "sha1:RN5JPIVNOOINVKPD636RPKGQZAJRHKYG", "length": 7447, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "On the second day of Bhumi Pujan, the number of visitors to Ramallah increased sixfold; Pooja stones kept safe, construction starts from 9 august | भूमिपूजनाच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लाचे दर्शन घेणारे सहापट वाढले; पूजा केलेल्या शिळा सुरक्षित ठेवल्या, उद्यापासून बांधकाम सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअयोध्या:भूमिपूजनाच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लाचे दर्शन घेणारे सहापट वाढले; पूजा केलेल्या शिळा सुरक्षित ठेवल्या, उद्यापासून बांधकाम सुरू\nविजय उपाध्याय | अयोध्या2 महिन्यांपूर्वी\nभूमिपूजन साेहळ्यात ड्यूटीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही घेतले रामलल्लाचे दर्शन\nपायाचे खोदकाम, तो भरण्यास 18 महिने लागणार; परवानगी याच आठवड्यात\nअयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या सहापट वाढली. गुरुवारी रामलल्लाचा भव्य शृंगार करण्यात आला. कोरोनामुळे येथील बंधने पाहता रोज सुमारे ५०० भाविक येत असत. मात्र, गुरुवारी सायंकाळी ७ पर्यंत ३००० लोकांनी दर्शन घेतले. हनुमानगढीतही हीच स्थिती होती. येथे ८ हजार लोकांनी दर्शन घेतले. सकाळी दर्शन घेणाऱ्यांमध्ये येथे ड्यूटीवर आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच संख्या अधिक होती. दरम्यान, ट्रस्टने मंदिराच्या पायाभरणीत ठेवलेल्या पवित्र शिळा आणि इतर साहित्य विधिपूर्वक सुरक्षित ठेवले. पायाभरणीसाठी उभारण्यात आलेला मंडप आणि सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर शनिवारपासून मंदिराच्या कामाला प्रारंभ होईल, अशी शक्यता आहे. बुधवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते.\nश्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय बन्सल यांनी गुरुवारी मंदिर उभारणी करणाऱ्या एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसराची पाहणी केली. अगोदर पाया खोदला जाईल. पावसामुळे हे काम थोडे मंद गतीने होऊ शकते. यांनतर पायाभरणी आणि तळमजल्यापर्यंतचे काम पूर्ण होण्यास १८ महिने लागू शकतात. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांचे काम पूर्ण होण्यास १४ ते १८ महिने लागतील. शेवटची कलाकारी आणि सजावट होण्यास सहा महिने लागू शकतात. यात १६१ फूट उंच कळसाच्या कामाचाही समावेश आहे. मंदिरावर पाच कळस असतील. अशा पद्धतीने मंदिराचे काम पूर्ण होण्यास सुमारे साडेतीन वर्षे लागू शकतात. मंदिराची रचना ठरली आहे. याच्या परवानगीसाठी पुढील आठवड्यात अयोध्या विकास प्राधिकरणाकडे नकाशा सोपवला जाईल. यासाठी दोन कोटी शुल्काची रक्कम वेगळी ठेवण्यात आली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवजी म्हणाले, बांधकाम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वेळ न दवडता सर्व औपचारिकता पूर्ण करावयाच्या आहेत. यासाठी या महिन्यातच बैठक बोलावली असून जमिनीच्या कागदपत्रांवर आता श्रीरामलल्ला विराजमान आणि ट्रस्टचे नाव लावले गेले आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/triple-talaq-news-man-gives-triple-talaq-over-phone-in-thane-127698019.html", "date_download": "2020-09-24T18:41:48Z", "digest": "sha1:YV5JOTX4I7IWA2BOQTC7WWMVPHCV6MXE", "length": 5386, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Triple Talaq news : Man Gives Triple Talaq Over Phone In Thane | पतीने फोनवरुन दिला तलाक, पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पती फरार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nठाणे:पतीने फोनवरुन दिला तलाक, पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पती फरार\nपतीने फोन केला आणि भांडण केले, मग तलाक दिला - महिलेचा आरोप\nठाण्यामध्ये पतीने तीनवेळेस तलाक म्हणत तीन वर्षांचे नाते संपवले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. शांतीनगर पोलिसांनुसार, 27 वर्षीय खालिद हुसैन शेखने पत्नीला फोनवर तलाक दिला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.\n3 वर्षांपूर्वी झाला होता विवाह\nठाणे शहरातील गबीर नगर परिसरात हे कुटुंब राहते. 24 वर्षीय महिलेचा तीन वर्षांपूर्वी हुसैन शेखसोबत विवाह झाला होता. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, हुंड्यासाठी तिला आणि तिच्या माहेरच्यांना त्रास दिला जात होता. रोजच्या भांडणाला कंटाळून ती एक महिन्यापूर्वी तिच्या माहेरी गेली होती. पतीने तिला फोन केला आणि संभाषणाचे भांडणात रुपांतर झाले. यामुळे पतीने रागाच्या भरात तिला फोनवरच तलाक दिला.\nतिहेरी तलाकसंदर्भात ही आहे नवीन तरतूद\n2019 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात तिहेरी तलाक संदर्भात सुधारित विधेयक मंजूर झाले. त्याअंतर्गत आरोपींना पोलिसांकडून जामीन मिळणार नाही. पत्नीची बाजू ऐकून घेतल्यानंतर वाजवी कारणांनुसार दंडाधिकारी जामीन मंजूर करू शकतात. पती-पत्नीमधील सामंजस्य करून लग्न टिकवून ठेवण्याचा देखील त्यांना अधिकार असेल.\nविधेयकानुसार, खटल्याचा निर्णय होईपर्यंत मूल आईच्या ताब्यात राहील. आरोपीला त्याचा खर्च देखील द्यावा लागेल. जेव्हा त्रस्त पत्नी किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी (माहेरचे किंवा सासरचे) एफआयआर दाखल केला तेव्हाच तिहेरी तलाकचा गुन्हा लक्षात घेता येईल.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/orange-alert-again-on-the-konkan-coast/", "date_download": "2020-09-24T17:49:42Z", "digest": "sha1:BMEXBPTXZT5FTYEVYHMTJZDO3RQY3P5B", "length": 15177, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोकण किनारपट्टीवर पुन्हा ऑरेंज अलर्ट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचा��ाचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nकोकण किनारपट्टीवर पुन्हा ऑरेंज अलर्ट\nमुंबई : रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अन्य जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावासाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोकणातील सर्व किनारपट्टी भागात ‘ऑरेंज अलर्ट (Orange alert ) जारी केला आहे. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात ताशी 55 कि. मी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने कोकणातील जिल्हा प्रशासनांनी मच्छीमारासह सगरात न जाण्याचा इशारा दिला आहे.\nतसेच किनारी भागासह दुर्गम भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करताना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहे. पालघर, ठाणे ,रायगड आणि रत्नागिरी परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. या पुढेही आगामी दोन दिवस कोकणात काही भागात जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी सागराच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. त्याचा परिणाम वातावरणावर होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleUAEहून अचानक भारतात परतला सुरेश रैना, ह्या कारणास्तव नाही खेळणार IPL 2020\nNext articleमुखवटा बदलून जनाधार लुटणारी राष्ट्रवादी हे काँग्रेसचेच अपत्य – संजय राऊत\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरा��� बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2305/Police_Chief_Government_pathisi.html", "date_download": "2020-09-24T18:58:57Z", "digest": "sha1:GPZYNNBMXGBBDZEYB5SDPEJS3SDH54LP", "length": 10865, "nlines": 80, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " सरकार पोलिसांच्या पाठीशी- मुख्यमंत्री - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nसरकार पोलिसांच्या पाठीशी- मुख्यमंत्री\n♦ पोलिस आयुक्तालय प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा थाटात\n♦ 532 खोल्यांची 200 कोटींची इमारत राहणार उभी\nऔरंगाबाद(प्रतिनिधी)- औरंगाबाद शहरात उभी राहत असलेली पोलिसांसाठीची सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत हा अतिशय चांगला प्रकल्प असून, 532 खोल्यांची ही इमारत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पोलिस कर्मचारी शिवकालिन, शाहूकालिन,ब्रिटीश इमारतीत राहत आहेत. या इमारती जुन्या झाल्या असल्याने नेहमीची मनात ही खंत होती. आपल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज असे घर असावे. आणि त्यामुळेच राज्यभर पोलिसांच्या घरासंबधी हालचाली सुरु केल्या आहेत. सरकार नेहमीच पोलिसांच्या सर्व प्रश्नासाठी पाठीसी राहणार आहे, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ डणविस यां���ी केले.\nऔरंगाबाद शहरातील पोलिस आयुक्तालयात उभी राहत असलेली प्रशासकीय इमारत ही पोलिसांसाठी तब्बल 532 खोल्यांची अशी इमारत उभी राहणार आहे. या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पार पडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पोलिस महासंचालक सतिशचंद्र माथुर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाठ, औरंगाबाद पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महिला आयोगाच्या विजयाताई राहटकर, आ. प्रशांत बंब आदिंची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांना घरे नाहीत. शिवकालिन, शाहूकालिन, बिटीश घरामध्ये ते आजही राहतात. तर ही घरे आता जुनी झाली आहेत. त्यामुळे मला नेहमी ही खंत होती. आणि म्हणूनच आम्ही राज्यभरात पोलिसांसाठी सुसज्ज असे घर बांधण्याचे कार्य हाती घेतले आहे. औरंगाबाद शहरासाठी आलेल्या निधीतून एक चांगली इमारत उभी राहणार आहे. तर यात एक व्यायाम शाळा व एक प्रशिक्षण केंद्रही असायला पाहिजे. यासाठी पोलिस आयुक्तांनी प्रयत्न करुन ती करुन घ्यावेत. असाही सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. औरंगाबाद शहराला स्मार्ट करण्याच्या प्रयत्नातून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसह अनेक सुविधा राबवल्या जाणार आहे. असे सांगितले. रिटायर्ड पोलिसांच्या आरोग्याविषयी त्यांनी उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले. तर बारा बारा तास कामे करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, त्यांना रिटायर्ड झाल्यानंतर स्वत:चे घर मिळवून देण्यासाठी त्यांच्या सुखसुविधासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी कार्यक्रमाचे सुरुवातीस पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले होते. यात पोलिस आयुक्तालय येथे होत असलेल्या इमारतीच्या कामाचा तसेच क्रंाती चौक, तीसगाव या ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळ्याच्या कोनशिलाचे आनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यासह सर्वाचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनेक राजकिय नेत्यासह अनेक मान्यवरांनी या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाच्या शेवटी न���गनाथ कोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/raman-lamba-2/", "date_download": "2020-09-24T18:31:53Z", "digest": "sha1:BIRV53ZK34PML2NOCNIKKJY3HW6B2FYD", "length": 16779, "nlines": 110, "source_domain": "bolbhidu.com", "title": "खास दिल्ली स्टाईल बेफिकीरीने तो जगला पण याच बेफिकिरीमुळे त्याचा घात केला..", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nखास दिल्ली स्टाईल बेफिकीरीने तो जगला पण याच बेफिकिरीमुळे त्याचा घात केला..\nतारीख २३ फेब्रुवारी १९९८, बांगलादेशमध्ये वंगबंधू स्टेडियमवर ढाका प्रीमियर लीग सुरु होतं. फायनल मच होती अबहानी क्रीडा चक्र विरुद्ध मोहमेडन स्पोर्टिंग क्लब. अबहानीचक्रचा नेहमीचा कप्तान मोहम्मद अमिनुल इस्लामच्या जागी कीपर खालिद मसूद तात्पुरती कॅप्टन्सी करत होता.\nअबहानी टीमला जिंकण्यासाठी विकेटची खूप आवश्यकता होती.\nकप्तानने बॉलिंग चेंज केली. लेफ्ट आर्म स्पिनर सैफुल्ला खानला बोलवले. त्याने पहिले तीन बॉल टाकले पण मेहराब हुसेनने ते व्यवस्थित खेळून काढले. खालिद मसूदला वाटलं की याला आउट करायचं झालं तर फो���वर्ड शोर्ट लेगवर एखादा खेळाडू उभा करावा. त्याने चौथ्या बॉलच्या आधी फिल्डिंग बदलली.\nफोरवर्ड शोर्ट लेग म्हणजे अगदी बॅट्समनच्या पुढ्यात एक पावलावरची फिल्डिंग पोजिशन. येथे उभारणाऱ्या फिल्डरला अतिशय सतर्क राहावे लागते आणि म्हणूनच टीमच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला तिथे उभ केलं जातं. अबहानी टीमचा सर्वोत्तम फिल्डर होता सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटर रमण लांबा.\nमुळचा मेरठचा असणारा रमण लांबा आपल्या फिटनेस साठी फेमस होता.\nदिल्लीकडून रणजी खेळताना त्याने अनेक विक्रम केले होते. दोन वेळा त्रिशतक झळकवल होतं. दिल्ली रणजी टीमचा तो कप्तान देखील होता. त्याला खरी प्रसिद्धी त्याच्या फिल्डिंग मुळे मिळाली. आपल्या पहिल्याच सिरीजमध्ये पाकिस्तानच्या अब्दुल कादिरचा कपिलदेवच्या बोलीन्ग्व्र त्याने घेतलेला अशक्यप्राय कच जगभरात फेमस झाला.\nलोक त्याला भारताचा नेक्स्ट एकनाथ सोलकर म्हणू लागले. सोलकर प्रमाणेच फोरवर्ड शोर्ट लेगचा जादुगार अशी त्याला ओळख मिळाली.\nफिल्डिंग प्रमाणे त्याची बॅटिंगही प्रचंड आक्रमक होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध् त्याला भारतासाठी ओपनिंग करायची संधी मिळाली. त्याने आणि के.श्रीकांतने त्या सिरीजमध्ये धुव्वाधार सुरवात करून दिली. पहिल्या पंधरा ओव्हर मध्ये त्यांनी दोन वेळा शंभरच्या वर धावा केल्या.\nया इनिंग पाहूनच पुढे जयसूर्या आणि कालूवितरनाला आयडिया सुचली आणि त्यांनी श्रीलंकेला १९९६चा वर्ल्डकप जिंकून दिला.\nरमण लांबाची ओळख वनडे प्लेअर अशीच होती. तरी त्याने भारतासाठी काही कसोटी सामने देखील खेळले मात्र तिथे काही चमक दाखवू शकला नाही आणि त्याच्या जागी अझरूद्दीनला संधी मिळाली. लांबा आपल्या स्ट्रोकप्लेयिंग गेम मुळे जगभर प्रसिद्ध होता. भारतीय संघाची दारे बंद झाल्यावर तो काउंटी खेळू लागला. आयर्लंडच्या टीमकडूनही त्याने काही सामने खेळले.\nअशातच त्याला बांगलादेशच्या ढाका प्रीमियरलीग खेळण्याची संधी मिळाली. पुढे अनेक वर्षांनी भारतात आयपीएल सुरु झाला मात्र त्याच्या आधीच ही संकल्पना बांगलादेशमध्ये राबवली होती. रमण लांबा स्टार प्लेअरम्हणून ढाका प्रीमियरलीग खेळू लागला. तिथे तो प्रचंड हिट झाला. बांगलादेशच्या अजून बाल्यावस्थेत असलेल्या बॉलिंगला ठोकून काढण्यात त्याला खूप मज्जा यायची.\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टी��� विकत घेतली म्हणून…\nभारताने इंग्लडविरुद्ध पहिल्यांदा मॅच जिंकली त्यांच श्रेय एका…\nगंमतीमध्ये स्वतःला तो “ढाका का डॉन” म्हणवून घ्यायचा.\nतर हा ढाका का डॉन आपल्या कप्तानच्या सांगण्यावरून आपल्या आवडत्या फोरवर्ड शोर्ट लेगवर फिल्डिंग ला आला. खालिद मसूदने त्याला हेल्मेट घालायला सांगितले. पण रमणने नकार दिला. त्याला वाटलं की ओव्हरचे फक्त दोनतीन बॉल शिल्लक आहेत, एवढ्यासाठी कुठे हेल्मेट घालायची. तसही तो बऱ्याचदा बिनाहेल्मेटची फिल्डिंग करायचा.\nसैफुल्लाने ओव्हरचा चौथा बॉल टाकला. मेहराब हुसेनने जोरात बॅट फिरवली आणि काही कळायच्या आत बॉल शोर्ट लेगवर उभ्या असलेल्या रमण लांबाच्या डोक्यावर आदळला. बॉलचा वेग एवढा प्रचंड होता की लांबाला लागल्यावर तो उडून कीपरच्या हातात जाऊन पडला. मेहराब हुसेन आउट झाला. सगळी टीम जल्लोष करू लागली.\nविकेटकीपर कप्तान खालिद मसूदने त्याला मिठी मारायला आलेल्या सहकार्यांना बाजूला करत रमण लांबा कुठे आहे ते पाहिले. जमिनीवर कोसळलेला रमण लांबा हळूहळू उभा राहिला होता. सगळी टीम त्याच्या दिशेने धावली.\nलांबाने आपण ठीक असल्याचे सांगितले आणि स्वतःच्या पायावर कोणाचीही मदत न घेता पव्हेलीयनमध्ये परतला.\nड्रेसिंग रूमवर उपस्थित असणाऱ्या फिजिओने त्याला तपासलं. वरून तरी काही जखमा जाणवत नव्हत्या. पण रमण लांबाच्या वेदना प्रचंड वाढल्या होत्या. तिथेच शेजारी उभ्या असलेल्या मोहम्मद अमिनुल इस्लामला तो म्हणाला,\n“बुल्ली मै तो मर गया यार \nहे रमण लांबाचे शेवटचे शब्द ठरले. काही क्षणातच तो कोम्यात गेला. त्याला ढाक्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल. त्याच्या उपचार करण्यासाठी दिल्लीहून बेस्ट न्युरोसर्जन खास विमानाने आला. पण काही उपयोग झाला नाही. तीन दिवसांनी रमण लांबाचा मृत्यू झाला.\nरमण लांबाच्या जाण्याने फक्त भारतीय क्रिकेटच नुकसान झालं अस नाही. तर बांगलादेशच्या क्रिकेटसाठी देखील हा मोठा झटका होता.\nबांगलादेशमध्ये क्रिकेट रुजाव यासाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये रमण लांबा आघाडीवर होता. आपल्या खास दिल्ली स्टाईल बेफिकीर आक्रमकतेने तो जगला पण या आक्रमकतेमुळे त्याचा घात केला.\nहे ही वाच भिडू.\nमुंबईच्या मैदानात पाणी मारणाऱ्याचा मुलगा ते जगातला सर्वोत्कृष्ट फिल्डर.\nसचिन आउट झाला म्हणून कैफच्या घरच्यांनी टीव्ही बंद केली पण पुढे इतिहास घडला.\nधोनीच्या याच इनिंगने त्याला बॉलचा हार्ड हिटर म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये प्रस्थापित केलं \nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात…\nपॉल अ‍ॅडम्सची बेडूक अ‍ॅक्शन बघून बॅट्समनला चक्कर यायची.\nत्यादिवशी सर जडेजा आपल्याच टीमच्या खेळाडूसोबत थेट मैदानात भांडले होते.\nआदिवासी खेड्यात शिकार करणाऱ्या तिरंदाजांला थेट ऑलिंपिकला उतरवलं होतं.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sushant-singh-rajput-death-case-mystery-woman-seen-in-building-compound-on-the-day-of-actors-death-in-unseen-video-family-raised-questions-127620441.html", "date_download": "2020-09-24T16:49:14Z", "digest": "sha1:DVBYFSX5ZVR3EUBSFKN4IXFJEC53LA2A", "length": 8767, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sushant Singh Rajput Death Case: Mystery Woman Seen In Building Compound On The Day Of Actor's Death In Unseen Video, Family Raised Questions | सुशांतच्या पार्थिवाजवळ काळ्या बॅगसोबत दिसली एक व्यक्ती; खाली उतरुन मिस्ट्री गर्लला भेटतो आणि मग त्याच्या हातातील बॅग गायब होते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुशांत मृत्यू प्रकरणात नवीन दावा:सुशांतच्या पार्थिवाजवळ काळ्या बॅगसोबत दिसली एक व्यक्ती; खाली उतरुन मिस्ट्री गर्लला भेटतो आणि मग त्याच्या हातातील बॅग गायब होते\nसुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाजवळ काळ्या रंगाच्या कपड्यात दिसणा-या व्यक्तीचे नाव दीपेश सावंत असल्याचे सांगितले जाते, तो सुशांतचा हाऊस मॅनेजर होता. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एका वृत्तवाहिनीने क्राइम सीनच्या माध्यमातून काही अनसीन व्हिडिओ उघडकीस आणल्याचा दावा केला आहे.\nसुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले - पोलिसांच्या उपस्थितीत घटनास्थळावरुन असे सामान घेऊन जाणे संशयास्पद आहे\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एका वृत्तवाहिनीने क्राइम सीनच्या माध्यमातून काही अनसीन व्हिडिओ उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. सुशांतच्या वडिलां��्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले - पोलिसांच्या उपस्थितीत घटनास्थळावरुन असे सामान घेऊन जाणे संशयास्पद आहे\nसुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीने सुशांतच्या मृत्यूच्या दिवशीचे काही अनसीन व्हिडिओ मिळाल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत एक पुरुष आणि एक महिला दिसत असून दोघांवरही संशयाची सुई आहे. या पुरुष आणि मिस्ट्री गर्लवर सुशांतच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहे.\nरिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक पुरुष सुशांतच्या पार्थिवाजवळ एक काळ्या रंगाची बॅग धरुन उभा दिसतोय. त्याने फिकट गुलाबी रंगाची टोपी घातली आहे. ही व्यक्ती सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत असल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती काळ्या रंगाची ही बॅग घेऊन घराच्या खाली उतरतानाही दिसतेय.\nया व्हिडिओमध्ये निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या टॉपमध्ये एक मुलगी सुशांतच्या बिल्डिंग कंपाऊंडमध्ये चालताना दिसत आहे. ती जाऊन या व्यक्तीला भेटते, त्यांच्यात काही वेळ बोलणे होते. त्यानंतर या व्यक्तीच्या हातात काळ्या रंगाची बॅग दिसत नाही. खास गोष्ट म्हणजे हे सर्व घडत असताना मुंबई पोलिसही तिथे हजर असतात.\nकुटुंबाचा काय आहे प्रश्न\nव्हिडिओ पाहिल्यानंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी संशयित व्यक्ती, बॅग आणि महिलेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, \"घटनेच्या दिवशी एखादी व्यक्ती घरातून काही घेऊन जात असेल तर हे संशयास्पद आहे. तो एखाद्या मुलीशी बोलतो आणि नंतर ती गायब होते, हेदेखील संशयास्पद आहे. त्या मुलीची ओळख पटली पाहिजे\", असे ते म्हणाले आहेत.\nविकास सिंह यांनी याबाबत मुंबई पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या उपस्थितीत एक अज्ञात व्यक्ती आणि एक महिला घटनास्थळावर कशी येऊ किंवा जाऊ शकते. हे सर्व पुरावे पुसून टाकण्यासाठी केले गेले आहे, अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली आहे.\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 70 चेंडूत 12.85 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/the-thing-that-threats-rescue/articleshow/69605549.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T19:21:47Z", "digest": "sha1:OY4HC6NBHQDDTUZ7GYBSEVBGUCAMCE72", "length": 30433, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "samwad News : गोष्ट थरारक रेस्क्युची - the thing that threats rescue\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकांचनजुंगा शिखर मोहिमेवेळी बंगालच्या संघातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, तर इतर दोन गिर्यारोहकांचा रेस्क्यू करावा लागला; तसेच मृत्युमुखी ...\nकांचनजुंगा शिखर मोहिमेवेळी बंगालच्या संघातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, तर इतर दोन गिर्यारोहकांचा रेस्क्यू करावा लागला; तसेच मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह खाली आणण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न म्हणजे देखील एक मोहीमच होती. या दोन्ही रेस्क्यू कामामध्ये गिरिप्रेमीने पुढाकार घेतला. त्याच रेस्क्युची ही कहाणी\n१५ मे च्या सकाळी सहाच्या सुमारास आशिष मानेचा शिखरमाथ्यावरून फोन आला आणि गिरिप्रेमीच्या दहाही जणांनी कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी केल्याची बातमी दिली आणि माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. १४ मे च्या संध्याकाळी ५ वाजता निघून तब्बल १३ तासांच्या अथक चढाईनंतर गिरिप्रेमीचे शिलेदार शिखरमाथ्यावर पोहोचले होते. चढाई अत्यंत थकवणारी व गिर्यारोहणातील कौशल्ये पाहणारी होती. संघ कॅम्प ४ ला आल्यावर मीदेखील जरा निवांत झालो. बेस कॅम्पवर विविध संघातील गिर्यारोहकांनी शिखर चढाई केल्याच्या बातम्या येत होत्या.\nयावर्षीच्या कांचनजुंगा मोहिमेचे वैशिष्ट्य असे होते की, मोहिमेला आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय संघांचे अघोषित नेतृत्व गिरिप्रेमी करत होती. कांचनजुंगावर रूट ओपनिंग करणाऱ्या शेर्पा संघाचे मार्गदर्शन; तसेच नेमकी चढाई कधी सुरू करायची, हवामान कसे आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी सर्वच संघातील गिर्यारोहक गिरिप्रेमीच्या तंबूत यायचे. त्यामुळे सर्वांशी एक वेगळा ऋणानुबंध तयार झाला होता. हे सर्व घडत असताना १५ मे ला दुपारी १ च्या सुमारास निर्मल पुर्जा या जगविख्यात गिर्यारोहक व त्याच्यासोबत असणारे तीन अत्यंत निष्णात शेर्पा जे कांचनजुंगा शिखर चढाई करून खाली उतरत होते, त्यांचा बेस कॅम्पवर मेसेज आला, की सुमारे ८३५० मीटर उंचीवर बंगाली संघातील बिप्लब बैद्यला अतिउंचीवर प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्रास होत आहे, त्याला कृत्रिम प्राणवायूची सक्त गरज आहे. त्याचा शेर्पा डेंचा बोते हा बिप्लब सोबत थांबून त्याला मदत करतो आहे, मात्र एवढ्यावर भागणार नाही. निर्मल व त्याच्या संघातील शेर्पानीदेखील त्यांच्याकडील ज्यादा असणारे ऑक्सिजन सिलेंडर्स बिप्लबला देऊन खाली उतरण्यास सुरुवात केली. १५० मीटर खाली आल्यावर बंगाली संघातीलच कुंतल नावाचा गिर्यारोहक त्यांना दिसला व त्याला हाय अल्टीट्युड पल्मनरी एडीमा (HAPE) झाल्याचे निर्मलने सांगितले; तसेच त्याने व त्याच्या शेर्पांनी आपल्याकडील सर्व ऑक्सिजन सिलेंडर्स देऊ केले. या बातमीनंतर बेस कॅम्पवर हालचाल सुरू झाली. बिप्लब व कुंतल याच्या रेक्स्यूसाठी काय करता येईल, याविषयी सर्व शक्यतांची पडताळणी सुरू झाली. गिर्यारोहकांच्या शेर्पांनी त्यांच्याजवळ थांबून ऑक्सिजनचा पुरवठा करून सुस्थितीत आणणे व कॅम्प ४ त्यांना घेऊन येणे, हा मुख्य पर्याय आमच्यासमोर होता. ८००० मीटर उंचीहून अधिक ठिकाणी हेलिकॉप्टर जात नसल्याने 'हेली रेस्क्यू'चा पर्याय मागे पडला. तोपर्यंत गिरिप्रेमीचा संघ कॅम्प ४ ला पोहोचला होता, संघातील सदस्यांना किंवा शेर्पांना कॅम्प ४ हून वर पाठवणे, हा अत्यंत धोकादायक पर्याय होता. आम्ही बेस कॅम्पवरून कॅम्प ४ वर असलेल्या गिरिप्रेमी सदस्यांशी, आमच्या शेर्पांशी फोनवर, वॉकीटॉकीवरून संपर्क साधण्यास सुरुवात केल्यावर कोणाशीही संपर्क होत नव्हता. सर्व जण आरामासाठी तंबूत झोपले होते. त्यांच्या जवळील संपर्क उपकरणातील बॅटरी संपल्या होत्या. आमचे प्रयत्न खूप वेळ चालू होते. मात्र, संपर्क होतच नव्हता.\nबिप्लब व कुंतल यांची परिस्थिती अधिक बिकट होत होती. असे असताना १५ मे च्या रात्री पुन्हा एकदा निर्मलचा मेसेज आला, की कॅम्प ४ च्या जवळ आणखी एक भारतीय गिर्यारोहक 'हेल्प, हेल्प' असे ओरडतो आहे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याला हॅल्युसिनेशनचा त्रास होत असावा, असा कयास निर्मलने बांधला. निर्मल व त्याचे शेर्पा यांनी बेस कॅम्पवरून सुरुवात करत थेट शिखरमाथा गाठला होता व तेथून उतराई करत कॅम्प ४ कडे येत होते. त्यांनी स्वतः जवळील ऑक्सिजन बिप्लब व कुंतल यांना दिल्याने ते सर्व प्रचंड थकले होते. अशा परिस्थितीत त्याने तिसऱ्या गिर्यारोहकासाठी काय म���त करता येईल, यासाठी त्यांनी बेस कॅम्पवर संपर्क साधला. दोघांनंतर तिसऱ्या गिर्यारोहकाला त्रास होतो आहे, हे ऐकून बेस कॅम्पवर आमच्या काळजात धस्स झाले. मात्र आता न डगमगता निर्णय घेण्याची वेळ होती. आम्ही कॅम्प ४ वर संपर्क साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होतो. शेवटी सेव्हन समिट कंपनीच्या छेपाल शेर्पाशी संपर्क साधला गेला. १५ मे ला रात्री ११ च्या सुमारास गिरिप्रेमी व पीक प्रमोशनचे पासांग शेर्पा, तेनझिंग शेर्पा मिंग्मार शेर्पा, छोबू नोर्बू शेर्पा यांना उठवून तयारी करायला लावून कॅम्प ४ वर निर्मलने सांगितल्याप्रमाणे नेमकं कोण मदत मागतो आहे, हे बघायला सांगितले व त्याला कॅम्प ४ ला खाली घेऊन यायला सांगितले. शेर्पा ज्यावेळी वर चढून गेले तेव्हा त्यांना तेथे बंगालच्याच संघातील रमेश रॉय नावाचा गिर्यारोहक हॅलिस्युनेशनच्या त्रासामुळे एकाच जागेवर बसलेला दिसला. प्रसंग बाका होता. शेवटी सर्व शेर्पा रमेशला अक्षरशः दोराने बांधून कसेबसे कॅम्प ४ ला घेऊन आले. तोपर्यंत गिरिप्रेमी संघातील जितेंद्र गवारे व डॉ. सुमित मांदळे झोपेतून उठून बंगाली गिर्यारोहकांच्या मदतीसाठी तयार होते. डॉ. सुमितने रमेशला 'लाईफ सेव्हिंग इंजेक्शन' दिले, तर जितेंद्रने रमेशला ऑक्सिजन सिलेंडर लावून दिले. या दरम्यान बंगालच्याच संघातील रुद्र नावाचे गिर्यारोहक कॅम्प ४ स्नो ब्लाईंडनेसने त्रस्त होता. त्याच्यातही त्राण उरले नव्हते. डॉ. सुमितने त्याला डोळ्यात घालायचे ड्रॉप देऊन तात्पुरता इलाज केला. कॅम्प ४ सारख्या ७७००-७८०० मीटर उंचीवर, कमी ऑक्सिजन उपलब्ध असताना असे त्रास झाल्यावर लवकरात लवकर खालच्या कॅम्पला येणे, हाच उपाय असतो. मात्र, दोन्ही जायबंदी गिर्यारोहकांची अवस्था पाहता त्यांना खाली उतरून जाणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्प ३ ला येऊन तेथून एयर रेस्क्यू करणे, हाच पर्याय समोर होता.\nतिकडे कॅम्प ४ च्या वर बिप्लब व कुंतल मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या शेर्पानी जमेल तेवढी त्यांना साथ देऊन, कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करून कॅम्प ४ घेऊन येण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शेर्पादेखील दमले होते. शेर्पांना एवढ्या उंचीवर वावरण्याची सवय जरी असली, तरी ते सुपर ह्युमन नक्कीच नाहीत. दोन्ही गिर्यारोहकांसोबत असलेल्या शेर्पांनादेखील अतिउंचीचा त्रास सुरू झाला. त्या���नादेखील कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागली. आमच्यासाठी बेस कॅम्पवर अत्यंत कठीण वेळ होता. १६ मे च्या पहाटेपर्यंत बिप्लब व कुंतल या दोघांशी संपर्क बंद झाला व त्यांच्यावर मृत्यू ओढवला, असे स्पष्ट होत गेले. मात्र, अजूनही रमेश व रुद्र हे कॅम्प ४ वर जायबंदी होते. १६ तारखेला सकाळी गिरिप्रेमीच्या सदस्यांनी व शेर्पानी या दोघांना; तसेच जर्मनीचा फ्रँक जो हिमदंशाने त्रस्त होता त्यांना कॅम्प ३ ला आणले. रुद्र व रमेश यांची संपूर्ण ऊर्जा खर्ची पडली होती. कॅम्प ३ हूनच एयर रेस्क्यू करावा, असे दोघांचे म्हणणे होते. आम्हीदेखील कॅम्प ३ वर हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न केला; पण जोराच्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कॅम्प २ च्या वर जाता येत नव्हते. दरम्यान, आम्ही हेलिकॉप्टरमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर व खाण्याचे सामान पाठवले होते. कॅम्प ३ ला नाही. मात्र कॅम्प २ वर तरी आल्यावर जखमी गिर्यारोहकांना याचा उपयोग होईल, असा कयास होता. शेवटी शेर्पानी शर्थीचे प्रयत्न करत रुद्र व रमेशला कॅम्प २ वर आणले. तेथे त्यांना मुबलक कृत्रिम ऑक्सिजन व खायला मिळाल्याने ऊर्जा मिळाली. तोपर्यंत आम्ही हेलिकॉप्टर कॅम्प २ ला पाठवले व त्यात बसवून दोघांना थेट काठमांडूला रुग्णालयात दाखल केले. या दोघांचे प्राण वाचवण्यामागे गिरिप्रेमीचे गिर्यारोहक व शेर्पांनी मोलाची कामगिरी बजावली.\nकाम इथे संपले नव्हते. दुर्दैवाने दोन गिर्यारोहकांचा मृत्यू कॅम्प ४ च्या वर झाला होता. त्या दोघांचे मृतदेह खाली घेऊन येणेदेखील तेवढेच महत्त्वाचे होते. ८००० मीटरहून अधिक उंचीवरून मृतदेह खाली घेऊन येणे, हे जिकिरीचे काम आहे. यासाठी आम्ही सहा शेर्पांचा संघ तयार केला. सर्व सहा जण नुकतेच कांचनजुंगा शिखर चढाई करून खाली आले होते व प्रचंड दमलेले होते; तसेच कॅम्प ३ च्या वर हवामान किती अनुकूल असेल, यांसारखे प्रश्न होतेच. मी आणि भूषणने पुण्याहून आलेल्या वेदर रिपोर्ट्सचा अभ्यास करून शेर्पांच्या संघाला तयार करून मृतदेह घेऊन येण्यास वर पाठवले. खरं तर शेर्पा पुन्हा वर जाण्यास तयार नव्हते. त्यांना आम्ही समजावले. अखेर ते चढाई करण्यास तयार झाले. त्यांनी अत्यंत सुरक्षितपणे चढाई करत दोन्हीही मृतदेह कॅम्प २ वर आणले व तेथून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ते मृतदेह पुढे काठमांडूला आम्ही घेऊन आलो. या कामामध्ये ओंग्चू शेर्प���, फुर्बा शेर्पा, दावा ओंग्चू शेर्पा, पासांग दावा शेर्पा, फु दोर्जी शेर्पा व तेनझिंग शेर्पा यांनी सहभाग घेतला. या अत्यंत दु:खद घटनेमुळे गिरिप्रेमीच्या संघातीलच नव्हे, तर कांचनजुंगा बेस कॅम्पवर आलेल्या संघातील सर्वच गिर्यारोहकांचे, शेर्पांचे मन हेलावून गेले.\nअशा घटना घडल्या, की सर्वच जण सरसकट गिर्यारोहण क्रीडाप्रकारावर टीका करतात. मात्र, असे प्रसंग का उद्भवले याचा विचार केला जात नाही. गिर्यारोहणामध्ये आपल्या मर्यादा ताणल्या पाहिजेत, हे मान्य; पण कुठे आपली शक्ती संपली आहे, हेदेखील समजले पाहिजे. ज्या बंगालच्या संघातील गिर्यारोहकांसोबत हे प्रसंग ओढवले, त्यांच्याविषयी असे लक्षात आले, की काहीही झाले, तरी शिखर चढाई करायचीच, असा वेडा अट्टहास त्यांचा होता; तसेच अष्टहजारी मोहिमांसाठी येताना आवश्यक असणारी तयारी त्यांनी केली नव्हती. नियोजनाचा अभाव होता. संघात बेबनाव होता. कोणीही नेता नसल्याने निर्णय कसे आणि का घ्यावेत, यात समन्वय नव्हता. कोणतीही मोहीम यशस्वी करायची असेल, तर उत्तम नियोजन, संपूर्ण संघाची उत्तम शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, तेवढाच चांगला नेता आणि कुठे थांबायचे याची असलेली जाणीव. या सर्व कारणांमुळेच मोहिमा यशस्वी होतात.\n(नेता, कांचनजुंगा इको इक्स्पेडिशन २०१९)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमराठा आरक्षण : स्थगिती आणि मार्ग...\nनव्या भारताची भुरळ महत्तवाचा लेख\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/571", "date_download": "2020-09-24T16:39:27Z", "digest": "sha1:56RBF7EAMNULB37VLOYLRMVM6OA5HOJJ", "length": 15292, "nlines": 146, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); पर्यावरणातील घटकांची निवडणूक... | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nआज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सोशल मिडिया वर एकमेकांना खूप शुभेच्छा संदेश दिले असतील, पण आपण अनेकदा पर्यावरणाच्या विरुद्ध वागतो, मग त्याला काय अर्थ उरतो. पर्यावरण वाचले तरच आपण वाचणार आहोत याची जाणीव आपल्यात निर्��ाण होत आहे, पण ती विकसित होत गेली पाहिजे.\n आपल्या भोवती असलेला प्रत्येक घटक हा पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे. एक साधे उदाहरण सांगतो. चीनमध्ये माओने जेव्हा चिमण्या मारण्याचे आदेश १९५७ साली दिले त्यानंतर २ वर्षांनी चीनमध्ये धान्याचा दुष्काळ पडायला सुरुवात झाली. कारणे शोधली असता असे समजले की, चिमण्या मारल्यामुळे टोळांची संख्या वाढली आणि मग टोळधाडी चीनमधील शेती उध्वस्त करू लागल्या. म्हणजेच चिमणीसारखा छोटा पक्षीसुद्धा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजले.\nपर्यावरण टिकवायचे असेल तर खूप मोठी गोष्ट करायची गरज नाही, तर छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. घर बांधताना मग ते शहरात असो की खेड्यात विचार करून बांधले पाहिजे. पक्षी जे घराजवळ आढळतात त्यांना घरटी करण्यासाठी काही खोबण्या ठेवाव्यात, काही प्लास्टिकचे पाईप भिंतीत गाडून टाकावेत. अशा पाईपमध्ये चिमण्या घरटी करतील आणि त्यांची संख्याही वाढू लागेल. घराजवळ झाडे लावताना शेवगा, तुत्तू यासारखी झाडे लावावीत. शेवग्याच्या एका झाडावर तुम्हाला चष्मेवाला, दयाळ, तांबट, टोपीवाला, राखी वटवट्या, पोपट, यासारखे १७ ते २० पक्षी पाहायला मिळतील. शिवाय ६० रुपये किलोचा शेवगा आहारात मोफत. शेवग्यात तंतू खूप असल्यामुळे पोटाची समस्या नाही. कढीपत्ता, लिंबू यासारखी झाडे फुलपाखरांना आकर्षित करतात. अनेक फुलपाखरे या होस्ट प्लांटवर अंडी घालतात. ही झाडे लावल्याने आपला फायदा आहेच, त्यासोबत पर्यावरणाचा पण. म्हणजेच देशी वृक्षांची लागवड ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. पर्यावरणाचे रक्षण हे केवळ जंगलात जाऊनच कार्याला हवे असे नाही तर या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या कृतीतून सुधा अपम पर्यावरण रक्षणाचे खूप मोठे कार्य करू शकतो. अगदी मानवी वस्तीत राहूनसुद्धा आपण पर्यावरणाचा समतोल सांभाळायला हातभार लावू शकतो. असेच काही उपक्रम आम्ही आमच्या गावात करतो.\nपिसावारे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील डोंगराळ प्रदेशातील आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव. आम्ही पिसावरे गावात लोकांमध्ये अशा प्रकारची जागृती व्हावी म्हणून खूप वेगळे पण साधे उपक्रम राबवले. त्याचा फायदा आम्हाला या ५ वर्षात दिसून येतो आहे. या पैकी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे पर्यावरणातील घटकांची निवडणूक. या निवडणुकीत पिस��ारे गावातील विद्यार्थी काही पक्षी उमेदवार म्हणून निवडतात मग त्यांचा गावात प्रचार केला जातो. सर्व गावकऱ्यांना त्या त्या पक्षांचे महत्व सांगितले जाते आणि निवडणुकीच्या दिवशी आपल्याला आवडलेल्या पक्षाला सर्व गावकरी मतदान करतात. आम्ही पक्षांविषयी जागृती व्हावी म्हणून गावपक्षी निवडणूक घेतली. जातेचश्मेवाला पक्षी विजयी झाला. पुढच्या वर्षी गाव फुलपाखरू निवडणूक घेतली यात पट्टेरी वाघ (Stripped Tiger ) हे फुलपाखरू विजयी झाले आणि या वर्षी गाववृक्ष या निवडणुकीत शेवगा विजयी झाला. हे लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि परिणाम पण दिसून येत आहेत. अजून एक बोलके उदाहरण म्हणजे आमच्या गावातील एक गृहस्त जगन्नाथ बांदल यांच्या घराचे बांधकाम चालू होते या घरात घुबडाने ३ अंडी घातली, त्यांनी घुबडाची पिल्ले उडून जाईपर्यंत त्या भागातील काम न करता त्या तीन जीवांना वाचवले. घुबडाला किती अपशकुनी समजतात, पण आमच्या या छोट्या छोट्या पर्यावरण जागृती उपक्रमांमुळे आज गावात बदल घडून येताना दिसत आहेत. गावातील कुटुंब पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण संवर्धक झालेली पाहायला मिळत आहेत. पिसावरे गावाचे भविष्य असणारे शुभांगी जमीर, गौरी, विनायक, रविशा, विद्या, स्नेहल आणि असे असंख्य विद्यार्थी आपल्या खांद्यावर पर्यावरण रक्षणाची पताका घेऊन स्वतःची पणती या अंधारात लावून वाटचाल करत आहेत. हे चित्र फारच आशादायी आहे.\nमनुष्य हा देखील पर्यावारणाचाच एक घटक आहे त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन हे मानवी समूहाच्याही हिताचेच आहे याची जाणीव ठेवून आपण केवळ एक दिवस नव्हे तर कायमच पर्यावरण रक्षणाचे कार्य केले पाहिजे. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारली पाहिजे. हा संकल्प आजच्या दिवशी करणे म्हणजे खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा करणे.\nकृतीशील पर्यावरण प्रेमी, भोर.\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nबिलीगीरी रंगनच ते जंगल....\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/14/26175", "date_download": "2020-09-24T18:33:11Z", "digest": "sha1:VQP5ZP6KWXOBM6R6PJOOA4YVRWTDMMIS", "length": 3023, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अखंड भारत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /शब्दखुणा /अखंड भारत\nआसिंधू लेखनाचा धागा मी मधुरा 12 Aug 21 2019 - 12:01am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-situation-in-kolhapur-is-worrisome-chandrakant-patil-met-the-divisional-commissioner/", "date_download": "2020-09-24T18:48:47Z", "digest": "sha1:HFD272LFMG4EJHWXAAI6YDGKBNY3NKWQ", "length": 16575, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोल्हापुरातील परिस्थिती चिंताजनक : चंद्रकांत पाटलांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nकोल्हापुरातील परिस्थिती चिंताजनक : चंद्रकांत पाटलांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट\nकोल्हापूर : विरोधी पक्षनेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागील महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून कोरोना (Corona) महामारीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्य शासनाकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय मदत म्हणून राज्य शासनाकडे 300 कोटींचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले होते. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले\nयाबाबत विचारणा करण्यासाठी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. कोल्हापूर दौऱ्यावर असलेले विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशीही भेट घेवून चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली.\nकोल्हापुरात कोरोना महामारीची स्थिती अत्यंत गंभीर आहे. वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. क��रोना रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार मिळावेत, यासाठी 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. फक्त तत्वतः मंजुरी दिली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कोल्हापुरातील कोरोना रुग्णांवर प्रशासनाने वेळीच उपचार करावेत, त्यांना वाऱ्यावर सोडू नये यासाठी भाजप पाठपुरावा करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकांदा निर्यातबंदीमुळे नुकसान भरपाई केंद्र आणि राज्याने द्यावी : चंद्रकांत पाटील\nNext articleबाबरी मशीद खटला : ३० सप्टेंबरला निकाल येण्याची शक्यता\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/exercise-of-congress-for-independent-election-699987/", "date_download": "2020-09-24T17:26:01Z", "digest": "sha1:SHBSUAJIIASXWL3EP2TGYWJ5JUWLDUPC", "length": 18273, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वबळासाठी ‘अवसान’ शोधताना काँग्रेसचीच कसरत | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nस्वबळासाठी ‘अवसान’ शोधताना काँग्रेसचीच कसरत\nस्वबळासाठी ‘अवसान’ शोधताना काँग्रेसचीच कसरत\nविधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवा, असा जोरदार सूर निघण्याची शक्यता आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवा, असा जोरदार सूर निघण्याची शक्यता आहे. या बरोबरच विधान परिषदेत मराठवाडय़ाला डावलल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याने त्याचे पडसादही मेळाव्यात उमटू शकतात. मेळाव्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.\nविधान परिषदेवर नियुक्ती करताना मराठवाडय़ातील एकाही व्यक्तीचा विचार केला गेला नाही, ही बाब माजी खासदार उत्तमसिंह पवार लक्षात आणून देत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आघाडी उघडल्यासारखे वातावरण आहे. गुरुवारी त्यांनी पत्रकान्वये मुख्यमंत्र्यांवर आरोपही केले. लोकसभेतील पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर फुटले तर बरेच, असे मानणाऱ्यांचा मोठा गट मराठवाडय़ात आहे. मराठवाडय़ात ४६ पकी १८ आमदार काँग्रेसचे, तर १२ राष्ट्रवादीचे आहेत. मात्र, जिल्हानिहाय चित्र मोठे गमतीचे आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेसचे निवडणूक चिन्ह मतदारांच्या विस्मरणात गेल्याचे चित्र आहे. या जिल्ह्यातील परळी मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाचा. तो लातूरचे नेते आवर्जून स्वत:कडे ठेवून घेत. मुंडे-विलासराव ‘मत्र करारा’चा तो भाग मानला जात असे. येथून सातत्याने पराभव पदरी येणार असे गृहीत धरूनच उमेदवारी देण्याची पद्धत होती, हे सर्वश्रुत आहे. अन्य सर्व मतदारसंघांत राष्ट्रवादीच निवडणूक लढते. परिणामी या जिल्ह्यातून काँग्रेसचे चिन्हच मतदार विसरून गेल्याची भावना आहे. ‘तडजोडीमुळे आम्हाला जागा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. जागेची मागणी नेहमी करतोच, पण वरचे नेते लक्षच देत नाहीत,’ या शब्दांत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळे यांनी लक्ष वेधले.\nनांदेडमध्ये अशोक चव्हाण एकहाती तंबू पेलून धरतात, इतरांनाही बळ देतात. मात्र, त्यांच्याकडे जबाबदारी नसल्याने सध्या मराठवाडय़ातील काही आमदार व मंत्र्यांमध्ये असणारी नाराजी दबक्या आवाजात चच्रेत असते. अशोकरावांना बळ मिळायला हवे, अशी सार्वत्रिक भावना आहे. या अनुषंगाने बोलताना पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अशोकरावांकडे राज्याच्या प्रचाराची सूत्रे मिळायला हवीत. दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्षपद मिळावे अशी मागणी तर करणारच आहोत. मेळाव्यातही ही मागणी केली जाईल. मराठवाडय़ाची राजकीय स्थिती व तळागाळातील माणूस त्यांच्या ओळखीचा असल्याने मराठवाडय़ातील उमेदवारीचे सर्व अधिकार त्यांना मिळावेत, अशी मागणी आहेच.\nलातूर जिल्ह्यातही काँग्रेसची ताकद मोठी आहे. अमित देशमुख यांना नुकतेच राज्यमंत्रिपद दिले गेले असले, तरी तेथेही नाराजांचा गट सक्रिय झाला आहे. चार आमदार असणाऱ्या या जिल्ह्यात नेतृत्वासाठी चढाओढ असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर विलासरावांच्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा आहे. तेथे त्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता नसल्याचेच सांगितले जाते.\nपरभणी जिल्ह्यात दोन जागांपकी परभणी मतदारसंघात १९९० पासून एकदाही काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर वगळता पक्ष म्हणून ताकद नाहीच, असेच चित्र आहे. जिल्हा बँकेतील घोटाळ्यात बोर्डीकर अडकल्यानंतर काँग्रेसवरील रोषात भरच पडली आहे. त्यामुळे मेळाव्यात काही चर्चा होते का, याकडे लक्ष लागले आहे. उस्मानाबादमध्ये परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण काँग्रेसचा किल्ला शाबीत राखून असतात. मात्र, त्यांना होणारा राष्ट्रवादीचा विरोध निवडणुकीत अधिक तापदायक ठरणारा असल्याने ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत.\nया पाश्र्वभूमीवर औरंगाबादमधील चित्र काँग्रेसची चिंता वाढविणारे ठरले आहे. उत्तमसिंह पवार नाराज असून ते काँग्रेसविरोधात निवडणूक लढविण्यास कंबर कसून आहेत. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. मुस्लिम समाजात त्यांचा दांडगा संपर्क असल्याने त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेळाव्यात त्याचे पडसाद उमटू शकतात. जिल्ह्य़ात काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या अन्य मतदारसंघांतील उमेदवारांचा शोध घेणे हे काँग्रेससमोर आव्हान ठरावे, असे वातावरण आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nउदयनराजे यांना भाजपानं पुन्हा दिली संसदेत जाण्याची संधी, आठवलेंनाही लॉटरी\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल\n“देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते”\nशाब्दिक ‘वॉर’ : भाजपाध्यक्ष नड्डा म्हणाले, प्रिय डॉ. सिंग-काँग्रेस… सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘जालना जिल्ह्य़ात अकरा टक्के बालक���ंचा मृत्यू अतिसारामुळे’\n2 ‘खासदारांचा पराक्रम म्हणजे शिवसेनेच्या मस्तीचा परिपाक’\n3 लातूरला आजपासून २१ वे नवोदित साहित्य संमेलन\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/successful-surgery-on-28-day-old-baby-from-kem-hospital-doctors-1711342/", "date_download": "2020-09-24T18:01:57Z", "digest": "sha1:22WU6V2EF5VM7YBBC3TLKS5PHZWTEXOQ", "length": 16325, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Successful surgery on 28 day-old baby from kem hospital doctors | २८ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n२८ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया\n२८ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया\nकेईएम रुग्णालयातील हृदयविकार विभागात आलेल्या २८ दिवसांच्या बाळाला एका दुर्मीळ आजाराने ग्रासले होते.\nमुंबई महापालिकेचे केईएम रुग्णालय\nकेईएममधील डॉक्टरांकडून अवघड आव्हानावर मात\nमुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील हृदयविकार विभागात आलेल्या २८ दिवसांच्या बाळाला एका दुर्मीळ आजाराने ग्रासले होते. केईएमच्या हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर व सहयोगी प्राध्यापक डॉ. गिरीश सबनीस यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी या बाळावर (अ‍ॅवार्टा पल्मनरी विण्डो) बिनटाक्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. सर्वात कमी वयाची व कमी वजनाच्या बाळावरील अशा प्रकारची ही जगातील पहिली शस्त्रक्रिया असून ‘अ‍ॅनल्स ऑफ पेडियाट्रिक कार्डिओलॉजी’ जर्नलमध्ये नुकताच याचा निबंध प्रसिद्ध झाला आहे.\nया बाळाच्या रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुंतागुंत होती. परिणामी हृदयातील अशुद्ध रक्त व शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सरमिसळ होत होती. हा एक दुर्मीळ आजार असून एवढय़ा कमी वजनाच्या बाळावर ओपन हार्ट सर्जरी करणे हे एक जसे आव्हान होते तसेच बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणे हेही तेवढेच मोठे आव्हान होते.\nअनेक लहान बाळांमध्ये जन्मत: हृदयविकाराचे वेगवेगळे त्रास उद्भवतात. अशा लहान बाळांवर प्रामुख्याने ओपन हार्ट सर्जरी केली जाते. अलीकडच्या काळात मिनिमल इनव्हेसिव्ह तंत्र प्रगत झाल्यानंतर हृदयविकारतज्ज्ञ आता हृदयाच्या अनेक आजारांवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करू लागले आहेत.\nआंध्र-तेलंगणाच्या सीमेवरील एका कुटुंबात या बाळाचा जन्म झाला असून जन्मत: त्याच्या हृदयातील दोन मोठय़ा रक्तवाहिन्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन शुद्ध व अशुद्ध रक्ताचे मिश्रित होऊन हृदयावर त्याचा भार येऊन बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्याला आईचे दूध पिणेही शक्य होत नव्हते. अशा बाळांवर तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अन्यथा एक वर्षांपेक्षा जास्त काळ ही बालके जगू शकत नाहीत. त्यामुळे नायरमध्ये दाखल करण्यात आलेल्या या बाळाला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये केईएम रुग्णालयात पाठवले. केईएममध्ये हे बाळ आले तेव्हा ते अवघ्या २८ दिवसांचे व पावणेतीन किलो वजनाचे होते. एवढय़ा कमी वजनाच्या बाळावर बिनटाक्याची शस्त्रक्रिया हे एक आव्हान होते. डॉ. प्रफुल्ल केरकर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूलतज्ज्ञ तसेच हृदयशल्यचिकित्सांशी सखोल चर्चा करण्यात आली. एवढय़ाशा बाळाला भूल देणे हेही एक आव्हानच होते, असे डॉ. गिरीश सबनीस यांनी सांगितले.\nडॉ. केरकर, डॉ. सबनीस, डॉ. हेतल शहा, डॉ. चरण लांजेवार हे हृदयविकारतज्ज्ञ तसेच डॉ. संचिता उंबरकर, डॉ. मंजू सरकार आणि डॉ. पुष्कर या भूलतज्ज्ञांसह हृदयशल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया पार पडली. बाळाच्या मांडीला एक लहान छिद्र पाडून त्यातून कॅथेटरमधून एक वायर हृदयाजवळील रक्तवाहिन्यांची गुंतागुंत झाली त्या ठिकाणी नेण्यात येऊन डिव्हाइस सोडून सरमिसळ बंद करण्यात आली.\nमहत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्तवाहिन्यांची सरमिसळ रक्तवाहिन्यांच्या उगमस्थानी नसल्यामुळे धोका कमी होता. आज दोन वर्षांनंतर बाळाची प्रकृती उत्तम असून गेल्याच महिन्यात ‘अ‍ॅनल्स ऑफ पेडियाट्रिक कार्डिओलॉजी जर्नल’मध्ये या शस्त्रक्रियेचा निबंध प्रसिद्ध झाल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.\nकेईएममध्ये देशभरातून हृदयविकाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात येत असून प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रुग्ण दिल्लीला जाण्याऐवजी केईएममध्ये येणे पसंत करतात, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. केईएममध्ये होणारे यशस्वी उपचार लक्षात घेऊन वर्षांकाठी हृदयविकाराचा त्रास असलेली पाचशेहून अधिक लहान मुले उपचारासाठी येत असतात, असेही येथील डॉक्टरांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘बिगरप्लास्टिक’च्या नावाखाली पुन्हा तेच\n2 धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी काँग्रेसचाच पुढाकार हवा\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/two-mobile-thefts-arrested-by-pimpri-police-1834242/", "date_download": "2020-09-24T18:50:05Z", "digest": "sha1:X6QBM7ASSIGZUZUCBKKA4PNZB5FCA6QE", "length": 10629, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Two Mobile Thefts Arrested By Pimpri Police | मोबाइलच्या आकर्षणातून चोरले 19 मोबाइल, दोघांना अटक | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nदोन मोबाइल चोरट्यांना पोलिसांकडून अटक\nदोन मोबाइल चोरट्यांना पोलिसा���कडून अटक\nमोबाइल चोरणारे दोघे आणि इतर दरोडा प्रकरणातले दोघे अशी चौघांना अटक करण्यात आली आहे\nमोबाइलच्या आकर्षणातून रस्त्यावरच्या माणसांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबतच इतर दोघांनाही दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोबाइल चोरट्यांकडून एकूण 3 लाख 19 हजार रुपये किंमतीचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.\nसुनील प्रकाश यादव (वय 19, रा. भोसरी), याच्यासह 15 वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. या दोघांनाही मोबाइलचे आकर्षण होते त्या आकर्षणातूनच हे दोघे मोबाइल लंपास करत असत आणि त्यांच्या मित्रांना किंवा इतर काही ठिकाणी हे मोबाइल स्वस्त किंमतीत विकत असत. मिळालेल्या पैशांमधून मौजमजा करत. आत्तापर्यंत या दोघांनी एकूण 19 मोबाइल हिसकावले. या सगळ्यांची किंमत काही लाखांच्या घरात आहे.\nदरम्यान,सार्वजनिक रस्त्यावर किंवा उद्यानात मोबाईलवर बोलताना बेसावध राहू नये,तसेच निष्काळजीपणा करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केले असून ज्यांचे मोबाइल हिसकावण्यात आले आहेत. अश्या व्यक्तींनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क करावा अस म्हणाले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 १४ मांजरी, सात कुत्र्यांच्या हत्येची माहिती देणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपये इनाम\n2 पगार थकल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या\n3 मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/03/blog-post_63.html", "date_download": "2020-09-24T18:59:54Z", "digest": "sha1:XHOXGAEUQJY5DV6ZCL7FOEVW6X3OKGUO", "length": 17324, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कोरोना विरुध्द युध्द; जबाबदारीचे भान ठेवा! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social कोरोना विरुध्द युध्द; जबाबदारीचे भान ठेवा\nकोरोना विरुध्द युध्द; जबाबदारीचे भान ठेवा\nजगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने भारतातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या १३७ झाली आहे, ज्यामध्ये २४ परदेशींचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त ४२ प्रकरणे आहेत. तर संशयितांची संख्या हजारोच्या घरात आहे. भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. चीनमध्ये जवळपास चार हजार जणांची बळी घेतल्यानंतर आता इटली, इराण, फ्रान्ससह युरोपिय देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. एका छोट्याश्या विषाणूमुळे जगात सर्वात शक्तीशाली मानल्या जाणर्‍या अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आपआपल्या परीने काम करत आहे, त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच आतापर्यंत भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. ही जमेची बाजू असताना दुसरीकडे अनेकांना या गंभीर संकटाचे जराही गांभीर्य दिसून येत नाही. सोशल मीडियावर तर अफवा व उपाययोजना सांगणार्‍या कथित तज्ञांचे पीकं आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने लोकांनी घरात बसावे व घरून काम करावे, अशी विनंती वजा आवाहन सरकार करीत असले तरी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातील काही अपवाद वगळता गदी अजूनही म्हणावी तेवढी कमी झालेली नाही.\nपरिस्थिती हाताबाहेर जावू नये...\nकेरळपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या या व्हायरसने आता पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण देशातील कोरोनाव्हायरस रुग्णांची आकडेवारी आणि एकूण परिस्थिती पाहता कोरोनाव्हायरस दुसर्‍या टप्प्यात आहे, असा दिलासा इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने दिला आहे. चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बर्‍यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असली तरी राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे परिस्थिवर लक्ष ठेवून आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल्स, जीम, शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. निवडणुका व परीक्षा पुढे ढकालण्यात आल्या आहेत. खाजगी कंपन्यांमध्येही वर्क फॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांमध्येही आवश्यकतेनुसारच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर, गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक, शिर्डीतील साई मंदिरासह राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवली आहेत. एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.\nउच्चशिक्षित लोकचं बेजबाबदारपणे वागणे\nपोलीस, आरोग्य यंत्रणांसह अनेक स्वयंसेवी संस्थादेखील कोरोना व्हायरस विरुध्द छेडलेल्या युध्दात ‘बॅटल ग्राऊंड’वर उतरले आहेत. मात्र अजूनही आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. गेल्या आठवडाभरात सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. काही ‘अर्धवटरावां’मुळे हा गंभीर विषय सोशल मीडियावर टिंगलटवाळीचा विषय ठरत आहे. याबाबतचे अनेक ��िम्स् व जोक्स व्हायरल होत आहेत. इतकेच नव्हे तर अफवा पसरवणारी बनावट सरकारी परिपत्रके तयार करणारे किंवा बनावट व्हिडीओंमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सरकार ओरडून ओरडून सांगतयं की, गरज असेल तरच घराबाहेर पडा परंतू रेल्वेंमधील चित्र वेगळेच सांगत आहे. तोंडावर मास्क लावून बिनदिक्कत फिरणारे अनेक ठिकाणी आढळून येत आहेत. विदेशवारी करुन आलेल्यांनी स्वत:हून चाचणी करुन घ्यायला हवी मात्र इकडे संशयित रुग्णच रुग्णालयातून पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. या महाभागांमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे मात्र त्यांना कोणाचीच पर्वा नाही, असे सध्यातरी दिसून येत आहे. पुण्यात तर संशयित रुग्ण आढळून आलेल्या कुटूंबावरच नव्हे तर संपूर्ण सोसायटीवर जणू बहिष्कार टाकल्यागत त्यांच्याशी व्यवहार होत असल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. गावात राहणार्‍या किंवा कमी शिकलेल्यांची अनेकवेळा टिंगलटवाळी केली जाते मात्र ज्या घटना समोर आल्या आहेत त्यात उच्चशिक्षित लोकचं बेजबाबदारपणे वागत असल्याचे समोर आले आहे.\nकरोनाने हात-पाय पसरल्यास त्याला रोखणे कठिण\nयात काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी नेहमीप्रमाणे अतिरेक सुरु केला आहे. मुंबईत कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी रेल्वे व लोकल बंद ठेवणे कसे फायदेशिर आहे, याची मॅरेथॉन चर्चा आपण दिवसभर पाहिली. पण रेल्वे व लोकलमधून केवळ सरकार किंवा खाजगी नोकरी करणारेच प्रवास करतात का हातावर पोट असणारे लाखों लोकांनी जर प्रवास केला नाही तर संध्याकाळी त्यांच्याघरी चूल पेटणार नाही, अशी परिस्थिती आहे. या करीता माध्यमांनीही या काळात अधिक जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर सरकार बस, रेल्वे, लोकलसह अन्य प्रवासी वाहतूकही बंद करेल मात्र ही वेळच येवू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या महाकाय देशात करोनाने हात-पाय पसरल्यास त्याला रोखणे कठिण बनून जाईल. याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. आवश्यता नसेल तर घराबाहेर न पडता कुटूबियांसोबतच जास्तीजास्त वेळ घालवा. मात्र घरी असताना दररोज मिळणार्‍या एक जीबी नेटच्या मदतीने सोशल मीडियावर अफवा फैलवू नका. कारण आता जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यापलीकडे कोणताच पर्याय शिल्लक राहणार नाही. जर असे झाले तर हातावर पोट असणारे गरीब हे कोरोनामुळे नव्हे तर भूकेने निश्‍चित मरतील, याकरीता प्रत्येकाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जबाबदारीने वागायला हवे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3152", "date_download": "2020-09-24T16:39:45Z", "digest": "sha1:VJZN673MUA3WQVHMIZG6WVGXRDJGC6PI", "length": 12952, "nlines": 129, "source_domain": "pcnnews.in", "title": "अंबाजोगाईचा दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्स संघात आयपीएल गाजवताना दिसणार - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > अंबाजोगाईचा दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्स संघात आयपीएल गाजवताना दिसणार\nअंबाजोगाईचा दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्स संघात आयपीएल गाजवताना दिसणार\nSeptember 16, 2020 PCN News384Leave a Comment on अंबाजोगाईचा दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्स संघात आयपीएल गाजवताना दिसणार\nइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १३ वा मोसम यंदा यूएईमध्ये खेळला जाणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. सलामीचा सामना चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात रंगणार आहे. मुंबईच्या संघात अनेक दिग्गज खेळाडू असून याच संघात असलेला बीडच्या अंबाजोगाई येथील एक खेळाडू यंदा आयपीएल गाजवताना दिसणार आहे. या खेळाडूचे नाव आहे दिग्विजय देशमुख.\nगेल्या वर्षी झालेल्या लिलाव प्रक्रियेदरम्यान मुंबई इंडियन्सने दिग्विजय देशमुख याच्यावर बोली लावत त्याला संघात घेतले. २१ वर्षीय दिग्विजय याने प्रथम श्रेणीचा एक सामना आणि टी-२० च्या लढती खेळल्या आहेत. लिलावात दिग्विजय याची बेस प्राईस २० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राईसला खरेदी केले.\nविशेष म्��णजे दिग्विजयने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. २०१३ साली आलेल्या काय पो छे’ चित्रपटामध्ये अली नावाच्या बालकलाकाराची भूमिका दिग्विजयने केली होती. अलीची भूमिका या चित्रपटात महत्त्वाची होती. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, अमित साध आणि राजकुमार राव सारख्या कलाकारांचा समावेश होता. दरम्यान, दिग्विजय हा उजव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत १०४ धावा केल्या असून १५ विकेटही घेतल्या आहेत. मुळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असलेल्या दिग्विजयने मागील हंगामात महाराष्ट्रकडून पदार्पण केले होते. जम्मू-कश्मीरविरोधात खेळताना त्याने ६१ धावा केल्या होत्या.\nबीड जिल्ह्यातील आंबेजोगाईत जन्मलेल्या दिग्विजयचे वडील शिक्षक आहेत. इतर अनेक सामान्य माणसांसारखे दिग्विजयने देखील क्रिकेटपटू व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला एका क्लबमध्ये दाखल केले. तो, मुंबईत १४ वर्षाखालील स्पर्धेत खेळत असताना अचानकपणे त्याला चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली. लहानग्या दिग्विजयने होकार देत काय पो छे मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारत सर्वांची मने जिंकली. अभिनय व क्रिकेट याविषयी दिग्विजयला विचारले असता तो म्हणाला, अभिनय माझी पहिली आवड कधीच नव्हती. काय पो छे नंतर मला अनेक मालिका व चित्रपटांचे प्रस्ताव आले मात्र मी ते स्वीकारले नाहीत. मला पहिल्यापासून क्रिकेटपटू व्हायचे होते. या सर्वात माझ्या घरच्यांचा मला खूप पाठिंबा मिळाला.\nचित्रपटात काम केल्यानंतरही दिग्विजयने क्रिकेट न सोडता अधिक जोमाने सरावाला सुरुवात केली. आपल्या क्लबसाठी खेळताना त्याने महाराष्ट्राच्या युवा संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. कूच बिहार ट्रॉफी तसेच विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये शानदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाच्या दिशेने आपली पावले टाकली. सी.के.नायडू करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दिग्विजयला वरिष्ठ संघात स्थान मिळाले. तो सातत्याने १३०-१३५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो तसेच दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची त्याची क्षमता आहे. गोलंदाजी सोबत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत तो आक्रमक फटकेबाजी देखील करू शकतो. आपल्या कामगिरीचे श्रेय ��ो महाराष्ट्रचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांना देतो.\nआज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह\nडॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\n“पिढी वाचवणारे योद्धे” म्हणत खा.प्रितमताईंनी कोविड योद्धयांचे मनोधैर्य वाढवले\nपरळी शहरात कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी १ लाख ३३ हजार लोकसंख्येचे आरोग्य सर्वेक्षण\nश्रीमती सुलोचनाबाई भगवानराव दगडगुंडे यांचे निधन\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/11/police-head-quater-security/", "date_download": "2020-09-24T16:45:40Z", "digest": "sha1:YQRZFNVD2GZ2VA72OEVVPRH6YGWGL77F", "length": 5786, "nlines": 123, "source_domain": "belgaumlive.com", "title": "पोलीस आयुक्तालय व हेडक्वार्टर ला तारेचे कुंपण - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या पोलीस आयुक्तालय व हेडक्वार्टर ला तारेचे कुंपण\nपोलीस आयुक्तालय व हेडक्वार्टर ला तारेचे कुंपण\nबेळगावचे पोलीस आयुक्त कार्यालय आणि पोलीस हेडक्वार्टर म्हणजे आवो जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती होती. पण आता हे चित्र बदलत आहे. संपूर्ण आयुक्तालय आणि हेडक्वार्टर ला आता तारेचे कुंपण तर काही ठिकाणी कंपाऊंड घातले जात आहे. व्यक्तींच्या मुक्त प्रवाशांवर यापुढे निर्बन्ध येणार आहेत.\nहे तारेचे कुंपण आरटीओ सर्कल ते पोलीस प्रमुख कार्यालय, तिथून शिवाजी नगर आतला मार्ग व कृषी कार्यालय व आतील भाग असे पूर्ण असेल. फक्त दोन ठिकाणी प्रवेशद्वार असणार असून तेथे ये जा करणाऱ्यांची नोंद ठेवण्यात येणार आहे.\nतेथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. बाहेरून वाहने किंव्हा व्यक्ती येत असल्यास कुणा��डे आणि का याची माहिती द्यावी लागणार आहे.अनेक गैरप्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.\nPrevious article ‘जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यास युवा समितीचा दणका’\nNext articleस्वातंत्र्य सैनिक वसंतराव गुर्जर यांचं निधन\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nअंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nअंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/corona-patients-are-treated-in-the-hospital-premises-without-a-bed-in-sangli-admission-to-a-private-hospital-is-immediately-available-after-paying-rs-1-lakh-127717763.html", "date_download": "2020-09-24T18:49:58Z", "digest": "sha1:DTRQF2TSDJM4HN5N35Q7TOWATSAV3J33", "length": 7785, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona patients are treated in the hospital premises without a bed in Sangli, Admission to a private hospital is immediately available after paying Rs 1 lakh | सांगलीत बेडविना रुग्णालयाच्या आवारातच कोरोना रुग्णांवर उपचार, एक ते दीड लाख भरल्यानंतर खासगी रुग्णालयात लगेच मिळतो प्रवेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुर्दशा:सांगलीत बेडविना रुग्णालयाच्या आवारातच कोरोना रुग्णांवर उपचार, एक ते दीड लाख भरल्यानंतर खासगी रुग्णालयात लगेच मिळतो प्रवेश\nगणेश जोशी | सांगली11 दिवसांपूर्वी\nअपुरी व्यवस्था, मात्र मार्ग काढू : जिल्हाधिकारी\nसांगली शहरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी व शासकीय रुग्णालयात २२०० बेड उपलब्ध करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत आहे. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांत सर्वसामान्य कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. यामुळे रुग्णालयाच्या आवारातच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, तर दुसरीकडे १ ते दीड लाख रुपये जमा करून काही रुग्णांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येते, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.\nजिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. मात्र, सर्वसामान्य कोरोनाचा रुग्णवाहिकेतून या रुग्णालयात फेऱ्या घालतो त्या वेळी ही सर्व रुग्णालये ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे कारण दाखवत कोरोना रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. मात्र, या रुग्णांनी उपचारासाठी एक लाखाहून अधिक रक्कम जमा करण्याचे मान्य केल्यानंतर अशा रुग्णांना केवळ बेडच मिळतो असे नव्हे तर त्यांना तातडीने ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची सुविधाही पुरवली जाते. दुसरीकडे ज्या रुग्णांची आर्थिक ताकद नाही अशा रुग्णांना वेगवेगळ्या हॉस्पिटलचे उंबरठे झिजविण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही. शासकीय रुग्णालयेही अशा गरीब रुग्णांच्या मदतीला धावून जात नाही.\nकोरोनाचा संसर्ग आता समूह पद्धतीने सुरू झाल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. शहरातील सुमारे २५ खासगी रुग्णालये शासनाने अधिकृत केली असली तरीही या रुग्णालयांवर नियंत्रण मात्र प्रशासनाचे नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची बिलाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरीही ही रुग्णालये रुग्णाला प्रथम दाखल करून घेत असताना घेतलेल्या पैशांचा हिशेब या बिलात दाखवत नाहीत. रुग्णही आपण बरे झालो आहोत. त्यामुळे आपल्या मागे अथवा डॉक्टरमागे झंझट लागू नये म्हणून तक्रारही दाखल करत नाहीत.\nअपुरी व्यवस्था, मात्र मार्ग काढू : जिल्हाधिकारी\nसांगलीत एकूण रुग्णसंख्या १६ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अपुरी व्यवस्था निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये मृत्युदर कमी करण्याचे आव्हान आहे. यासाठी प्रशासन दक्ष आहे, असे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/politics/page/2/", "date_download": "2020-09-24T17:08:46Z", "digest": "sha1:GBV3VBLKW3WCEWRQTPGDDRZ3IRIWHATK", "length": 9225, "nlines": 104, "source_domain": "krushinama.com", "title": "राजकारण Archives - Page 2 of 89 - KrushiNama", "raw_content": "\nमुख्य बातम्या • राजकारण\nवैनगंगा नदीवरील पुलाच्या टोलवसुलीची फेर लेखा तपासणी करावी – अशोक चव्हाण\nमुंबई – भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या टोलवसुलीसंदर्भात विभागाने फेर लेखा तपासणी कराव���, असे आदेश...\nमुख्य बातम्या • राजकारण\nपीक विमा कंपनीने नुकसानभरपाई पात्र शेतकर्‍यांना देण्याची कार्यवाही करावी\nखामगाव – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी जिल्ह्यातील महसूल...\nमुख्य बातम्या • राजकारण\nशेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव – बाळासाहेब थोरात\nमुंबई – केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून...\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोनावरील उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा – राजेंद्र शिंगणे\nमुंबई – कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबई, ठाणे व इतर मोठ्या शहरात तुटवडा नसून राज्यातील दुर्गम भाग जसे विदर्भातील काही जिल्हे बुलडाणा...\nमुख्य बातम्या • राजकारण\nछोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार – जयंत पाटील\nनाशिक – नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास...\nमुख्य बातम्या • राजकारण\nमाझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य पथकास सहकार्य करा – विश्वजीत कदम\nभंडारा – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात...\nमुख्य बातम्या • राजकारण\nशेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात \nमुंबई – महत्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे मोदी सरकारचे लोण शेतकरी आतमहत्या लपवण्यापर्यंत पोहचले आहे. काही राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांची...\nमुख्य बातम्या • राजकारण\nमोठी बातमी: शरद पवार करणार अन्नत्याग\nमुंबई – राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये...\nमुख्य बातम्या • राजकारण\nपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा – अमित देशमुख\nलातूर – मागील आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान...\nमुख्य बातम्या • राजकारण\nजम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – राजेश टोपे\nपुणे – कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त...\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/claim-to-get-females/articleshow/70602479.cms", "date_download": "2020-09-24T18:51:34Z", "digest": "sha1:DG5WWEAEZ5GMYPHBETFFJ7I7KCAKZUW2", "length": 19457, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमाझे लग्न २०१३ साली झाले काही कारणांमुळे २०१५पासून मी व माझा नवरा विभक्त राहू लागलो आमचा घटस्फोट झालेला नाही...\nप्रश्न : माझे लग्न २०१३ साली झाले. काही कारणांमुळे २०१५पासून मी व माझा नवरा विभक्त राहू लागलो. आमचा घटस्फोट झालेला नाही. माझे सर्व दागिने व गुंतवणुकीची काही कागदपत्रे त्याच्या ताब्यात आहेत. वारंवार मागणी करूनही त्याने ती परत केलेली नाहीत. मला त्याबाबत काय करता येईल\nउत्तर : तुम्हाला घटस्फोट हवा असला आणि तुमचा दावा हिंदू विवाह कायद्याअंतर्गत बसत असेल, तर तुम्ही घटस्फोटाचा दावा दाखल करून त्यातच हिंदू विवाह कायद्याच्या कलम २७खाली तुम्ही स्त्रीधनाचाही अर्ज करू शकता. कुटुंब न्यायालयात फक्त स्त्रीधनाच्या मागणीसाठी दावा करता येत नाही. वैवाहिक कायद्यातील प्रमुख तरतुदींखाली मुख्य दावा करत असाल किंवा मुख्य दावा प्रलंबित असेल, तर त्यामधेच स्त्रीधनासाठी अर्ज करता येईल. स्त्रीध��� नेमके कशाला म्हणायचे, ते सध्या कोणाच्या ताब्यात आहे, याचा निर्णय स्त्रीधनाचा आदेश पारित करण्याअगोदर न्यायालयास करावा लागतो. आदेशात तशी कारणेही नमूद करावी लागतात. त्यामुळे बव्हंशी स्त्रीधनाचा अर्ज जबाबनोंदणी, उलटतपासणी, साक्षीपुरावे होईपर्यंत राखून ठेवला जातो. सर्व साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायालय मुख्य अर्जावरील निर्णयाबरोबर स्त्रीधनाच्या अर्जावरही निर्णय देते. त्यामुळे वैवाहिक कायद्यांतर्गत फक्त स्त्रीधनासाठी कुटुंब न्यायालयात तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्यासाठी एखादा प्रमुख दिवाणी अधिकार मागणारा अर्ज असणे अनिवार्य आहे. भारतीय दंड संहिता किंवा इंडियन पीनल कोडच्या कलम ४०६ नुसारही स्त्रीधन परत मिळण्यासाठी अर्ज केला जातो. मुळात हे कलम विश्वासाने ठेव म्हणून दिलेली वस्तू परत न देणे, हा विश्वासघाताचा गुन्हा मानला जावा यासाठी आहे. सहसा ४९८-एच्या गुन्ह्याबरोबर हे कलम लावले जाते. केवळ या एकाच कलमाखालीही फौजदारी तक्रार दाखल करता येते. यासाठी तुम्हाला पोलिस स्टेशनला जाऊन तशी रीतसर तक्रार नोंदवावी लागेल. त्यानंतर त्यापुढील कारवाई फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार होईल. हा दिवाणी दावा होत नाही.\nयाव्यतिरिक्त घरगुती हिंसाचार विरोधी कायद्याअंतर्गत तुमचे स्त्रीधन परत मिळावे, म्हणून तक्रार अर्ज करता येईल. घरगुती हिंसाचार विरोधी कायद्यात स्त्रीधन किंवा इतर आर्थिक सुविधा, गुंतवणूक, आर्थिक गुंतवणूकीची कागदपत्र परत न देणे, हा आर्थिक छळ मानला आहे. त्याविरुद्ध घरगुती हिंसाचार विरोधी कायद्याखाली दाद मागता येते व या वस्तू परत मिळण्यासाठी अर्ज करता येतो. तुम्ही एकमेकांपासून विभक्त राहण्यास सुरुवात केल्याला जवळपास चार वर्षे होत आली आहेत. इतक्या कालावधीनंतर तुम्हाला खटला दाखल करताना कालमर्यादेच्या नियमाची अडचण येऊ शकते. घरगुती हिंसाचार विरोधी कायद्यात न्यायालयीन आदेश न पाळल्यास एक वर्षापर्यंतची शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे या कायद्यास क्रीमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन ४६८मधे दिलेला, गुन्हा घडल्यापासून एक वर्षात खटला दाखल करण्याचा कालमर्यादा नियम लागू होतो, असे सर्वोच्च न्यायालयाने इंदरजीत सिंग ग्रेवाल वि. पंजाब राज्य या खटल्यात म्हटले आहे. साधारणपणे घरगुती हिंसाचाराची घटना घडल्यापासून सुमारे एक वर्ष��च्या आत दाद मागण्यासाठी दावा दाखल करणे कायद्याने गरजेचे आहे. स्त्रीधनाच्या मागणीविषयी सर्वोच्च न्यायालयाने कृष्ण भट्टाचार्यजी वि. सारथी चौधरी या खटल्यात वेगळा विचार मांडला आहे. स्त्रीधन परत न देणे हा घरगुती हिंसाचार विरोधी कायद्याखाली आर्थिक छळ ठरतो. स्त्रीधन परत दिले जात नाही, त्या संपूर्ण कालावधीत हा छळ चालू राहिला /गुन्हा घडत राहिला असे समजायला हवे. त्यामुळे स्त्रीधनाची मागणी केली, त्या तारखेला घटित सुरू होते; पण जोवर स्त्रीधन परत मिळत नाही किंवा त्यावर न्यायालयीन निर्णयामुळे पडदा पडत नाही, तोवर ही घटना संपली, घडून गेली असे मानता येणार नाही. घटना घडल्याच्या तारखेपासून कालमर्यादा मोजता येते; पण घटित/छळाची कृती चालू असेल, तर त्याला कालमर्यादेच्या मोजमापाचा नियम लावता येणार नाही. स्त्रीधन मिळण्यासाठी दिवाणी दावा केला असेल, तरी दंड संहितेअंतर्गत फौजदारी दावा करण्यास मनाई नाही. कलम ४६८ खालील कालमर्यादेचे बंधनही लागू होणार नाही. तुम्ही घटस्फोट घेतला नसल्याने, तुमच्यातील वैवाहिक नाते अबाधित आहे. वर उल्लेखिलेल्या दोन केसेसमधील घटना व तुमच्या केसमधील घटना वेगळ्या आहेत, असे तुम्ही दिलेल्या माहितीवरून सकृतदर्शनी दिसते. या केसेसचा तुमच्या दाव्यासाठी उपयोग होऊ शकतो का, हे वकिलांच्या सल्ल्याने ठरवावे. जसे इंटरनेटवर वाचून स्वतःचे स्वतः औषध घेणे योग्य नाही, तसेच नुसतीच कायद्यावरची माहिती वाचून, वकिलांच्या सल्ल्याशिवाय खटला चालवणेही योग्य नाही, हे ध्यानात घ्यावे, ही सर्वच वाचकांना नम्र विनंती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनवऱ्याने दिलेल्या धोक्याचा बदला घ्यायला पूनम ढिल्लनने व...\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nछोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रींचे वैवाहिक आयुष्य इतर ...\nअक्षय कुमार व ट्विंकल खन्नाच्या संसारातील 'हे' मजेशीर क...\nदीपिका ते शिल्पासारख्या अनेक अभिनेत्रींनी प्रेमात मिळाल...\nसुपरहिरोज कुरुक्षेत्रावर महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रा���्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/biz-gold-price-today-gold-futures-rise-silver-futures-fall-know-prices/", "date_download": "2020-09-24T18:01:56Z", "digest": "sha1:OV5TZ4J6LJI4XOJOB4FDSXE2C4C5H7UI", "length": 19528, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "वायदा बाजार : सोनं 'उच्चांकी'वर तर चांदी 70 हजार रूपये प्रति किलोच्या पुढं | biz gold price today gold futures rise silver futures fall know prices | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटल���लं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nवायदा बाजार : सोनं ‘उच्चांकी’वर तर चांदी 70 हजार रूपये प्रति किलोच्या पुढं\nवायदा बाजार : सोनं ‘उच्चांकी’वर तर चांदी 70 हजार रूपये प्रति किलोच्या पुढं\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी सोन्याच्या भावात देशांतर्गत वायदा बाजारात मोठी वाढ झाली आहे. या वाढीसह सोन्याचा वायदा भाव विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर बुधवारी दुपारी १.१३ वाजता ५ ऑक्टोबर २०२० चा सोन्याचा वायदा भाव १.०९ टक्के म्हणजे ५९६ रुपयाने वाढून ५५,१४७ रुपये प्रति १० ग्रामच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर ट्रेंड करत होता. याशिवाय ४ डिसेंबर २०२० चा सोन्याचा वायदा भावही यावेळी १.२२ टक्के म्हणजे ६६९ रुपयाने वाढून ५५,४०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर ट्रेंड करत होता.\nदेशांतर्गत वायदा बाजारात चांदीचा वायदा भाव ७१,००० रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर गेला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, देशांतर्गत वायदा बाजारात चांदी २०११ नंतर पुन्हा एकदा ७१,००० रुपये प्रति किलोग्रॅमच्या मानसिक पातळीवर आली आहे. एमसीएक्सवर ४ सप्टेंबर २०२० चा चांदीचा वायदा भाव बुधवारी दुपारी १.१७ वाजता २.६४ टक्के म्हणजे १८४० रुपयाच्या तेजीसह ७१,६३७ रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता. याशिवाय ४ डिसेंबर २०२० चा चांदीचा वायदा भाव यावेळी २.५७ टक्के म्हणजे १८३९ रुपयाने मोठ्या प्रमाणात वाढत ७३,३९० रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता.\nकेडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणतात की, चांदीमध्ये गुंतवणूकीची मोठी मागणी आहे, कारण ती औद्योगिक धातू आहे आणि सध्याच्या काळात औद्योगिक क्रियाकलाप वाढल्यामुळे चांदीची मागणी आणखी वाढेल. त्याचबरोबर एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, सोन्या-चांदीमधील मूलभूत तत्त्वे सध्या बळकट आहेत आणि भविष्यातही किंमती कायम राहण्याची शक्यता आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, बुधवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.७९ टक्के म्हणजे १५.९० डॉलरने वाढून २०३६.९० डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. याशिवाय सोन्याचा जागतिक हाजीर भाव यावेळी ०.१९ टक्के म्हणजे ३.८७ डॉलरने वाढून २०२३.०८ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.\nआंतराराष्ट्रीय बाजारात चांदीचा वायदा भाव वाढला आणि हाजीर भावात घट झाली आहे. कॉमेक्सवर बुधवारी सकाळी चांदीचा वायदा भाव ०.३९ टक्के म्हणजे ०.१० डॉलरने वाढून २६.१३ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. तसेच चांदीचा जागतिक हाजीर भाव यावेळी ०.१० टक्के म्हणजे ०.०३ डॉलरने घसरत २५.९८ डॉलरवर ट्रेंड करत होता.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n7 ऑगस्टपासून शेतकऱ्यांसाठी रेल्वे चालवणार ‘किसान स्पेशल पार्सल ट्रेन’, मिळणार अनेक फायदे\nकंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली – ‘तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली, हेच गलिच्छ राजकारण’\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट, ‘ही’ बँक आणतेय नवीन सुविधा\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची ‘स्टाइल’\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या इंजिनसाठी वायुसेनेनं दिले तब्बल…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे नुकसान,…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी संदर्भातील नियम केले…\nएका चष्म्याच्या दुकानदारामुळे संकटात देशाची बँकिंग सिस्टम \n18 सप्टेंबर राशीफळ : कन्या\nप्राचीन औषधांमध्ये ‘कोरोना’वरील उपचार शोधणार…\nPune : दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू\nPune : रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष…\nटेलिमेडिसीनद्वारे उपचार आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत…\n सरकार ‘ही’ पॉलिसी लागू करणार असल्यानं…\nAadhaar Card : आधार कार्ड ‘असली’ की…\nData Story : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या 1113…\nमहिलांनी मासिक पाळीतील ‘वेदनामुक्ती’साठी पाळावे…\nलसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास…\nघशातील वेदना असू शकतो ‘थायरॉईड’ कॅन्सरचा संकेत \nपुरूषांच्या केसगळतीचं नवं कारण आलं समोर, जाणून घ्या अन्यथा..\nरोज एक चमचा ‘साय’ खा, निरोगी रहा ; जाणून घ्या\nसकाळच्या नाष्यात पहिलं ड्रिंक म्हणून दूध जास्त हेल्दी की…\nWhatsApp आणि E-Mail व्दारे पाठवता येतील हृदयाचे ठोके,…\nक्लीन शेव करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा,…\nVideo : ’हेलो कौन’ नंतर रितेश पांड���च्या नव्या रॅप साँगची…\nरणवीर शौरी म्हणाला – ‘कोणी संत नाही, पण संपूर्ण…\nकोण आहे अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी पायल…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \n‘एक काळ होता जेव्हा रवि किशन गांजा पित होते, सर्व…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nदररोज भरा फक्त 2 रुपये अन् वर्षाला मिळवा 36000 \nगाळपासाठी 32 साखर कारखान्यांना 391 कोटींची…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\n10 वर्षांनंतर बदललं जातंय Wikipedia चं डिझाइन, पहा नवा…\nउत्तर महाराष्ट्रातील बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा,…\nमुंबईतील समुद्रात उसळणार उंच लाटा, आगामी 3 दिवसांमध्ये या राज्यात…\nबंगळुरू साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी शोएबला अटक, 12 वर्षानंतर…\nTips : तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर ‘या’ विशेष पद्धतीचा अवलंब करा, काही मिनिटांत मिळेल…\nसोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, भारतात आज दर 50 हजाराच्या खाली येण्याची अपेक्षा\n‘पोलीसनामा’च्या ‘त्या’ बातमीची दखल पालकमंत्री भुजबळांनी बोलाविली तातडीची बैठक, लासलगांवच्या 16…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/elections/assembly-election-2019/maharashtra/kinwat/", "date_download": "2020-09-24T18:08:07Z", "digest": "sha1:HYRTOS4P65YRUV7VGHOEAULU52AXQTLB", "length": 25941, "nlines": 763, "source_domain": "www.lokmat.com", "title": "2019 Kinwat Vidhan Sabha Election Results, Winner & Live Updates | Kinwat Election Latest News | किनवट विधान सभा निकाल ���०१९ | विधान सभा सभा मतदारसंघ 2019 | Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुख्य मतदार संघवेळापत्रक\nवंचित बहुजन आघाडी 0\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू\n...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nतब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९३ मध्ये होते आमदार ... Read More\nMaharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान; सर्वात कमी मतदान नांदेड उत्तर मतदार संघात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n९ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले़ ... Read More\nMaharashtra Election 2019 : 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट'मध्ये तांत्रिक अडचणी; मराठवाड्यातून काँग्रेसने केल्या ७५ तक्रारी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमतदान यंत्र बंद पडण्याबरोबरच व्हीव्हीपॅट संदर्भातही तांत्रिक अडचणी येत आहेत ... Read More\nमुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्षतेची भूमिका कृतीतून दाखवावी : प्रकाश आंबेडकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nधर्मनिरपेक्ष शक्तीच्या पाठीशी राहणार असाल तर वंचितला बळ द्या ... Read More\nकिनवटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभाजपाचे भीमराव केराम सहाव्यांदा रिंगणात ... Read More\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nशरद पवार जखमी असूनही सरकारसाठी धावले\nउद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा\nMaharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात\nआदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ\n ते ४ दिवसांचा पगार मिळणार का; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ\nMemes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'भाऊबंध'की ते भाऊबंदकी... असे बिघडत गेले भाजपा आणि शिवसेनेतील संबंध\nविरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत\nफक्त सहा चित्रं सांगतील विधानसभेच्या 'महानिकाला'चा सारांश\nयुती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क\nMaharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे\nआदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'\nRCB vs KXIP Live Score LIVE: बंगलोर मोठ्या पराभवाच्या छायेत; नऊ फलंदाज माघारी\nRCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले\nओएचई केबल चोरणाऱ्या आरोपींना अटक : आरपीएफने लावला छडा\nचोरीचा ऐवज चोरानेच केला परत\nगोदरेज आनंदन टाऊनशिपमध्ये अस्वच्छता : हायकोर्टात याचिका\nRCB vs KXIP Live Score LIVE: बंगलोर मोठ्या पराभवाच्या छायेत; नऊ फलंदाज माघारी\n“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”\nRCB vs KXIP Latest News: राहुल, नाम तो सुनाही होगा विराट, रोहितला जमलं नाही, ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं\nRCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\n'दिल'वाला... चिमुकल्यांना जीवदान देणार, सोनू सूद 'हार्ट सर्जरी'चा खर्च उचलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/10/14/Amarshakti-Vishnusharma-aani-Panchtantra.aspx", "date_download": "2020-09-24T17:17:08Z", "digest": "sha1:L34SJLLGAOS7I42HV72R6DRDL4Z6P57V", "length": 12745, "nlines": 65, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "अमरशक्ती, विष्णुशर्मा आणि पंचतंत्र", "raw_content": "\nअमरशक्ती, विष्णु���र्मा आणि पंचतंत्र\nखूप पूर्वी, अमरशक्ती नावाचा एक राजा होता. त्याला तीन मुले होती, पण हे तिघंही थोडे भोळे होते. या राजपुत्रांना व्यवहार आणि राजकारण शिकवायला हवे होते. किती शिकवलं तरी त्यांच्या काही लक्षात येईना. मग राजाने विष्णुशर्मा या वृद्ध विद्वानाला पाचाराण केले. त्याने राजकुमारांची समस्या सांगितली. विष्णुशर्माच्या लक्षात आले की, या मुलांना धर्मशास्त्र, अर्थशास्त्र सरळसरळ शिकवले तर कळणार नाही. त्यांना सगळं सोपं करून शिकवायला लागणार.\nतेव्हा विष्णुशर्माने एक युक्ती केली. त्याने माहितीतल्या गोष्टी एकत्र केल्या. काही गोष्टी स्वतः रचल्या. एकातएक सुंदर गुंफल्या. या गोष्टी पाच भागात विभागून यातून पाच तंत्र शिकवली - मित्रलाभ, मित्रभेद, सुहृदभेद, विग्रह आणि संधी. मग त्याने राजपुत्रांना प्रत्येक गोष्ट Case Study म्हणून शिकवली. त्या गोष्टींमधून त्यांना नीतिशास्त्र व धर्मशास्त्राचे धडे दिले. काही दिवसांतच हे राजकुमार राज्य करण्यास शहाणे झाले.\nपंचतंत्रमधील गोष्टी तर खूप प्रसिद्ध आहेत तुम्हालासुद्धा आई-बाबांनी लहानपणी या गोष्टी सांगितल्या असतील. बडबडणार्‍या कासवाची गोष्ट आठवते तुम्हालासुद्धा आई-बाबांनी लहानपणी या गोष्टी सांगितल्या असतील. बडबडणार्‍या कासवाची गोष्ट आठवते एक कासव आणि दोन बगळे मित्र असतात. एकदा ते बगळे दूरच्या तळ्याकडे निघतात. कासवाला फार वाईट वाटते. मी कसा येणार इतक्या दूर एक कासव आणि दोन बगळे मित्र असतात. एकदा ते बगळे दूरच्या तळ्याकडे निघतात. कासवाला फार वाईट वाटते. मी कसा येणार इतक्या दूर मग बगळे शक्कल चालवतात. आपल्या चोचीत एक काठी धरतात आणि कासवाला ती काठी तोंडात धरायला सांगतात. तिघे जण उडतउडत निघतात. असे जात असताना काही मुले या तिघांची वरात बघून कासवाला हसायला लागतात. कासवाला राहवत नाही आणि त्या वात्रट मुलांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडतो ... पण बिचारा काही बोलायच्या आतच खाली पडून प्राणाला मुकतो. या गोष्टीतून राजकुमार नको तेव्हा बोलू नये, कुठे किती बोलावे, कधी कधी बोलण्यापेक्षा मौन धारण करणे चांगले असते, हे शिकतात.\nआणखी एक गोष्ट विहिरीतल्या सिंहाच्या प्रतिबिंबाची. एक सिंह सशाला पकडतो. तो सशाला खाणार इतक्यात ससा सांगतो, ‘‘अरे, जंगलात एक नवीन सिंह आलाय. तो एका विहिरीत राहतोय. आणि स्वत:ला जंगलाचा राजा म्हणून सांगत आहे. तू त्या सिंहाला एकदा बघ आणि मग मला खुशाल खा’’ सिंह विहिरीत डोकावून पाहतो, तर त्याला पाण्यात स्वत:चे प्रतिबिंब दिसते. सिंह गर्जना करून म्हणतो, ‘मी जंगलचा राजा आहे.’ विहिरीतून प्रतिध्वनी येतो, तेव्हा सिंहाला वाटते विहिरीतला सिंह खरंच स्वत:ला राजा म्हणवत आहे’’ सिंह विहिरीत डोकावून पाहतो, तर त्याला पाण्यात स्वत:चे प्रतिबिंब दिसते. सिंह गर्जना करून म्हणतो, ‘मी जंगलचा राजा आहे.’ विहिरीतून प्रतिध्वनी येतो, तेव्हा सिंहाला वाटते विहिरीतला सिंह खरंच स्वत:ला राजा म्हणवत आहे त्याच्यावर चिडून सिंह विहिरीत उडी मारतो त्याच्यावर चिडून सिंह विहिरीत उडी मारतो आणि ससा आनंदाने घरी जातो\nमाकड आणि मगरीची गोष्ट आठवते माकडाचे काळीज खाण्यासाठी मगर माकडाला पाठीवर घेऊन नदीतून जात असते. पण, त्याचा डाव लक्षात आल्यावर माकड म्हणते अरे माकडाचे काळीज खाण्यासाठी मगर माकडाला पाठीवर घेऊन नदीतून जात असते. पण, त्याचा डाव लक्षात आल्यावर माकड म्हणते अरे माझे काळीज तर झाडाच्या डोलीत आहे. तुला हवे असेल तर मी तुला आणून देतो. मगर पुन्हा वळते आणि माकडाला डोलीतून काळीज आणायला सांगते. पण तीरावर येताच माकड टुणकन उडी मारून पळून जाते माझे काळीज तर झाडाच्या डोलीत आहे. तुला हवे असेल तर मी तुला आणून देतो. मगर पुन्हा वळते आणि माकडाला डोलीतून काळीज आणायला सांगते. पण तीरावर येताच माकड टुणकन उडी मारून पळून जाते या गोष्टींमधून राजकुमार शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे शिकतात.\nऐकल्या आहेत ना या सगळ्या गोष्टी नुसते नाव सांगितले तरी ती गोष्ट आठवते. या गोष्टींमधून कासवाचा मूर्खपणा, सिंहाची प्रौढी, माकडाचा चतुरपणा बरोबर लक्षात राहतो नुसते नाव सांगितले तरी ती गोष्ट आठवते. या गोष्टींमधून कासवाचा मूर्खपणा, सिंहाची प्रौढी, माकडाचा चतुरपणा बरोबर लक्षात राहतो हीच तर गंमत आहे पंचतंत्रातील गोष्टींची. छोट्या छोट्या गोष्टीतून संकटांचा सामना कसा करायचा, कसे वागायचे, कुणाशी मैत्री करायची, शत्रूची मर्मस्थळे कशी वापरायची असे सगळे शिकवले आहे. उत्तमोत्तम म्हणींचा संग्रह पंचतंत्रात मिळतो, जसे -\nयानि कानि च मित्राणि, कृतानि शतानि च \nपश्य मूषकमित्रेण, कपोता: मुक्तबन्धना: ॥\nमनुष्याला खूप मित्र असावेत. पाहा, कबुतरांना त्यांच्या उंदीर मित्रांनी कशी मदत केली.\nअल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका\nएकत्र येऊन मोठी कामे करता येतात. पाहा ना, अनेक गवताच्या कड्या एकत्र आल्या तर त्यांची दोरी मत्त हत्तीला सुद्धा बांधून ठेवू शकते.\nबुद्धिः यस्य बलं तस्य\nज्याच्याकडे बुद्धी आहे, तोच शक्तिवान आहे.\nया गोष्टी आपल्यालाच आवडतात असे नाही. तर जगभरात या गोष्टी प्रसिद्ध आहेत इ.स. ५०० मध्ये पर्शियाचा बोराझूई नावाचा एक वैद्य भारतात आला होता. त्याला मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची कला शिकायची होती. ती तर काही मिळाली नाही. पण एका ऋषीने त्याला पंचतंत्रचे पुस्तक देऊन सांगितले - ‘‘बाबा रे इ.स. ५०० मध्ये पर्शियाचा बोराझूई नावाचा एक वैद्य भारतात आला होता. त्याला मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची कला शिकायची होती. ती तर काही मिळाली नाही. पण एका ऋषीने त्याला पंचतंत्रचे पुस्तक देऊन सांगितले - ‘‘बाबा रे मेलेल्या माणसाला जिवंत करायला पर्वतावर संजीवनी मिळणार नाही. पण मेलेल्या (अज्ञानी) माणसाला जिवंत (शहाणं) करायला, या पर्वतावर (पुस्तकात) अनेक संजीवनी (चातुर्याच्या गोष्टी) मिळतील.\nबोराझूईने ते पुस्तक वाचले आणि ते डोक्यावर घेऊन नाचला त्या पुस्तकाचा त्याने पर्शियन भाषेत अनुवाद केला. पुढे त्या पर्शियन पुस्तकाचे अरेबियन, ग्रीक, लाटिन, स्पानिश, झेक, व इतर युरोपीय भाषांमध्ये अनुवाद झाले. हे पुस्तक ‘बिद्पाईच्या गोष्टी’ किंवा ‘पिल्पेच्या गोष्टी’ या नावाने युरोप व अरेबियामध्ये प्रचंड गाजले. केवळ युरोपमध्येच नाही, तर इंडोनेशियापासून इंग्लंडपर्यंत पंचतंत्रच्या गोष्टी मस्त ऐसपैस पसरल्या होत्या आणि आपल्यासारख्याच जगभरातील कितीतरी मुलांनी रात्री झोपताना या गोष्टी ऐकल्या\nअर्जुन, कृष्ण आणि गीतेची कथा वाचा खालील लिंकवर\nअर्जुन, कृष्ण आणि गीता\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/divyamarathi-editorial-on-facebook-127630114.html", "date_download": "2020-09-24T18:43:13Z", "digest": "sha1:MC2CQTPLP36M4JMNKQMDVZPV5GYZ3IP6", "length": 6452, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Divyamarathi Editorial on Facebook | फेसबुकी (अ)नीतिमत्ता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सारख्या अत्यंत प्रतिष्ठित वृत्तपत्राने फेसबुक भारतात सत्ताधारी भाजपच्या बाजूने पक्षपातीपणा करीत असल्याचा गंभीर आरोप करीत त्याच्या पुष्ट्यर्थ काही दाखलेही दिले आहेत. तेलंगणातले भाजप आमदार टी. राजा यांनी केलेले ‘हेट स्पीच’ हटवण्यात फेसबुकने जाणूनबुजून दिरंगाई केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. फेसबुकचा ‘अल्गोरिदम’ अशी चिथावणीखोर विधाने त्वरित पकडतो. परंतु, ती काढून टाकण्याचा अधिकार मात्र फेसबुक व्यवस्थापनाकडे असतो. टी. राजा यांचे भडक विधान तातडीने काढायला हवे होते. पण, फेसबुकच्या भारतीय धोरणविषयक संचालक आंखी दास यांनी ते केले नाही. तसे केल्यास फेसबुक आणि भाजप यांचे संबंंध बिघडू शकतील आणि त्याचा परिणाम कंपनीच्या भारतातील व्यवसायावर होईल, अशी धास्ती त्यांना होती. एवढेच नव्हे, तर याच दास यांनी निवडणूक काळात भाजपला आपल्या पद्धतीने मदत केल्याचा आक्षेपही आहे. एरवी सातासमुद्रापार बसून काम करणाऱ्या कंपनीच्या धोरणाला महत्त्व द्यायचे कारण नव्हते. पण, डिजिटल युगाचे संदर्भ लक्षात घेता फेसबुकची ही (अ)नीती सामान्यांवर मोठा प्रभाव पाडण्यास कारणीभूत ठरते. फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात असल्याने सत्ताधारी भाजप व फेसबुकची ही मिलीजुली बरेच काही सांगून जाते. साहजिकच त्यावरून इथले राजकारण तापले आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी, भाजप आणि संघ भारतात फेसबुक व त्याच्या अंकित असलेल्या व्हॉट्सअॅपवर नियंत्रण ठेवत ‘फेक न्यूज’ आणि ‘हेट स्पीच’ पसरवतात, असा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच काँग्रेसने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना पत्रही लिहिले. त्यावर अपेक्षेनुसार भाजप आणि फेसबुक दोघांनीही असे काही नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. सामान्य फेसबुक वापरकर्त्यांनी हा प्रश्न राजकारणापुरता आहे, असे म्हणून सोडून देणे योग्य नाही. कारण मुद्दा केवळ राजकीय नसून अप्रत्यक्षपणे वापरकर्त्यांच्या बुद्धीचा ताबा घेण्याचा आहे. तसे झाल्यास काळ सोकावल्याशिवाय राहणार नाही. समाजमाध्यमांचा वापर करताना प्रत्येकाने अत्यंत सजग राहण्याची गरज पुन्हा एकवार अधोरेखित झाली आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/auto-and-tech/hyundai-showroom-adopts-street-dog-makes-him-car-salesman-hyundai-brazils-mhss-469724.html", "date_download": "2020-09-24T18:09:30Z", "digest": "sha1:DHTV6XMTZ444XSFUYEJRGKKAACB774FA", "length": 19786, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : Hyundai च्या शोरुमध्ये कुत्रा झाला सेल्ममॅन! ID कार्ड आणि केबिन सुद्धा, असं काय घडलं?– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 र��पयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » Viral\nHyundai च्या शोरुमध्ये कुत्रा झाला सेल्ममॅन ID कार्ड आणि केबिन सुद्धा, असं काय घडलं\nसोशल मीडियावर कार निर्माता कंपनी Hyundai ने एका कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. हा कुत्रा हुंदुईच्या एका डिलरकडे कामाला लागला आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे.\nजेव्हा तुम्ही कार खरेदी करण्यासाठी दुकानात जाता तेव्हा तुम्हाला सेल्समॅन हमखास भेटत असतो. सेल्समॅन तुम्हाला कारची संपूर्ण माहिती देतो आणि कार खरेदी करण्यास मदत करतो. पण, जर तुम्हाला जर सेल्समॅन म्हणून जर कुत्रा कारची माहिती देण्यास समोर आला तर दचकू नका असा प्रकार खरोखरच घडला आहे. ब्राझिलमधील हुंदईने एका कुत्र्याला आपल्या शोरुममध्ये नोकरी दिली आह���.\nआता हा कुत्रा सोशल मीडियावर स्टार झाला आहे. एखादा कुत्रा सेल्समन कसा होऊ शकतो असा प्रश्नच लोकांना पडला आहे. ब्राझिलमधील या डिलरने आपल्या शोरुम बाहेर मोकाट फिरणाऱ्या या कुत्र्याला आपल्या शोरुममध्ये नोकरी दिली आहे. बरं, एवढंच नाहीतर त्याला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आयडी कार्ड सुद्धा दिला आहे. या कुत्र्याचं नाव टक्सन असं आहे. इंस्टाग्राम वर tucson_prime च्या नावाने हा कुत्रा चांगलाच लोकप्रिय आहे. त्याचे तब्बल 41 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. टक्सन हा शोरुम बाहेर ठाण मांडून होता. काही दिवसांनी शोरुमच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांची दोस्ती झाली. त्यामुळे त्याला आता शोरुममध्ये नोकरीच देण्यात आली.\nया कुत्र्याचं वय 1 वर्ष इतकं आहे. एका मोकटा कुत्र्याला आपल्या शोरुममध्ये नोकरी दिली म्हणून हुंदईनेही कौतुक केली आहे. खरं पाहता मोकट कुत्र्याचं आयुष्य हे अत्यंत हलाखीचे असते. त्यामुळे त्याला शोरुममध्ये नोकरी आणि राहण्यास जागाही मिळाली. डिलरने कुत्रा पाळावा अशी वागणूक त्याला दिली नाही. उलट त्याला एक कॅबिन, आयकार्ड असं काही दिलं आहे. त्यामुळे टक्सन शोरुमची राखणदारी करतो. एवढंच नाहीतर तो ग्राहकांना कार शोरुममधून बाहेर काढत असताना रस्त्यावर कुणी नाहीना हे भुकूंनही सांगतो.\nटक्सन शोरुममध्ये राहतो आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचा तो लाडाचा झाला आहे. टक्सन शोरुममध्ये एका कर्मचाऱ्यासारखाच राहतो.\nएवढंच नाहीतर तो शोरुममध्ये होणाऱ्या बैठकीला सुद्धा हजर राहत असतो. जर त्याने काही चांगले काम केले, तर इतर कर्मचारी त्याचे लाडही करता. टक्सनची कहाणी सोशल मीडियावर श्वानप्रेमींना प्रचंड आवडली आहे. अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने टक्सनची पोस्ट आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके स��जरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dehuroad-corona-update-today-a-36-corona-positive-patients-he-highest-number-of-12-patients-was-recorded-at-kinhai-181718/", "date_download": "2020-09-24T18:37:29Z", "digest": "sha1:ZG7UAHHBYRCSPBHBAX7LENX2D3KC6IBF", "length": 8181, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dehuroad Corona Update : आज तब्बल 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर; 8 जणांना डिस्चार्ज : Today a 36 corona positive patients; he highest number of 12 patients was recorded at Kinhai", "raw_content": "\nDehuroad Corona Update : आज तब्बल 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर; किन्हई येथे सर्वाधिक 12 रुग्णांची नोंद\nDehuroad Corona Update : आज तब्बल 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर; किन्हई येथे सर्वाधिक 12 रुग्णांची नोंद\nआजपर्यंत हद्दीत एकूण 1041 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nएमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, मंगळवारी किन्हई येथे सर्वाधिक 12 रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल चिंचोली येथे 6, श्रीकृष्णनगर येथे 5, इंद्रपूरम येथे 4, वृंदावन सोसायटी येथे 3, पारशी चाळ, संकल्प नगरी, शेलारवाडी, बरलोटा नगर, थॉमस कॉलनी आणि श्रीविहार सोसायटी येथे प्रत्येकी एक अशा एकूण 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.\nतर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.\nआजपर्यंत हद्दीत एकूण 1041 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर���ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे.\nत्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 36 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 1041 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.\nआज, 8 रुग्ण कोरोनातून बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 852 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 162 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nयापैकी सध्या 12 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.\nमहात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 75 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 48 आणि हद्दीबाहेरील 27 रुग्णांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका कोविड सेंटरमध्ये 3 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच पुणे रेल्वेच्या कोविड सेंटरमध्ये एका रूग्णावर उपचार सुरु आहेत.\nहोम आयसोलेशनमध्ये 98 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nदरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 27 इतकी आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChinchwad news: लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यामागील होर्डिंगचे काम तातडीने थांबवा\nTalegaon crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टेम्पो-ट्रक अपघातात क्लीनर ठार\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/interference-in-the-election-process-nana-pottolen-filed-the-complaint/", "date_download": "2020-09-24T17:19:26Z", "digest": "sha1:2EEQIBQUWLG27YIS6YJET6JYE6C2HMYE", "length": 6078, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप; नाना पटोलेंवर गुन्हे दाखल", "raw_content": "\nनिवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप; नाना पटोलेंवर गुन्हे दाखल\nनागपूर – नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निवडणूक प्रक्रियेत अवाजवी हस्तक्षेप करत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nपहिला गुन्हा नाना पटोले यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते प्रशांत पवार आणि कॉंग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह 20 अज्ञात कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मतमोजणीच्या दिवशी थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर जात वाद घातला. या ठिकाणी उमेदवाराशिवाय इतरांना प्रवेश नसतो. तरीही तिथे जाऊन वाद घातला.\nकॉंग्रेसच्या निवडणूक प्रतिनिधींना आधीच निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची सर्व माहिती दिल्यानंतर देखील नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसह आत येऊन वाद घातल्यामुळे हे गुन्हे दाखल केले गेले आहे.\nदुसरा गुन्हा नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेस नेते अभिजित वंजारी आणि इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांविरोधात दाखल केला आहे. या सर्वांनी निवडणूक अधिकारी व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात कोणती मशीन निवडावी याची प्रक्रिया करताना अवास्तव दबाव आणत मतमोजणीच्या ठिकाणी घोषणाबाजी केली होती.\nदरम्यान, नागपूरमधून केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणीत पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे पालिकेची “करवसुली’ उणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3155", "date_download": "2020-09-24T17:58:21Z", "digest": "sha1:RHDCVDRQF5LQTXX5YWDBDTQCP5W5AIWG", "length": 11108, "nlines": 128, "source_domain": "pcnnews.in", "title": "डॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > डॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\nडॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\nडॉ. अमित दत्तात्रय पाळवदे यांना पीडीसीईटी 2020 च्या राष्ट्रीय समुपदेशन प्रक्रियेद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे डीएनबी ईएनटी (ओटोर्हाईनोलॅरिंगोलॉजी सुपर स्पेशालिटी) (कान, नाक, घशातील तज्ज्ञ) प्रवेश मिळाला असुन त्यांचा नॅशनल बोर्ड आँल इंडिया रँक हा 64 आहे.\nबी.जे. मेडिकल कॉलेज (ससून) पुणे येथे ई.एन.टी. मध्ये डॉ अमितचा ईएनटी डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण झाले असून आता डीएनबी ईएनटी/सुपर स्पेशालिटी साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे ऊच्च शिक्षणासाठी रुजू झाले आहेत.\nडॉ. अमित म्हणाले की, माझे यश हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि स्वत: वर असलेल्या विश्वासाचा परिणाम आहे परंतु अनुभवाने आपल्या प्रत्येकाला हे समजते की, ज्यांना आपल्यावर प्रेम आणि काळजी आहे अशा लोकांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि नैतिक समर्थनाशिवाय ते प्रगट होऊ शकत नाही प्रत्येक क्षणाला आपण विराम दिला किंवा मागे एक पाऊल उचलले, त्या प्रत्येक वेळी आपली माणसं आपणास स्थीर व अविचल ठेवत असतात आणि आपल्याला स्वप्नांच्या मागे जात रहाण्याची ऊर्जा देत असतात. अशा लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम मला मिळाले आहे माझे वडील डॉ. डी.एन. पाळवदे आणि आई अ‍ॅड. सौ.पूनम पाळवदे, बहीण डॉ. रश्मी पाळवदे-केंद्रे (एम.डी.भुलतज्ञ), माझे सर्व गुरुजन, मेडिकल कॉलेज पुणे येथील शिक्षक आणि वरिष्ठ, माझे सहकारी, आप्तेष्ट यांच्या सदिच्छा व सहकार्य यामुळेच मी यश संपादन केले असुन मी निष्चीत सर्वासाठी मी पुढील यश मिळविल असा दृढ विश्वास व्यक्त केला.\nडॉ. अमित यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण भेल सेकेंडरी स्कूल परळी वै. जि बीड येथे झाले. दहावीत विषेश प्राविण्यासह प्रथम येण्याचा त्यांने बहुमान मिळवला होता. बारावीचे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर जि. लातूर येथे झाले. बारावीत विभागातून सर्वप्रथम येत राज्यामध्ये 13 वा क्रंमाक पटकावला.\nवैद्यकीय पदवी शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथे पूर्ण केले तर वैद्यकीय पदविका शिक्षण बी.जे.मेडिकल कॉलेज पुणे (ससून हॉस्पिटल, पुणे) येथे पूर्ण केले. कोरोना पार्श्वभूमीवर कोव्हीड-19 कर्तव्य हे ससुन रुग्नालय येथे अत्यंत समरसतेने पार पाडून कोरोना योद्धा म्हणून ससून हास्पिटलला रुग्णसेवा केली आहे. आणि आता डीएनबी ईएनटी/सुपर स्पेशालिटी साठी भारतरत्न डॉ. बाबास��हेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे रुजू झाले आहेत.\nअंबाजोगाईचा दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्स संघात आयपीएल गाजवताना दिसणार\nडॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\nपरळी तालुक्यात 122 पैकी 59 रुग्णांनी केली कोरोनावर मात\nParli corona update:परळी तालुक्यातुन आज नव्याने 1 स्वॕब तर;काल पाठवलेले 3स्वॕब “निगेटिव्ह”\nज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अण्णासाहेब लोमटे यांचे निधन\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/dadav-bapu-khujgaon-chandoli-dam/", "date_download": "2020-09-24T18:42:05Z", "digest": "sha1:UDLJ6VFTQQ4BEHDL3P22ZL5KPJCRYWER", "length": 24464, "nlines": 122, "source_domain": "bolbhidu.com", "title": "राजारामबापूंच ऐकलं असतं तर असले महापूर कधीच आले नसते…?", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nराजारामबापूंच ऐकलं असतं तर असले महापूर कधीच आले नसते…\nवाळवा पट्यात सध्या एक चर्चा सुरू आहे. वरचेवर हि चर्चा सुरूच असते. एकेकाळी सांगलीच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात या मुद्यावरुन दोन गट पडले होते. तीच हि चर्चा.\nधरण चांदोल ऐवजी खुजगावला झालं असत तर…\nलोकांच म्हणणं आहे की राजारामबापूंची मागणी योग्य होती. त्यामुळे वारणेला कधीच पूर आला नसता. आत्ता आलेल्या पुराचे दाखले देताना लोक सांगतात, कोयनेतून विसर्ग वाढला. सांगलीत पूर आला. तिकडे खाली अलमट्टी बांधून तयार झालं. ठरलेल्या पाणीवाटपानुसार त्यांनी त्यांच्या भागात मोठ्ठ धरण बांधल. पण इकडे मोठ्ठी धरणं झाली नाहीत. परिणामी आपलं पाणी वहात जावून अलमट्टीत साठू लागलं.\nकोयनेतून विसर्ग कमी झाला तरी सांगलीत पाण्याचा फुगवटा कायम राहिला. ताकारी, रेठेरे पर्यन्त पाणी ओसरलं पण भिलवडी पासून पुढे फुगवटा कायम होता.\nयाचाच अर्थ अलमट्टीचा प्रभाव. दूसरीकडे अशी देखील चर्चा चालू झाली की राजारामबापूचा खुजगाव धरणाचा विषय राजकारणामुळे दादा गटाकडून झिडकारण्यात आला. आज खुजगावला धरण असतं तर या महापूराला अटकाव लागला असता. सांगलीच्या पुढे असणारा फुगवटा. वारणेच्या पात्रातून सोडण्यात आलेल पाणी याचा आधार घेवून हि चर्चा चालू असते.\nखरच या चर्चेत काही तथ्य आहे का..\nयासाठी आपणाला पहिल्यांदा वसंतदादा आणि राजारामबापू गटातला वाद नेमका काय होता ते समजून घ्यायला हवा.\nसांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात. सांगली कोल्हापूरची सिमारेषा असणारी वारणा नदी वाहते. इतिहास देखील वारणा नदीला महत्व आहे. वारणेचा तह होवून सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानांनी आपली सीमारेषा ठरवली होती.\nवारणेच्या मुखाजवळ धरण बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला तो ६५-६६ साली. खुजगाव येथे वारणा नदीवर धरण बांधणे प्रस्तावित होते. त्यामुळे अडीच लाख एकर क्षेत्र पाण्याखाली येणार होते. ३० ते ४० हजार एकर शेतजमीन यामुळे पाण्याखाली येणार होती तर त्या काळात एकूण ३६ हजार लोकांच स्थलांतर करावं लागणार होतं. तर ३७ गावांच्या पुर्नवसनाचा प्रश्न उभा राहणार होता.\nइतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरणाचा विषय येत असल्याने सुरवातीपासूनच या धरणाला विरोध होवू लागला.\nपण खुजगाव येथे धरण होण्यासाठी नदिपट्यातील गावांची सहमती होती. राजारामबापूंच्या मते खुजगावचं धरण झालं तर सुमारे 87 TMC पाण्याच्या साठा होवू शकणार होता. त्याचसोबत धरणाची उंची अधिक ठेवल्याने धरणक्षेत्रापासून पोटकालवे काढून ते थेट सांगली पुर्व आणि कोल्हापूर भागात घेवून जाण्य���ची योजना होती.\nयामुळे कोयना धरणापाठोपाठ मोठ्ठे धरण होण्याचा मार्ग रिकामा झाला होता. धरणासोबत महत्वकांक्षी प्रकल्प होता तो पोटकालव्याचा. धरण क्षेत्रातून येणारे पोटकालव्यामुळे शेतीसाठी पाणी येणार होते. यामुळे नदिपात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला अटकाव घालता येवू शकणार होता.\nया प्रकल्पाला विरोध करताना धरणाची जागा खुजगाव ऐवजी चांदोली येथे करण्याचा मार्ग दादा गटाने पुढे मांडला.\nखुजगाव येथील धरणात 87 TMC पाणीसाठी होणार होता. त्यासाठी खर्चाची रक्कम 70 कोटी इतकी होती. 87 पैकी 51 TMC पाणीसाठी हा मृतसंचय म्हणजे कायमस्वरुपी धरणातच राहणार होता. शिवाय पोटकालव्यांचा अवाजवी खर्च होताच. विस्थापनासाठी भलीमोठ्ठी रक्कम द्यावी लागणार होती. त्याऐवजी चांदोलीत धरण झाले तर ते 34 TMC चे होणार होते.\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का…\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nनदीला पाणी नसेल तेव्हा धरणातून पाणी सोडून नदीपट्टातील गावांनी आपआपल्या पाणीउपसाच्या योजना करुन पाणी घेण्याची योजना फायद्याची असल्याचं सांगण्यात आलं.\nराजारामबापू यांच्या योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नाप्पा कुंभार यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्तिंचा पाठिंबा होता. तर वसंतदादांच्या योजनेला दादा गटाचा पाठिंबा होता. त्यातूनच मतभेद वाढत गेले व पुढे हा वाद वैचारिक, तात्विक होवून बसला.\nखुजगाव धरणाला मंजुरी देण्यात आली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. तर पाटबंधारे मंत्री म्हणून शंकरराव चव्हाण कारभार पहात होते. शंकरराव चव्हाण सलग १२ वर्षे पाटबंधारे मंत्री होते. या प्रकरणाला प्रांतिक अस्मितेची किनार देखील होती. राजारामबापू गटाला कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचा पाठिंबा होता तर दादा गटाला सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे सांगली विरुद्ध कोल्हापूर असा वाद देखील पेटला होता. तर दूसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या मात्तब्बर नेत्यांमध्ये चाललेला हा संघर्ष असाच तेवत ठेवावा अशी इच्छा वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण यांची असल्याचं सांगण्यात येत.\nखुजगाव धरणाची मुळ मागणी १९५४ साली करण्यात आली होती. ती १९६७ साली मंजूर करण्यात आली. या दरम्यान कृष्णा गोदावरी कमिशनने महाराष्ट्राच्या वाट्याला 400 कर्नाटकला 600 आणि आंध्रप्��देशाला 800 TMC पाणी वाटप केले. १९६३ साली कमिशनने हा निर्णय दिल्याने आत्ता संघर्ष पेटवत ठेवण्यापेक्षा पुढे लवाद बसेल तेव्हा महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त पाणी घेणे राज्यकर्त्यांना वाटले. म्हणूनच 67 साली खुजगावचा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते.\nपण झालं अस की पुढे वसंतदादा पाटबंधारे मंत्री झाले आणि खुजगाव धरणाची सर्व सुत्रे दादांच्या हातात आली. १७ फेब्रुवारी १९७५ रोजी दादांनी चांदोली धरणास मंजूरी दिल्याची घोषणा केली.\nत्यामुळे आत्ता धरण चांदोली येथे होणार हे निश्चित झालं. खुजगावची मुळ योजना 87 TMC पाण्याची होती. पैकी 51 TMC मृतसंचय असणारे पाणी हे दुष्काळी परिस्थितीत नदीपात्रात सोडून वापरता येणार होते तर उर्वरीत 36 TMC पाणी पोटकालव्याने देण्यात येणार होते.\nपण संपुर्ण योजना खर्च आणि पुर्नवसनाचा विषयावरून गुंडाळण्यात आली. चांदोली धरणाचा मार्ग खुला झाल्याने आत्ता फक्त 34 TMC पाणी साठवले जाण्याची शक्यता होती. हे पाणी देखील नदीपात्रात सोडण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात पुराचा धोका कायम राहिला.\nया वादात खुजगाव धरणक्षेत्रात बाधित होणाऱ्या धरणग्रस्तांची मागणी न्यायाची होती. खुजगावला धरण झाले असते तर त्यामुळे ३७ हजार लोकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न निर्माण झाला असता. चांदोली क्षेत्रातील धरणग्रस्तांचा प्रश्न आजही मार्गी लागला नाही. त्यावरुन धरणग्रस्तांची मागणी न्यायची होती तेच सिद्ध होतं.\nपण मुद्दा राहतो तो म्हणजे खुजगाव ऐवजी चांदोली धरण होवून फायदा काय झाला. चांदोली धरणातील 34 TMC पाणीसाठ्यासाठी पोटकालवे काढणे अशक्य होतं. ते पाणी नदीत सोडूनच उपसा करण्याची योजना आखण्यात आली. पण पावसाळ्यामध्ये पुराला अटकाव घालणं या धरणामुळे अशक्य झालं. शिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला देखील हे पाणी येवू शकलं नाही.\nकृष्णा पाणी वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या.\nन्या. बच्छावत आयोगाच्या स्थापनेपासूनच राज्यशासन उदासिन असल्याचं दिसून आलं. या आयोगासमोर कर्नाटक आणि आंध्रसरकारने आपआपल्या बाजू मांडण्यासाठी वकिल नेमला होता मात्र महाराष्ट्राने वकिल देण्याचे आपली बाजू मांडण्याचे कष्ट घेतले नाही. पुढे म्हणजे २००० नंतर ब्रिजेशकुमार यांच्या लवादाने महाराष्ट्राला 666, आंध्रला 1001 आणि कर्नाटकला 711 TMC पाणी दिले. या वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला कमी पाणी आल्याचं कारण अपुर्ण असणारे सिंचनप्रकल्प सांगण्यात आले.\nपाणी वाटपाचा फायदा घेवून कर्नाटक सारख्या राज्यांने अलमट्टी सारखे धरणं आपल्या राज्यात पुर्ण करुन घेतले.\nकृष्णा नदी जेव्हा सांगलीत येते तेव्हा ती फक्त कृष्णा नसते तर एकूण १५ नद्यांचा संगम असते, पुढे पंचगंगा कृष्णेस मिळते तेव्हा २० ते २२ नद्या एकत्रित प्रवाहित असतात. अशा वेळी प्रत्येक नदीच्या क्षेत्रात सिंचन प्रकल्प उभा करण्याची पोटकालव्याने पुराचं नियंत्रण करण्याचा विचार देखील करण्याची गरज होती. राजारामबापूंच म्हणणं ऐकलं असत तर सुमारे ३७ हजार लोक विस्थापित झाले असते हे सत्य पण आज तेच पाणी पोटकालव्यांद्वारे दोन्ही जिल्ह्यात फिरवता आलं असतं हे देखील खरं…\nहे हि वाच भिडू.\nवाद होऊन ही वसंतदादा पाटील डी. वाय. पाटलांच्या पाठीशी उभे राहिले होते.\nसांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nया १२ कारणांमुळे तुकाराम मुंढेंसारखा कणखर माणूस पचवणं राजकारण्यांना जड जातं\nमहापूर असो की कोरोना भारतावर कोसळणाऱ्या प्रत्येक संकटात हा माणूस धावून येतो.\n२००७ साली चिघळलेलं दुध आंदोलन विलासरावांनी अमेरिकेतून सोडवलं होतं\nखरी परिस्थिती आम्हाला विचारा त्याच पश्र्चिम भागातील शिराळा तालुक्यातील बिळाशी गावात आम्ही राहतो ,आज चांदोली धरण फक्त झाले आहे तरी , चांदोली धरणग्रस्त भागातील खुंदलापुर येथील मनुष्यवस्ती तुम्हाला अगदी वाळव्यातील बोरगाव पर्यंत बघायला मिळेल आमच्या गावापासून थोड्या अंतरावर ही वस्ती आहे आज त्यांना कसायला स्वतःची जमीन नाही.. वाटेकरी तत्वावर सगळेजण तेथे जमीन कस्तात आणि माणसांना पोट भरायला मुंबईमधे हमाली करायला लागते, खुजगव पर्यंत धरण झाले असते तरी माणसांनी काय केलं असतं अंगावर विचार करूनच काटा येतो\nइतक्या गावाचं स्थलांतर करता येणे शक्यच नाही., आदरणीय वसंत दादांच्या बरोबर आमचे शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचा खूप मोठा वाटा आहे.\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीम��त का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/love-story-after-5-years-of-marriage-bachana-ae-hasino-actress-minissha-lamba-divorces-husband-mhjb-469410.html", "date_download": "2020-09-24T19:15:03Z", "digest": "sha1:W4RHMJVUIXCB75QGP5NSYL5AF2UDJOWK", "length": 18501, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : लग्नाच्या 5 वर्षांनंतर 'बचना ए हसीनो' फेम अभिनेत्रीने मोडला संसार, अशी होती Love Story– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nलग्नाच्या 5 वर्षांनंतर 'बचना ए हसीनो' फेम अभिनेत्रीने मोडला संसार, अशी होती Love Story\n'बचना ए हसीनो' मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मिनीषा लांबा (Minissha Lamba) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे\n'बचना ए हसीनो' मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मिनीषा लांबा (Minissha Lamba) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये अ���ी माहिती दिली आहे की ती आणि तिचा नवरा रेयान थाम कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.\nमिनीषा आणि रेयान यांनी त्यांच्या 5 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला आहे.\nगेल्या 2 वर्षापासून त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यांच्यामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या. अखेर अभिनेत्रीने याबाबत मौन सोडले आहे.\nजुहूमधील एका नाईट क्लब ट्रायोलॉजिमध्ये दोघांची भेट 2013 मध्ये झाली होती. हळूहळू दोघांची ओळख वाढली आणि त्यांनी डेट करण्यास सुरुवात केली.\nमिनीषा आणि रेयान हे दोघे 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 2015 मध्ये ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. यामध्ये कटुंबीय आणि काही जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता\nरेयानचा हॉटेल व्यवसाय असून तो पूजा बेदीचा Cousin आहे. तो एक यशस्वी उद्योजक आहे. मिनीषा आणि रेयान आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत\nवर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास मिनीषाने बॉलिवूड डेब्यू जिम्मी शेरगिलबरोबर 'यहा' या सिनेमातून 2005 मध्ये केला होता. यानंतर कॉरपोरेट, हनीमून ट्रॅव्हल्स, दस कहान‍ियां, किडनॅप, शौर्य, अनामिका या सिनेमात काम केले आहे. रणबीर कपूर बरोबरची बचना ऐ हसीनोंमधील तिची भूमिका विशेष चर्चेत राहिली.\n2017 मध्ये ती शेवटची भूमी या चित्रपटात दिसली होती. 2014 मध्ये ती Bigg Boss या रिऍलिटी शोमध्ये देखील सहभागी झाली होती.\nमिनीषा लांबा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे अनेक ग्लॅमरस फ़ोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/actor-akshay-kumar-to-play-national-security-advisor-ajit-doval-in-neeraj-pandey-next-movie/articleshow/70548198.cms", "date_download": "2020-09-24T19:09:55Z", "digest": "sha1:BXZMKTQVN6YEMIR4XEO5URV437TFEUO2", "length": 12087, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअक्षय कुमार दिसणार अजित डोवाल यांच्या भूमिकेत\nमागील काही काळापासून अक्षय कुमार देशभक्ती आणि सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपटांची निवड करत आहे. यासाठी त्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. त्याच्या या चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली असून या चित्रपटात अक्षय भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.\nमागील काही काळापासून अक्षय कुमार देशभक्ती आणि सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपटांची निवड करत आहे. यासाठी त्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. त्याच्या या चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली असून या चित्रपटात अक्षय भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.\nनिरज पांडेचा हा आगामी चित्रपट अजित डोवाल यांच्या आयुष्याभोवती फिरणार आहे. चित्रपटाच्या संहीतेवर काम सुरू झालं असून संशोधनही सुरू असल्याचं समजत आहे. चित्रपटाचं नावं किंवा इतक काही गोष्टी समोर आल्या नाहीत. चित्रिकरण सुरू व्हायला असून वेळ असला तरी, चित्रपटाबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत.\nयापूर्वी अक्षय आणि निरज पांडे या जोडीनं 'स्पेशल २६' 'बेबी' आणि 'रुस्तम' ���ांसारखे गाजलेले चित्रपट दिले आहेत. तसंच येत्या १५ ऑगस्टला अक्षयचा 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nसुशांतने सारासोबत हिमालयात घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस...\nरियाचा दावा, ड्रग्ज लपवण्यासाठी या युक्त्या करायचा सुशा...\nजया साहाची कबुली, श्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ...\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण, प...\nमराठमोळया निषाद चौघुलेचा ‘जंटलमन’ हॉलिवूडला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/over-143km-of-mumbai-goa-highway-concretised/articleshow/72077602.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T18:45:31Z", "digest": "sha1:JV5V6OUNRDBHLYD4AQSHT7R2FHJOGYF4", "length": 15057, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई-गोवा महामार्गाचे १४३ कि.मी. काँक्रीटीकरण पूर्ण\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग आला असून आतापर्यंत १४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे व हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.\nमुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग आला असून आतापर्यंत १४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आलं आहे व हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या पट्ट्याचे चौपदरीकरण युद्धापातळीवर सुरू आहे. हा संपूर्ण रस्ता काँक्रीटचा असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे चौपदरीकरण केले जात आहे. दहा टप्प्यांत त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन असून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साह्याने चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. आतापर्यंत १४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँकीटीकरण पूर्ण करण्यात आले असून पनवेल ते इंदापूर या ८४ कि.मी. रस्त्याचे काम जून २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे तर इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम मार्च ��०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अभियंता (निरीक्षण) विवेक नवले यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ३६६ कि.मी. रस्त्याचं काँक्रीटीकरण युद्धपातळीवर एकाचवेळी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाचे चौपदरीकरण करत असतानाच पाच मीटर रूंदीचा दुभाजक ठेऊन त्यात वृक्षारोपण व दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत, असेही त्यांनी पुढे नमूद केले. ३६६ किलोमीटर अंतरात ६ टोल प्लाझा असतील, असेही सांगण्यात आले.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आतापर्यंत ९३ टक्के जमिनीचे संपादन केले आहे. चौपदरीकरण व अन्य कामांवर एकूण ११ हजार ५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. महामार्गालगत ट्रॉमा केअर सेंटर, ट्रक बे तसेच प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संपूर्ण महामार्ग सौर दिव्यांनी उजळणार असून तशी रचना करण्यात आली आहे.\nदरम्यान, महामार्गावरील खड्ड्यांमुळे यंदा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. सध्याचा कामाचा वेग पाहता पुढील गणेशोत्सवापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी आशा कोकणवासीयांना वाटत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nभाजप मराठी कलाकारांचा प्रचारासाठी वापर करतोय का: सचिन सावंत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओ���ीडीत शिरलं पाणी\nघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/the-stubbornness-of-the-quality-stubborn-tooth/articleshow/70337237.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T18:21:01Z", "digest": "sha1:RXXRTLMWZMRCI2ZKWGJK74CTA6VDU6JT", "length": 14059, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगुणवंतांच्या जिद्दीला हवे दातृत्वाचे कोंदण\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nअनेक अडचणींवर मात करून, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून दहावीला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या 'मटा हेल्पलाइन'च्या शिलेदारांना गरज आहे समाजातील दानशूर हातांची त्या��च्या डोळ्यांत आता स्वप्ने आहेत डॉक्टर, इंजिनीअर, सीए, आयएएस होण्याची. त्यांच्याकडे जिद्द आहे, अभ्यास करायची तयारी आहे आणि गुणवत्ताही आहे; पण अडसर आहे तो प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा. या प्रतिकूलतेवर मात करून आयुष्यात काही करून दाखवण्याची जिद्दही त्यांनी दाखवली आहे. मात्र, या जिद्दीला हवे आहे दातृत्वाचे कोंदण\nअतिशय प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास करून इयत्ता दहावीला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण केवळ आर्थिक विवंचनेमुळे थांबू नये, याकरता 'मटा हेल्पलाइन' हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत गुणवान; परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांच्या बातम्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध केल्या जातात आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन वाचकांना केले जाते. यंदा उपक्रमाचे नववे वर्ष असून, गेल्या काही दिवसांत आम्ही १५ गुणवंतांच्या गाथा प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये आहे देवयानी कर्वे (९१.६० टक्के), जिचे स्वप्न आहे सीए होण्याचे, तर ९४ टक्के मिळविलेल्या प्रीती पाटीलला व्हायचे आहे आयएएस. निरंजन रायकरला (९३) कम्प्युटर इंजिनीअर व्हायचे आहे, तर साक्षी संकपाळचेही (९०.६० टक्के) इंजिनीअर होण्याचे ध्येय आहे. अंकिता सूर्यवंशीला (९३ टक्के) सॉफ्टवेअर इंजिनीअर, प्रगती अक्काला (९०.२० टक्के) कंपनी सेक्रेटरी, अनिशा रासकरला (९०.८० टक्के) डॉक्टर, हर्ष गायकवाडला (९२ टक्के) सीए, श्रुतिका बागूल (९४.२० टक्के), साक्षी विटकर (९१.४० टक्के) व प्रथमेश मांडवकरला (९१.४० टक्के) इंजिनीअर, तर मानसी काकिर्डे (९१.८० टक्के), शंकर घोरपडे (९३.८० टक्के), अंकिता अंबुरे (९२.८० टक्के) आणि रसिका मोझर यांना (९२.८० टक्के) व्हायचे आहे डॉक्टर. या १५ जणांना उच्च शिक्षणाचे शिखर गाठण्यासाठी हवे आहे तुमचे आर्थिक पाठबळ.\nगेल्या आठ वर्षांत पन्नासहून अधिक मुलांना या उपक्रमांतर्गत मदत मिळाली आणि आज हे सर्वजण यशाची आणखी शिखरे पादाक्रांत करत आहेत. इतकेच नाही, तर आपल्या पंखांत आलेले बळ ते या नव्या विद्यार्थ्यांबरोबर शेअरही करत आहेत. खऱ्या अर्थाने आता दानतीचीही एक 'हेल्पलाइन' तयार होते आहे. अशा या उपक्रमात दर वर्षीप्रमाणेच यंदाही आपण सहभागी व्हाल, ही खात्री आणि अपेक्षाही.\nबळ द्या पंखांना... २\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदल���ंमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nAnil Deshmukh: असं काही बोललोच नव्हतो; 'ते' वृत्त अनिल ...\nRajesh Tope: आरोग्यमंत्री टोपे यांनी 'ससून'बाबत दिली 'ह...\n'वासनवेल'च्या औषधाकडे विज्ञान जगताचे लक्ष...\nमुख्यमंत्री भाऊ, आम्ही काय खाऊ\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\nमाजी DGP भास्कर मिसार यांचे निधन महत्तवाचा लेख\nघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-two-cows-dies-after-lightning-in-shirapur-mohol-solapur-1822934.html", "date_download": "2020-09-24T18:48:57Z", "digest": "sha1:L3AFGMUQQTBJCW3CEKI3FCNV7TONLC3P", "length": 22867, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "two cows dies after lightning in shirapur mohol solapur , Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफ��� नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nशिरापूरमध्ये वीज पडून दोन गायींचा मृत्यू\nHT मराठी टीम, पापरी\nगेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पिकांबरोबरच पशूधन गमावण्याची वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरात विजाच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडला. त्यात सज्जन कोळेकर यांनी घराच्या परिसरात बांधून ठेवलेल्या गायींवर वीज कोसळली. यात दोन संकरित गाई मृत झाल्या. इतर सहा गायी पत्रा शेड बाहेर बांधल्याने त्या बचावल्या.\nमहाराष्ट्राला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, संजय राऊत यांचे सूचक ���क्तव्य\nयामुळे कोळेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकापाठोपाठ आता निसर्ग पशुधनावरही घाला घालत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.\n'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nनाशिक जिल्ह्यात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू\n'बी टेक'ची फी भरण्यास पैसे नसल्यानं १७ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या\nअभ्यासाच्या ताणामुळे अकरावीतील मुलीची आत्महत्या\nमोहोळ तालुक्यात दिसलेला 'तो' प्राणी बिबट्या नव्हे\nसोलापूरजवळ सुटकेस घेऊन जाणारा ट्रक पेटला\nशिरापूरमध्ये वीज पडून दोन गायींचा मृत्यू\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%AF", "date_download": "2020-09-24T19:20:04Z", "digest": "sha1:NU7RO7C5IFANULA5GAWO23HCMB5LVPRN", "length": 4374, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ९ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ९ला जोडलेली पाने\n← सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ९\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ९ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:अभय नातू ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुचसाचा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २७ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २८ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३१ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३२ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/information-availability-beds-corona-treatment-click-329847", "date_download": "2020-09-24T17:48:30Z", "digest": "sha1:OYL55IO7COFBOZB7IKE24H3JJE2GD2NH", "length": 15896, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना उपचारासाठी खाटांच्या उपलब्धतेची माहिती एका क्‍लिकवर | eSakal", "raw_content": "\nकोरोना उपचारासाठी खाटांच्या उपलब्धतेची माहिती एका क्‍लिकवर\nसांगली- कोराना उपचारासाठी शासकीय रूग्णांलयाबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुचिबध्द असणारी नोंदणीकृत असणारी रूग्णालये राखीव ठेवण्यात आली आहेत. या रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या खाटांचे सुसुत्रिकरण करता यावे यासाठी बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऍप विकसीत करण्यात आले आहे. आता कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत.\nसांगली- कोराना उपचारासाठी शासकीय रूग्णांलयाबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुचिबध्द असणारी नोंदणीकृत असणारी रूग्णालये राखीव ठेवण्यात आली आहेत. या रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या खाटांचे सुसुत्रिकरण करता यावे यासाठी बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऍप विकसीत करण्यात आले आहे. आता कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी sangli.nic.in या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोविड-19 मध्ये बेड इन्फॉर्मेशन सिस्टीमवर तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या smkc.gov.in/covid या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.\nया संकेतस्थळावर बेड माहिती सिस्टिममध्ये पॉझिटीव्ह व संशयीत अशा वर्गीकरणामध्ये कोविड उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या आयसीयु व जनरल वॉर्डमधील खाटांबाबत रूग्णालय निहाय माहिती त्वरीत अद्ययावत करण्याबाबत यंत्रणांना आदेश दिलेत. यामुळे नागरिकांना कोणत्या हॉस्पीटलमध्ये खाटा उपलब्ध आहेत याची वर्गीकरणनिहाय एका क्‍लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.\nकोविड जिल्हा नियंत्रण कक्ष 0233-2374900 व 0233-2375900 या जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर आणि महानगरपालिका 0233-2375500 व 0233-2374500 या दूरध्वनी क्रमांकावरही नागरिकांना माहिती उपलब्ध होईल. नगरपालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त व्यक्तींसाठी रूग्णवाहिका अथवा शववाहिका सेवा आवश्‍यक असल्यास 0233-2373725 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, कोविड उपचारांसाठी राखीव ठेवलल्या रूग्णालयांतील बिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर रूग्णालयांनी पात्र रूग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करावेत. तसेच या योजनेमध्ये समाविष्ठ होऊ न शकणाऱ्या रूग्णांकडून शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच बिल आकारणी करावी.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n 'हुडलर'मुळे ज्येष्ठांची थांबली धावपळ\nसोलापूर : घरातील इलेक्‍ट्रिक वस्तू दुरुस्तीसह कौटुंबिक 21 प्रकारच्या सुविधा घरपोच देऊन नागरिकांची विशेषत: ज्येष्ठांची लूट थांबवावी, नोकदारांसह अन्य...\nपिंपरी-चिंचवड शहरात पंधरा जणांचा मृत्यू; 835 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह\nपिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात 835 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 72 हजार 476 झाली आहे. आज 557...\nमहेशदादांच्या व्हिजनला अजिदादांकडून बूस्टर...पिंपरी- चिंचवडकरांच्या सफारी पार्कला गती\nमोशी : पिंपरी- चिंचवडमधील मोशी परिसरात सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने आता हिरवा कंदिल दाखवला आहे. पर्यटन...\nधक्कादायक : फी न भरल्याने बावीसशे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद\nपिंपरी : शुल्क भरले नसल्याच्या कारणावरून शाळेने माझ्या मुलाला ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले आहे, अशा तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी...\nराष्ट्रवादीच्या `या` आमदाराचा सरकारला घरचा आहेर; अजित पवार सोडून सर्व मंत्री तालुक्यापुरते\nखेड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रसचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते हे गेल्या काही दिवसांपासून थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देत आहेत. वेगळा विचार करण्याचा...\nपाण्याबाबत ना आस्था, ना कळकळ; पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्थिती\nपिंपरी : शहरात दूषित, अपुरा, अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत मंगळवारी महापालिका भवनात बैठक झाली. त्याकडे जबाबदार पदाधिकाऱ्यांनीही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/students-say-social-media-abou-mcq-questions-exam-342614", "date_download": "2020-09-24T17:21:35Z", "digest": "sha1:4RKBUROSGBKSGHIYPCAXD3YGC2HUJLHP", "length": 16914, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "विद्यार्थी म्हणतात 'एमसीक्यू' करणार घात; प्रश्न कसे अन् कोणत्या अभ्यासक्रमावर येणार? | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थी म्हणतात 'एमसीक्यू' करणार घात; प्रश्न कसे अन् कोणत्या अभ्यासक्रमावर येणार\n- प्रश्न कसे येणार\n- निकालावर परिणाम होण्याची भीती\n- विद्यापीठाकडून स्पष्टता आवश्यक\nपुणे : पदवीची गुणवत्ता राखण्यासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. पण आत्तापर्यंत सर्व तयारी दीर्घोत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने केलेली आहे. एमसीक्यू परीक्षेसाठी प्��श्न संच उपलब्ध नाहीत, प्रश्न कसे विचारले जातील याचा अंदाज नाही. मग एवढ्या असे कमी वेळात नव्या परीक्षा पद्धतीची तयारी करायची कशी विद्यापीठांनी यावर स्पष्टता गरजेचे आहे, अन्यथा या परीक्षेत आमचा घात होणार या चिंतेने विद्यार्थ्यांना ग्रासले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठांनी एमसीक्यू पद्धतीने अंतिम वर्ष परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावरून विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.\nबीएससी तृतीय वर्षातील प्रीतम वाकलकर म्हणाला, \"परीक्षा झाली पाहिजे पण माझ्या कॉम्प्युटर सायन्स या विषयाचे प्रश्न एमसीक्यू मध्ये कसे विचारणार त्याची तयारी कशी करायची हे मला कळत नाही. हा प्रश्न इतर विषयांच्या विद्यार्थ्यांनी पडलेला आहे. दिलेल्या पर्यायांमधून उत्तर शोधण्यासाठी आकडेमोड करणे, विचार करणे यासाठी वेळ लागणार. त्यामुळे पन्नास प्रशांसाठी एक तास कमी पडणार असल्याने परीक्षा वेळ वाढवला पाहिजे. यावर पुणे विद्यापीठाने याचा विचार करावा.\"\n\"तिसऱ्या वर्षात तीन प्रकारचे अकाऊंटचे विषय आहेत. यामध्ये आम्ही प्रोब्लेम सोडवतो. आता एमसीक्यू पद्धतीने यावर कसे प्रश्न विचारणार हे कळत नाही. एमसीक्यूचा अभ्यास करण्यासाठी प्रश्न संच उपलब्ध नाहीत. मग आम्ही परीक्षा द्यायची कशी असा प्रश्न उपस्थित करत अक्षय जिरे याने उपस्थित केला.\nमुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिकणारा लहू डोंगरे म्हणाला, \"आमच्या महाविद्यालयाने ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा होणार असून तयारीला लागा असे सांगितले. पण परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत कोणीही काही सांगत नाही.\"\nतर काही विद्यार्थ्यांनी जेईई, नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी या एमसीक्यूची तयारी करतात. त्यामुळे त्यांच्याशी आमची तुलना करणे योग्य नाही\", असे मत व्यक्त केले आहे\nएमसीक्यू पद्धतीने परीक्षा होणार म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये तुम्हाला जो अभ्यासक्रम शिकवला आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. प्रश्नांची संख्या ही योग्य असेल, पुणे विद्यापीठाने यापूर्वी एमबीए आणि इंजिनीअरिंगची एमसीक्यू परीक्षा घेतली आहे. त्यामुळे हा अनुभव पाहता विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठ घेईल. - डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व���यवस्थापन विद्याशाखा\nसोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या\n- अभ्यासक्रम कोणता हे जाहीर करा\n- क्रेडिट सिस्टीममध्ये याचे मूल्यमापन कसे होणार\n- इतर राज्यांप्रमाणे असाइनमेंट बेस परीक्षा घ्या\n- आॅनलाईनच परीक्षा घ्यायची होती तर सहा महिने वाया का घातले याचे उत्तर द्या\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nरक्षकच बनला भक्षक; गुंगीचे औषध पाजून पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार\nपुणे : पोलिस निरीक्षकाने महिलेला त्याच्या पोलिस वसाहतीमधील घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे....\nपुणे (बालेवाडी)- बाणेर- बालेवाडी येथे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या बालेवाडी येथे मिटकॉन कॉलेजजवळ मेट्रोकडून जमिनीचा पोत...\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nएसटी संवर्ग दाखला देण्याची धनगर समाजोन्नती मंडळाची मागणी\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) ; धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्या संवर्गाचे दाखले त्वरीत द्यावेत तसेच आदिवासींना लागू असलेल्या योजना...\n'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचा प्रश्‍न मार्गी लावा', अजित पवारांनी दिल्या सूचना\nपिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचे प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या. या...\nमावळात आज १०१ नवे पॉझिटिव्ह, तर १८० जण कोरोनामुक्त\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात १०१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या १८० जणांना घरी सोडण्यात आले....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-01st-september-2020-340464", "date_download": "2020-09-24T17:53:29Z", "digest": "sha1:UYT55SRVS4WMSP723M7L5PPQ2C4NM4RW", "length": 15534, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर | eSakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर\nमंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942.\nमंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१९१२ - भारतीय चित्रपटसृष्टीतील १९३० ते १९६० च्या कालपटलावर आपली मुद्रा उमटविणाऱ्या विख्यात अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म.\n१९१५ - उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म. देवदास, मधुमती, अनुराधा, सत्यकाम, मेरे सनम या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या आहेत.\n१९५० - बंगाली कादंबरीकार विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती. ‘इछामती’ या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला.\n१९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर.\n१९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली.\n१९९९ - रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन.\nमेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती. संततीच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल.\nवृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्साह वाढेल.\nमिथुन : कीर्ती, मानसन्मान लाभेल. तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील.\nकर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहणार आहे.\nसिंह : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह वाढेल.\nकन्या : मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nतुळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.\nवृश्‍चिक : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nधनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल.\nमकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची मते इतरांना पटवून द्याल.\nकुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल.\nमीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शक्यतो प्रवास टाळावेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 सप्टेंबर\nपुणे- पंचांग - गुरुवार, अधिक अश्विन शु. 8, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सुर्योदय 6.26, सूर्यास्त 6.29, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु 1.14,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 23 सप्टेंबर\nपंचांग - बुधवार - अधिक अश्‍विन शु.7, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.30, चंद्रोदय दु. 12.14, चंद्रास्त रा. 11....\nएक अधिक संधी देणारा अधिक मास\nवशिष्ठ सिद्धांताप्रमाणे प्रत्येक ३२ महिने, १६ दिवस व ८ घटींनतर ‘अधिक मास’ येतो. सौर वर्ष व चंद्र वर्ष यांच्या गणनेत अंतर आहे. या गणनेचं संतुलन...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 22 सप्टेंबर\nपंचांग - मंगळवार - अधिक अश्‍विन शु.6, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय स. 11.12, चंद्रास्त रा. 10....\nअधिकमासात लाडक्या जावईबापूंच्या वाणाचे बदलले स्वरूप तांब्याची भांडी व तेहेतीस पदार्थांना महत्व\nनाशिक / पंचवटी : अधिकमास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा नजरेसमोर येते. याला 'धोंडा' असेही म्हणतात. त्यामुळे यंदा जावईबापूंसाठी सुगीचा...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 21 सप्टेंबर\nपंचांग - सोमवार - अधिक अश्‍विन शु.5, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय 10.09, चंद्रास्त रा. 9.54, भारतीय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kangana-ranaut-said-there-are-rumors-that-ranveer-singh-and-ranbir-kapoor-take-drugs-127681074.html", "date_download": "2020-09-24T18:46:07Z", "digest": "sha1:TRNXS2UZC45G67CK4R2RCN632FGBETFN", "length": 4669, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kangana Ranaut said: There are rumors that Ranveer Singh and Ranbir Kapoor take drugs | कंगना म्हणाली : रणवीरसिंह, रणबीर कपूर ड्रग्ज घेतात, अशा अफवा आहेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवा वाद:कंगना म्हणाली : रणवीरसिंह, रणबीर कपूर ड्रग्ज घेतात, अशा अफवा आहेत\nरक्ताची चाचणी करून या अफवा खोट्याच असल्याचे सिद्ध करा - कंगनाचे ट्वीट\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमधील आणखी काही बाबी समोर येत आहेत.\nअभिनेत्री कंगना राणावतच्या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यात तिने लिहिलेय- ‘मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांना आवाहन करते की, त्यांनी रक्ताचे नमुने देऊन आपली ड्रग्ज चाचणी करून घ्यावी. या सर्वांना कोकेनचे व्यसन असल्याची अफवा आहे. हे सर्वजण लोकांसाठी रोल मॉडेल आहेत. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तर ते अनेकांना प्रेरणा देऊ शकतात.’\nकंगना राणावतने आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले आहे. त्याआधी तिने ट्वीटमध्ये म्हटले होते की, ‘९९ टक्के सुपरस्टार ड्रग्ज घेतात आणि मी त्याची गॅरंटी घेते. बॉलीवूडच्या पार्ट्यांत ड्रग्जचा वापर खुलेआम होतो.’\nखेळाडूंची डोपिंग टेस्ट, मग अभिनेत्यांची ड्रग्ज टेस्ट का नाही\nडोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यावर ‘वाडा’ जशी खेळाडूंवर बंदी घालते त्याचप्रमाणे चित्रपट सेन्सॉर मंडळालाही नवे धोरण तयार करावे लागेल. अभिनेत्यांच्या ड्रग्ज टेस्टनंतरच चित्रपट प्रदर्शनाचे प्रमाणपत्र का जारी होऊ नये\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/coronavirus/", "date_download": "2020-09-24T17:55:55Z", "digest": "sha1:WQSWKGNIQ4BXBE7TKG57IX4ANIPVDYSI", "length": 3369, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#coronavirus Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n दुसऱ्यांदा होणाऱ्या करोनाची लक्षणे गंभीर\nदौंड, लोणावळा रेल्वे बंदने चाकरमान्यांची परवड\nशेअर बाजार निर्देशांकात मोठी घट\nकात्रज डेअरी ठरली राज्यात अव्वल\nखासगी हॉस्पिटलने मयत पास पुरवावेत\nकराड तालुक्‍यातील करोना���ुक्‍तीचा आकडा 5 हजारांवर\nसातारा -जिल्हा रुग्णालयात सुरु आहे आरोग्याचा बाजार\n‘त्या’ इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/maharashtra-state-progress-in-only-farmer-suicides-blames-congress-leader-ashok-chavhan-in-raver/articleshow/68971513.cms", "date_download": "2020-09-24T17:03:19Z", "digest": "sha1:USVLXAK3X2PJFKLGSTKDSR5VUSCCVGSX", "length": 13708, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेतकरी आत्महत्येतच महाराष्ट्र राज्य अग्रेसर: अशोक चव्हाण\nपाच वर्षांत शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातच दोनशे शेतकऱ्यांनी चार महिन्यांत आत्महत्या केल्या. तर पाच वर्षांत राज्यात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विकासात अग्रेसर असणारा महाराष्ट्र राज्य आता आत्महत्येत अग्रेसर झाल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी कुऱ्हा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.\nपाच वर्षांत शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातच दोनशे शेतकऱ्यांनी चार महिन्यांत आत्महत्या केल्या. तर पाच वर्षांत राज्यात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विकासात अग्रेसर असणारा महाराष्ट्र राज्य आता आत्महत्येत अग्रेसर झाल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी कुऱ्हा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.\nडॉ. उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून, रावेरची जागा ही राष्ट्रवादीची असताना काँग्रेसला सोडल्याबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर आभार त्यांनी मानले. ते म्हणाले की, जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच लोकांना प्यायाला पाणी नाही.\nसत्तेचा फायदा भाजपने पैसा कमावण्यासाठी घेतला व त्याच पैशांच्या बळावर परत सत्ता मिळवण्याचे कारस्थान केंद्र शासन करीत अस��्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.\nराज्य सरकारने कर्जमाफी घोषित करून दोन वर्षे झाली पण कर्जमाफी मिळाली नाही. पाच वर्षांत दोन कोटी युवकांचे रोजगार जाऊन त्यांना हाताला काम नाही. त्यामुळे जनतेच्या मनात भाजपबद्दल राग असून, त्याचे दर्शन मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखविल्याचे ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. सभेस अॅड. रवींद्र पाटील, अॅड. संदीप पाटील, माजी आमदार अरूण पाटील, संजय गरूड, डॉ. राधेश्याम चौधरी, उदय पाटील, विनोद तराळ, रशीद जमादार, जगदीश पाटील, राजीव पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांव...\nखडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थ...\nमहाराष्ट्रातील 'हा' जिल्हा सावरतोय; रुग्ण बरे होण्याचे ...\n'Smart helmets: करोनाला रोखण्यासाठी 'स्मार्ट हेल्मेट'; ...\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही\nभाजपच्या मे‌ळाव्यात हाणामारी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमुंबईBreaking: राज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nविदेश वृत्तउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची 'अशी' केली हत्या\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score:एबी डिव्हिलियर्स बाद, बेंगळुरू ५ बाद ५७\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80/C5cE91.html", "date_download": "2020-09-24T18:06:23Z", "digest": "sha1:HRZSYVVMA4OTOCPWT7CQRKCALI56BN52", "length": 3669, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमहात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी\nApril 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nमहात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी\nकराड - जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nयावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंबंधी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमवेत चर्चा केली. यामध्ये पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना शेतीकामासाठी डिझेल देण्या संदर्भात तसेच मेडिकल, किराणा दुकान व पालेभाजी यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुविधांबाबत चर्चा केली.\nयावेळी निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishortstory.com/2020/01/", "date_download": "2020-09-24T16:59:48Z", "digest": "sha1:ZITWYJPGAFF4C54U54P7VK3INNHPKFKD", "length": 1999, "nlines": 52, "source_domain": "www.marathishortstory.com", "title": "मराठी Short Stories", "raw_content": "\nजानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा\nकविता - Kavita Part 1 कविता - Kavita Part 2 कविता - kavita part 3 कविता - (kavita) Part 4 कविता नेहमीप्रमाणे सकाळी उठून कामावर …\nSonal जानेवारी ०५, २०२०\nअजिंक्य (lone survivor) Part 1 अजिंक्य (lone survivor) Part 2 पहाटेला रोजचा alarm वाजला, उठल्यावर त्याने रोजच्या प्रमाणे हॉल …\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=2762", "date_download": "2020-09-24T17:11:39Z", "digest": "sha1:GOFSH5JNUXMSNNN5GNDZV6L55VDT7M3A", "length": 8818, "nlines": 130, "source_domain": "pcnnews.in", "title": "पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी ‘श्री ‘ चे उत्साहात आगमन - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > शहरं > मुंबई > पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी ‘श्री ‘ चे उत्साहात आगमन\nपंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी ‘श्री ‘ चे उत्साहात आगमन\nAugust 22, 2020 PCN News114Leave a Comment on पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी ‘श्री ‘ चे उत्साहात आगमन\n*पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी ‘श्री ‘ चे उत्साहात आगमन*\n*जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना \nमुंबई दि. २२ ——- पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पंकजाताई मुंडे व त्यांचे पती डाॅ. अमित पालवे यांनी ‘श्रीं ‘ ची यथोचित पूजा करून करून आशीर्वाद घेतले. देशातील व महाराष्ट्रातील जनतेवर आलेले कोरोना महामारीचे विघ्न दूर कर अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.\nप्रतिवर्षी परंपरे प्रमाणे यंदाही पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी सकाळी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे व त्यांचे चिरंजीव आर्यमान पालवे यांनी गणरायाची यथासांग पूजा केली. गणपतीची अतिशय देखणी व सुबक अशी मुर्ती आणि त्यासमोर मांडलेली विविध प्रकारच्या फुलांची आरास यामुळे वातावरण यावेळी अगदी भक्तीमय झाले ��ोते.\nसध्या कोरोना महामारीचे संकट देशावर आणि राज्यांवर आहे, या संकटात गणपती बाप्पांनी संकटमोचक बनून हे विघ्न दूर करावे अशी प्रार्थना करत पंकजाताई मुंडे यांनी\nकोरोना मुक्त देश, कोरोना मुक्त महाराष्ट्र तसेच देशाच्या उज्वल भविष्याची कामना यावेळी गणरायाकडे केली.\nहोम क्वारंटाईन असलेला पाॕझिटिव्ह रुग्ण बाहेर आढळुन आल्यास गुन्हे दाखल होणार-तहसीलदार विपीन पाटिल\nनाथ प्रतिष्ठानच्या प्रसिद्ध श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात; ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते श्रींची स्थापना\nना.धनंजय मुंडेंची कार्यअहवाल सादर करण्याची परंपरा अखंडपणे सुरूच\nकाँग्रेसतर्फे राजकिशोर मोदी आणी राजेश राठोड यांना उमेदवारी\nअनेक वर्षांच्या मागणीला यश आल्याचा आनंद – ७०:३० च्या निर्णयावरून धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3158", "date_download": "2020-09-24T17:01:00Z", "digest": "sha1:GDBMAVC37TDNBU5LAA6NEQKHSFT563GT", "length": 11122, "nlines": 128, "source_domain": "pcnnews.in", "title": "डॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > डॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\nडॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\nडॉ. अमित दत्तात्रय पाळवदे यांना पीडीसीईटी 2020 च्या राष्ट्रीय समुपदेशन प्रक्रियेद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे डीएनबी ईएनटी (ओटोर्हाईनोलॅरिंगोलॉजी सुपर स्पेशालिटी) (कान, नाक, घशातील तज्ज्ञ) प्रवेश मिळाला असुन त्यांचा नॅशनल बोर्ड आँल इंडिया रँक हा 64 आहे.\nबी.जे. मेडिकल कॉलेज (ससून) पुणे येथे ई.एन.टी. मध्ये डॉ अमितचा ईएनटी डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण झाले असून आता डीएनबी ईएनटी/सुपर स्पेशालिटी साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे ऊच्च शिक्षणासाठी रुजू झाले आहेत.\nडॉ. अमित म्हणाले की, माझे यश हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि स्वत: वर असलेल्या विश्वासाचा परिणाम आहे परंतु अनुभवाने आपल्या प्रत्येकाला हे समजते की, ज्यांना आपल्यावर प्रेम आणि काळजी आहे अशा लोकांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि नैतिक समर्थनाशिवाय ते प्रगट होऊ शकत नाही प्रत्येक क्षणाला आपण विराम दिला किंवा मागे एक पाऊल उचलले, त्या प्रत्येक वेळी आपली माणसं आपणास स्थीर व अविचल ठेवत असतात आणि आपल्याला स्वप्नांच्या मागे जात रहाण्याची ऊर्जा देत असतात. अशा लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम मला मिळाले आहे माझे वडील डॉ. डी.एन. पाळवदे आणि आई अ‍ॅड. सौ.पूनम पाळवदे, बहीण डॉ. रश्मी पाळवदे-केंद्रे (एम.डी.भुलतज्ञ), माझे सर्व गुरुजन, मेडिकल कॉलेज पुणे येथील शिक्षक आणि वरिष्ठ, माझे सहकारी, आप्तेष्ट यांच्या सदिच्छा व सहकार्य यामुळेच मी यश संपादन केले असुन मी निष्चीत सर्वासाठी मी पुढील यश मिळविल असा दृढ विश्वास व्यक्त केला.\nडॉ. अमित यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण भेल सेकेंडरी स्कूल परळी वै. जि बीड येथे झाले. दहावीत विषेश प्राविण्यासह प्रथम येण्याचा त्यांने बहुमान मिळवला होता. बारावीचे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर जि. लातूर येथे झाले. बारावीत विभागातून सर्वप्रथम येत राज्यामध्ये 13 वा क्रंमाक पटकावला.\nवैद्यकीय पदवी शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथे पूर्ण केले तर वैद्यकीय पदविका शिक्षण बी.जे.मेडिकल कॉलेज पुणे (ससून हॉस्पिटल, पुणे) येथे पूर्ण केले. कोरोना पार्श्वभूमीवर कोव्हीड-19 कर्तव्य हे ससुन रुग्नालय येथे अत्यंत समरसतेने पार पाडून कोरोना योद्धा म्हणून ससून हास्पिटलला रुग्णसेवा केली आहे. आणि आता डीएनबी ईएनटी/सुपर स्पेशालिटी साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे रुजू झाले आहेत.\nडॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\nमाझे कुंटुंब मा��ी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे – पालकंमत्री धनंजय मुंडे\nशेतकऱ्यांच्या विम्यासाठी खासदार डॉ . प्रितम ताई मुंडेचे पंतप्रधानाला साकडे\n1आॕगष्टला रासपाचे राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन-प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड\nअशोक हिंगे पाटील यांची वंचित च्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/chinas-peoples-liberation-army-pla-kidnaps-5-indians-from-arunachal-pradesh-claims-congress-mla-ninong-ering-127688077.html", "date_download": "2020-09-24T18:48:03Z", "digest": "sha1:6KB2ULATJECI72GZSRMLMAQSHNZDCJBB", "length": 8772, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "China's People's Liberation Army (PLA) Kidnaps 5 Indians From Arunachal Pradesh, Claims Congress MLA Ninong Ering | चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल सीमेवरुन केले 5 मुलांचे अपहरण, राज्यातील काँग्रेस आमदाराचा दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैन्याचे कृत्य:चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल सीमेवरुन केले 5 मुलांचे अपहरण, राज्यातील काँग्रेस आमदाराचा दावा\nअरुणाचल प्रदेशचे काँग्रेस आमदार निनॉन्ग एरिंगनुसार, सर्व मुलं सुबानसिरी जिल्ह्यातील नाछो क्षेत्रात राहणारे आहेत\nएरिंग म्हणाले - ज्यावेळी राजनाथ सिंह हे मॉस्कोमध्ये चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटत होते त्याच वेळी ही घटना घडली\nअरुणाचल प्रदेशातील गावातून चिनी सैनिकांनी पाच मुलांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे. त्यांच्याबरोबर आणखी दोन लोक होते, जे स्वत: चा बचाव करण्यात यशस्वी ठरले. घटना नाछो भागातील आहे. हे सुबानसिरी जिल्ह्यात येत��. गावातील लोक आज भारतीय सैन्य अधिकार्‍यांना भेटणार आहेत.\nराज्याचे कॉंग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनीही ट्विटरवर अपहरण झालेल्या मुलांची नावे दिली आहेत. एरिंग म्हणाले - चिनी सैनिकांनी नाछो शहरात राहणाऱ्या पाच मुलांना पळवून नेले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेत असताना ही घटना घडली. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए किंवा चायना आर्मी) च्या या कृतीतून खूप चुकीचा संदेश जाईल. चीनला योग्य उत्तर अवश्य द्यायला हवे.\nएरिंगने ट्विटसह फेसबुकचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी कोणत्या भारतीयांचे अपहरण केले आहे त्याचे वर्णन केले आहे. मात्र, पाच मुलांचे अपहरण केव्हा झाले हे त्याने सांगितले नाही.\nहे तागिन समुदायाचे मुलं आहेत\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, अपहरण करण्यात आलेले सर्व पाचही मुलं हे तागिन समुदायाचे आहेत. यीनी सैनिकांनी नाछो क्षेत्राच्या जंगलांमधून त्यांना उचलून नेले. हे क्षेत्र सुबानसिरी जिल्ह्यात येते. घटनेची माहिती त्यांच्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून समोर आली. यानंतर काँग्रेस आमदारांनी ट्विट केले. अपहरण करण्यात आलेल्या पाचही मुलांची नावे पुढील प्रमाणे आहेत. टोक सिंग्काम, प्रसात रिंगलिंग, दोंग्तु इबिया, तानु बेकर आणि नागरू दिरि. या लोकांसोबत गावातील आणखी दोन लोक होते. मात्र ते पळ काढण्यात यशस्वी झाले.\nआश्चर्य म्हणजे या घटनेची माहिती समुदायातील किंवा गावातील लोकांनी भारतीय सैनिकांना दिली नाही. शनिवारी काही लोकांनी सांगितले की ते भारतीय सैन्य दलाला या घटनेची माहिती देणार आहेत. गावात भीतीचे वातावरण आहे.\nमार्चमध्येही असेच घडले होते\nया वर्षी मार्चमध्ये चीनवर याच क्षेत्राच्या 21 वर्षाच्या मुलाचे अपरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. हे गाव मॅकमोहन लाइनच्या जवळ आहे. काँग्रेस आमदार एरिंग यांनी शनिवारी याच क्षेत्रातील पाच मुलांचे अपहरन केल्याचा आरोप चीनवर लावला आहे.\nलद्दाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत चीन सैन्य तैनात करणे वाढवत आहे. याच काळात मुलांचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर आले. पँगॉन्ग सो झीलवर कब्जा करण्याचा चीनचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. याच्या दक्षिणी भागांमधील पर्वतांमध्ये आता आपले सैनिक तैनात आहेत.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉय�� चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/lajjagauri-by-r-c-dhere", "date_download": "2020-09-24T18:56:36Z", "digest": "sha1:376ZC7IBOONTQRQPAUSOJEAZDWNY5ORF", "length": 4263, "nlines": 90, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Lajjagauri by R C Dhere Lajjagauri by R C Dhere – Half Price Books India", "raw_content": "\nभारताच्या धार्मिक संस्कृतीच्या इतिहासात, इतिहासपूर्व कालापासून आजच्या विसाव्या शतकापर्यंत स्थिरावलेल्या शक्तिपूजेच्या एका घटकाचे, म्हणजे लैंगिक प्रतिकांचे अत्यंत मूलगामी असे संशोधन करणारे ‘लज्जागौरी ' हे पुस्तक आहे. अद्ययावत् संशोधित साधनांच्या आधारे आणि सर्व नव्या सामग्रीच्या प्रकाशात, विखुरलेल्या वा उत्खननांत सापडलेल्या प्रतिकांचा आणि मूर्तींचा अभ्यास करून सुसंगत असे मनन यात प्रसन्न शैलीने व्यक्त केले आहे. आदिवासी जमातींपासून ते अत्यंत सुसंस्कृत अशा भारतीय समाजातील लैंगिक शक्तिपूजेचे संदर्भ दाखवून यात विवेचन केलेले आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशातील लैंगिक शक्तिपूजेची प्रतीके वा मूर्ती यांचा संदर्भ अर्थपूर्ण रीतीने इथे उकलून दाखविलेला आहे.‘लज्जागौरी ' हे पुस्तक म्हणजे मातृपूजक संस्कृती व विशेषत: भारतातील देवीपूजापद्धती यांच्या अध्ययनाचे एक उत्कृष्ट साधन आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. आधुनिक मनोविश्लेषणशास्त्रातील सांस्कृतिक मानसशास्त्राच्या अध्ययनाला व संशोधनालाही याचा चांगला उपयोग होईल.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-4-people-dead-after-st-bus-and-tempo-accident-in-beed-1826692.html", "date_download": "2020-09-24T18:56:26Z", "digest": "sha1:BHBKHMVPOIE6IVX7DRWVNYCHTNLWX53M", "length": 23734, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "4 people dead after st bus and tempo accident in beed , Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना य��द्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल ���०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nबीडमध्ये एसटी-टेम्पोमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू\nHT मराठी टीम , बीड\nबीडमध्ये एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. औरंगाबाद -मुखेड एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील चंदनसावरगाव जवळ ही घटना घडली आहे. जखमींना अंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\n'NPRसाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही, जनतेवर आमचा पूर्ण विश्वास'\nकेजकडे जाणारी एसटी बस आणि कोंबड्या घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये चंदनसावरगाव येथे जोरदार धडक झाली. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये एसटी बसचा एका बाजूने चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.\nराष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याला मंत्रिमंडळाची\nअपघाताची माहिती कळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवशांना एसटीमधून बाहेर काढून त्यांना अंबाजोगाई येथील रग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अंबेजोगाई- केज- मांजरसूबा रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरु आहे. या रस्त्यावर जागोजागी वळण असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.\nCAA: राहुल आणि प्रियांका गांधींना मेरठ शहराबाहेर पोलिसांनी\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवड��ूक आयोगाला पत्र\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nबीडमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू\nबीडमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू\nबीडमध्ये सौरऊर्जा प्रकल्पात मोठा स्फोट; एकाचा मृत्यू, दोन जखमी\nबीडमध्ये कारच्या भीषण अपघातात चौघे ठार\nपाकिस्तानात पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या गुज्जर खानला अटक\nबीडमध्ये एसटी-टेम्पोमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठर���ोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/11/16/%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T19:14:11Z", "digest": "sha1:IM3QEHLF7TXQKTU6FMUGJPXOO2Y55N7D", "length": 7890, "nlines": 68, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "ती!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nमाझ्या कित्येक कवितेत ‘ती’चा उल्लेख नेहमी होतो. माझे मित्र मला विचारतात की ‘ योग्या तुझी ती कोण आहे जिच्यासाठी तु आजपर्यंत इतक्या कविता लिहिल्या आणि लिहित असतोस तेव्हा त्यांना काय सांगावं हा प्रश्नच पडतो. आता ती कोण आहे हे सांगाणार तरी कसं. ‘स्वप्नातुन ती अगदी समोर जरी आली तरी तुझी लेखणी तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यात गुंग होऊन जाईल एवढं तिचं कौतुक कवितेतुन करतोस .. तेव्हा त्यांना काय सांगावं हा प्रश्नच पडतो. आता ती कोण आहे हे सांगाणार तरी कसं. ‘स्वप्नातुन ती अगदी समोर जरी आली तरी तुझी लेखणी तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यात गुंग होऊन जाईल एवढं तिचं कौतुक कवि���ेतुन करतोस ..’ अस म्हणारा माझा मित्र नक्की मला काय सुचवतो तेच कधी कळत नाही. ‘ बाकी योग्या तूझ्या कवितेतील ती माझ्या आयुष्यात आली ना तर आयुष्यच बदलून जाईल ना माझं’ अस म्हणारा माझा मित्र नक्की मला काय सुचवतो तेच कधी कळत नाही. ‘ बाकी योग्या तूझ्या कवितेतील ती माझ्या आयुष्यात आली ना तर आयुष्यच बदलून जाईल ना माझं असं म्हणारा तुष्या माझ्या कवितेतील ‘ती’ शोधतोय तेही स्वतःसाठी असही मला गुप्तचर यंत्रणे कडुन कळलंय. असो ती त्याला लवकरच मिळेल ही. उदास किंवा अगदी प्रेमभंग झालेल्या माझ्या कविता वाचणारे लोक माझ्या भुतकाळात मला कोणी ती सोडुन गेली असणार असा अंदाजही लावतात. शेवटी त्याची तरी काय चुक म्हणा. ‘ योगेश सांगत नाही आपल्याला पण नक्कीच त्याची प्रेयसी त्याला बोलत नाही बघं असं म्हणारा तुष्या माझ्या कवितेतील ‘ती’ शोधतोय तेही स्वतःसाठी असही मला गुप्तचर यंत्रणे कडुन कळलंय. असो ती त्याला लवकरच मिळेल ही. उदास किंवा अगदी प्रेमभंग झालेल्या माझ्या कविता वाचणारे लोक माझ्या भुतकाळात मला कोणी ती सोडुन गेली असणार असा अंदाजही लावतात. शेवटी त्याची तरी काय चुक म्हणा. ‘ योगेश सांगत नाही आपल्याला पण नक्कीच त्याची प्रेयसी त्याला बोलत नाही बघं अरे पैज लावून सांगतो ना अरे पैज लावून सांगतो ना त्याच्या कवितेतुनच कळतना ‘ मग बहुदा त्यांनी माझ्या मोजक्याच कविता वाचल्या असाव्यात अशी मी आपली मनाची समजुत करुन घेतो आणि ती चा विषय बाजुलाच ठेवतो. शेवटी प्रत्येक कवितेला काही पार्श्वभुमी असते हे नक्कीच मग अशा कविता का लिहिल्या याचा विचार मी तरी करत नाही. पण मनातील ती ला प्रत्येक नजरेतुन पाहण्याचा प्रयत्न करतो मग त्यात प्रेम व्यक्त करणं , विरह , ओढ आणि अशा कित्येक प्रेमाच्या छटा मी माझ्या कवितेतुन लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रत्येक छटां मध्ये ती ला पाहण्याचा प्रयत्न करतो.\nअगदी सांगायच तर प्रेम हे इतक सुंदर असतं की ते व्यक्त करायला भावनांची जोड लागतेच. मग ते ‘ती’ला कळो अथवा न कळो. माझ्या प्रत्येक कवितेत मी ‘ती’ च्या सोबत जगलोय. प्रत्येकांच्या मनात तो किंवा ती चा चेहरा असतोच मग तो चेहरा काहीजण मनात लपवुन ठेवतात तर काही माझ्या सारखे त्याला कवितेत मांडुन हजारो रुप देतात. मी ही तेच केलंय. आज सगळ्यांना माझ्या मनातील ती कोण हे जाणुन घ्यायचंय कारण प्रत्येकाच्या मन��त कोठेतरी ती नक्कीच असते जी माझ्या कवितेतुन त्यांना ‘ती’ ची आठवणं करुन देते .. हो ना\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/category/inspirational/", "date_download": "2020-09-24T18:23:28Z", "digest": "sha1:GJ3UEGD33Q4QNZ27GRC66LXN54XJILS6", "length": 194479, "nlines": 394, "source_domain": "kathavishwa.in", "title": "Inspirational Archives — Katha Vishwa", "raw_content": "\nगुंफण करून शब्दांची, विण होई लिखाणाची वाचताना मनी उमटेल, लहर ती आनंदाची\nतू आणि तुझं प्रेम हवंय…\nमोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.\nमोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.\nकॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला‌ तुझ्याशी लग्न करायचं आहे, दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”\nशुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.\nमोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.\nशुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.\nशुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो‌ तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”\nतिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”\nशुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.\nअशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.\nशुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”\nमोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…\nएकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”\nतिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्��ाला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही‌. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो, जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…\nअसा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला.‌ तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.\nत्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.\nअशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्‍या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित���राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”\nती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोन‌वर सांगितले नव्हते.\nदोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.\nमोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.\nकाही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला‌ तू हवा‌ आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते‌ रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”\nत्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”\nते‌ ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”\nआज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.\nया दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.\nएका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना‌ करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्‍याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊\n© अश्विनी कपाळे गोळे\nहोम मिनिस्टर तू या घरची…\nगौरव घरी आला तसंच त्याचा उदास चेहरा बघून प्रियाने ओळखले की आज नक्कीच काहीतरी बिघडलंय. ऑफिसमधून घरी येताच नेहमी तो सोफ्यावर बॅग फेकत दोन्ही मुलांसोबत अगदी लहान होऊन खेळायला लागतो पण आज मात्र हातातली बॅग अगदी व्यवस्थित जागेवर ठेवून बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तोच दोन्ही मुले बाबांना आपले कारनामे दाखवायला बाथरूमच्या दारापाशी जाऊन तयार.\nलहान मुलगा चिन्मय त्याने काढलेले पहिलेच चित्र आपल्या बाबांना मोठ्या उत्साहाने दाखवत होता. मुलगी साक्षी विज्ञान प्रदर्शनात मिळालेली ट्राॅफी दाखवत प्रदर्शनातील गमतीजमती सांगण्यात तल्लीन झाली होती. मुलांचं कौतुक,अभिनंदन करत त्यांच्या कलेची वाहवा करतानाही त्याच्या चेहऱ्यावरची निराशा प्रियाला स्पष्ट दिसत होती. सदैव हसतमुख गौरवचा निराश चेहरा आज प्रियाला बघवत नव्हता. नक्की काय झाले हे आताच नको विचारायला म्हणून तिने आधी जेवणाची तयारी केली. चौघांनी एकत्र बसून जेवण केले, मुलांचा अभ्यास झाल्यावर मुले झोपी गेली तेव्हा प्रियाने गौरवच्या पाठीवर हात फिरवत विचारले, “काय झालंय इतका का निराश आहेस आज इतका का निराश आहेस आज\nत्यावर गौरव म्हणाला, “प्रिया अगं माझी नोकरी गेली. इतके वर्ष कंपनीसाठी मेहनत घेतली पण नविन बॉस ज्याला मी सुरवातीपासूनच आवडत नव्हतो का तर मी स्पष्टवक्ता, ज्याचं जिथे चुकलं तिथे त्याला बोलायचं, प्रामाणिकपणे काम करायचं पण यामुळे बॉसच्या विरोधात मी आहे असा गैरसमज करून घेतलेला त्यांनी, पॉलिटिक्स तर बघायलाच नको या कॉर्पोरेट क्षेत्रात यांमुळे माझ्या उत्तम कामाची जराही दखल न घेता मला काढून टाकलं आज कंपनीतून. तसं मंदीमुळे सगळीकडे अशीच परिस्थिती आहेच त्यात मेहनत, काम यापेक्षा पॉलिटिक्स जास्त आहे, त्यात माझ्यासारख्या विरोध करणाऱ्या लोकांचे हमखास नुकसान होते. आता सगळं मार्केट डाऊन तेव्हा लगेच दुसरी नोकरी मिळणेही जरा अवघड वाटत आहे गं… घराचं लोन, मुलांचा वाढता खर्च, घरखर्च सगळं कसं मॅनेज होणार आहे देव जाणे.. त्याचंच टेन्शन आलंय मला..”\nप्रिया त्यावर म्हणाली, “अरे इतकंच ना.. नको टेन्शन घेऊ. तुझ्याजवळ उत्तम ज्ञान आहे, आत्मविश्वास आहे शिवाय कामाचा अनुभव आहे. दुसरी नोकरी नक्कीच मिळेल. दोन महिने घरी राहिलास तरी काही अडचण येणार नाही आपल्याला घरखर्च चालवायला. राहीला प्रश्न घराच्या लोन चा तर जे काही थोड फार सेव्हींग आहे त्यातून करूया मॅनेज काळजी करू नकोस. ”\nगौरव प्रश्नार्थक नजरेने प्रियाला बघत होता. त्याला वाटलेले प्रियाला ही बातमी ऐकून टेन्शन येईल पण झालं उलटच. तो तिला म्हणाला, “घरखर्च कसा मॅनेज होईल म्हणालीस. मला कळाल नाही तू काय म्हणते आहेस. ”\nप्रिया त्याला धीर देत म्हणाली, “अरे दर महिन्याला घरखर्च करायला तू जे पैसे देतोस ना त्यातले शिल्लक राहीलेले पैसे मी तसेच जपून ठेवते. मुलांना खाऊ म्हणून मिळालेले, मला ओवाळणी म्हणून मिळालेले अशे सगळे पैसे माझ्याजवळ जमा असतात अगदी सुरक्षित. इतक्या वर्षांचा संसार आपला त्यात मी माझ्या जवळचे क्वचितच पैसे खर्च केले असतील बाकी सगळे आहेत. सगळे मी माझ्या खात्यात जमा करते दर महिन्याला. हे बघ पासबुक.”\nगौरव ते पासबुक बघताच त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला, तिने पै पै साठवून सत्तर हजार रुपये जमवले होते. तो ते बघताच म्हणाला, “तू तर खरंच लक्ष्मी आहेस.”\nती त्यावर म्हणाली, “आता चेहऱ्यावरचे भाव जरा बदला. असं उदास नाही बघवत रे तुला आणि अजून एक दुसरी नोकरी मिळेपर्यंत तू क्लासेस घ्यायला सुरु कर. घरात बसून तोच तो विचार करत असं निराश राहिल्या पेक्षा क्लासेस घेतले तर तुझं मन फ्रेश राहील शिवाय जरा पैसा सुद्धा मिळेल.”\nगौरव ते ऐकताच विचार करू लागला, किती समजुतदार बायको आहे आपली. अचानक नोकरी गेल्याने किती टेन्शन मध्ये आलेलो मी. वाटलं होतं ही गोष्ट ऐकून प्रियाला सुद्धा टेन्शन येईल पण हिने पाच मिनिटांत मध्ये सगळं टेन्शन कमी केलं. किती भाग्यवान आहे मी, मला प्रिया सारखी अर्धांगिनी मिळाली.\nदुसऱ्या दिवशी सकाळीच गौरव जवळच्या एका इन्स्टिट्यूट मध्ये गेला. आयटी क्षेत्रात लागणारे बर्‍याच टेक्नॉलॉजी चे क्लासेस देणारे हे इन्स्टिट्यूट, त्यांना उत्तम ज्ञान असलेल्या ट्रेनर ची गरज होतीच त्यामुळे गौरवला लगेच तिथे नोकरी मिळाली. चांगल्या कंपनीत पूर्वीच्या पदाला साजेशी नोकरी मिळेपर्यंत दररोज क्लासेस घ्यायचे आणि नोकरी मिळाली की शनिवार रविवारी या इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनर म्हणून यायचे असं ठरलं. घरी येताच मोठ्या आनंदाने त्याने सगळं प्रियाला सांगितले आणि अशा अचानक ओढावलेल्या आर्थिक संकटातून पटकन मार्ग काढण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभ्या प्रियाचे त्याने मनोमन कौतुक केले.\nप्रिया आणि गौरव यांचा पंधरा वर्षांचा संसार. त्यांच्या या संसाराच्या वेलीवर पाच वर्षांचा चिन्मय आणि अकरा वर्षांची साक्षी अशी दोन गोड मुले.\nगौरव आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला. पूर्वी प्रिया सुद्धा त्याच क्षेत्रात नोकरी करायची पण चिन्मय झाल्यावर तिने नोकरी सोडली. या संसाराच्या वाटेवर अनेक संकटे आली, चिन्मयच्या जन्मापूर्वी अचानक गौरवच्या आई बाबांचा अपघातात मृत्यू झाला‌. त्या घटनेने गौरव पार हादरला होता, त्यावेळी सुद्धा प्रियाने गौरवला खूप हिंमत दिली. असेच अनेक चढ-उतार झेलत दोघेही आनंदाने नांदत होते.\nगौरव एक परखडपणे मत मांडणारा, हुशार , आत्मविश्वासू पण तितकाच भाऊक स्वभावाचा. गरीब परिस्थितीतून वर येत यशस्वी झालेला पण कुठलेही संकट आले की लगेच निराश व्हायचा. अशा वेळी प्रिया मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असायची त्यामुळेच गौरवला प्रियाचा खूप अभिमान वाटायचा. आजही तिच्यामुळे निराश न होता दुसरी चांगली नोकरी मिळविण्यासाठी तो नव्याने सज्ज झाला.\nत्याला असलेले उत्तम सखोल ज्ञान आणि समजून सांगण्याची पद्धत यामुळे महिनाभरात त्याची उत्तम ट्रेनर म्हणून प्रसिध्दी झाली. त्यातून मिळणारा पैसा वाढतच गेला. आता तर नोकरी न करता नोकरी करणार्‍यांना, फ्रेशर्स ला टेक्निकल ट्रेनिंग देत तो पगाराएवढा पैसा क्लासेस मधूनच मिळवू लागला.\nअख्ख्या शहरात त्याचे नाव झाले. टेक्निकल विषयांवर व्हिडिओ बनवून स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले. त्याचे नाव भराभर प्रसिद्ध झाले. या सगळ्यांचे श्रेय तो प्रियाला देतो. तिचा पाठींबा असल्याने मी यशस्वी झालो असं अभिमानाने सांगतो.\nते म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी एक स्त्री असते त्याचे हे जिवंत उदाहरण.\nअशा बर्‍याच स्त्रिया आपल्या आजूबाजूला दिसतात. पै पै अगदी जपून ठेवतात, संसारात अडीअडचणीला तो साठवून ठेवलेला पैसा कामी पडतो. पतीच्या , मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. संसारात येणाऱ्या अनेक संकटांचा मोठ्या हिमतीने सामना करत त्यातून या शोधतात. अशा समस्त गृहलक्ष्मींना मानाचा मुजरा ☺️\nमी लिहिलेला हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा \nमी लिहिलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.\n© अश्विनी कपाळे गोळे\nनव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘\nशुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्‍याचा डबा बनवून मुलांना‌ तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..”\nधावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्‍याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होते. शाळेची बॅग आदल्या दिवशी रात्री भरून ठेवता जा बरं दोघेही. मुलांचं आवरून त्यांना बस मध्ये बसवून शुभदा आली तसच नवरोबा म्हणाले, “अगं काल झोपण्यापूर्वी बघत बसलेलो ती फाइल कुठे आहे माझी..इथेच तर होती..” शुभदा जाऊन बघते तर उशीखाली फाइल सापडली. ती त्याच्या हातात फाइल देत म्हणाली, ” रात्री आवरून ठेवायला काय होते हो..अस सकाळी सकाळी गडबडीत हे कुठेय ते कुठेय…मी काय काय बघायचं..समोरची उशी सुद्धा उचलून बघत नाही…नुसता वैताग माझ्या जीवाला..”\nत्यावर महाशय तिला म्हणाले, “अगं आता मी ऑफिसला गेल्यावर तुला आरामचं असतो ना..मग सकाळी जरा धावपळ झाली तर इतकं काय चिडायचं..”\nआराम आणि मला…शुभदा‌ ते ऐकताच स्वतःशीच हसत पुटपुटली, “दिवसभर किती काम पुरतात हे ह्यांना कसं कळणार ना… वरून म्हणायला मोकळे की तू आता आधी सारखी उत्साही राहीली नाहीस… हसतखेळत वावरत नाहीस..माझं मलाच ठाऊक किती दमून जाते मी सगळं आवरता आवरता..”\nशेवटी सगळं विसरून हसतमुखाने नवरोबांना हातात‌ डबा देत बाय केले आणि मनात काही तरी विचार करत आरशासमोर जाऊन ती उभी राहिली.\nजरा वेळ स्वतः ला आरश्यात निरखून पाहिले तेव्हा तिला जाणवलं की पूर्वी काळ्याभोर भुरभुरणार्‍या केसांमुळे पहिल्या भेटीतच आपल्यावर भाळलेले आपले पती देव आता हा जरा पांढर्‍या झालेल्या विस्कटलेल्या केसांचा अंबाडा बघून काय विचार करत असणार.\nलग्न झाल्यावर मला बघताच तुझ्यापुढे चंद्र फिका म्हणणारा माझा हा नवरा माझ्या खोल गेलेल्या डोळ्याभोवती आलेले काळसर वर्तुळ बघून काय कौतुक करणार.\nमुलं झाल्यापासून स्वतःकडे लक्षच दिलं नाही. नवरा वेळोवेळी सांगायचा, स्वतः कडे जरा लक्ष दे, स्वतः साठी वेळ काढ, केस��ंना कलर कर, पार्लर मध्ये जाऊन फेशियल कर पण मी मात्र त्यांच्यावर उलट चिडचिड करायची. शेवटी त्याने म्हणणे बंद केले. वरून मीच त्याला म्हणायला लागली की तुझं माझ्यावर प्रेमच राहीलं नाही… पूर्वीसारखा कौतुक तर कित्येक दिवसांपासून ऐकलंच नाही त्याच्या तोंडून. ह्यासाठी दोष त्याला देत आले पण चूक माझीही आहेच ना.\nसगळ्यांची जबाबदारी सांभाळत स्वतः कडे दुर्लक्ष करत गेले मी. आता तर मुलंही मोठी झालीत. त्यांचं ते सहज करू शकतात.\nकाही तरी मनात ठरवून तिने फोन हातात घेतला, पार्लर वालीला घरी बोलावले. मस्त पैकी फेशियल करून केसांना कलर करवून घेतला.\nसुटलेल्या पोटावरून हात फिरवत लगेच जवळच्या योगा क्लास ची चौकशी करत क्लास जॉइन करण्याचे ठरविले.\nमुले घरी आली तसंच आईचं जरा वेगळं रूप त्यांना जाणवलं. नेहमी सगळं हातात देणारी आई आज आपलं आपल्याला सगळं आवरायला सांगते बघताच मुलेही जरा गोंधळली पण मुकाट्याने आपापली कामे आवरून दोघेही मुले डायनिंग टेबल वर येऊन बसत आईच्या गोड बदलाचे निरीक्षण करत होती.\nमुलगा आईला म्हणाला , “आई आज काय खास… हेअर कलर छान दिसतोय बरं का…”\nतिनेही थॅंक्यू म्हणत गोड स्माइल दिली आणि म्हणाली, ” आता तुम्ही दोघेही मोठे झालात की नाही..मग मला‌ जरा माझ्यासाठी वेळ काढायला हवा ना..नाही तर मग तुम्हाला मित्र मैत्रिणी विचारातील अरे ही तुझी आई की आजी…”\nत्यावर तिघेही खिदिखिदी हसले आणि आईने समोर ठेवलेले रुचकर सॅंडवीच दोघांनीही फस्त केले.\nआता हळूहळू शुभदाने दोन्ही मुलांना स्वतः ची लहानसहान कामे स्वतः करण्याची सवय लावली. त्यामुळे जरा का होईना तिची तारांबळ उडणे कमी झाले. घराची जबाबदारी सांभाळत शक्य तितके स्वतः साठी वेळ काढत ती स्वतः कडे लक्ष द्यायला लागली. सकाळी मुलांना शाळेच्या बस मध्ये बसवून नवर्‍याचे आवरून दिले की नियमीत योगा करणे, वेळेत नाश्ता , जेवण सगळं कसं तिने ठरविल्याप्रमाणे सुरू केले. त्यामुळे तिची चिडचिड बरीच कमी झाली. शुभदाच्या पती राजांना तिच्यातला हा बदल खूप आवडला. पूर्वी ज्या शुभदाच्या प्रेमात पडलो ती शुभदा आता नव्याने त्याच्या आयुष्यात परतली होती. जबाबदारीच्या ओझ्याखाली, मुलांच्या संगोपनात अडकल्याने दोघांनाही एकमेकांसाठी खास असा काही वेळच मिळत नव्हता, त्यामुळे नात्यात एक दुरावा दोघांनाही जाणवत होता पण आता शुभदा मधल्या तिच्यातल���या ‘ ती ‘ ने नव्याने जन्म घेत हा दुरावा‌ दूर केला. दोघा राजा राणीचे नाते नव्याने बहरत गेले.\nखरंच प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो. घरदार, मुलंबाळं, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपसूकच स्वतःकडे दुर्लक्ष होत जाते. मग तिची होणारी चिडचिड ही सहाजिकच आहे, ही चिडचिड व्हायला मग कुठलेही लहानसहान कारण पुरेसे असते. नवरोबांना वाटते बायको आता पूर्वी सारखी राहीली नाही तर बायकोला वाटतो नवरोबा आता बदलले पण सत्य हे आहे की जबाबदारी सांभाळत परिस्थिती बदलली असते. मग छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड, वादावादी सुरू.\nअशा या संसाराच्या वाटेवर शक्य तो वेळ स्वतः साठी काढत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना शक्य तेव्हा वेळ दिला तर नात्यातला गोडवा वाढतच जातो.\nचला तर मग आपल्यातल्या ‘ मी ‘ ला शोधून स्वतः साठी वेळ काढा आणि हसतखेळत आयुष्य जगा.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nतू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )\nआरती दिसायला साधारण, मध्यम बांधा, सावळा वर्ण, अभ्यासात हुशार, मनमिळाऊ स्वभावाची. वडील लहानपणीच देवाघरी गेले त्यामुळे आई आणि दोन मोठ्या भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली.\nदोन्ही भाऊ नोकरीला लागले तसेच योग्य स्थळ बघून आईने दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. दोघेही नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात‌, आपापल्या संसारात व्यस्त. त्यावेळी आरती कॉलेजमध्ये होती. दोन्ही भाऊ आपापल्या संसारात गुंतल्याने आई आणि आरती दोघींचेच विश्व. दिवाळीच्या सुट्टीत चार दिवस पाहुणे म्हणून भाऊ, भावजया, भाचे कंपनी यायची आणि पुढे वर्षभर त्यांच्या आठवणी मनात साठवून जगायचं असंच काहीसं झालं होतं आरतीच्या आईचं.\nमुळात शांत स्वभाव त्यामुळे मुला सुनांवर ओझे नको म्हणून त्या काही त्यांना कुठल्याच बाबतीत काही बोलेना. बाबांची पेन्शन शिवाय दादांच्या महिन्याला येणार्‍या पॉकेट मनी मधून दोघी मायलेकी घरखर्च करायच्या. त्यातही वहिनीच्या लपून छपून दादा पैसे पाठवतो असं कळाल्यावर तर आरतीला अजूनच वाईट वाटे.\nआता आरती वयात आली होती आईला वाटे आपल्या डोळ्यासमोर पोरीचे हात पिवळे झाले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळं. त्यांनी आरती जवळ तिच्या लग्नाविषयी बोलून पण दाखविले पण प्रत्येक वेळी तिचं उत्तर ठरलेलं, “मला नाही करायचं लग्न..तुला एकटीला सोडून मला नाही जायचं सासरी..”\nआपण सासरी गेलो तर आईचं कसं होणार या विचाराने लग्न न करण्याचा निश्चय आरतीने केला, कारण भाऊ भावजय आईला सोबत घेऊन जाणार नाही याची तिला एव्हाना खात्री पटली होती. इकडे आईला वाटे आपण आहोत तोपर्यंत ठिक पण आपण गेल्यावर आरती एकटी आयुष्य कसं जगणार भाऊ भावजय आरतीला प्रेम देत तिला सांभाळणार की नाही भाऊ भावजय आरतीला प्रेम देत तिला सांभाळणार की नाही आरतीच्या लग्न न करण्याच्या निश्चयाने भाऊ सुद्धा तिला त्याविषयी फार काही आग्रह करत नसे.\nदोघीही आपापल्या हट्टाला चिकटून. आरतीला एक छोटीशी नोकरी मिळाली होती, नोकरी आणि आई असं तिचं विश्व बनलेलं. भराभर दिवस , वर्षे जात होते.\nअशातच एकदा आईची तब्येत खराब झाली आणि तिला कॅन्सर असल्याचे कळाले. आईचे उपचार सुरू असले तरी तिच्या जगण्याची शक्यता कमी आहे हे डॉक्टरांकडून सुरवातीलाच कळाले होते.\nआता तर आरतीने आपला निश्चय अजूनच पक्का केला. आईची सेवा करायची आणि ती हयात आहे तितके दिवस आनंदात घालवायचं असं ठरवलं. नोकरी सोडून आरतीने लहान मुलांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली. घरीच ट्युशन घेताना आई कडेही लक्ष देता यायचे आणि थोडी फार कमाई सुद्धा व्हायची. भाऊ भावजय अधूनमधून भेटायला येत असे. आई म्हणायची आरती तू माझ्या डोळ्यांदेखत लग्न कर पण आरती काही मानत नव्हती. तू माझी काळजी करू नकोस म्हणत तीच आईची समजूत काढत होती.\nअसेच कसंबसं एक वर्ष‌ गेलं आणि आई आरतीला सोडून कायमची निघून गेली.\nआई कुठल्याही क्षणी आपल्याला सोडून जाऊ शकते हे माहीत असले तरी ती गेल्यावर ते वास्तव स्विकारण्याची हिम्मत आरती मध्ये नव्हती. आईच्या जाण्याने ती पोरकी झाली होती, पूर्णपणे एकटी पडली होती, मनातून पार खचून गेली होती. आईच्या कितीतरी आठवणी तिच्या मनात जिवंत होत्या.\nआई गेल्यावर आरतीला मोठा भाऊ आग्रह करत सोबत घेऊन गेला पण भावाच्या संसारात आपली अडचण होतेय हे तिला प्रत्येक क्षणी जाणवले. दोन भाऊ आहेत मग दुसर्‍यानेही बहिणीचा जरा भार उचलावा अशी भावजयीची प्रतिक्रिया कानावर पडताच आरतीने गावी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या राहत्या घरी आईच्या आठवणीने एक एक क्षण कठीण म्हणून आरतीने होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गावचे राहते घर भाड्याने दिले आणि पूर्वी नोकरीला होती त्या मालकाशी बोलून नोकरी परत मिळविली.\nआरती पूर्णपणे एकटी पडली होती. कधीतरी भाऊ भेटून जायचे, सोबत चल म्हणायचे पण तुमच्यावर भार नको मी इथेच बरी म्हणत ती आयुष्य जगत होती. असं खडतर आयुष्य जगताना पस्तीशीच्या उंबरठ्यावर असलेली आरती चाळीशी पलिकडची दिसायला लागली, स्वतः कडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता. भाऊ म्हणायचे अजून वेळ गेलेली नाही, तू लग्न कर पण प्रेम, भावना सगळ्या गोष्टींचा विचार तिने कधी केलाच नव्हता आणि आता तर तिने मनातून सगळे भाव पुसून टाकले होते. तारूण्यात मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी काही तरी जाणवत असेलही पण जबाबदारी पुढे तिने ते कधी अनुभवण्याचा विचार केला नव्हताच.\nआई गेल्यावर एकटेपणाची भावना मनात घेऊन स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचारही तिच्या मनात आलेला पण आई नेहमी सांगायची, ” मी गेल्यावर खचून जाऊ नकोस, तू दुर्गा आहेस, तूच रणरागिणी आहेस…”\nआईचे शब्द आठवून मनातल्या वाईट विचारांना लाथ मारत ती नव्याने जगायचा प्रयत्न करत होती. होस्टेलमध्ये बर्‍याच पिडीत महिला, शिकणाऱ्या अनाथ मुली होत्या. त्यांच्याकडे बघत आरती विचार करायची, ” आपल्या वयाच्या पस्तीशी पर्यंत का होईना पण आईचं प्रेम लाभलं.. दूर का असेना पण भाऊ म्हणायला भाऊ सुद्धा आहेत…कधी फोन वर चौकशी तर करतात.. इतरांच्या मानाने आपण सुखीचं आहोत..”\nकशीबशी मनाची समजूत काढत ती नोकरी करत आयुष्य जगत होती. गरजूंना शक्य ती मदत करत समाजसेवा करण्याचा निर्णय तिने घेतला आणि पुढचे आयुष्य असंच समाजसेवेत अर्पण करण्याचे मनोमन ठरविले.\nहा लेख सत्य परिस्थिती वर आधारित असून काही भाग काल्पनिक आहे.\nआरती सारखं आयुष्य जगणार्‍या स्त्रिया म्हणजे खरंच रणरागिणी आहेत.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा.\nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.\nमी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.\nनावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.\n© अश्विनी कपाळे गोळे\nसंदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )\nरक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा \nयावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू सैन्यात जा��्याचं ठरवलं असावं आणि म्हणूनच तू आपल्या या लहानग्या बहिणीला स्वरक्षणासाठी बालपणापासूनच सबल बनविले. तुझ्यामुळेच मी क्रिडा स्पर्धेत सहभागी व्हायला लागलेले‌, आजही कॉलेजमध्ये कुठल्याही खेळात मी मागे नाही. सोबतच तुझ्यामुळे मिळालेले कराटे प्रशिक्षण मला स्वतः च्या रक्षणासाठी आयुष्यभर उपयोगी पडणारे आहे. या सगळ्यामुळे माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्याच संपूर्ण श्रेय तुलाच आहे दादा. घरी आई बाबांना तुझी उणीव भासू नये म्हणून बाहेरचे सगळे व्यवहार तू मला शाळेपासूनच शिकविले. बॅंकेचे काम असो किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार, तू अगदी मला सोबत घेऊन करत आलास आणि त्यामुळेच मी आज अगदी आत्मविश्वासाने सगळं सांभाळते.\nतुझ्या साठी देशभरातून अनेक राख्या येतात, शाळकरी मुली हातावर राख्या बांधतात तेव्हा तुला माझी आठवण येते असं तू म्हणालास मागच्या वर्षी पण दादा तू मला स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खूप तत्पर बनविले आहेस पण या भारतमातेला तुझ्या रक्षणाची खूप गरज आहे तेव्हा माझी रक्षा कर असं न म्हणता या भारतमातेच्या रक्षणासाठी असंच कायम लढत रहा हीच माझी इच्छा.\nदादा, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. अख्ख्या देशातील बहिणींना तुझ्या सारख्या भावाची गरज आहे, तुझ्यामुळे अख्खा देश शांतपणे जगू शकतो, झोपू शकतो. आपल्या या देशात कुठेही काही संकट आलं तरी तू मदतीला धावून जातो तेव्हा संकटात सापडलेल्या प्रत्येक बहिणीला तुझा अभिमान वाटतो, तुला मनोमन ती खूप आशिर्वाद देते. त्या संकटात सापडलेल्या प्रत्येकाला.अगदी ईश्वरा समान भासतो तू. यापेक्षा मोठे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार दादा. जेव्हा तुझ्या कौतुकाचे गोडवे अख्खा देश गातो त्या क्षणी मला खरंच तुझी बहीण असल्याचा खुप अभिमान वाटतो.\nपत्रा सोबत राखी सुद्धा पाठवत आहे. तसं पाहिलं तर आपलं बहिण भावाचं नातं या राखीच्या रेशमी धाग्यापेक्षा तुझ्या कडून मला मिळालेल्या स्व रक्षणाच्या धड्यांमुळे अजूनच घट्ट झालं आहे. दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस. जिवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी लढणार्‍या माझ्या दादाचं आणि माझं असं एक अनोखं बंधन आहे ज्याला कशाचीही तोड नाही.\nतू घरी आलास ना की आपण सगळे सण एकदाच साजरे करू. तेव्हा आता पत्र वाचून माझी आठवण आली तरी निराश न होता असाच भारतभूमीच्या रक्षणासाठी लढ.\nइकडे आम्ही स���ळे ठिक आहोत. आमची काळजी करू नकोस.\nआपल्या लाडक्या बहिणीचे पत्र वाचून या दादाच्या मनाची अवस्था काय होणार याचा विचार करताना मनात बॉर्डर सिनेमातील “संदेशे आते है…” गाणे आपसूकच आठवते.\nखरंच विचार करण्याजोगे आहे. सीमेवर सदैव तत्पर असणार्‍या या भावावर अख्ख्या भारतभूमीच्या रक्षणाची जबाबदारी आहे. देशभरात बहिण भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सोहळा सुरू असताना हा भाऊ देशसेवा करत या मातृभूमीसाठी लढत असतो. अशा या शूर भावाला माझा सलाम.\nलेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.\nमाझा हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.\nलेख वाचून प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. \n© अश्विनी कपाळे गोळे\nमैत्री बनली जगण्याची उमेद…\nसुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”\nकाकू सोसायटीच्या भजन मंडळात अगदी उत्साही व्यक्ती त्यामूळे त्यांच्या बर्‍याच मैत्रिणी होत्या. काका रिटायर्ड झालेले. एकंदरीत सुखी कुटुंब.\nया आनंदात वावरणाऱ्या सुखी कुटुंबावर एक दिवस अचानक मोठे संकट कोसळले. ऑफिसमधून परत येताना सुजयला अपघात झाला. डोक्याला जबर मार लागला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. काका काकूंना हा धक्का पचविणे अशक्य झाले होते.\nसुजयच्या लग्नाचे स्वप्न बघणार्‍या काका काकूंना त्याचे अंतिम सोपस्कार पार पाडावे लागले. काकू रडून मोकळ्या व्हायच्या पण काका मात्र मनातच कुढत काकूंना आधार देत होते. या घटनेला महिना होत नाही तोच या सगळ्या धक्क्यामुळे काकांना हार्ट अटॅक आला, तोही इतका तीव्र की त्यांनीही क्षणभरात या जगाचा निरोप घेतला. आता मात्र काकू पूर्णपणे मोडून पडल्या. आता कुणासाठी जगायचे म्हणत अन्न पाणी सोडण्याचा विचार करत होत्या. नातलग काही दिवस राहून परत गेले, घरी कुणी ना कुणी असेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर ठेवला. नंतर मात्र त्या एकट्या पडल्या, रात्र रात्र जागून फक्त मुलगा आणि नवर्‍याच्या आठवणीत रडायचं इतकंच काय ते सुरू होत. अशामुळे काकूंच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम होत होता. य��� सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी खूप मदत केली. काकूंना एकटे सोडणे धोक्याचे आहे म्हणून आळीपाळीने एक एक मैत्रीण त्यांच्या सोबतीला असायच्या. भजन मंडळात त्यांना बळजबरीने घेऊन जायच्या.या सगळ्यामुळे काकू काही क्षण का होईना पण दु:खातून बाहेर यायच्या.\nकाकूंना या सगळ्या धक्क्यामुळे झोपेच्या गोळ्या खावून झोपण्याची वेळ आलेली. सततच्या विचारचक्रामुळे त्यांना झोपच लागेना. काकूंच्या मैत्रीणी त्यांना शक्य तो प्रयत्न करत धक्क्यातून सावरायला मदत करत होत्या. कधी भजनात व्यस्त ठेवायच्या तर कधी कुठे बाहेर फिरायला घेऊन जायच्या. असंच एकदा सगळ्या एका अनाथाश्रमात गेल्या. तिथल्या मुलांना मायेची किती गरज आहे हे लक्षात घेऊन काकूंनी स्वतः ला त्या मुलांच्या सेवेत व्यस्त करून घेतले. काकांची पेंशन मिळायची शिवाय काकूंच्या नावाने काही पैसा होताच. त्या सगळ्याला एक वाटा काकू अनाथाश्रमात, गरजूंना दान करण्यात वापरायच्या.\nअधूनमधून नातलग ये-जा करायचे. अशातच वर्ष गेलं. आज काकूंच्या सुजयला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ काकूंच्या मैत्रीणींनी गरजूंना दान धर्म करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुजयला श्रद्धांजली अर्पण करत काकू म्हणाल्या , “आज मी जीवंत आहे हे फक्त आणि फक्त माझ्या या मैत्रीणींमुळे, त्या नसत्या तर कदाचित माझं आयुष्य मी कधीच संपवलं असतं. आता मनावर दगड ठेवून मी जगते आहे. सुजय आणि रावांच्या आठवणी मनात अमर आहेत. पूर्वी झोपेच्या गोळ्या न खाता मला झोपच येत नव्हती पण आता मात्र मला ह्या गोळ्यांची गरज नाही तेही फक्त माझ्या ह्या सख्यां मुळे. या माझ्या जीवलग सख्यांनी मला जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली.”\nहे सगळं बोलताना काकू आणि त्या ठिकाणी असलेला प्रत्येक जण अश्रू गाळत होता.\nही कथा एका सत्य घटनेवर आधारित असून ह्यातला काही भाग काल्पनिक आहे.\nखरंच आहे ना, मैत्रीच्या नात्यात वय , धर्म, जातपात अशा गोष्टी कवडीमोल असतात. एकेकाळी नातलग पाठ फिरवतिल पण मैत्री मात्र सदैव पाठीशी उभी राहते‌.\nहि कथा कशी वाटली हे नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nसासर ते सासरच असतं…\nसीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कस��� राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.\nसासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हि मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती.\nतापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला, डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली, घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती.\nआता पाहुणे येत पर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यात सासूबाई म्हणाल्या, “अगं सीमा, छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझ कौतुकच होईल गं म्हणून सांगते..”\nआता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला, नंतर सगळ्यांना चहा पाणी दिले. आता मात्र सीमाला गरगरायला होत होते पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं , काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासुबाई ची वाहवा करत म्हंटले, “तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का…मस्त झालाय सगळा स्वयंपाक..”\nते ऐकताच सासूबाई हवेत पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती औषधी घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासुबाईंची कुरकुर सुरू होती, “स्वयंपाक केला म्हणजे झालं का… बाकी सगळा पसारा आवरणार कोण..पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत.. इकडे पसारा आवरायला मी आहेच…”\nसीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटले. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली.\nसायंकाळ होत आली होती. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली, चहा बनवून सगळ्यांना दिला‌ आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयार��� करायला लागली. सीमाला सतत सासुबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होते. ती मनात विचार करू लागली, “तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी. खरंच सासर ते सासरच त्यात नवराही तसाच…त्यालाही काहीच वाटलं नसेल का..”\nया क्षणी सीमाला आई बाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमित सोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशी केली नाही.\nसीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतेच चार महिने झालेले लग्नाला, सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिले पण यादरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं.\nअमित आई बाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नविन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याच स्वागत करत, सगळ्यांकडून कौतुक ऐकत चार महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हंटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागले होते.\nदुसऱ्या दिवशीही तेच, सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते.\nअमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला.\nतो असा अचानक घरी आला म्हंटल्यावर सासुबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसा दुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात देत त्याची शक्य तशी काळजी घेत होती. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला , “काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कुणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली पण आज अमित आजारी म्हंटल्यावर सगळे किती काळजीने, आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव…”\nआज मात्र सीमाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राबलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच‌. शेवटी सासर आहे हे.. कौतुक��चे वारे शेवटी क्षणभरच असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही , जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं..\nसीमाने त्याच क्षणी मनोमन ठरवलं, आता\nकुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता, उत्तम सुनबाई बनण्याचा नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचे.\nदुसऱ्या दिवशीच सासुबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः साठी वेळ देऊ लागली. आता पर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते.\nआता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायको मधला हा गोड बदल अमितला ही आवडला. घरी येताच पूर्वी प्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्या साठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमित सुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला.\nसासुबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतः साठी जगायचा सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. \nतर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचं विसरलात तर नाही ना….असं असेल तर वेळीच सावरा स्वतःला…. आयुष्य एकदाच मिळते तेव्हा ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला हवं. त्यासाठी कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खुप महत्वाचे आहे. \nमग माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा \nलेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करा.\n© अश्विनी कपाळे गोळे\nरघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठे��ले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची.\nजिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.\nभराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.\nलेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”\nते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही ���रिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.\nदुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती क��ीत होती.\nहलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.\nदररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी.\nखरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nस्वतः साठी जगायचे राहूनच गेले..\nईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.\nआई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.\nईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.\nवयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आ��े, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई‌ बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले ,\n” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्‍या नवर्‍याची मदतच होईल तुला..”\nईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न.\nअमन आणि ईशा फोन‌वर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची.\nदोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्‍यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.\nत्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”\nईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना‌ फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”\nआताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा.\nमुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”\nकसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता.\nनोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं.\nतिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.\nआज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं.\nईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौतुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला,\n“आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडू��� आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”\nटाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला.\nखरंच विचार करण्याजोगे आहे नाही का\nईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”\nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nजन पळभर म्हणतील हाय हाय….\nजन पळभर म्हणतील, ‘हाय हाय\nमी जातां राहील कार्य काय \nकवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत.\nपुन्हा आपल्या कामी लागतील,\nउठतील, बसतील, हसुनि खिदळतील,\nमी जातां त्यांचें काय जाय \nअगदी खरंय, आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं आहे, कुणाचं आयुष्य किती कुणालाच माहीत नाही. काही विपरीत घडले तर कुणाला काय फरक पडतो हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.\nखरंच विचार केला तर फरक हा पडतोच आणि तो म्हणजे आपल्या आई वडीलांना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, आपण आई वडील होतो तेव्हा जाणवतं की आपल्या आई वडीलांना आपल्याला इथवर पोहोचवताना किती खस्ता खाव्या लागल्या असणार. आपल्या पदरात मुलबाळ असताना आपल्यावर चुकून वाईट प्रसंग ओढावला तर खरंच फरक पडतो त्या इवल्याशा जीवाला. आई वडील दोघांचीही गरज असते मुलांना‌ जशी आपल्याला अजूनही वाटते.\nइतर नातलगांना मात्र दोन दिवसाचे दु:ख होते आणि परत ते आपापल्या कामी लागतात. निसर्गाचा नियम आहे तो, अपवाद फक्त आई वडील आणि मुले.\nअनेक बातम्या कानावर पडतात, अपघात, आत्महत्या, हिंसा, आजारपण त्यामुळे ओढावलेला मृत्यू…ते ऐकताच प्रश्न पडतो जाणारा जातो पण त्या जन्मदात्या ला, त्यांच्या मुलाबाळांना किती बिकट परिस्थितीतून जावे लागत असेल, मनात शेवट पर्यंत एक दु:खाची सल कायम राहत असेल ना. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतील पण काही गोष्टींची काळजी घेत आपण आनंदाने आयुष्य जगणे कधीही चांगले.\nनवरा आणि बायको यांच्यातलं नातं म्हणाल तर तेही पूनर्विवाह करून आपल्या आयुष्यात गुंतल्या जातात पण अशा वेळी मुलांची मनस्थिती काय असते हे त्यांचं त्यांनाच कळत असावं.\nया जगात कुणीच कुणाचं नसतं, ज्याचं त्यालाच पहावं लागतं. गेल्यावर दोन दिवस गोडवे गाणारे अनेक असतात पण जिवंतपणी कौतुक करणारे मोजकेच.\nआई वडीलांची उणीव ही कुणीही भरून काढत नाही. म्हणूनच कुणाकडून काहीअपेक्षा न बाळगता स्वतः ची काळजी स्वतः घेणे कधीही फायद्याचेच, स्वतः साठी, आई‌वडिलांसाठी आणि मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी.\nकाय मग , पटतंय ना. स्वतः ची काळजी घ्या, तंदुरुस्त रहा, बिनधास्त राहून आनंदाने आयुष्य जगा…हसत रहा…हसवत रहा \n© अश्विनी कपाळे गोळे\nबाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी\nमीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”\nमीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.\nमीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता\nघरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”\nरीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्य���ंच्याशी, बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना‌ शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”\nमीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”\nरीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”\nमीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..\nमला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”\nमीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.\nरीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.\nमुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.\nलग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.\nअशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड ��ातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.\nसासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.\nरिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.\nएक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.\nएरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.\nतिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.\nमहीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.\nमहिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…\nतिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.\nमीनू कडे बघत रीताने स्वतः ला स���वरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.\nदोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.\nआजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.\nमीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.\nमीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.\nफौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..\nत्या अर्धांगिनीला किती बिकट परि��्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.\nअशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.\n© अश्विनी कपाळे गोळे\nतिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )\nहो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.\nलाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.\nआयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.\nएकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.\nघरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.\nअसं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.\nखूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.\nसंसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.\nती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.\nकधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईन��� मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.\nराब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.\nआर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.\nआई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.\nतिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.\nमनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.\nखूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.\nप्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं \nप्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. \nकुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता, आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.\nकसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.\nआयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच \nरखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..\nरखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे.\nकोवळ्या वयात तिच्यावर संसाराचा भार टाकला गेला.\nशरद म्हणजेच रखमाचा नवरा, एका कारखान्यात कामाला. कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी दोघं नवरा बायको राहाय��े. रखमा जेमतेम पंधरा वर्षांची, कसं बसं घर सांभाळायची, नवर्‍याचं मन राखायची.\nपुढे शिकण्याची इच्छा शरदला तिने बोलून दाखवली पण त्याला काही ते पटलं नाही. मग काय रखमाच्या पदरी आलं “रांधा वाढा उष्टी काढा..”\nवयाच्या विसाव्या वर्षी दोन लेकरांची आई झाली ती. दिवसभर घरात काम, लेकरांचा सांभाळ यातच ती गुंतली.\nअचानक काही कारणाने कारखाना बंद पडला आणि शरदची नोकरी गेली. दुसरीकडे काही काम मिळते का याचा शोध शरद घेत होताच पण अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. हातात होतं नव्हतं सगळं त्याने दारूच्या नशेत गमावलं. घरातलं वातावरण बदललं, रोज शरदचे दारू पिऊन येणे, रखमावर सगळा राग काढत अंगावर धाऊन जाणे असले प्रकार सुरू झाले. घरात दोन वेळा जेवणाचेही वांदे होऊ लागले. शरदचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढतच होते, त्यात रखमाने कामावर गेलेले ही त्याला पटत नव्हते.\nरखमा शरदला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होती , मी काही तरी काम शोधते आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू असंही ती अनेकदा म्हणायची पण शरदला तो अपमान वाटायचा. माणसासारखा माणूस घरात असताना बाईच्या जातीने कामाला जाऊ नये अशा कुत्सित विचारांचा शरद होता. घरात होतं नव्हतं सगळं शरद दारू पायी घालवून बसला होता, आता तर याच्या त्याच्या कडून उसने पैसे घेऊन तो घरखर्च करत होता पण पैसा नसला‌ तरी दारू मात्र पाहिजेच होती. सट्टा लावण्याचा नवा नाद त्याला लागला, काम शोधायचं सोडून तो अशा व्यसनांच्या आहारी गेला.\nउसने घेतले पैसे मागायला आता लोकं घरापर्यंत येऊ लागली.\nअशा वातावरणात मुलांवर काय संस्कार होतील, कसं लहानाचं मोठं करणार मी मुलांना ही काळजी तिला लागली होती.\nसतत अपमान, घरात खाण्यापिण्याचे हाल, मारपीट पदरात लहान मुलं हेच सगळं रखमाच्या नशीबी आलं होतं. घरी सांगून घरच्यांची मदत तरी किती दिवस घेणार म्हणून ती घरीही कुणाला काही सांगत नव्हती. आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भविष्यासाठी आपणच धडपड करायला‌ पाहिजे हे तिने ओळखलं, आता शरद वर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे हे तिला कळून चुकलं.\nदोन्ही मुलं पाच वर्षांच्या आतले तेव्हा त्यांना सोडून कामावर तरी कसं जावं, दुसर्‍यांच्या घरी काम केले तर मुलांकडे लक्ष कोण देईल अशे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे होते. रात्रभर विचार करून सकाळी मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकली‌, परत‌ येताना‌ तिला एक पोळी भाजी केंद्र दिसले. कामाची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाकघरात कामाला एका व्यक्तीची गरज आहे हे कळाले. रखमाला ते काम मिळाले, सुरवातीला खूप काही पगार देणार नव्हतेच ते पण दोन वेळ मुलांच्या पोटात अन्न जाईल इतके तर नक्कीच मिळणार होते. शिवाय तिथे काम करून मुलांकडे ही लक्ष देता येणार होते. दुसऱ्या दिवशी पासूनच तिला कामावर जावे लागणार होते. रखमा काम मिळाल्याच्या समाधानाने घरी आली, शरद आधीच घरी येऊन बराच वेळ तिची वाट पाहत होता, कुठे भटकायला‌ गेली होतीस म्हणत त्याने जसा हात उचलला तसाच रखमाने त्याचा हात आज पहिल्यांदा अडवला. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल तिने आज टाकलं होतं आणि त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकदही तिला मिळाली होती.\nमुलांच्या भविष्यासाठी मी काम करणार, माझ्या मुलांना खूप शिकविणार, स्वतःच्या पायावर उभं करणारं असं आज ती आत्मविश्वासाने शरदला सांगत होती.\nअशा अनेक रखमा आपल्याला आजुबाजूला बघायला मिळतील. कुणी धुणे भांडी करून, कुणी स्वयंपाकाची कामं करून तर कुणी इतर काही काम शोधून अशा खडतर परिस्थितीत आर्थिक स्वावलंबनाची गरज ओळखून मुलांसाठी, संसारासाठी धडपड करतात.\nहे झालं अशिक्षितता, गरिबी आणि हतबल परिस्थिती मुळे पण सुशिक्षित असून‌ श्रीमंतीत नांदत असतानाही प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन गरजेचे असतेच.\nआई वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती कितीही असो स्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. नवर्‍याची कमाई करोडोंची असेल पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे हजार रुपये सुद्धा करोडो रुपयांपेक्षा मौल्यवान वाटतात कारण त्या हजार रूपया सोबत एक समाधान, आत्मविश्वास आपण कमावला‌ असतो.\nकष्टाचे फळ कधीही गोड असते, जगण्याची एक नवी उमेद, ताकदही त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असते.\nकुणावर कशी परिस्थिती कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं कधीही महत्वाचं \nयाविषयी तुमचं मत नक्की कळवा \n© अश्विनी कपाळे गोळे\nपाणी मिळेल का पाणी..\nरवी नामक एक‌ गृहस्थ दुचाकीवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याश्या हॉटेलवर थांबून हॉटेल वाल्याशी संवाद साधत होता.\n“दादा, जरा पाणी मिळेल का प्यायला..”\nहॉटेल वाला – “हो मिळेल ना, किती पाहिजे.. अर्धा ग्लास ५ रूपये, एक ग्लास १० रूपये..पाणी बॉटल ४० रूपये..”\n“अहो, मी पाणी मागतोय, कोल्ड ड्रिंक्स किंवा चहा कॉफी नाही…पाण्याची इतकी किंमत… ”\n“दादा, अहो किंमत तर करावीच लागेल ना‌ पाण्याची… सगळीकडे दुष्काळ पडला आहे बघा… दूर दूर वरून आम्ही पाणी‌ आणतो…या कडक उन्हात पाणीच मिळत नाही जवळपास… १०-१० किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं..तुम्हाला काही खायचं असेल तर सांगा, नाश्ता आहे आमच्याकडे तयार…पाणी फ्री बरं का‌ नाश्ता केला तर…”\n“दे बाबा एक प्लेट समोसा, ग्लासभर तरी पाणी मिळणार ना फ्री त्याच्यासोबत..घशात कोरड पडली रे…”\nरवी समोसा खाऊन पाणी प्यायला आणि परतीच्या वाटेला निघाला.\nवाटेत तो विचार करू लागला “हॉटेल वाला जे बोलला, त्यात खरंच तथ्य आहे..किती पाणीटंचाई आहे काही ठिकाणी..दूर दूर पर्यंत पाण्यासाठी भटकावे लागते, आंघोळ तर लांबच पण पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही.. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे…सहज उपलब्ध होते म्हणून आपल्याला पाण्याची किंमत नाही.. मिळतंय म्हणून आपण पाणी किती वाया घालवतो.. ज्याला टंचाई माहीत आहे, त्यालाच पाण्याची किंमत कळते.. पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आता अनुभवलेली परिस्थिती काही वर्षांनी सर्वत्र दिसेल… कोल्ड ड्रिंक्स सारखे पाणी सुद्धा किंमत मोजून विकत घ्यावे लागेल…आताही ते मिळतेच पण ते फिल्टर केलेले… साधं पाणी पाणपोई किंवा इतर ठिकाणी उपलब्ध तरी होते…”\nखरंच विचार करण्याजोगे आहे, नाही का\nमनुष्य पाणी विकत तरी घेईल पण पशू पक्ष्यांचे काय \nकडक रखरखत्या उन्हात एक वेळ जेवण नाही मिळाले तर चालेल पण पाणी मात्र गरजेचे आहे , मग तो मनुष्य असो वा पशू पक्षी..\nवेळीच काळजी घेतली नाही तर दुष्काळग्रस्त भागात जसं दूरदूरपर्यंत चालत जाऊन पाणी आणावं लागतं तशी परिस्थिती सर्वत्र दिसायला वेळ लागणार नाही.\nआपल्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून वाया न घालवता काटकसरीने वापरले तर खरंच फायद्याचे आहे. घराबाहेर, आजुबाजूला प्राणी पक्षी यांच्यासाठी पाणी ठेवले तर त्यांना पाण्याविना तडफडत मरणाची वेळ येणार नाही.\nदरवर्षी किती तरी जीव पाण्याविना आपला जीव गमावतात, मग ते पशू पक्षी असो किंवा मनुष्य..\nतेव्हा वेळीच काळजी घ्या. प्रत्येकाने पाणी जपून वापरण्याचे मनावर घेतले तर किती पाणी वाचू शकते विचार करा\nभविष्यासाठी एक पाऊल पुढे उचलून वेळीच काळजी घेतली नाही तर पुढच्या काही वर्षांत आपल्याला ही म्हणावं लागेल “पाणी मिळेल का पाणी…”\nप्रत्येक चांगल्या गोष्टींची सुरवात स्वतः पासून करायला पाहिजे म्हणतात ना, चला तर मग पाणी जपून वापरण्याच्या , पशू पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा.\nज्यांनी हा प्रयत्न आधीच सुरू केलाय त्यांचं खरंच कौतुक \nनातेसंबंधात स्पेस का हवी\nरविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”\nपूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”\nपूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.\nबाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”\nपूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”\nबाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “\nआईला लगेच आपली चूक कळ���न आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.\nसोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.\nएकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.\nइतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.\nकाही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.\nऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.\nप्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.\nमहत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.\nकधी कधी नातेसंबंधांतली माणसे आ��ल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.\nनात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.\n–\tअश्विनी कपाळे गोळे\nगण्या (काल्पनिक हास्य कथा)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा\nफुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-corona-news-one-more-hotspot-in-pune-dhayari-corona-cases-increased-mhrd-479317.html", "date_download": "2020-09-24T19:29:09Z", "digest": "sha1:VA3D4O52RQSR4BJANKJUEB77HMYFZBZ6", "length": 21507, "nlines": 194, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणेकरांचं टेन्शन वाढलं, कोरोनाच्या विळख्यात तयार झाला आणखी एक हॉटस्पॉट pune corona news one more hotspot in pune dhayari corona cases increased mhrd | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्य��� शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nपुणेकरांचं टेन्शन वाढलं, कोरोनाच्या विळख्यात तयार झाला आणखी एक हॉटस्पॉट\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nOBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरणार, संघर्ष सेनेचा इशारा\nपुणे जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता, लेकीसाठी माऊलीनं निवडला 'हा' मार्ग\n पुण्याच्या आयटी हबमध्ये अमली पदार्थांची विक्री; 25 किलो गांजा जप्त\nमराठा मोर्चाच्या 150 कार्यकर्त्यांचे फोन टॅप करतंय सरकार, समन्वयकाचा गंभीर आरोप\nपुणेकरांचं टेन्शन वाढलं, कोरोनाच्या विळख्यात तयार झाला आणखी एक हॉटस्पॉट\nएकूण रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आसपास पोहोचली असल्याची माहिती समोर येत आहे. पालिकेने मात्र एकूण 550 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचं म्हटलं आहे.\nपुणे, 31 सप्टेंबर : दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत असताना आता पुण्यातून आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात धायरी हा एक नवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे. एकट्या धायरी गावात आजमितीला तब्बल 550 अक्टिव्ह रुग्ण आहेत तर एकूण रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आसपास पोहोचली आहे.\nधायरीमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचं लक्षात येताच पालिकेकडून महत्त्वाचे रस्ते पत्रे घालून बंद करण्यात आले. पण नागरिकांनी तिथूनही बाहेर जाण्यासाठी जागा शोधल्याचं चित्र आहे. त्यामुळे अशाने कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे परिसरात असलेलं लायगुडे हॉस्पिटलचं स्वॅब सेंटरही बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.\nमुख्यमंत्री 1 वाजता जनतेशी थेट साधणार संवाद, ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष\nपुणे शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर अर्थात बाधित दर 28 टक्के झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येने उचल खाल्ली आहे. पॉझिटिव्ह दर हा 5 टक्केच्या खाली असणं अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आकडा वाढतो आहे. हा आकडा कमी न झाल्यास 4-8 दिवसांत पुण्यात स्थिती बिघडू शकते अशी भीती महापालिककेने व्यक्त केली आहे. अत्यवस्थ रुग्ण संख्या कमी होत नसल्याने icu ,ऑक्सिजन बेड्सची गरज भासत आहे. अशात व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता तर आधी पासूनच आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.\nकाँग्रेसमध्ये पुन्हा पडणार ठिणगी, नव्या बदलांमुळे नेत्यांमध्ये संताप\nमिळालेल्या माहितीनुसार, सध्या रोज साडेसहा हजार नागरिकांच्या चाचण्या होत आहेत. पालिका आयुत विक्रम कुमार यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पण असं असलं तरी रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना हाताबाहेर जातो की काय अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.\nदरम्यान, पुणे जिल्ह्याने कोरोना रूग्णसंख्येचा 2 लाखांचा टप्पा पार केल्याने पुणेकर आता कोरोनाच्या साथीत देशात नंबर 1 झाले आहेत. अर्थात ही काही भुषणावह बाब नाही. अगदी मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांनाही पुणेकरांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे पुणेकर नेमके चुकले कुठे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nक���रोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-24T17:20:39Z", "digest": "sha1:GNGKYGNCMH5XZHHEQQ2X64MEZUAUV353", "length": 9361, "nlines": 75, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "गूगल – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nफेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित […]\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nसोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि […]\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी च��लवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2858", "date_download": "2020-09-24T17:21:47Z", "digest": "sha1:IMUS6DBHVLSBTPD2XKXOISKBAA25KXNX", "length": 16441, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 6 मे 2019\nउन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्‍न म्हणजे, यंदा पाणीटंचाई किती तीव्र असेल पाणीटंचाई असेल का, असा प्रश्‍न अपवादानेही कोणाला पडत नाही. तर या टंचाईची तीव्रता किती असेल हाच प्रत्येकाच्या मनातला प्रश्‍न असतो. पाऊस समाधानकारक असो वा नसो, हा प्रश्‍न वर्षानुवर्षे पडत आला आहे. पण या प्रश्‍नाची काय किंवा पाणीटंचाईची काय, तीव्रता दिवसेंदिवस वाढतेच आहे.\nहे वर्षही अर्थातच या सगळ्याला अपवाद नाही. पुणे, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र या टंचाईत पिचून जात असतो. पुण्यातही टंचाई असते, पण इतरत्र दिसणारी तीव्रता खूप जास्त असते. पुण्या-मुंबईतील (मुंबईत टंचाई असेल तर, कारण तशा बातम्या तरी फारशा कुठे वाचनात आलेल्या नाहीत) पाणीटंचाई ही प्रामुख्याने मानवनिर्मित असते. या टंचाईसाठी मुख्यतः नियोजनाचा अभाव हे कारण असते. त्याला जोडून पाण्याचा अमर्याद, बेपर्वाईने केलेला वापर ही कारणेही असतात. याचा अर्थ सगळेच नागरिक असे बेजबाबदार वागतात असे नाही. पण या मूठभर लोकांनी वेगवेगळ्या प्रयत्नांनी वाचवलेले पाणी उर्वरित शहराला कसे पुरावे राजकीय अनास्था हेही एक कारण आहेच. आपापला मतदार सांभाळण्याच्या नादात पाण्याचा अमर्याद वापर होत असतो. अशा अनेक वस्त्यांमध्ये नळांना एकतर तोटीच नसते आणि असलीच तर ती बंद केलेली नसते. अमूल्य असे पाणी धो धो वाया जात असते. बांधकाम, रस्ते, वाहने वगैरे धुण्यासाठी, बागा फुलवण्यासाठी हेच पिण्याचे पाणी सर्रास वापरले जाते. पण कोणालाही त्याची काही फिकीर नसते. याउलट पाणीवापर जबाबदारीने करणारे लोकही शहरात असतात. पाणी जिरवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पाणी जपून वापरणे, थोडक्‍या पाण्यात अंघोळ करणे असे उपायही अनेकजण करत असतात. पण अशा लोकांचे प्रमाण फारच कमी असते. वास्तविक, दरवर्षी येणाऱ्या या परिस्थितीसाठी प्रत्येक नागरिकाने सज्ज असायला हवे. तक्रारी करण्यापेक्षा आपल्याकडून पाण्याचा योग्य वापर कसा होईल हे बघितले पाहिजे. कारण पाण्याचा हा पुरवठा मर्यादित असतो आणि दिवसेंदिवस तो अधिकाधिक मर्यादित होत जाणारा आहे. अशी परिस्थिती आली तर आपण काय करणार, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. अशावेळी कितीही आरडाओरडा केला तरी कोणताही राजकीय पक्ष आपली ही गरज भागवू शकणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. मुळात त्यावेळी ते सगळेच आपल्यासारखे पाण्याच्या शोधात फिरताना दिसतील. त्यामुळे वेळीच गांभीर्य ओळखून प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे.\nही पाण्याची टंचाईही सुखाची किंवा बरी म्हणावी अशी उर्वरित भागात स्थिती असते. मार्च सुरू झाला, एप्रिल अजून संपलाही नाही; तोच राज्यातील विविध भागांतून पाणीटंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे टॅंकर सुरू झाले आहेत. घरातील, शेतातील कामे सोडून बायाबापड्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. एखाद्या विहिरीत पाणी दिसतेही, पण त्या पाण्याने अक्षरशः तळ गाठलेला असतो. पण तेवढे पाणीही सोडवत नाही. मग त्यातलीच एखादी गृहिणी जिवाची पर्वा न करता दोराच्या साह्याने त्या विहिरीत उतरते, आपल्याला पाणी घेतेच, पण बरोबरच्या महिलांचेही पाणी छोट्या छोट्या भांड्याने भरून देताना दिसते. असे कुठूनही पाणी भरण्यासाठी या महिलांना दिवस नसतो आणि रात्र नसते. मिळेल तेव्हा त्या पाणी भरत असतात. अंधारात पाणी भरताना विहिरींच्या कपारीत बसलेल्या विंचू, सापांची भीती असते. पण त्या भीतीवर मात करून या महिला पाणी भरताना दिसतात. अशी छायाचित्रे कुठल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली, तर प्रशासन जागे होते आणि टॅंकर पाठवला जातो. पण तो किती वेळा पाठवला जातो. दुर्गम भागातील परिस्थितीबद्दल तर काही बोलायलाच नको. पाण्याची अशी वाट बघण्यात या लोकांच्या आयुष्यातील किती महत्त्वपूर्ण क्षण वाया जात असतात याची कल्पनाच केलेली बरी. या बिचाऱ्या लोकांना तर याची जाणीवच नसते. पाणी मिळणे हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. पण आत्ता झाले, पुढचे काय असा दुसरा प्रश्‍न आ वासून उभाच असतो.\nअनेक शहरांत, तालुका पातळीवरील गावांतही पाण्याची टंचाई जाणवत असते. अशा अनेक गावांत आठवड्यांतून, दहा-बारा दिवसांतून एकदा काही त��सांसाठी (एखाद-दोन) पाणी येत असते. त्यालाही जोर (फोर्स) नसतो. अनेक गावांत त्यामुळे घरांच्या अंगणात खड्डे खणून तेथे पाण्याचे कनेक्‍शन घेतलेले दिसते. पण एखाद-दोन तासांत दहा-बारा दिवसांचे पाणी कसे भरायचे कसे पुरवायचे हा प्रश्‍न असतोच.\nपाण्याचा प्रश्‍न असा दिवसेंदिवस बिकट आणि गंभीर होत चालला आहे. राजकीय पुढारी, प्रशासनाने नागरिकांचे फाजील लाड पुरवण्यापेक्षा अगदी कठोरपणे उपाययोजना केली पाहिजे. नागरिकांनीही त्यांना साथ द्यायला हवी. मात्र, त्यासाठी सर्वप्रथम नियोजन करायला हवे. काही भागांना भरपूर पाणी, तर काही भागांत खडखडाट असे होता कामा नये. वाया जाणारे पाणी कसे वाया जाणार नाही हे बघितले पाहिजे. जलवाहिन्यांची खरोखरच दुरुस्ती-देखभाल व्हायला हवी. अन्यथा त्या मधेच फुटून काहीशे लिटर पाणी अक्षरशः वाया जाते.\nपाण्याची समस्या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही खूप गंभीरपणे घेतली आहे. अभिनेता आमिर खानचे ‘पानी फाउंडेशन’तर्फे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी ते स्पर्धाही घेतात. राज्य सरकारला ते अशा प्रकारे मदत करत असतात.\nअसे प्रयत्न वाढायला हवेत. सरकार पातळीवर तर ते वाढायलाच हवेत, त्या प्रयत्नांना प्रशासन आणि जागरूक नागरिक म्हणून समाजानेही साथ द्यायला हवी. आज थोडे तरी पाणी आहे. अजूनही बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे. यंदातर ९६ टक्के पावसाचा अंदाज आहे. पण जंगलतोड, डोंगर फोडणे अशी निसर्गाची हानी सुरूच राहिली तर निसर्ग तरी काय करणार कुठून पाणी देणार त्यामुळे वेळेत जागे होऊ या, अन्यथा नुकसान आपलेच आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/2/4/Girengi-Girengi.aspx", "date_download": "2020-09-24T19:16:23Z", "digest": "sha1:AXYAF2NY3QDTWABSCGW4WALJRYWJL5M6", "length": 6934, "nlines": 48, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "गिरेंगी गिरेंगी!!", "raw_content": "\nरेश्मा माझी पहिलीवहिली मैत्रीण. आम्ही चाळीत राहायचो आणि शेजारच्याच घरात रेश्मा आपल्या आजी आजोबांबरोबर राहायची. मी पहिलीत आणि साधारणत: बालवाडीत जाण्याच्या वयाची असणारी रेश्मा अशी आमची जोडी. रेश्माला घेऊन रोज तिची आजी आमच्���ा चाळीच्या अंगणात यायची आणि बरोबरीने आम्ही खेळायचो. रेश्माचे आई बाबा वेगळ्या गावी राहायचे त्यामुळे आजीला रेश्मा म्हणजे आपली जबाबदारी वाटायची त्यामुळेच रेश्मा जरी थोडीशी नजरेबाहेर गेली तरी आजीचा जीव घाबराघुबरा व्हायचा तसंच ती थोडीशी धावली, तिने बारीकशी उडी मारली तरी आजी कासाविस आणि रेश्माबाबत ती सजग म्हणून माझ्याबाबतही. जरा काही झालं की आजी आम्हाला ओरडायची, “अरे रूक रूक गिरेंगी, गिरेंगी.” नंतर आम्ही घर बदललं, रेश्माही परत कधी भेटली नाही; पण आजही काही धाडसाचं काम करताना आजीचं वाक्य आठवतं, “अरे रूक रूक गिरेंगी, गिरेंगी” आणि ते वाक्य पाय मागे खेचतं. माझी ही परिस्थिती तर रेश्माची परिस्थिती कशी असेल असाही विचार येतो. कारण ती तर दिवसभर ते ऐकत असायची. हे सगळं आज सांगण्याचं कारण म्हणजे, आज अनेकदा पालक रेश्माच्या आजीसारखंच वागताना दिसतात. मुलांना कुठेही एकटं पाठवायचं, त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवायची की, आधीच यांचं सुरू होतं ‘नको नको, नाही जमणार ते तुला. वगैरे वगैरे.’ अगदी सोप्पं उदाहरण द्यायचं तर घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याचं सोप्पं कामही मुलांना सांगितलं जात नाही, ते आई स्वत: करते, का तर म्हणे ग्लास पडेल. यातून काय होतं तर मुलं गमावतात तो आत्मविश्वास आणि स्वावलंबित्व. काम न करायची, दुसर्‍यावर अवलंबून राहण्याची अथवा काम उरकायची किंवा जास्तीत जास्त पुढे ढकलायची वृत्ती निर्माण होते. हे अनेकदा मुलांच्या अभ्यासाच्या बैठकीला हानीकारक ठरतं असं लक्षात येतं. कुणीतरी अभ्यास कर म्हटल्यावाचून किंवा कुणीतरी समोर बसून अभ्यास घेतल्यावाचून तो ती करायला बघत नाहीत, कारण जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव आणि परावलंबित्व. हे सगळं घडू न देण्यासाठी पालकांनी एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे, पाल्याला जबाबदारी घेण्याची सवय लावली पाहिजे. सारखं गिरेंगी गिरेंगी असं न म्हणता, हे हे केल्यावर तुम्ही पडू शकता, तुम्हाला लागू शकतं तेव्हा त्या गोष्टी करताना काळजी घ्या, जबाबदारीने वागा आणि स्वत:ला जपा असं जर का आजीने सांगितलं असतं तर भीतीची जागा जबाबदारीने घेतली असती. स्वत:हून कोणतीही गोष्ट सुरू करायचा आणि पार पाडायचा हुरूप आला असता. एवढी क्षुल्लकशी गोष्टच तर करायची आहे पालक म्हणून.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/successful-cultivation-of-yellow-kalinga-by-the-israeli-technology-farmers/", "date_download": "2020-09-24T18:07:51Z", "digest": "sha1:D5BIV7LX27NS2PXUZAOAVFIMHSQZRU2H", "length": 9232, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "इस्रायली तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड", "raw_content": "\nइस्रायली तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड\nपालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्धआहे हे तर आपल्याला माहीतच आहे. येथे सर्वात जास्त पिकवला जाणारा ‘वाडा कोलम’ तांदळाला देशात चांगली मागणी आहे. पण येथे शेतकऱ्यांचे भातशेतीचे अर्थिक गणित कोलमडले व त्यामुळे शेतकरी हे दुसऱ्या लावगडीकडे वळत आहेत. वाडा तालुक्यातल्या देवघर गावातील प्रफुल्ल पाटील ह्या तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर जमिनीत पिवळ्या कलिंगड लागवडीचा प्रयोग केला आहे. शेतकऱ्याने लागवड केलेल्या कलिंगडामध्ये दोन प्रकार आहेत. एका कलिंगडाची साल पिवळी आणि आतील गर लाल आहे आणि दुसरे हिरवी साल आणि पिवळा गर आहे.\nरात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात विविध फायदे, जाणून घ्या\nया कलिंगडाने ग्राहकांना खूप आकर्षित केले आहे. याचा रंग कमी हा खूप आकाशात करत आहे. या पिकासाठी कमी साधने आणि कमी खर्च लागतो. प्रफुल्ल हे आपल्याला कसे मिळवता येईल यासाठी ते ठिकठिकाणच्या प्रयोगशील शेतीची पाहणी करून नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत होते. अशातच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील वर्षी शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्राईलला पाठवले आणि त्या गटात जाण्याची संधी त्यांना मिळाली. इस्राईलमधील शेतीचे तंत्रज्ञान पाहून त्यांनी मायदेशी परतल्यानंतर सोसायटीकडून कर्ज घेतले, कुटुंबीयांचे दागदागिनेही गहान ठेवले. त्या पैशातून त्यांनी पाच एकर शेतीला ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. त्याबरोबरच नेटशेड उभारून त्यात मिर्चीचीही लागवड केली आहे. तसेच यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याने अनेक शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.\nटाचांच्या भेगा कमी करण्यासाठी नक्की करा हे घरगुती उपाय\nकलिंगडाचे पीक घेताना बदामी व चौकोनी आकाराची कलिंगड साच्याच्या सहाय्याने तयार करण्याचा मानस त्यांचा आहे. अशाप्रकारच्या विविध आकारातील कलिंगडांना बाजारमूल्य चांगले म���ळणार आहे. हे कलिंगड नवीन असल्याने त्याला चांगली मागणी आहे.\nजाणून घ्या, आरोग्यदायी फळ कारल्याचे फायदे\nहिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने केली ‘अफू’ची शेती; दीड हजार झाले जप्त\nकर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nमुख्य बातम्या • राजकारण\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\nराज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामेच नाही\nमुख्य बातम्या • राजकारण\nपंचनामे झाले नाही तर शेतकरी सापडेल संकटात – इंद्रनिल नाईक\nआरोग्य • मुख्य बातम्या\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/ncp-leader-bhaskar-jadhav-to-join-shiv-sena-today-resignation-haribhau-bagade-update-mhsp-406828.html", "date_download": "2020-09-24T19:15:22Z", "digest": "sha1:ZI7ZOHTGCYXI35UGUHXSRY2NSEWT4HUG", "length": 25353, "nlines": 203, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादीच्या या आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nराष्ट्रवादीच्या या आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nराष्ट्रवादीच्या या आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष\nराष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभा सदस्याचा राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी औरंगाबादला पोहोचले.\nऔरंगाबाद, 13 सप्टेंबर: राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभा सदस्याचा राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी औरंगाबादला पोहोचले. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे चक्क चक्क मोटारसायकलवर आल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्षांकडे सुपर्द केला. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा हातोहात मंजुरही केला.\nदरम्यान, भास्कर जाधव आज 2 वाजता शि��सेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: भास्कर जाधव यांना शिवबंधन बांधणार आहेत. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.\nचक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष...\nझाले असे की, कुंभेफळ जवळील रेल्वे क्रॉसिंगवर फाटक पडल्याने उशीर होत होता. भास्कर जाधव वाट पाहत असल्याने हरिभाऊ बागडे यांनी पायी चालत जाऊन रेल्वे रुळ ओलांडले. एका मोटारसायकलस्वाराला त्यांनी हात दिला. चक्क हरिभाऊ मोटारसायकलवर बसून कुंभेफळला पोहोचले आणि तिथे त्यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा स्विकारला. भास्कर जाधव यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब विशेष विमानाने औरंगाबादला आले होते. आता ते परत त्याच विमानाने मुंबईला निघाले आहे.\nइथं बोलू नका...जे काय बोलायचं ते मुंबईला\nइथं बोलू नका...जे काय बोलायचं ते मुंबईमध्ये बोलू, असे मिलिंद नार्वेकर यांनी मीडियाला सांगितले. माझा पुढचा राजकीय प्रवास आता उद्धव ठाकरे हेच ठरवतील, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.\nउद्धव ठाकरेंनी केली खास विमान व्यवस्था...\nभास्कर जाधव आपला राजीनामा सचिवांकडे देऊन तो विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फॅक्सने पाठवून त्यांची स्वाक्षरी घेता आली असती. परंतु यात खूप वेळ जाईल, म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी खास विमानाची व्यवस्ठा केल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.\nसाताऱ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का, रामराजेंचा शिवसेना प्रवेश निश्चित\nदुसरीकडे, साताऱ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसला आहे. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीला साताऱ्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादी सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे.\nरामराजेंच्या उपस्थितीत आज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एक मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच ते आपल्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत सोडत असल्याने पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे.\nराष्ट्रवादी ���ोडण्याचं नेमकं कारण कोणतं\nसाताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी काही दिवसांपूर्वी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला होता. मात्र आता एकाचवेळी दोन्ही राजे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या गोटात दाखल होत असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्यामागे नक्की आपआपसातील संघर्ष कारणीभूत आहे की वेगळेच काही कारण आहे, याबाबत आता चर्चा रंगत आहेत.\nदरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना विशेष यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले होते.\nमुख्यमंत्री फडणवीस लेकीसोबत पोहोचले गिरगाव चौपाटीवर VIDEO\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्य��� शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/movie/all/page-7/", "date_download": "2020-09-24T18:47:27Z", "digest": "sha1:5XSLMHTIJ55WT2KDUFKW4CSXXSR4H6FH", "length": 17305, "nlines": 210, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Movie- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", ��भिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nया डाएट प्लॅनमुळेच वयाच्या ५३ वर्षीही फिट आहे सलमान खान\nवयानुसार त्याने व्यायामात थोडे बदल केले आहेत. आता मसल बिल्डिंग करण्याऐवजी तो कार्डिओवर अधिक लक्ष देतो. कारण एका विशिष्ट वयानंतर शरीराला सक्रीय ठेवणं जरुरीचं आहे.\nBadla Trailer: माफ कर देना भी हर बार सही नहीं होता\nमहाराष्ट्र Feb 10, 2019\nVIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्��िया\nमुलीच्या 'त्या' फोटोमुळे ए. आर. रहमान ट्विटरवर 'ट्रोल'\nViral Video- 'लडकी आंख मारे' गाण्यावरचा या महिलेचा डान्स पाहिलात का\nRanveer Singh’s 83: आता मुलगाच साकारणार या मराठमोळ्या माजी क्रिकेटर वडिलांची भूमिका\nसोनाक्षी सिन्हाने केलं हेलनच्या गाण्यावर डान्स, रिलीज झालं Total Dhamaal चं ‘मुंगडा’ गाणं\nDombivali Return Trailer- नशिबाने पैसा नाही तर संधी मिळते.. ती दिसली पाहिजे\n...म्हणून अजूनही सिंगल आहे टेलिव्हिजनची ‘नागिन’\nएका दिवसांत ५ लाख रुपये कमावायचा हा विनोदाचा बादशहा, या कारणामुळे झाला सिनेमांपासून दूर\nया ५ कारणांसाठी 'ठाकरे' सिनेमा एकदा पाहाच\nडॉ. सलील कुलकर्णीच्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर प्रदर्शित\nVIDEO : फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/flash-sale-on-infinix-hot-9-discount-on-flipkart-offer-mhrd-477972.html", "date_download": "2020-09-24T18:22:05Z", "digest": "sha1:TPLXDYNYDSCFAIEOPG72XHZ4XCJRR43L", "length": 21032, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "OFFER! 10 हजारापेक्षाही कमी किंमतीत आहे हा धमाकेदार फोन, मिळणार 4 कॅमेरे आणि HD+ डिस्प्ले flash sale on infinix hot 9 discount on flipkart offer mhrd | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्काद��यक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n 10 हजारापेक्षाही कमी किंमतीत आहे हा धमाकेदार फोन, मिळणार 4 कॅमेरे आणि HD+ डिस्प्ले\nजगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका\nदमदार बॅटरीसह बजेटमध्ये आला MOTO E7 प्लस, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\n एका चिमुरडीनं केली Googleची मदत, हटवले 4 कोटींची कमाई करणारे धोकादायक अ‍ॅप्स\n फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक\nApple online store India : नव्या ॲपल स्टोअरमधून आयफोन घ्यावा की अमेझॉन, फ्लिपकार्टवरून\n 10 हजारापेक्षाही कमी किंमतीत आहे हा धमाकेदार फोन, मिळणार 4 कॅमेरे आणि HD+ डिस्प्ले\nसगळ्यात व��शेष म्हणजे 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह हा फोन बाजारात विक्रीसाठी आणला गेला आहे.\nमुंबई, 07 सप्टेंबर : बजेट फोन इन्फिनिक्स हॉट 9 (Infinix Hot 9) हा आज फ्लॅश सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. त्यामुळे गॅजेट प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. कंपनीने या फोनची किंमत फक्त 9,499 रुपये केल्यामुळे मोठ्या प्रमाणात या फोनची खरेदी सुरू आहे. सगळ्यात विशेष म्हणजे 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह हा फोन बाजारात विक्रीसाठी आणला गेला आहे. दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर (Flipkart) या फोनची विक्री सुरू झाली आहे.\nकमी किंमतीसह या फोनच्या खरेदीसाठी अनेक प्रकारच्या ऑफरही देण्यात आल्या आहेत. या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर इन्फिनिक्सने यामध्ये क्वाड कॅमेरा आणि एक दमदार बॅटरी दिली आहे. त्यामुळे हा फोन तरुणांसाठी विशेष आकर्षनाचा ठरत आहे.\nVodafone-Idea कंपनीला मिळाली नवी ओळख, आतापासून असणार नवीन नाव\nया फोनला खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टने फोनला Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जोडलं आहे. तिथे फोन खरेदीवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात आला आहे. इतकंच नाही तर अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे फोनच्या पेमेंटवर 5% सूट देण्यात आली आहे.\nकाय आहे फोनची खास वैशिष्ट्ये\nInfinix Hot 9 या फोनला कंपनीने खास पंच होल डिस्प्ले दिला आहे. इन्फिनिक्स हॉट 9 प्रो मध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले आहे. ज्याचा 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन आहे. कंपनीचा हा सगळ्यात स्वस्त फोन मीडियाटेक Helio P22 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. हा स्मार्टफोन Android 10 वर असून XOS 6.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनच्या मागच्या बाजूला LED फ्लॅश सुद्धा देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेर्‍यामध्ये गुगल लेन्ससारखी खास वैशिष्ट्य देण्यात आली आहे.\nअंत्यसंस्कार करताना मृतदेहाचा चेहरा उघडताच बसला धक्का, पालिकेचा ढिम्म कारभार उघड\nया फोनची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे कमी किंमतीत असलेला क्वाड रियर कॅमेरा. याचा पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, जो f/1.8 अपर्चरसह आहे. याव्यतिरिक्त 2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि लो लाइट सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पॉवरसाठी इन्फिनिक्स हॉट 9 प्रो मध्ये 5,000 एमएएच बॅटरी आहे, जी 10 डब्ल्यू चार्जरसह आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्य�� तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-19-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/fk6a85.html", "date_download": "2020-09-24T18:36:45Z", "digest": "sha1:JYFWLWGBO6473EMYSO2OXPZBI65V4J2G", "length": 8314, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "सहकारी संस्थांना कोविड-19 च्या प्रतिबंधक उपायांना आर्थिक मदत करण्यासाठी संघीय संस्थेच्या मान्यता प्रक्रियेत सूट - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसहकारी संस्थांना कोविड-19 च्या प्रतिबंधक उपायांना आर्थिक मदत करण्यासाठी संघीय संस्थेच्या मान्यता प्रक्रियेत सूट - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील\nApril 12, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसहकारी संस्थांना कोविड-19 च्या प्रतिबंधक उपायांना आर्थिक मदत करण्यासाठी संघीय संस्थेच्या मान्यता प्रक्रियेत सूट - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील\nकराड - राज्यातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व उपायोजना करत आहे. सहकारी संस्थांनी सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड - १९ साठी सढळ हाताने मदत करावी, सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ६९ मधील तरतुदी नुसार अंशदान देण्यासाठी संघीय संस्थेची परवानगी घ्यावी लागते. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर\nसंघीय संस्थेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये आता सहकारी संस्थांना सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सहकारी संस्थांनी यासाठी भरीव मदत करावी असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\nश्री. पाटील म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच उद्योग -व्यवसायात काम करणारे कामगार, गरजू नागरिक यांची भोजन, राहण्याची व्यवस्था आशा विविध उपाययोजना शासनाकडून केल्या जात आहेत. सहकारी संस्थांनी कलम ६९ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी अंशदान देण्यासाठी संघीय संस्थेची मान्यता घ्यावी लागते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अशी परवानगी घेण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन कलम ६९ मधील तरतुदीस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५७ मधील तरतुदीअन्वये शासनाने सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.\nमहाराष्ट्र सहकारी संस्था आधीनियम १९६० मधील कलम ६९ मधील तरतुदीनुसार सहकारी संस्था आपल्या निव्वळ नफ्याच्या वीस टक्के इतकी रक्कम कोणत्याही सहकारी प्रयोजनासाठी किंवा धर्मदाय दान निधी अधिनियम १८९० च्या कलम २ च्या अर्थांतर्गत कोणत्याही धर्मदाय प्रयोजनासाठी किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी अंशदान देण्याकडे उपयोग करता येईल. ही तरतूद विचारात घेता कोरोनासारख्या साथीच्या आजारात लागणारी तातडीची आर्थिक मदत होण्यासाठी आणि निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून सध्यास्थितीत संघीय संस्थेची मान्यता घेणे शक्य होणार नाही.\nसर्व सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या नावाने धनादेश देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६९ मधील तरतुदीस अधिनियमाचे कलम १५७ मधील तरतुदीन्वये शासनास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या आदेशान्वये सूट देण्यात येत आहे.\nकोविड-19 चा प्रादुर्भाव हे जागतिक संकट असून अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक आपत्तीप्रसंगी राज्यातील सहकारी संस्थांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला आहे. याचप्रमाणे कोविड -19 या जागतिक संकट प्रसंगी देखील राज्यातील सहकारी संस्थांनी विविध प्रकारे मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सहकारी संस्थानी मदतीसाठी पुढे यावे असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-should-not-resign-as-party-president/", "date_download": "2020-09-24T17:41:26Z", "digest": "sha1:PADSQ6APP3LV4PPBNTPBJYOIVJ46DLTG", "length": 5989, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये", "raw_content": "\nराहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये\nबुधवारच्या बैठकीनंतर पुणे शहर कॉंग्रेसचा ठराव\nपुणे – अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये आणि पक्षहितासाठी अध्यक्षपदावरच कार्यरत रहावे, असा ठराव पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने बुधवारी केला. कमिटीच्या वतीने बुधवारी कॉंग्रेस भवन येथे बैठक पार पडली. त्यामध्ये हा ठराव करण्यात आला.\nया बैठकीला कमल व्यवहारे, वैशाली मराठे, मनिष आनंद, सुजाता शेट्टी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, नीता रजपूत, शानी नौशाद, रमेश अय्यर, सचिन तावरे आदी उपस्थित होते.\nशहराध्यक्ष रमेश बागवे यांनी हा ठराव मांडला. माजी आमदार मोहन जोशी यांनी त्याला अनुमोदन दिले. “राहुल गांधी यांनी जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी हे प्रश्‍न ऐरणीवर आणले. राफेलप्रकरण लोकांच्या मनात रूजविले. कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रभावीपणे मांडला. पक्ष कार्यकर्त्यांची गांधी कुटुंबीयांबाबतची भावना लक्षात घेता राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये,’ असे मत बागवे यांनी यावेळी मांडले.\nतर, “राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांन देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन कॉंग्रेस पक्षाची भूमिका सविस्तरपणे मांडली. गोरगरीब जनतेची वेदना जाणून घेतली. आज कॉंग्रेस पक्ष संकटात असताना राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज पक्षाला आहे. पक्ष बळकट करण्यासाठी व पक्षाच्या भवितव्यासाठी त्यांनी राजीनामा देऊ नये,’ असे मत जोशी यांनी व्यक्त केले.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/i-did-not-come-to-politics-to-run-the-helicopter-pankaja-munde/", "date_download": "2020-09-24T19:09:20Z", "digest": "sha1:5EY3TKTMIS74YSTLJUJUOWCRVYLDNEXX", "length": 11886, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "हेलिकॅप्टरमध्ये फिरण्यासाठी मी राजकारणात आले नाही - पंकजा मुंडे - News Live Marathi", "raw_content": "\nहेलिकॅप्टरमध्ये फिरण्यासाठी मी राजकारणात आले नाही – पंकजा मुंडे\nNewslive मराठी- चार वर्षे झाली तरीही गोपीनाथ मुंडे या नावातील पाॅवर कायम आहे. दोन दिवसांपासून त्यांच्याबद्दल पुन्हा कल्लाळ केला जातोय. माझ्या वैयक्तीक जीवनात विरोधक रोज उलाढाल करतात. पण मी घाबरत नाही. माझा राजकारणात येण्याचा हेतू मंत्रीपद घेण्याचा अथवा हेलिकॅप्टरमध्ये फिरण्याचा नाही तर वंचीतांचा वाली बनण्यासाठी मी राजकारणात आले.\nमला रडण्याचे माहिती नाही. मला लढण्याचे माहिती आहे. मुंडेसाहेब अचानक गेल्यानंतर माझ्यासह घरच्या लोकांचे आयुष्य कोलमडून पडले होते. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर अजून शक्तीनिशी लढणार” या शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपला इरादा स्पष्ट केला.\nदरम्यान, मुंडे सांहेबांवरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मी राजकारणात आले. साहेबांनी मला दुरदृष्टी ठेवून राजकारण शिकविले, असे मुंडे म्हणाल्या.\nईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या’\nगोपीनाथ मुंडे याचा अपघात की घात\nगोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी- जयंत पाटील\nTagged गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे\nविदर्भात पुढील 5 दिवसात तुरळक पावसाचा अंदाज\nNewslive मराठी- विदर्भात पुढील 5 दिवस तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचे प्रमाण टक्केवारी समाधानकारक असल्याने शेती पिकाच्या दृष्टीने सुरू असलेला रिमझिम पाऊस फार महत्वाचा मनाला जातो आहे. यापूर्वी गोंदियामध्ये सामान्य पेक्षा 29 टक्के पाऊस कमी झाला आहे. एका महिन्यात गोंदियामध्ये 311 मिलिमीटर पाऊस व्हायला हवा होता. विदर्भात झालेल्या चांगल्या पावसामुळे […]\nडॉक्टरांबद्दल वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, भाजपवर टीका करत म्हणाले..\n ‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ या विधानामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार टीका केली असून माफी मागण्याची मागणी केली आहे. अखेर संजय राऊत यांनी या प्रकरणावर खुलासा करत भाजपवर टीका केली. डॉक्टर मंडळी आपलीच आहेत. जेव्हा ते अडचणीत आलेत त्यावेळी मी व्यक्तीशा त्यांची मदत केली आहे. डॉक्टरांच्या विरोधात जेव्हा […]\nराज्यसभेतील गोंधळामुळे काँग्रेसच्या राजीव सातवांसह 8 खासदार निलंबित\nदिल्लीत सध्या शेती विधेयकावरून राजकारण तापले आहे. यामध्ये काल शेती विधेयकावरून राज्यसभेत काँग्रेसने जोरदार गोंधळ घातला होता. त्यामुळे आज राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसचे खासदार राजीव यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. हा गोंधळ काँग्रेस खासदारांच्या चांगलाच अंगलट आला […]\nरेल्वेमंत्री पीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार\nप्रियंका गांधीच्या निवडीमुळे आमच्यामध्ये `उत्साह संचार’ला आहे….\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nउद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ- मुख्यमंत्री\nमतदानादिवशी प्रचार करणारा कुत्रा ताब्यात\nकंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/?p=17968", "date_download": "2020-09-24T19:13:50Z", "digest": "sha1:MZFDXSHZNSRR46RLCUJDS6TR2MGN6WMO", "length": 6998, "nlines": 81, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन \nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nपाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले; संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nज्ञानदेव शिंदे यांचं निधन\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 749 रूग्ण; बाधितांची संख्या 70 हजार पार\nपुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं- प्रकाश आंबेडकर\nरोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे\nसाताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण\nHome क्रीडा भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय\nभारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय\nवेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्ड याने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. गेल्या १५ वर्षापासून भारतीय संघाने घरच्या मैदानावर द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. इतक नव्हे तर भारतीय संघाना आतापर्यंत कधीच पाच वनडे सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर या दोन्ही गोष्टी इतिहास जमा होतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे तीन सामने भारताने गमावले होते. तर वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना भारताने गमावला आहे.\nज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृध्दापकाळाने निधन\nसवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा पालिकेच्या 31 आरोग्य केंद्राद्वारे\nमास्टर्स फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाचे महापालिकेतर्फे कौतुक\nमहापौर चषक फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये रुपीनगर विद्यालय, ग्लोबल स्कूल विजयी\nमहापौर चषक लोकनृत्य स्पर्धेत स्वामी विवेकानंद, अण्णासाहेब मगर, सेंट अ‍ॅन्स स्कूल विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/harshad-atkari-and-samrudhi-kelkar-in-fulala-sugandh-maticha-serial-127664656.html", "date_download": "2020-09-24T19:11:22Z", "digest": "sha1:FA4HPKLLJDK2PLMEV6LVCX22KYZQZTH2", "length": 5955, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Harshad Atkari and Samrudhi Kelkar in 'Fulala Sugandh Maticha' serial | 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकरची जोडी येणार भेटीला, मालिकेविषयी दोघेही म्हणतात... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीव्ही अपडेट:'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकरची जोडी येणार भेटीला, मालिकेविषयी दोघेही म्हणतात...\nनवी मालिका 'फुलाला सुगंध मातीचा' 2 सप्टेंबरपासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nस्टार प्रवाहवर 2 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ य��� मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.\nया मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना हर्षद अतकरी म्हणाला, ‘या मालिकेत मी शुभम ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. केशव या पात्राच्या पूर्णपणे वेगळं पात्र मी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत साकारतो आहे. अतिशय शांत आणि मवाळ असं हे पात्र आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे.’\nसमृद्धी केळकरला ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका म्हणजे नवं आव्हान वाटतं. या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना समृद्धी म्हणाली, ‘या मालिकेत मी साकारत असलेली व्यक्तिरेखा ही प्रचंड आत्मविश्वासू, खंबीर आणि जिद्दी मुलीची आहे. याआधीच्या मालिकेत मी खूपच सहनशील आणि गरीब मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतला माझा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/the-rules-related-to-social-media-next-year/articleshow/71709986.cms", "date_download": "2020-09-24T18:59:52Z", "digest": "sha1:BTYXZ4JHUB4GGJ7Q6BXY43Y3L7QW44RN", "length": 12936, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोशल मीडियाशी संबंधित नियम पुढील वर्षी\nयाचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणारम टा...\nयाचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nफेसबुक, व्हॉटस्अॅप आणि ट्विटर या सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्याशी संबंधित विविध उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. १५ जानेवारी २०२० पर्यंत सोशल मीडियाशी संबंधित नियम तयार होतील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असून, या प्रकरणी जानेवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nमद्रास, मुंबई उच्च न्यायालय आणि मध्य प्रदेशात सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्व सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. इंटरनेटशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणांची यादी सादर करण्याचे निर्देश सर्वोच���च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीला दिले असून, त्यावर एकत्रच सुनावणी करण्याचे ठरविले आहे. न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.\nसोशल मीडियाचा दुरुपयोग रोखण्यासाठी कठोर नियम करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून, जानेवारी २०२० पर्यंत सरकार त्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल, असे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले. नागरिकांच्या खासगी जीवनात घुसखोरी करण्याची सरकारची इच्छा नाही; पण खासगीपणासोबत राष्ट्रीय हित आणि सार्वभौमत्वाचे संतुलन ठेवणे आवश्यक आहे. खासगीपणाच्या बुरख्याखाली दहशतवादी कारवायांचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित सर्व प्रकरणे स्वतःकडे हस्तांतरित करून घेतली असून, केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्वे तयार केल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nतिवारी हत्याकांड: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबईलो��ल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_climate/93993593e92e93e92892c92693293e91a93e-92b91f91593e-90992494d92493093e91690292193e935930940932-92291792b94191f940-92e93993e93093e93794d91f94d93093e924940932-91793e93092a94091f", "date_download": "2020-09-24T19:11:21Z", "digest": "sha1:CDXI6KAYQUDV36FLE3B3MJUO6P6KORTU", "length": 18928, "nlines": 96, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "हवामानबदलाचा फटका — Vikaspedia", "raw_content": "\nउत्तराखंडावरील ढगफुटी आणि महापूर\nमॉन्सूनचे आगमन आणि मॉन्सूनचा प्रवास याच्या सर्वसाधारण तारखा निश्‍चित आहेत. मुळात मॉन्सून या शब्दाचा वापर ब्रिटिश काळापासून सुरू झाला. ठराविक हंगामात निश्‍चितपणे जमीन म्हणजेच भूपृष्ठ आणि समुद्र यांचे सूर्याच्या उष्णतेने तापणे आणि थंड होणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हवेच्या दाबातील फरकामुळे समुद्राच्या पाण्याची होणारी वाफ भूपृष्टाकडे वाहून आणून त्यातून ढगनिर्मिती होऊन होणारा निश्‍चित हंगामातील पाऊस म्हणजेच मॉन्सून होय. त्यात नेहमीच खंडाचाही भाग असतो. प्रामुख्याने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांच्यापासून नैर्ऋत्य दिशेने हे वारे प्रवेश करतात. मध्य भारतातून ते डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही दिशांना वळून हिमालय पर्वतापर्यंत पोचतात. ते १ जूनच्या सुमारास केरळ, तर १० जूनच्या सुमारास मुंबईपर्यंत प्रवास करतात.\nसर्वसाधारण तारखांनुसार १ जुलैपर्यंत उत्तराखंडमध्ये पोचणारा मॉन्सून सन २०१३ च्या जून महिन्यात १४ जूनलाच पोचला आणि त्याची गती ही सर्वसाधारण नव्हती. ती केवळ असाधारण अशीच होती. तेथे अतिवृष्टी सुरू झाली आणि चारधाम यात्रेस गेलेले यात्रेकरू ढगफुटी व त्यानंतर महापूर अशा दुष्टचक्रात अडकले.\nसर्वसाधारण होणाऱ्या पावसाच्या प्रमाणापेक्षा तो पाऊस ३७५ टक्के अधिक होता. समुद्रसपाटीपासून ३८०० मीटर उंचीवर असलेल्या ठिकाणी डोंगराच्या कडा खचू लागल्या. त्या रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद झाले. नद्यांना महापूर आले. मंदाकिनी नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीच्या किनाऱ्याच्या इमारती १६ व १७ जून रोजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या.\nपाऊस १५ जून ते १७ जून २०१३ या काळात सतत कोसळला. वीजनिर्मितीसाठी बांधलेली धरणे फुटली आणि पाण्याचा लोट वाढला. असंख्य यात्रेकरू दगावले. सैन्याच्या मदतीने १,१०,००० यात्रेकरूंचे प्राण वाचवण्यात यश आले. या सर्व परिस्थितीत गोविंद घाट, केदारनाथ, रुद्रप्रयाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्‍चिम नेपाळ त्याचबरोबर या प्रदेशाच्या जवळचा भाग म्हणजे दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश तसेच तिबेटचा काही भाग या सर्व भागाला आपत्तीचे स्वरूप प्राप्त झाले.\nडेहराडून येथे सततचे पावसाचे प्रमाण मोजले असता, ते गेल्या ५० वर्षांतील कमी कालावधीतील जास्तीत जास्त पाऊसमानाचे प्रमाण ठरले. केदारनाथ आणि बद्रिनाथ या स्थळांना या आपत्तीचा फार मोठा तडाखा बसला. रस्ते बंद झाल्यामुळे, हायवे नं. ५८ बऱ्याच जागी वाहून गेल्याने रस्ताच उरला नव्हता. जवळपास ७०,००० यात्रेकरी या परिस्थितीत अडकून पडले. केवळ हेलिकॉप्टरच्या साह्याने माणसांची वाहतूक करावी लागली. हे सर्व काम २१ जूनपर्यंत सुरूच ठेवले होते.\nअसंख्य मोटारी, घोडे, माणसे पुरात वाहून गेली. लोकांना शोधण्याचे काम सप्टेंबरपर्यंत सुरूच होते. तेव्हा ५६६ मृतदेह मिळाले. या सर्व परिस्थितीत केदारनाथ मंदिर बचावले. केदारनाथ येथील पर्वतावरील बर्फाचे भाग वितळले आणि तेही खाली कोसळले. सर्वसाधारणपणे मे ४ रोजी हे मंदिर उघडले जाते. ते���े त्यानंतर यात्रेकरी दर्शनास जातात. जवळपास ६०८ गावे की जिथे ७ लाख नागरिक राहतात त्याचे मोठे नुकसान झाले. एवढी मोठी आपत्तीही पर्यावरणात झालेल्या बदलामुळे घडली.\nगारपीट- महाराष्ट्रातील २०१४ सालातील मोठी आपत्ती\nमहाराष्ट्रात २२ फेब्रुवारी ते १२ मे या काळात २८ जिल्ह्यांत गारपीट झाली. साधारणपणे १३.७० लाख हेक्टर क्षेत्रातील फळपिके, गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फुलपिके, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आणि एकूण २८ जणांचा मृत्यू झाला. त्यांत बीड जिल्ह्यातील पाच आणि नागपूर जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच हिंगोली, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी ३ जण मृत्युमुखी पडले.\nएकूण १२.७१ लाख हेक्टर क्षेत्र अन्नधान्य पिकाखालील होते, तर ९८,२२२ घरांचे नुकसान झाले. तसेच ७५५९ कोंबड्या आणि १६२१ जनावरे दगावली. जास्तीत जास्त १.४१ लाख हेक्टर क्षेत्र नागपूर जिल्ह्यातील असल्याचे आढळले. त्यात द्राक्ष, संत्रा, केळी आणि टरबूज पिकाचा समावेश आहे. प्रामुख्याने नाशिक, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, जळगाव, नांदेड, नंदुरबार, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, बीड, सातारा, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पिके भुईसपाट झाली आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाले.\nया सर्व नुकसानामुळे धक्का सहन न झाल्याने ३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील १६ जणांचा समावेश आहे.\nउत्तरेकडील कर्नाटकाचा भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने आपत्तीजनक झाला. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्याची धान्याची पिके गेली, नगदी पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अरिष्‍ट ओढवले. हवामानबदलाचा फटका आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, ते या प्रकाराने जाणवून दिले.\nकोरडवाहू भागातील रब्बी ज्वारीचे नुकसान\nकोरडवाहू भागात रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बीड, सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली भागात या पिकाखाली मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. गारपिटीने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारी कोलमडून पडल्याने ज्वारीचे दाणे बारीक राहिले. ताटे मोडून पडली, पाने तुटून ताटे शिल्लक राहिली. पावसाचे पाणी कणसात राहिल्याने दाणे काळे पडले. आणि त्यावर काळी बुरशी वाढली. धान्याचे आणि चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारीचे एका पेंडीचे वजन ३ किलोपर्यंत असायचे, ते एक किलोपर्यंतच भरू लागले. तसेच ज्वारीच्या ताटांची पाने तुटली. उरलेली पाने काळी पडल्याने जनावरांना निकृष्ट चारा द्यावा लागणार, अशी स्थिती झाली. कोरडवाहू प्रदेशातील या प्रमुख पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nपीक विमा योजनेचा पुनर्विचार करण्याची वेळ\nहवामानबदलाने नुकसान झाल्याने पीक विमा योजनाही अपुरी वाटू लागली. पिकाच्या परिपक्वतेच्या काळात हे घडल्याने, तो भाग पीक विमा योजनेत यापुढे समाविष्ट करावा लागेल. द्राक्षपिकाचे नुकसान झाले, द्राक्षमंडपही कोलमडले; परंतु द्राक्षमंडपांचा पीक विमा योजनेत समावेश नाही. अशा प्रकारे पीक विमा योजनेचाही पुनर्विचार करण्याची वेळ आली असून, गारपिटीचा कालावधी अधिक होताच; परंतु त्याशिवाय गारांचा आकारही मोठा होता आणि प्रमाणही फार अधिक होते. एप्रिल महिना संपतानाही काही भागांत अल्पशा प्रमाणात अद्याप गारपीट होत असल्याचे दिसून येत आहे.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/1816/Khatoda_State_Foundation_Kirtan_Festival_from_December_31.html", "date_download": "2020-09-24T17:37:03Z", "digest": "sha1:UUQEAO7X7VDKJGPIYS43Y4CZLM3WWP6P", "length": 20390, "nlines": 86, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " खटोड प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव 31 डिसेंबरपासून - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरा���ी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nखटोड प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव 31 डिसेंबरपासून\n♦सांप्रदायीक कीर्तनासह महाभारत संदेश कथा,\n♦ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा,\n♦महिला अत्याचार विरोधी प्रबोधन रॅली,\n♦शिक्षण महोत्सव, सामुहिक विवाह,\n♦नामकरण सोहळा महोत्सवाचे प्रमुख आकर्षण\nबीड (प्रतिनिधी)- पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये, तरुणांमध्ये विचारांचे गांभीर्य निर्माण व्हावे तसेच चंगळवादाकडे प्रवृत्त होणाऱ्या मनाला आत्मशांती लाभावी व नववर्षाची सुुरुवात अध्यात्मिक विचाराने व्हावी या उद्दात्त हेतुने स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या तेराव्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला येत्या 31 डिसेंबर 2016 पासून प्रारंभ होत आहे. यंदाच्या महोत्सवात सांप्रदायीक, कीर्तनासह महाभारत संदेश कथा, ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा, योग,आरोग्य शिबीर, महिला अत्याचार विरोधी प्रबोधन रॅली,शिक्षण तज्ञांची व्याख्याने, सामुहिक विवाह, नामकरण सोहळा, चित्रकला-पोस्टर्स स्पर्धा, स्वच्छता संदेश आणि देशभ्नतीपर कार्यक्रम व भ्नतीसंगीत हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी आणि सचिव सुशील खटोड यांनी दिली. दि.27 रोजी कीर्तन महोत्सवाच्या सभामंडपात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी शुभम खटोड, आशिष खटोड यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.\nया प्रसंगी माहिती देतांना खटोड यांनी सांगितले की, येत्या शनिवार दि. 31 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.00 वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. शहरातील जिजामाता चौक, मसरत नगर येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्मनगरीत आगामी दहा दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनाला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत तुका आकाशा एवढा हा गणेश शिंदे व कलावंतांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न होणार आहे. याच दिवशी रात्री. 8.00 वा. बीड येथील श्री साई नृत्यालय प्रस्तुत सौ.अनुराधा चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थींनीचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्यानंतर रात्री 8 वाजता. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सांप्रदायीक कीर्तन होईल. कीर्तन महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी तसेच पुढील दहा दिवसात रोटरी ्नलब ऑफ बीड सीटी यांच्यावतीने भाविकांना एकुण 20 हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. यासह कीर्तन महोत्सवात 1 ते 10 जानेवारी दरम्यान पतंजली योग समिती बीडच्यावतीने दररोज पहाटे, 5.30 वाजता ऍड. श्रीराम लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबीर घेण्यात येईल. नववर्षाच्या प्रारंभी 1 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वा. कीर्तन महोत्सवाच्या सभामंडपात स्व.श्नतीकुमार केंडे सर यांच्या स्मरणार्थ खुली पोस्टर्स स्पर्धा आणि पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल.\nया स्पर्धेचे संयोजक म्हणून एस.एस.पुरी आणि एस.एस.क्षीरसागर हे काम पाहतील. याच दिवशी सकाळी 9.00 वा. प्रसिध्द त्वचारोग तज्ञ डॉ.गोविंद काळे यांचे शहरातील विघ्नहर्ता बालरुग्णालयात दुर्धर त्वचारोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, रुग्णांनी संबंधीत रुग्णालयात 31 डिसेंबर 2016 पर्यंत नाव नोंदणी करायची आहे. रोटरी ्नलब ऑफ बीड सीटीच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर होत आहे. याच दिवशी सकाळी 9 ते 2 या वेळेत कीर्तन सभामंडपात पतंजली योग समिती व जिल्हा रुग्णालय बीडच्यावतीने भव्य र्नतदान शिबीर होणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेत जि.प.बीड आयोजित बीड जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक व सर्व कर्मचाऱ्यांसाठी, कोल्हापूर येथील शिक्षणतज्ञ इंद्रजीत देशमुख स्वच्छता व आपले कर्तव्य या विषयावर सुश्राव्य व्याख्यान होईल. या प्रसंगी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, आयएएस अधिकारी अजित पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डी.आर.माळी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मधुकर वासनीक, शिक्षणाधिकारी (मा.) सुरजप्रसाद जैस्वाल, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशीकांत हिंगोणीकर यांची उपस्थिती रहाणार आहे. या शिवाय महोत्सवात दि.1 रोजी सुदर्शन धुतेकर प्रस्तुत धुतेकर संगीत विद्यालय बीडच्या विद्यार्थ्यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम होईल. याच दिवशी सायं.6.30 वा. शिक्षणतज्ञ इंद्रजीत देशमुख यांचे पसायदान विषयावर व्याख्यान होईल. दि. 2 जानेवारी 2017 रोजी दुपारी 5.00 वा. निशीकांत उदार प्रस्तुत आदित्य गिटार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायं. 7.00 वा. रो.मोहन हिराचंद पालेशा यांचे सामाजिक संवेदना या विषयावर व्याख्यान होईल. महोत्वात दि.3 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होईल. याच दिवशी सायं. 5.00 वा. सौ. अनघा काळे प्रस्तुत मैफल सप्तसुरांची हा भ्नतीसंगीताचा कार्यक्रम संपन्न होईल. दि. 4 रोजी राष्ट्रसंत प.पू.श्री.गोविंददेव गिरी महाराजांच्या महाभारत संदेश कथेत दुपारी 2 ते 5 या वेळेत प्रारंभ होईल. दि.10 जानेवारी पर्यंत ही कथा चालणार आहे. दि. 4 रोजी सायं. 6 वाजता लेखक दिग्दर्शक मुस्ताक पिरजादे यांचे मी जिंकणारच या विषयावर व्याख्यान होईल. दि. 5 रोजी सायं. 6 वा. जेष्ठ शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी यांचे नव्या भारताच्या उभारणीसाठी आपले योगदान या विषयावर व्याख्यान होईल. या प्रसंगी संपादक सुशील कुलकर्णी, शिक्षणतज्ञ बालकिशन बलदवा यांची उपस्थिती राहिल. दि.6 राेजी सायं. 6 वा. शिक्षणतज्ञ यजुर्वेद्र महाजन यांचे शिक्षण व करिअरवर बोलू काही या विषयावर व्याख्यान होईल. दि.7 रोजी सायं. 6 वा. जीवन विद्या मिशनचे प.पू.सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै यांचे तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान होईल. दि. 8 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत तपमूर्ती भास्कर गिरी महाराजांचे प्रवचन होईल. त्यानंतर सायं. 6 वा. राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांचे अध्यात्मिक व्याख्यान होईल. दि.9 रोजी सायं.5 वा. लासूर स्टेशन येथील अजय मुनोत यांचा प्रतिष्ठानच्यावतीने हृदय सत्कार होईल. अजय मुनोत यांनी आ.प्रशांत बंब यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मुलीचा विवाह अत्यंत साध्या पध्दतीने करुन तब्बल 90 गोरगरीब कुटूंबांना हक्काची घरे मोफत वाटप केली आहेत. त्यांच्या सामाजिक बांधीलकीचा गौरव संबंध बीडकरांच्यावतीने केला जाणार आहे असे गौतम खटोड यांनी सांगीतले. याच दिवशी सायं. 7 वा. ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळ्याची दिपोत्सवाने सांगता होईल. आणि दि. 10 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत महाभारत संदेश कथेचा समारोप होईल. याच दिवशी सायं.4 वा. श्रध्दा इव्हेंट अहमदनगर प्रस्तुत संगीतमय बारशाचा कार्यक्रम होईल. तसेच जिल्हा रुग्णालय बीड व आदित्य गिटार संगीत विद्यालय यांच्या संयु्नत विद्यमाने स्त्री जन्माचे स्वागत करा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या अभियानांतर्गत डिसेंबर 2016 या महिन्यामध्ये जन्मलेल्या कन्यारत्नांचा सामुहिक नामकरण सोहळा कीर्तन महोत्सवात संपन्न होईल. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागेश चव्हाण, डॉ.संदीप सांगळे यांची उपस्थिती राहील. बीडकर रसिक श्रोत्यांनी या 11 दिवसीय महोत्सवाला सहकुटूंब उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गौतम खटोड, सुशील खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी, सौ.प्रज्ञाताई रामदासी यांच्यासह मोहनलालजी खटोड, महावीर खटोड, अभय कोटेचा, सौ.वंदना कोटेचा, निर्मला खटोड, सौ.अनिता खटोड, सौ.मंगल खटोड, शुभम खटोड, सौ.पल्लवी शुभम खटोड, श्रध्दा खटोड, आशीष खटोड, कोमल खटोड यांनी केले आहे.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/10758/", "date_download": "2020-09-24T18:24:46Z", "digest": "sha1:A5Z36GPRMPV7S4OT6WU36L5EDKI6KM2Y", "length": 5044, "nlines": 124, "source_domain": "belgaumlive.com", "title": "खानापूर समितीत होणार एकमत - बेळगांव Live", "raw_content": "\nHome राजकारण खानापूर समितीत होणार एकमत\nखानापूर समितीत होणार एकमत\nउमेदवार निवडीवरून खानापूर समितीत निर्माण झालेला वादंग शमण्याची चिन्हे आहेत. ३९ लोकांची समिती स्थापन करून उमेदवार निवडण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.\nआज होणाऱ्या मध्यवर्तीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन व्हावी, त्या अंतर्गत निवड केली जावी असे ठरले असल्याची माहिती मिळाली आहे.\nज्येष्ठ मार्गदर्शक एन डी पाटील यांच्यासमोर दोन्ही गटांची बैठक घेऊन हा तोडगा काढण्यात आला आहे, यामुळे एकाच उमेदवाराची निवड होऊन समितीचा निश्चित विजय होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nPrevious articleरेणू किल्लेकर यांची माघार\nNext articleजेडीएस तर्फे दक्षि���ेत महेश कुगजी\nदिल्लीत अंगडीवर होणार शासकीय इतमामात अंतिम संस्कार\nबेळगावच्या शिवसेनेला नेतृत्व बदलाची गरज\nकाँग्रेस पक्षात अंजलीताई यांना नवीन जबाबदारी\nमटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2019-suresh-rain-breaks-his-own-record-365343.html", "date_download": "2020-09-24T19:36:05Z", "digest": "sha1:LPSXAU455L32STVESMD3ZQRBIH5S5OXG", "length": 20010, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : तब्बल 6 वर्षांनी सुरेश रैनानं मोडला स्वत:चाच 'हा' विक्रम ipl 2019 suresh rain breaks his own record | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nVIDEO : तब्बल 6 वर्षांनी सुरेश रैनानं मोडला स्वत:चाच 'हा' विक्रम\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nVIDEO : तब्बल 6 वर्षांनी सुरेश रैनानं मोडला स्वत:चाच 'हा' विक्रम\nआयपीएलमधल्या सर्वात जास्त धावा करण्याऱ्या खेळाडूला डेल स्टेननं भोपळाही फोडू दिला नाही.\nबंगळुरू, 21 एप्रिल : अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर असेलल्या चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि तळाला असलेला बंगळुरू संघ यांच्यात आज एकतर्फी सामना होईल असे वाटत होते. परंतु तसे घडले नाही.\nचेन्नईनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत बंगळुरूला 161 धावांवर रोखले. मात्र, बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसली तरी, गोलंदाजांनी त्यांची कसर भरुन काढली. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, सलामीला आलेल्या शेन वॉटसन आणि ड्युप्लेसीस यांना डेल स्टेननं सुरुवातही करु दिली नाही. आपल्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवरच स्टेननं चेन्नईला पहिला झटका दिला. डेल स्टेनला केवळ पाच धावांवर बाद केलं.\nत्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सुरेश रैनाकडून संघाच्या अपेक्षा होत्या. कारण आयपीएलमधल्या सर्वात जास्त धावा करण्याचा यादीत रैनाचा पहिला क्रमांक लागतो. मात्र, डेल स्टेनच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून स्टेननं सुरेश रैनाचा त्रिफळा उडवला.\nसुरेश रैना चक्क आपला भोपळा न फोडताही माघारी परतला. दरम्यान, 2013च्या अंतिम सामन्यानंतर सुरेश रैना आयपीएलमध्ये प्रथमच शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळं तब्बल 6 वर्षांनी सुरेश रैनानं आपला हा लाजीरवाणा विक्रम मोडला.दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरू संघाकडून पार्थिव पटेल वगळता कोणलाही चांगली फलंदाजी करता आली नाही. पटेलनं आयपीएलमधलं 16वं अर्धशतक पुर्ण केलं. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूनं 161पर्यंत मजल मारली.\nVIDEO : 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/police-issued-notices-to-maratha-protesters-in-ahmednagar/articleshow/78081899.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T17:20:11Z", "digest": "sha1:TFPPZ7M33EAHHO6O5COTTPZAJOOYDRO7", "length": 14745, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaratha Reservation: मराठा आरक्षणाला स्थगिती; राज्य सरकारला आहे 'ही' भीती\nविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Sep 2020, 11:18:00 PM\nMaratha Reservation मराठा आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. या स्थितीत राज्यात नव्याने आंदोलन भडकू नये म्हणून दक्षता बाळगली जात आहे.\nनगर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा आंदोलन पेटू नये, यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी पूर्वी आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविण्यात सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा मिळाल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या या कृतीबद्दल संतापही व्यक्त होऊ लागला आहे. ( Maratha Reservation Latest News )\nवाचा: मराठा समाज आता एकटा नाही, मी सोबत आहे; उदयनराजे कडाडले\nनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर झालेल्या उद्रेकातून मराठा आरक्षणाचे आंदोलनही अधिक तीव्र झाले होते. कोपर्डीच्या घटनेच्या निषेधासोबतच आरक्षणाच्या मागणीनेही जोर धरला. अनेकदा मराठा आरक्षण या मुद्द्यावरही आंदोलने झाली. मोर्चे, रास्ता रोको, निदर्शेनेही झाली. त्यातील काहींना गालबोटही लागले होते. २०१८ मध्ये हा लढा अधिक तीव्र झाला होता. त्यावेळी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. ते अद्याप प्रलंबित आहेत.\nवाचा: ...तर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा इशारा\nआता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने पुन्हा संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसही सरसावले आहेत. पूर्वीच्या आंदोलनात भाग घेतलेल्यांची यादी तयार करून त्यांना कलम १४९ प्रमाणे प्रतिबंधात्नक कारवाईच्या नोटिसा पाठविण्या येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटिसांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेतील कमलमांसोबत सध्या लागू करण्यात आलेल्या साथ रोग नियंत्रण कायद्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. ‘आपण कोणत्याही प्रकारचा मोर्चा, आंदोलन करू नये, कोणत्याही प्रकारचे अफवा पसरविणारे संदेश पाठवू नयेत. जर या आदेशाचा भंग केल्यास आपल्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. ही नोटीस आपल्याविरूद्ध कोर्टात पुरावा म्हणून सादर केली जाईल,’ असे बजावण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतून आपल्या हद्दीतील कार्यकर्त्यांना अशा नोटिसा पाठविल्या जात आहेत. राज्य सरकारच्या निर्देशांवरून हे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.\nवाचा: मराठा आरक्षण: रोहित पवार म्��णतात, महाविकास आघाडी सरकारवर पूर्ण विश्वास\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nSujay Vikhe Patil: शरद पवार-राजनाथ सिंह भेट; 'हा' खासदा...\nOnion Price: निर्यातबंदीनंतरही 'या' बाजारात कांद्याची च...\nMaratha Reservation: मराठा आरक्षण - भाजपचे खासदार संभाज...\nVikhe Patil: 'देशाचा जीडीपी नव्हे, मोदींचं काम बघा, त्य...\nRohit Pawar: राज ठाकरेंच्या पाठोपाठ रोहित पवारांनीही के...\n'पहाटे शपथविधी चालतो, मग अवैध बांधकाम पाडण्यात गैर काय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिन��मॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lbt-department/", "date_download": "2020-09-24T17:57:52Z", "digest": "sha1:HABJ7TUP62UVAZBECFU66FFNG4OM2KNA", "length": 2924, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "LBT Department Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: पालिका मुख्यालयातील ‘एलबीटी’ विभागावर संक्रात\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील काही विभागाचे स्थलांतरण केले जाणार आहे. दुस-या मजल्यावरील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाचे आकुर्डीत स्थलांतरण केले जाणार आहे. त्याजागी तळघरातील भुमी आणि जिंदगी विभागाचे तर…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T17:05:48Z", "digest": "sha1:FBHXK4HY66U26RO3PKQHZT7Y2AOSHVPK", "length": 3246, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:सुनिल एक्काला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचर्चा:सुनिल एक्काला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:सुनिल एक्का या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसुनिल एक्का ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार क��ा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/going-towards-village-part-twelfth", "date_download": "2020-09-24T18:40:34Z", "digest": "sha1:EIBADY5433O72IMR74ULJN2WV4HJHJB6", "length": 14322, "nlines": 185, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Going towards village (part twelfth)", "raw_content": "\nखेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)\nतीनेक महिन्यानंतर मी दिव्याला व बाळाला घेऊन आलो.\nबाळाचं नाव आम्ही केदार ठेवलं.\nकेदार वाड्यावर आल्यापासून वाड्याला नवचैतन्य आलं. जरा फावला वेळ मिळाला की बजाबा बाळाला विहिरीवर,जवळच्या शेतात फिरवून आणायचा. बाळाशी खूप गप्पा मारायचा.\nबाळ दिसामाजी वाढत होता. दिव्याचं सावळं रुप घेऊन जन्माला आला होता. तिच्यासारखेच बोलके डोळे,कोणालाही आपलसं करणारं मधाळ हसू.\nशुभ्राची लेक आली की तर हातपाय हलवून ताता करायचा.तीही केदारला मांडीवर घ्यायची.\nत्याला आपली बाहुली खेळायला द्यायची.\nकधी वेळ मिळाला की आम्ही दोनतीन दिवस माझ्या आईवडिलांकडे जायचो.\nतेही आता थकत आले होते. बाबा बोलले नाहीत तरी आमचा शहरातला दवाखाना आता मी सांभाळावासा त्यांना वाटे. माझी द्विधा अवस्था झाली होती.\nगावकऱ्यांना सोडून शहरात जायचं म्हणजे त्यांच्या डोळ्यात पेरलेली स्वप्नं मी माझ्या हाताने चुरडण्यासारखं होतं व नाही गेलं तर आईबाबांना तो व्याप सांभाळणं कठीण जातं होतं.\nशेवटी आठवड्यातले तीन दिवस मी बाबांच्या दवाखान्यात जायचं ठरवलं. माझ्या अनुपस्थितीत दिव्या माझेही पेशंट बघायची.\nकेदार थोडा मोठा होताच शाळेत जाऊ लागला. बडबडगीते,कविता अगदी सुरात म्हणायचा.\nत्याला अक्षरं शिकवताना दिव्याच्या अगदी नाकीनऊ यायचे. बजाबासोबत माळीकाम करायला त्याला फार आवडे.\nदिव्या कधी केदारला तिच्या माहेरी घेऊन गेली की तो बजाबा पाहिजे म्हणत नुसता उच्छाद घाले.\nहा इवलासा पोर आपल्या लेकीला माहेरी राहू देत नाही म्हणून शुभ्राची आई त्याच्यावर नाराज व्हायची.\nशेवटी दोनेक दिवसांचं माहेर उपभोगून दिव्या परत वाड्यावर यायची. बजाबाला बघताच गुलाम दोन्ही हात पसरून त्याच्याकडे झेप घेई.\nआठवड्यातून एकदा दाढी करणारा बजाबा केदारला दाढी लागते म्हणून रोज उठला की दाढी करु लागला.\nदिवस कसे पाखरासारखे उडून जात होते. केदार एकेक तुकडी वरती चढत होता. त्याच्या शिक्षकांमधेही तो लोकप्रिय होता.\nकेदारला वाचनाची फार आवड होती. त्याच्या वयाला झेपतील ��शी पुस्तकं आम्ही त्याच्यासाठी मागवून घेत होतो.\nकोणताही आनंद हा एकट्याने साजरा करायचा नाही या त्याच्या विचारसरणीनुसार त्याची गोष्टीची पुस्तकं साऱ्या वर्गभर फिरायची.\nगोष्टीत इतका रमायचा की स्वप्नातही त्या पात्रांशी मोठ्यामोठ्याने बोलायचा. कधी लढाईही करायचा.\nजत्रेला जाताना बजाबाच्या खांद्यांवर बसून जायला त्याला फार आवडे.\nपेपेरं, ढाल,तरवार, रंगीत पिसांची टोपी सगळं डबल घेऊन येई. एक टोपी बजाबाला तर एक त्याला. तशीच बाकीची आयुधही. मग खळ्यात या दोघांच युद्ध रंगे.\nशहरातल्या दवाखान्यात मी नवीन होतकरु डॉक्टर्सची नियुक्ती केली. कमीतकमी मेडीकल बिल आकारत असल्यामुळे तिथेही रुग्णांची गर्दी वाढत होती.\nआईबाबा आता घरीच आराम करायचे. ते दोघंही अधेमधे वाड्यावर येत. महिनाभर रहात.\nमी जमवलेल्या माणुसकीच्या गोतावळ्याचा सार्थ अभिमान मला आईबाबांच्या डोळ्यांत दिसे.\nकेदारला आजीआजोबा वाड्यावर रहायला आले की खूप बरं वाटे. रात्री तो त्यांच्याच कुशीत गोष्टी ऐकत निजे. सकाळी उठला की आजोबांना बजाबाच्या सोबतीने त्याने लावलेली नवीन फुलझाडे दाखवे.\nआजोबांना पुजेसाठी गोकर्ण,कण्हेर,देवचाफा,जास्वंद,क्रुष्णकमळ,कर्दळी अशी रंगीत फुलं काढून देई. गावात राहिल्याने अनेक व्रतवैकल्यांची त्याला माहिती होत होती.\nगणपतीच्या सुट्टीत शाळेला अकरा दिवस सुट्टी असे. खरंतर आम्ही शहरात दिड दिवसाचा गणपती बसवायचो. पण केदारच्या इच्छेखातर त्याच्या आजोबांनी वाड्यावर गणपती आणण्यास परवानगी दिली.\nकाही माणसं कामाला लावून वाड्याची साफसफाई व रंगकाम करुन घेतलं. केदार,बजाबा व आईबाबा गणपतीच्या शाळेत गणपतीचा पाट देऊन आले.\nचतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपतीची भिंत पानाफुलांच्या नक्षीने रंगवली. पडदे लावून सुशोभीकरण केलं. बाकड्यावर चौरंग ठेवला. बाजूला घरातले देव आणून ठेवले.\nचतुर्थीदिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी विधी उरकून आम्ही बाप्पा आणण्यासाठी गणपतीच्या शाळेत गेलो.\nएकदोनतीनचार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करत बाप्पाची मुर्ती घेऊन आलो. आईने दाराजवळ येताच मुर्तीवरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. चौरंगावर श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. मुर्तीच्या वरती लाकडी माटी लावतात. तिला पानाफुलाफळांनी सजवले.\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस मै���्रीची गोड गोष्ट भाग 3\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3\nखेड्याकडे वाटचाल (भाग पंधरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग चौदावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग तेरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग अकरावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग दहावा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग सातवा)\nखेडयाकडे वाटचाल (भाग चौथा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग तिसरा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)\nखेड्याकडे वाटचाल (भाग पहिला)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/ias", "date_download": "2020-09-24T18:03:33Z", "digest": "sha1:4J7ECH3JJRQNABUCBMWWIORWTJOV2VLY", "length": 14184, "nlines": 152, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Ias Latest news in Marathi, Ias संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nराज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विजय सिंघल ठाणे महापालिकेत आयुक्तपदी\nराज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विजय सिंघल यांची ठाणे महापालिकेत आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित कुमार यांची माहिती-तंत्रज्ञान विभागात...\nमहाराष्ट्राच्या प्रांजल पाटील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी\nभारतातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी सोमवारी तिरुवअनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. प्रांजल या महाराष्ट्रातील उल्हासनगर इथल्या रहिवाशी आहेत. वयाच्या...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/815720", "date_download": "2020-09-24T17:41:32Z", "digest": "sha1:3BVL6WWE7S3VTNFTDXGA6QZCJWP7DFVF", "length": 2201, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:४५, २५ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: roa-rup:Sevilla\n००:५६, २५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ro:Sevilia)\n००:४५, २५ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (स��पादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: roa-rup:Sevilla)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f12d13f64ea5fe3bde5e63e", "date_download": "2020-09-24T18:58:27Z", "digest": "sha1:ZX3FHUHA4O6FP7WKIW5KWK6WXHPNNCXD", "length": 11085, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - लिंबूवर्गीय फळझाडातील डिंक्या रोग व्यवस्थापन! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nलिंबूवर्गीय फळझाडातील डिंक्या रोग व्यवस्थापन\nडिंक्या हा रोग मोसंबी, संत्रा व कागदी लिंबावर येणारा प्रमुख बुरशीजन्य रोग आहे. लिंबुवर्गीय बागेचा ह्रास होण्यामध्ये या रोगाचा मोठा वाटा आहे. या रोगाची लागण झाल्यामुळे झाडांची उत्पादकता कमी होते. रोगाची कारणे : हा रोग फायटोफ्थोरा पालमिव्होरा, फायटोफ्थोरा सिट्रीफ्थोरा व फायटोफ्थोरा निकोशियाना या प्रमुख बुरशीमुळे होतो. लक्षणे : या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या बुंध्याची साल फाटून त्यातून डिंक स्त्रवतो, त्यामुळे त्याला ’डिंक्या’ हे नाव आहे. रोगाची तीव्रता वाढल्यावर जमिनीलगत खोडे कुजतात व रोपे कोलमडून मरतात. बागेमधील झाडांची तंतुमय मुळे, जमिनीलगतचे खोड व सोटमुळे खोड, फांद्या, झाडाच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळे यांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळे सोडून झाडांच्या कोणत्याही भागावर प्रादुर्भाव झाला तरी त्याची लक्षणे पानाच्या शिरा पिवळसर होऊन दृश्य होते. पुढे पिवळेपणा वाढून पानगळ होते व फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात व शेवटी रोगाच्या तीव्रतेनुसार झाडाचा ह्रास होतो. तंतुमय मुळास प्रादुर्भाव झाल्यामुळे, ती कुजतात व त्यांची साल सहज अलग होते. जमिनीलगत खोड व मुळांना लागण झाली, तर त्यांची साल सडू लागते. खोडावर व फांद्यावर लागण झाल्यास त्या ठिकाणापासून डिंकाचा स्त्राव सुरू होतो. पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना या बुरशीची लागण झाली तर पाने करपतात व फळे सडून गळतात. प्रसार : या बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीद्वारे होतो. रोपवाटिकेतील रोगग्रस्त रोपाद्वारे हा रोग बागेत येतो. बागेत रोगग्रस्त झाडाबरोबर आलेली बुरशी वाढून, निरोगी झाडांना प्रादुर्भावित करते. हा प्रसार ���ावसाचे व भिजवणीच्या प्रवाहित पाण्याद्वारे होतो, डिंक्या रोगच्या बंदोबस्ताकरिता खालील उपाययोजना अमलात आणावी. • कलमाचा खुंट शक्य तो रंगपूर लिंबू जातीचा असावा. • डोळा साधारणत : 30 से.मी. उंचीवर बांधलेला असावा. • ओलीत करताना दुहेरी आळे पद्धतीचा वापर करावा. • पाण्याचा उत्तम निचरा ठेवावा. • ज्या ठिकाणाहून डिंक ओघळतो तेथील साल झाडाच्या आतील भागास इजा होणार नाही अशा प्रकारे तीक्ष्ण चाकूने खरवडून काढावी. नंतर 1% पोटॅशियम परमँगनेट या द्रावणाने धुवून काढावी. • नंतर जखमेवर 50 ग्रॅम मॅटको (मेटॅलॅक्सिल ८% + मॅंकोझेब ६४ %) किंवा फॉसीटिल एएल 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून पेस्ट लावावी. • जास्त कालावधी साठी परिणाम रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डोमलम जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत लावावे.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nलिंबूसंत्रीमोसंबीपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nलिंबूपीक संरक्षणशोषक कीटकअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nलिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना\nलिंबूवर्गीय फळझाडांवर रस शोषक पतंग व फळमाशी या दोन मुख्य किडींमुळे सर्वाधिक फळगळ होते. या किडीमुळे सर्वाधिक फळगळ सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. किडींमुळे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nलिंबूपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nआले पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\nशेतकऱ्याचे नाव - श्री. निखिल क्षीरसागर राज्य - महाराष्ट्र टीप - चिलेटेड फेरस @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच सल्फर ९०% डब्ल्यूडीजी @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nलिंबूपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी व आकर्षक लिंबू पीक\nशेतकऱ्याचे नाव- श्री. अर्जुन भानप्रिया राज्य- मध्यप्रदेश टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/usain-bolt-corona-virus-tests-positive-for-covid-19-usain-bolt-34th-birthday-party-in-jamaica-video-viral-127650628.html", "date_download": "2020-09-24T19:06:40Z", "digest": "sha1:UCAEN4CSZJFK4NPRP74KNH4CEWHGKPAF", "length": 7227, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Usain Bolt Corona virus Tests Positive For COVID 19 Usain Bolt 34th Birthday Party In Jamaica Video Viral | धावपटू हुसेन बोल्टला वाढदिवस साजरा करने पडले महागात, पार्टीनंतर झाली कोरोनाची लागण; बोल्ट म्हणतो... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाचा विळखा:धावपटू हुसेन बोल्टला वाढदिवस साजरा करने पडले महागात, पार्टीनंतर झाली कोरोनाची लागण; बोल्ट म्हणतो...\n11 वेळा वर्ल्ड चॅम्पियन उसेन बोल्टने 2017 मध्ये लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर संन्यास घेतला होता\nजगातील वेगवान धावपटू जमैकाचा उसैन बोल्ट (34) याला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोल्टने 21 ऑगस्ट रोजी 34 वा वाढदिवस जमैकात साजरा केला होता. यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान बोल्टने एक व्हिडिओ शेअर करत या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.\n11 वेळा विश्वविजेता राहिलेल्या बोल्टने 2017 मध्ये लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर संन्यास घेतला होता. शेवटच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ही उसेन बोल्टच्या वाढदिवसाची पार्टी आहे. यामध्ये सोशल डिस्टेंसिंग पाळण्यात आले नाही तसेच कोणीही मास्क घातलेले नाही.\nपार्टीत जमैकाचे फुटबॉलर स्टर्लिंग देखील सामील होते\nडेली मेलने जमैकाचे रेडियो स्टेशन 'नॅशनल वाइड 90एफएम'च्या हवाल्याने लिहिले की, बोल्टच्या बर्थडे पार्टीत परिवार आणि इतर पाहुण्यांसोबत इंग्लंडच्या फुटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे खेळाडू रहीम स्टर्लिंग देखील सहभागी झाला होता. या पार्टीनंतर बोल्टचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्टर्लिंगही जमैकाचा रहिवासी आहे.\nबोल्टला कोरोना रिपोर्टची प्रतिक्षा\nबोल्टने व्हिडिओ जारी करत म्हटले की, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. मी शनिवारी कोरोनाची चाचणी केली आहे. जबाबदारीच्या नात्याने मी घरातच आहे. मित्रांपासून दूर आहे. आतापर्यंत मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन करत आहे. मला कोरोनाच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. जोपर्यत याची पुष्टी होत नाही तोपर्यंत मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की, सुरक्षित राहा, आरामात राहा.\nबोल्टच्या नावावर 100 मीटर स्पर्धेत जागतिक विक्रमाची नोंद\nबोल्टने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 9.58 सेकंद आणि 200 मीटर स्पर्धेत 19.19 सेकंदात पूर्ण केली होती. हा एक जागतिक विक्रम आहे. बोल्टने सलग 3 ऑलम्पिक 8 सुवर्णपदक जिंकले आहेत. यापैकी 2008 बीजिंग ऑलम्पिकमध्ये 2, तर 2012 लंडन ऑलम्पिक आणि 2016 रियो ऑलम्पिकमध्ये प्रत्येकी 3 सुवर्णपदक पटकावले आहेत.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/one-movie-in-hindi-and-4-movie-in-marathi-is-releasing-today-290290.html", "date_download": "2020-09-24T19:27:45Z", "digest": "sha1:MM4IUB5NYFABD76CDJKDNT4HTKWAFCS4", "length": 19259, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फिल्मी फ्रायडे - आज हिंदीत 1 आणि मराठीत 4 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ��या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nफिल्मी फ्रायडे - आज हिंदीत 1 आणि मराठीत 4 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्य��� तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nफिल्मी फ्रायडे - आज हिंदीत 1 आणि मराठीत 4 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल\nआज शुक्रवार आहे. त्यामुळे आज तब्बल 5 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात एक हिंदी आणि चार मराठी सिनेमांचा समावेश आहे.\n18 मे : आज शुक्रवार आहे. त्यामुळे आज तब्बल 5 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात एक हिंदी आणि चार मराठी सिनेमांचा समावेश आहे. त्यामुळे आज सिनेमाघरांमध्ये गर्दी पहायला मिळणार हे नक्की.\nआज रिलीज झालेला हिंदी सिनेमा आहे 'हायजॅक'. आकर्ष खुराना दिग्दर्शित या सिनेमात सुमीत व्यास हा मुख्य भूमिकेत आहे. तर त्याच्याशिवाय निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.\nराज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळवलेला 'रेडू' हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शशांक शेंडे छाया कदम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात एका रेडिओची कथा आपल्याला पहायला मिळेल.\nयाशिवाय विजू मानेचा 'मंकी बात' हा सिनेमाही आज रिलीज झाला आहे. सुट्टीत लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी या सिनेमाची निर्मिती करण्यात आलीय. पुष्कर श्रोत्री भार्गवी चिरमुले आणि अवधूत गुप्ते यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.\nआज रिलीज झालेला तिसरा सिनेमा आहे 'वाघेऱ्या'. समीर आशा पाटील दिग्दर्शित या सिनेमात किशोर कदम, लीना भागवत, भारत गणेशपुरे, किशोल चौघुले यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nयाशिवाय 'महासत्ता' हा सिनेमाही आज रिलीज झालाय. त्यामुळे मराठी सिनेचाहत्यांसाठी आज मोठी पर्वणीच असणार आहे. पण या सगळ्यात कोणता सिनेमा जास्त गल्ला कमावतो हे आता येता काळचं सांगेण.\nTags: filmfridayhindilistmarathimoviesफिल्मी फ्रायडेमराठी सिनेमा.हिंदी सिनेमा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्र���्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/auto-and-tech/list-of-top-10-cars-sold-in-august-maruti-swift-1st-number-kia-seltos-7th-mhss-477499.html", "date_download": "2020-09-24T18:39:57Z", "digest": "sha1:H5EPBZJ7RIFNGTDF7W54KHH5RUVY5UPI", "length": 18868, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : या आहे देशातील टॉप 10 विक्री होणाऱ्या गाड्या, तुमची फेव्हरेट कोणती?– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश ��ाहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaच��� कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » ऑटो अँड टेक\nया आहे देशातील टॉप 10 विक्री होणाऱ्या गाड्या, तुमची फेव्हरेट कोणती\nऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त विक्री झालेल्या टॉप 10 कारची यादी समोर आली आहे. यामध्ये मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापेक्षा यंदा जास्त विक्री झाली आहे. यात नेहमी प्रमाणे मारूतीने बाजी मारली आहे. पण, हुंदई आणि किया मोटर्सनेही टक्कर दिली आहे.\nमागील ऑगस्ट महिन्यात Maruti Swift ही सर्वात जास्त विक्री झालेली कार ठरली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 14,869 मारुत‍ी स्विफ्टची विक्री झाली आहे. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत हा 19 टक्के जास्त विक्री झाली आहे.\nटॉप 10 च्या यादीत दुसरे क्रमांकावर Maruti सुझुकीचा कब्जा आहे. Maruti ची लोकप्रिय Alto दुसऱ्या स्थानावर आहे. ऑगस्टमध्ये 14,397 कारची विक्री झाली. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत Alto ची या वर्षी 42 टक्के विक्री जास्त झाली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये 10,123 कारची विक्री झाली होती.\nMaruti ची WagonR तिसऱ्या क्रमाकांवर आहे. ऑगस्ट महिन्यात 13,770 यूनिटची विक्री झाली. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत WagonR ची 21 टक्के विक्री वाढली आहे. मागील वर्षी 11,402 यूनिटची विक्री झाली होती.\nटॉप 10 च्या यादीत चौथ्या क्रमांकावर सुद्धा Maruti ची Dzire आहे. ऑगस्टमध्ये 13,629 कारची विक्री झाली. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत 3 टक्के वाढ झाली.\nपाचव्या क्रमाकांवर Hyundai च्या Creta ने बाजी मारली आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात Creta चे 11,758 यूनिट विक्री झाले. ऑगस्ट 2019 ला 6,001 गाड्यांची विक्री झाली होती.\nMaruti Baleno 10,742 यूनिट विक्री सह सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 10,742 बलेनोची विक्री झाली. तर ऑगस्ट 2019 ला 11,067 बलेनोची विक्री झाली होती.\nKia Seltos ने आपला जादू दाखवत सातवे स्थान बळकाव���े आहे. तब्बल 10,655 सेल्‍टॉस कारची विक्री झाली आहे. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत 71 टक्के जास्त विक्री झाली.\n10,190 यूनिट विक्रीसह Hyundai Grand i10 आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत यंदा 8 जास्त विक्री झाली आहे.\n9व्या स्थानावर मारुतीची लोकप्रिय Ertiga आहे. ऑगस्टमध्ये 9,302 मारुत‍ी एर्टिगाची विक्री झाली. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत 11% वाढ झाली आहे.\nआणि टॉप 10 लिस्‍टमध्ये Maruti Eeco ही 10व्या स्थानावर आहे. ऑगस्ट महिन्यात 9,115 यूनिटची विक्री झाली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-theater-gst-free/articleshow/62574707.cms", "date_download": "2020-09-24T19:22:26Z", "digest": "sha1:CDKH6DZC4CAL3OGHZZ4VV3CVMT6BG574", "length": 13946, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्रा���जरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरसिक मराठी जनांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्लीत गुरुवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नाटकांच्या तिकिटावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पाचशे रुपयांपर्यंतच्या तिकिटांना 'जीएसटी'मधून वगळण्यात आले असल्याने नाट्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nरसिक मराठी जनांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्लीत गुरुवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नाटकांच्या तिकिटावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पाचशे रुपयांपर्यंतच्या तिकिटांना 'जीएसटी'मधून वगळण्यात आले असल्याने नाट्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे.\nजीएसटी लागू झाल्यापासून रंगभूमीच्या व्यवसायात गुंतलेल्या सर्वांनीच याविषयीची मागणी लावून धरली होती की, जीएसटीमधून रंगभूमीला सवलत मिळायला हवी. जीएसटीच्या गोंधळात गेल्या काळात नाट्य व्यवसाय मंदावला होता. तीनशे रुपयांच्या तिकिटावर जीएसटी लावून तो अधिक भार नाट्यरसिकांना सहन करावा लागू नये यासाठी अनेक नाट्यनिर्मात्यांनी आपले तिकीटदर अडीचशे रुपये केले होते.\nगेल्या आठवड्यात नाट्यनिर्मात्यांचे प्रश्न घेऊन निर्माते अशोक हांडे, अजित भुरे, अभिनेते खासदार परेश रावळ यांनी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी संवाद साधला होता. याविषयी बोलताना अजित भुरे म्हणाले, 'मराठी नाटकाच्या प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही सर्व निर्माते तिकीटदराबाबत विचार करत होतो. नाट्यनिर्मिती व्यवसायात अगोदरपासूनच अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आता जीएसटीचा फटका रसिकांना परिणामी नाटकाला बसू नये यासाठी २५० रुपयांचा स्लॅब वाढवून ५०० करावा, अशी नाट्यनिर्मात्यांची मागणी होती. प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारचा अधिक आर्थिक भार येऊ नये याबाबत अर्थमंत्री सकारात्मक होते.' प्रादेशिक नाटके, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.\nमराठी रंगभूमी आता 'जीएसटी'मुक्त झाली आहे. मराठी नाटकांचे दर साधारण तीनशे रुपयांच्या आसपास असतात. त्यामुळे आता स्लॅब पाचशे रुपये केल्याने नाट्यसृष्टीला कायमचा दिलासा मिळाला आहे. जीएसटी परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचे नाट्यनिर्माता संघाने स्वागत केले आहे.\n- प्रसाद कांबळी, अध्यक्ष, मराठी नाट्यनिर्माता संघ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nमुंबईत हुक्का पार्लर किती; बीएमसी अनभिज्ञ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/naresh-goyal", "date_download": "2020-09-24T17:59:00Z", "digest": "sha1:ZRHOCCKTELI5LMGFRQ7QWBKLJ7WRNPY6", "length": 5377, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीनं घेतलं ताब्यात\n'जेट'चे नरेश गोयल यांची ईडीकडून चौकशी\n'जेट एअरवेज'चे नरेश गोयल यांची ईडीकडून चौकशी\nगोयल यांचा 'गोलमाल'; 'ईडी'च्या हाती पुरावे\n‘गोयल यांच्याकडून चौकशीत असहकार्य’\nनरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयावर ईडीचा छापा\n'जेट'चे संस्थापक गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे\n'१८ हजार काेटी भरा, विदेशात जा'\nनरेश गोयल यांना अब्रॉडला जाण्यास न्यायालयाची नामंजुरी\nनरेश गोयल यांना मुंबई विमानतळावरच रोखले\nनरेश गोयल यांना मुंबई विमानतळावरच रोखले\nअल्पसंख्याकांचा विश्वास जिंकायचायः मोदी\n‘जेट’ जमिनीवर; विमानसेवा तूर्त स्थगित\nजेट एअरवेज संकट: विजय मल्ल्याची सरकारवर टीका\nजेट एअरवेजवर संकटः माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी शेअरसाठी लावली बोली\nजेट एअरवेजसंबधी एतिहाद घेणार आज अंतिम निर्णय\nJet Airways: जेटमध्ये हवे ४,५०० कोटींचे भांडवल\nJet Airways: जेटचा मार्ग मोकळा\nनरेश गोयल अखेर पायउतार\nJet Airways Naresh Goyal: नरेश गोयल जेटमधून पायउतार\n'जेट'चे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा\nजेटच्या अडचणी आणखी वाढल्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_climate/93993593e92e93e928-92c926932-90692393f-91593f921940-93094b917-92a94d93093e92694193094d92d93e935", "date_download": "2020-09-24T18:35:23Z", "digest": "sha1:22KKZHYMJ5QDBFXMLQQQ2M3YPWLOPYZO", "length": 17672, "nlines": 96, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "हवामान बदल - किडी-रोग — Vikaspedia", "raw_content": "\nहवामान बदल - किडी-रोग\nहवामान बदल - किडी-रोग\nपिकावरील किडी व रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कीडनाशके फवारणीचा खर्च वाढत आहे. किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. पाऊस, सूर्यप्रकाश, तापमान, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान, धुके या सर्व बाबी हवामान बदलाशी निगडित आहेत. या गोष्टींवर थोडा अधिक प्रकाश टाकू या.\nहवामान बदल व किडी-रोग या काही घटकांचा अभ्यास\nवाजवीपेक्षा अधिक पाऊस अथवा कमी पाऊस\nगेल्या दशकातील आकडेवारीनुसार सन 2000, 2001, 2002 आणि 2003 या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झाला. त्याच काळात उसावर लोकरी मावा मोठ्या प्रमाणात जाणवला. सन 2005, 2006 आणि 2007 या वर्षी राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली. त्या काळात डाळिंबावरील \"तेल्या'चे प्रमाण वाढले. सन 2010 पर्यंत डाळिंब पिकास हवामानबदल घातक ठरला. ज्या पिकाने यापूर्वी कोरडवाहू भागातील बाजरीचे क्षेत्र व्यापले, मात्र त्याच पिकास कोरडे हवामान न लाभल्याने रोगाचे साम्राज्य वाढले आणि अनेक प्रकारची कीडनाशके फवारणी करूनही नियंत्रण कमी प्रमाणात लाभले. आर्थिक उलाढालीच्या पिकांना हवामान बदलाचा फटका बसला आणि शेतकरी वर्ग हताश झाला.\nतापमानास संवेदनक्षम असणारी पिके आणि जाती या विशिष्ट तापमानात कीड आणि रोगांना बळी पडतात. विशिष्ट प्रकारच्या तापमानात ठराविक किडींची आणि रोगांची वाढ झपाट्याने होते. पावसात उघडीप होताच आणि चांगला सूर्यप्रकाश मिळून तापमान वाढू लागल्यावर काही किडी आपल्या वाढीची अवस्था पूर्ण करतात. झपाट्याने अनेक अंडी घालतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. लष्करी अळी, केसाळ अळी, हेलिकोव्हर्पा वा अमेरिकी बोंड अळी, फळमाशी, शेंगा पोखरणारी अळी, मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी असे एक ना अनेक किडींचे प्रकार दिसू लागतात. तापमान किडीच्या पैदाशीस आणि वाढीस अनुकूल झाल्यास त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. पिकांवर किडी हल्ला करून आपली उपजीविका करतात. विविध कीडनाशके वापरूनही किडी त्यांना दाद देत नाहीत. एप्रिल-मे महिन्यात सुरू उसाच्या पिकास त्यामुळेच खोड किडा आणि शेंडा पोखरणाऱ्या किडींचा उपद्रव होतो. भाजीपाला आणि अन्य पिकांमध्येही किडींच्या वाढीसाठी अनुकूल तापमान घातक ठरते. त्यामुळे तापमानाचा प्���श्‍न पिकापुरता मर्यादित न ठेवता किडींचा उपद्रवही विचारात घेणे आवश्‍यक आहे. किडींचा प्रादुर्भाव आणि तापमानाचा संबंध यांचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. पावसाची उघडीप होताच सोयाबीनवर किडींचा उपद्रव होऊन त्यास योग्य तापमान मिळताच मोठ्या प्रमाणात किडीची वाढ होऊन मराठवाडा, विदर्भात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशी पिकावरील किडींच्या प्रादुर्भावाची मोठीच यादी होईल. एकूण तापमान घटक या किडींच्या उपद्रवास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात.\nहवेतील आर्द्रतेचा संबंध हा पिकांतील रोगांशी अधिक संबंधित आहे. जेव्हा सकाळची आर्द्रता 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 टक्‍क्‍यांवर असते तेव्हा हा घटक पिकांच्या रोगासाठी अनुकूल ठरतो. द्राक्ष पिकावरील डाऊनी आणि भुरी या रोगांचे प्राबल्य तेव्हाच वाढते जेव्हा अशा प्रकारची आर्द्रता 72 तास अथवा त्याहून अधिक काळ टिकते. पावसाळ्यात अशा प्रकारचे आर्द्रता प्रमाण राहण्याचा कालावधी अधिक असतो. हिवाळी हंगामातही पावसाळा संपल्यानंतर काही काळ अशा प्रकारे हवेत आर्द्रता टिकून राहते. पिकांच्या दृष्टीने हवेतील अधिक आर्द्रता उपयुक्त ठरते; परंतु त्याबरोबरच पिकांवरील रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीवांचे प्रमाण झपाट्याने वाढण्यास, रोग पसरण्यास आणि फैलावण्यास ती अधिक वेगाने कारणीभूत ठरते.\nतापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण\nतापमान कमी असल्यास आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. तापमान वाढताच आर्द्रता कमी होते; मात्र तापमान आणि आर्द्रता हे दोन्ही घटक काही वेळा कीड आणि रोग हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात फैलावण्यास अनुकूल ठरतात. त्यामुळेच हवामानातील बदलांचा पिकांना कीड आणि रोगामुळे मोठ्या प्रमाणात उपद्रव होऊ शकतो. उन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, अधिक तापमान आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली आर्द्रता ही कीड आणि रोग पसरण्यास प्रतिबंध करते. त्यामुळेच उन्हाळी हंगामात पिके किडी-रोगांपासून बचावतात. त्यामुळेच पिकांचे उत्पादनही अधिक आणि मालाची प्रतही चांगली मिळते.\nढगाळ हवामान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी\nपावसाळी हंगामात सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी मिळतो. त्यामुळे सूर्यप्रकाशही गरजेपेक्षा कमी मिळतो. मात्र तापमान योग्य असेल तर पिकांची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान जास्त काळ राहिल्यास हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते आणि पिके किडी-रोगांना बळी पडतात. पावसात उघडीप असल्यास कीडनाशक फवारणी करता येते; मात्र फवारणीनंतर पाऊस झाल्यास फवारलेले रसायन पावसाच्या पाण्याने निघून जाते. कीडनाशकाची तीव्रता कमी होते आणि किडी-रोगांचा जोर वाढून कीडनाशकांवरील खर्च वाढतो. थोडक्‍यात, पावसाळी हंगामातही हवामान बदलाचा फटका पिकांना बसतो. कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाने पिकांची प्रत खालावते आणि उत्पादन घटते. या सर्व समस्या हवामान बदलाने जाणवतात.\nसकाळी धुके पडल्यास हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक काळ राहते. त्यातच दव पडल्यास पिकांचे भाग ओले राहतात आणि बुरशीजन्य रोगांचा फैलाव होतो. पिकांच्या कोवळ्या भागास विशेष करून इजा पोचते. याचा फटका भाजीपाला व कांदा पिकास मोठ्या प्रमाणात जाणवतो. तुरीच्या पिकास शेंगा न लागणे, त्या पोचट राहणे असे प्रकार या वर्षी धुक्‍यामुळे मराठवाड्यातील पाथरी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जाणवले. तुरीसारख्या हुकमी पिकास धुक्‍याचा फार मोठा फटका बसला आणि उत्पादन घटले.\n- डॉ. रामचंद्र साबळे - 9890041929\n(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/22-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4;-5-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-...%E0%A4%A4%E0%A4%B0-24-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/-kN4cf.html", "date_download": "2020-09-24T18:56:24Z", "digest": "sha1:2PRN2HMUMMMC74E7ZASOMXO5OD3HB4NI", "length": 4808, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "22 वर्षीय युवक कोरोना बाधित; 5 रिपोर्ट निगेटिव्ह ...तर 24 विलगीकरण कक्षात दाखल - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\n22 वर्षीय युवक कोरोना बाधित; 5 रिपोर्ट निगेटिव्ह ...तर 24 विलगीकरण कक्षात दाखल\nApril 6, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\n22 वर्षीय युवक कोरोना बाधित; 5 रिपोर्ट निगेटिव्ह ...तर 24 विलगीकरण कक्षात दाखल\nसातारा : जिल्हा रुग्णालयात 6 कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्यांपैकी एका 22 वर्षी युवक कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेल्या 5 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष 29 व महिला 47 वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना वय वर्ष 21 ते 25 दोन पुरुष व एक महिला यांना कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.\nकाल जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-19 रुग्णाचे निकट सहवासीत म्हणून 4 ते 68 वर्ष वयोगटातील 12 नागरिकांना (पुरुष-8 व महिला-4) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच 25 ते 85 वयोगटातील तीन नागरिक (दोन पुरुष व एक महिला) श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.\nकृष्णा मेडिकल कॉलेज येथे 2 ते 54 वर्ष वयोगटातील चार पुरुष नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व 24 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना आज एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jagrukta.org/author/shaikh/page/4/", "date_download": "2020-09-24T18:10:45Z", "digest": "sha1:WBSV7SJL5IIHPNCKDUMQV4ZDBUBA4TLA", "length": 28531, "nlines": 185, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "shaikh, Author at जागरूकता - Page 4 of 15", "raw_content": "\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nआयपीएलच्या पाचव्या सामन्यात कोलकत्ता आ��ि मुंबई आमने-सामने\nमार्च ते जून दरम्यान एक कोटी मजुरांनी गाठले पायी घर\nकोरोनाविरोधी लसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात\nरब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nसरकारच्या अहंकाराने देशाला आर्थिक संकटात ढकलले : राहुल गांधी\n‘बेलबॉटम’साठी अक्षय करतोय 16 तास काम\nआयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात हैदराबाद आणि बंगळुरू आमने-सामने\n188 दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला\nभारत कोरोना रिकव्हरी रेट मध्ये अव्वल स्थानी\nदहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक\nपंतप्रधान मोदींकडून अजयच्या मुलाची स्तुती\nबाल बॉलिवूड अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा\n“तानाजी” करणार 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश\nऑस्ट्रेलिया चा भारतावर 10 गडी राखून विजय\nनिर्भया प्रकणातील दोषींनी 23 वेळा तुरूंगातील तोडले नियम\nभारतीय सैन्य दिन विशेष\nप्रदर्शन करणे हा व्यक्तीचा घटनात्मक हक्क : दिल्ली कोर्ट\nओवैसींनी केला काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला\nनिर्भया दोषी विनय-मुकेश यांची क्युरेटर याचिका SC ने फेटाळली\nजामिया मध्ये परीक्षा झाल्या रद्द\nBJP ची केजरीवाल यांना मानहानीची कायदेशीर नोटीस\nतीन तासांच्या शुटसाठी करीना-सैफला मिळणार 1.5 कोटी\nJNU हिंसाचार : विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटीस\nगुरूवार, सप्टेंबर 24, 2020\nमनोरंजन महाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय\nबेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने कंगनाला बजावली नोटीस\nमुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर वारंवार टीका केली. या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला. दरम्यान, सोमवारी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना रनौतच्या पाली हिली परिसरातील…\nमहाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय शैक्षणिक\nराज्यात वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्यास्थितीत शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या या काळात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यकीय प्रवेशात 70:30 कोटा…\nरशियाची कोरोना लस प्रभावी असल्याचा दावा\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू जगभरात पोहोचले. त्यामुळे अनेक देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक…\nसांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदी, नाल्यांना पूर\nसांगली (प्रतिनिधी) : यंदा वेळेवर आलेल्या मॉन्सूनने आपल्या नियोजित वेळेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात यंदा पावसाची चांगली सुरुवात झाली असून, ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात रविवार दि. 06 सप्टेंबर रोजी रात्री…\nमनोरंजन महाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय\nमनपा अधिकाऱ्यांनी केली कंगनाच्या कार्यालयाची पाहणी\nमुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात बॉलिवूडने आपल्या दिग्गज कलाकारांना गमावले. 14 जुन रोजी जेंव्हा सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरात गळफास घेतला, त्याच्या निधनानंतर लाखो लोकांनी त्याला सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे…\nआंतरराष्ट्रीय जीवनशैली तंत्रज्ञान राष्ट्रीय\nव्होडाफोन आणि आयडिया कंपनीचे विलीनीकरण\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. देशात कोरोनाचा प्रसार सुरू असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या…\nदेशात साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण देशाला विळखा घातलेला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाला असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. देशात सुशिक्षित, चांगला समाज घडवण्यासाठी…\nचला कोणाच्या तरी मदतीसाठी हात पुढे करुयात : सोनू सूद\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. देशात कोरोनाचा प्रसार सुरू असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली असून हळूहळू देशाची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, लॉकडाउनचा कालावधी सुरु…\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्यास्थितीत शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. को��ोनाच्या या काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य…\nआधी चेन्नई तर आता दिल्लीच्या संघात कोरोनाचा शिरकाव\nदुबई : कोरोनामुळे जगभरातील सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळात, आयपीएलच्या तेराव्या हंगामास केंद्र सरकारकडून औपचारिक मंजुरी मिळाली आहे. यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार असून, 19 सप्टेंबरला पहिला…\nराज्यभरातील परिचारिका करणार 8 तारखेला एक दिवसीय काम बंद आंदोलन\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार सुरू असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली असून हळूहळू राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांचा…\nयुवा आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशभर केलेल्या लॉकडाउनमुळे सगळेच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, बऱ्याच लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…\nजीवनशैली तंत्रज्ञान मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय\nभारतात PUBG ची जागा घेणार FAU-G\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर, भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घातली असून, केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका…\nगुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत मिळणार थेट संधी\nमुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जगभरातील सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. आता मात्र, क्रिडा जगतची परिस्थिती पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली असून, राज्याच्या क्रीडा धोरणात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. दरम्यार, राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पदकविजेत्या…\nमहाराष्ट्र राष्ट्रीय शैक्षणिक संपादकीय\nमनुष्याच्या आयुष्याला आकार देतो तो ‘शिक्षक’\nकोरोना वायरसने संपूर्ण देशाला विळखा घातलेला असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोच्या या कठीण काळात आ���ल्याला एखाद्या मार्गदर्शकाची म्हणजेच एका गुरूची नितांत गरज आहे. मनुष्याच्या आयुष्यात त्याचा…\nमहाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय शैक्षणिक\nNEET आणि JEE परीक्षा ठरल्या दिवशीच होणार\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्यास्थितीत शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या या काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, 17 ऑगस्ट…\nपरभणीत प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू\nपरभणी (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण जिल्ह्याला जनु विळखाच घातला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपुर्ण जिल्हा हतबल झाला असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील जिल्ह्यात कोरोनाचा…\nपरभणीतील कोरोनाबाधित तीनही फरार कैदी जेरबंद\nshaikh सप्टेंबर 5, 2020 सप्टेंबर 5, 2020\nसेलू/परभणी (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण जिल्ह्याला विळखा घातला असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह…\nकोरोना रोखण्यासाठी राज्यव्यापी घरोघरी जाऊन रुग्णशोध मोहीम\nमुंबई (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण राज्याला विळखा घातला असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. संपूर्ण देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची…\nयेलदरी जलविद्युत केंद्राने 20 दिवसांत केली 10 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती\nयेलदरी (परभणी) : यंदा वेळेवर आलेल्या मॉन्सूनने आपल्या नियोजित वेळेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात यंदा पावसाची चांगली सुरुवात झाली असून, राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणात विपुल पाणीसाठा झाल्याने…\nचित्रिकरण सुरू असलेल्या अनेक सेटवर कोरोनाचा शिरकाव\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, देशात कोरोनाचा प्रसार सुरू असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आले���्या लॉकडाऊनचा मोठा फटका बॉलिवूड वर झाला आहे. बॉलिवूड…\nमंदिरे उघडण्याबाबत सरकारला आकस का\nमुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार सुरू असताना सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली असून हळूहळू राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील मंदिरे दर्शनासाठी…\nराज्यात शिक्षकदिनी होणार भक्षक दिन साजरा\nऔरंगाबाद (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्यास्थितीत राज्यात शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली असून, कोरोनाच्या या काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली,…\nआयपीएल सामन्यांची अधिकृत यादी शुक्रवारी होणार जाहीर\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जगभरातील सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळात, आयपीएलच्या तेराव्या हंगामास केंद्र सरकारकडून औपचारिक मंजुरी मिळाली आहे. यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार असून, 19…\nजिल्ह्यात बुधवारी 66 रुग्णांची वाढ तर 37 रुग्ण कोरोनामुक्त\nपरभणी (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण जिल्ह्याला जनु विळखाच घातला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपुर्ण जिल्हा हतबल झाला असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत तरी देखील जिल्ह्यात कोरोनाचा…\nपुण्याच्या ‘आयटी हब’ मधून गांजा जप्त\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nकुष्ठरोग, क्षयरोग आणि एड्स यासारख्या विविध प्रकारच्या आजारांबद्दल जागरूकता पसरविणे, गरीब आणि कष्टकरी मुले, दलित महिला, उपेक्षित आणि दुर्दैवी पीडितांचे पुनर्वसन काळजी या विषयी जागरूकता पसरविणे ही जागृकता वेलफेअर फाउंडेशनची योजना आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/poems-in-marathi/", "date_download": "2020-09-24T17:20:55Z", "digest": "sha1:UE6OPLDVUGN4PWV2BGT2GOIC7LMOBFLF", "length": 3625, "nlines": 69, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "poems in marathi", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n���क जिद्द म्हणजे तरी काय \nध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती \nमार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती \nप्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती \nरुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी \nन कळावे सखे तुला का\nतुझ्याचसाठी चंद्र नी तारे\nवेचले मी जणु सुर जसे\nकधी बोलुनी लाटांस या\nआठवते ती सांज सखे\nजणु परका मज का भासे\nरोज भेटतो मज यावेळी\nतरी अनोळखी मज का वाटे\nती किरणांची लांब रेष\nमज एकटीच आज का भासे\nझाडा खालचे मंद दिवे मज\nआपुलकीचे आज का वाटे\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/literature/rawadi-rathod-of-mars/articleshow/70671138.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T19:33:11Z", "digest": "sha1:5V7LGBAMKSNI5YIFAGO77FGQ6FCOX7KP", "length": 15939, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ सध्या चर्चेत आहे. कला दिग्दर्शक संदीप रावडे यांनी या चित्रपटाच्या या चित्रपटाचं आव्हान स्वीकारलं होतं. चित्रपटासाठी उभारलेलं इस्रो, रॉकेट्स हा सगळा अनुभव, कलादिग्दर्शनात ‘रावडी राठोड’ समजल्या जाणाऱ्या संदीपनं ‘मुंटा’शी शेअर केला.\nस्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ सध्या चर्चेत आहे. कला दिग्दर्शक संदीप रावडे यांनी या चित्रपटाच्या या चित्रपटाचं आव्हान स्वीकारलं होतं. चित्रपटासाठी उभारलेलं इस्रो, रॉकेट्स हा सगळा अनुभव, कलादिग्दर्शनात ‘रावडी राठोड’ समजल्या जाणाऱ्या संदीपनं ‘मुंटा’शी शेअर केला.\nयेत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘मिशन मंगल’कडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. देशासाठी अत्यंत म��त्त्वपूर्ण ठरलेल्या अंतराळ मोहिमेवर आधारित हा चित्रपट असल्यानं त्याविषयी उत्सुकता आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सेट्स उभारणं, रॉकेट्स तयार करणं, इस्रोचं कार्यालय उभं करणं हे आव्हानात्मक होतं. संदीप रावडे या मराठी कलादिग्दर्शकानं हे आव्हान पेललं.\nयाबाबत तो म्हणाला, की ‘तांत्रिकदृष्ट्या हे सगळं आमच्यासाठी खूप आवाहनात्मक होतं. कारण उपग्रह आणि त्याचे इतर भाग तयार करण्यासाठी आम्हाला जवळपास दोन-अडीच महिने लागले. सगळं अस्सल वाटायला हवं. आजकाल प्रेक्षक स्मार्ट झालाय, त्यामुळे काहीही दाखवून चालणार नाही. मंगलयान बनवायचं तर त्याचा आकार, ते दिसायला कसं हवं अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींचा अभ्यास आधी आम्ही केला. उपग्रह तयार करण्यासाठी लागणारी गुजरात, हिमाचल प्रदेश आणि भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून मागवण्यात आली. भारतात पहिल्यांदाच अंतरिक्षावर आधारित चित्रपट बनतोय. इस्रोमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं आयुष्य अगदी साधं. मग त्यांचं घरंही तसंच दिसायला हवं हेदेखील आव्हान होतं.’\nवैज्ञानिकांनी उपग्रह कसा तयार केला याचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी काही छोटे मॉडेल्स तयार केले. त्यासाठी खास त्यांचं परीक्षण केलं गेलं. रिमोटच्या मदतीनं ते चालवून पाहायचे. जवळपास आठ व्यक्तिरेखांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी सेटवर काम केलं आहे. या संपूर्ण मोहिमेतलं वैज्ञानिकांचं मोलाचं योगदान दाखवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली गेली. रॉकेट तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत ते म्हणाले की, ‘वास्तविक रॉकेट एकशे पंचेचाळीस फुटांचं होतं. पण, मुंबईमध्ये तेवढे मोठे स्टुडिओज नाहीत. त्यामुळे आम्ही रॉकेटच्या वरचा आणि खालचा भाग तयार केला होता. मधला भाग व्हीएफएक्समध्ये बनवला होता. कला विभागाला त्यासाठी जवळपास आठ कोटींचा खर्च आला. इनडोअर चित्रीकरण मुंबईमधेच करण्यात आलं. बाकीचा भाग बेंगळुरूमध्ये चित्रित केला.’\nरावडे यांनी आतापर्यंत ‘ये जवानी है दिवानी’, 'बेबी', 'परमाणू', 'ठाकरे' आणि 'झून झँग' या चायनीज चित्रपटासाठी काम केलंय. या चित्रपटाला २०१६ साली ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.\nमाझ्याबरोबर सोळा ते अठरा जणांची टीम होती. जवळपास ऐंशी ते नव्वद कामगार फक्त उपग्रह, त्याचे भाग आणि रॉकेट यावर दोन-अडीच महिने काम करत होते. बाकीची टीम सेटवर लक्ष देत होती. मग ���्यात मिशन नियंत्रण कक्ष, कार्यालय, वर्क स्टेशन अशा जागा आम्ही तयार केल्या. कला दिग्दर्शक म्हणून वेगवेगळ्या काळातल्या गोष्टी मी करत असतो. मला आणि आमच्या संपूर्ण टीमला, जणू आपणच इस्रोचे वैज्ञानिक असल्यासारखं वाटतं होतं. सगळ्या बारीकसारीक गोष्टींबाबत संशोधन करून हे सर्व उभारलं.\nसंदीप रावडे, कलादिग्दर्शक, मिशन मंगल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजिनपिंग यांचे राजकीय अंतरंग...\nव्हेनिसमध्ये दरवळणार ‘बॉम्बे रोझ’ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/609858", "date_download": "2020-09-24T19:21:22Z", "digest": "sha1:RLRMFOWL2AM2XAKYRYQPUKFICSLRCZRE", "length": 2241, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:००, ३० सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१८:०७, १८ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be:Горад Севілья)\n०२:००, ३० सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ta:செவீயா)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2020-09-24T19:36:18Z", "digest": "sha1:TC6UYG53V6K75SG2MQSK72N6JNJE4HOZ", "length": 4341, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इराणी खाद्यपदार्थ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इराणी खाद्यपदार्थ\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/you-are-a-born-fighter-post-of-padmasingh-patils-grandson-in-support-of-parth-pawar/", "date_download": "2020-09-24T17:12:16Z", "digest": "sha1:IF7JHNFEXTKSR463RWTO5A6HD7J3PMEE", "length": 16842, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर’ ! पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पो���्ट | you are a born fighter post of padmasingh patils grandson in support of parth pawar", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nपार्थ, तुम्ही जन्मत: फायटर’ पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पोस्ट\nपार्थ, तुम्ही जन्मत: फायटर’ पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पोस्ट\nपोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत पार्थ पवार यांचे वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही , अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले होते. त्यानंतर आता पार्थ पवार यांना आजोळातून समर्थन मिळाले आहे. पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात, अशी पोस्ट नुकतेच भाजपवासी झालेले पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी फेसबुकवर केली आहे.\nपार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या बहिण आहेत. अजित पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील मेव्हणे आहेत. मल्हार पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे चिरंजीव आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारले होते.\nत्यावर भाष्य करणार नाही, असे पार्थ पवार यांनी म्हटले होते. तर अजित पवार यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याचवेळी आजोळातून मात्र पार्थ पवार यांना समर्थन मिळाले आहे. मल्हार पाटील यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचे कसे हे आपल्याला माहित आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर, अफवा न पसरवण्याचं आवाहन\nबॅटरीशिवाय होऊ शकेल E- वाहनांची विक्री आणि नोंदणी, सरकारने दिली मान्यता\n PM-Kisan सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000 रूपये…\nIPL 2020 साठी Off-Tube कॉमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे ���ाजी क्रिकेटपट्टू डिन जॉन्सचं…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना रणौत देखील होणार सहभागी\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी, ज्याच्या वादळात आज अडकलंय…\nRation Card-Aadhaar Card Linking : रेशन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची 30…\nमहामारी संपल्यानंतर सुद्धा घरातून काम करण्याची व्यवस्था सुरू राहिल : प्रसिद्ध…\nदारु पिऊन पोलिसाचा धिंगाणा, महिला सहकार्याला शिवीगाळ\nआता Paytm युजर्सच्या वॉलेट मध्ये जमा असणाऱ्या पैशांचं काय…\n‘कोरोना’मुळे रोख रक्कमेची झालीये अडचण, स्वतःच्या…\nआंदोलनकर्त्या खासदारांच्या मध्यस्थीचा उपसभापतींचा प्रयत्न…\nकर्तव्य फाऊंडेशनकडून समाजसेवक अब्दुल करीम मोलू यांचा कोरोना…\nजाणून घ्या कोणत्या कापडापासून ‘प्रभावी’ घरगुती…\n आता वर्षभर नोकरी केल्यानंतर देखील मिळणार…\n‘स्वच्छ’ आणि ‘सुंदर’ त्वचेसाठी…\n सेंसेक्सची 1100 अंकापेक्षा जास्त…\n‘कोरोना’ संक्रमणामुळे वाढतेय ‘डोकेदुखी’ \nसंध्याकाळी वॉक करणे चांगले की वाईट \n‘हृदयरोग’ आणि हाय बीपीमध्ये दुसर्‍यांदा…\n जगभरात पसरतोय कैंडिडा ऑरिस\nCorona Virus : भारतात ‘कोरोना’ची…\nLockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर पडण्यास मदत…\nवेळेतच ब्रेन ट्यूमरची ‘ही’ लक्षणे ओळखल्यास वाचू…\nसोशल मिडियाच्या माध्यमातून रुग्णाला ५ दिवसात २ लाखांची ‘मदत’\nलग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण,…\n‘जोकर’च्या सीक्वलची तयारी, वॉकिन फीनिक्सनं साइन…\nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\n PM-Kisan सन्मान निधी व्यतिरिक्त…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nडेबीट कार्डवरील मर्चेंट डिस्काऊंट चार्ज (MDR) लिमीट…\nPune : नोकरी देण्याच्या आमिषाने उच्च शिक्षीत तरुणीची ३३ हजार…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्���े हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला – 12 वाजता घेऊन…\nESIC आणि EPFO मधील बदलावर शिक्कामोर्तब, नोकरी करणाऱ्यांना मिळणार 5…\n‘मादाम कामा’नं भारतातल्या ब्रिटीश राजवटीला म्हटलं होतं…\nGoogle Drive मध्ये मोठा बदल, आता 30 दिवसांत डिलीट होणार ‘ट्रॅश…\nमुंबईतील कोविड वॉर्डमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे रुग्णांचे हाल\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1512 नवे पॉझिटिव्ह तर 42 जणांचा मृत्यू\n‘या’ निवडणुकीत ‘राष्ट्रवादी-शिवसेना’ आमनेसामने \nभरलेलं LPG ‘गॅस सिलिंडर’ किती काळ घरात ठेवावं, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1123.html", "date_download": "2020-09-24T19:02:21Z", "digest": "sha1:ACDEKTZV6LTXE2UKAMRA56H336YPWO3A", "length": 29392, "nlines": 277, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > सण, धार्मिक उत्सव व व्रते > दिवाळी (दीपावली) > फटाक्यांचे दुष्परिणाम > विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा \nविनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा \nदिवाळी खरे पाहता दिव्यांचा उत्सव दिवाळीतील अमावास्येचा अंधार कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांनी दूर होत नाहीच; पण डोळ्यांसमोर काजवे मात्र चमकून सर्वत्र आणखी अंधार झाल्याचाच भास होतो. कानाचे पडदे फाडणारे, हृदयरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा केवळ दिवाळीचाच नव्हे, तर लग्नाची मिरवणूक, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो \n१. हिंदूंच्या सणांत शिरलेल्या विकृती \n१ अ. हिंदूंच्या सणांतून वाढत असलेले उपद्रवमूल्य : ‘एकेकाळी मराठी समाजाचा अभिमानास्पद सांस्कृतिक वारसा समजल्या जाणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाचे लाजिरवाणे अवमूल्यन झाले आहे. न्यायालयांचे निकाल आणि दंडविधान (कायदे) धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत टिपर्‍या बडवणार्‍यांनी दसर्‍याच्या आधीच्या नवरात्री नकोशा केल्या आहेत. कर्णकटू आवाजाच्या फटाक्यांची गल्लोगल्ली आतषबाजी करणार्‍यांनी दिवाळीच्या काळात भयनिर्मिती केली आहे.\n१ आ. दिवाळीच्या सणाला उपद्रवकारक स्वरूप येणे, ही धनदांडग्यांच्या काळ्या पैशांमुळे निर्माण झालेली विकृती : आपण म्हणजे समाज’, असे मानणार्‍या धनदांडग्यांच्या काळ्या पैशांच्या संस्कृतीसमोर मध्यमवर्गाने शरणागती पत्करल्याने अलीकडे ‘अधिकाधिक लोकांना उपद्रव देऊन सण साजरे करणे’, ही रीतच बनली आहे. अवैध संपत्तीची उणीव नसलेल्यांनी दिवाळी अधिकाधिक लोकांच्या डोळ्यांत भरेल, अशा प्रकारे साजरी करण्याची स्पर्धा आरंभली. सहाजिकच दिवाळीच्या आनंदाचे आविष्कार अधिक उपद्रवकारक स्वरूप घेऊ लागले.\n२. दिवाळीत उडवल्या जाणार्‍या फटाक्यांचे दुष्परिणाम \n२ अ. फटाक्यांमुळे होणारे अपघात \n१. खिस्ताब्द १९९७ मध्ये दिल्लीत केलेल्या एका पाहणीत फटाक्यांमुळे केवळ त्या शहरात ३८३ जणांचे मृत्यू, तसेच ४४२ जणांना दुखापतग्रस्त झाल्याचे आढळून आले होते.\n२. खिस्ताब्द १९९९ मध्ये हरियाणातील सोनपथ येथे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत ४४ जणांचे बळी गेले.\n३. खिस्ताब्द १९९९ मध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरात फटाक्यांमुळे आग लागून बाजारपेठच भस्मसात झाली आणि लक्षावधी रुपयांची हानी झाली.\n४. फटाक्यांमुळे दुसर्‍यांच्या घरात जळका बाण जाऊन अपघात होतो.\nफटाक्यांमुळे आगी लागून अपघात तर होतातच; पण याच कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांचे याहूनही आणखी दुष्परिणाम आहेत.\n‘कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. घराचे ‘प्लास्टरिंग’ सैल होतो. विजेचे बल्ब जळतात वा पडतात.\nफटाक्यांमुळे होणार���‍या रुग्णाइतात ६० टक्के प्रमाण १२ वर्षांखालील बालकांचे असते.\n२ इ १. ध्वनीप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी \n२ इ १ अ. रुग्णालयातील नवजात बालके, तसेच रुग्ण यांना फटाक्यांच्या आवाजाचा विलक्षण उपसर्ग होतो.\n२ इ १ आ. ‘कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे सदाचा बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते. फटाक्यांमुळे कान बधीर होतात. श्रवणयंत्रणातील पेशी एकदा मृत झाल्या की, पुन्हा निर्माण होत नाहीत.\n२ इ १ इ. फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणामुळे डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे विकार वाढतात.\n२ इ १ ई. फटाक्यांच्या आवाजामुळे श्वसनमार्गाचे आणि फुफ्फुसाचे विकार बळावतात.\n२ इ १ उ. गर्भवती महिलांना फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाचा अपाय होतो.\n२ इ २. वायूप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी \n२ इ २ अ. फटाके फोडले जातात, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी धूरही होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत दम्याच्या रुग्णांत वाढ होते.\n२ इ २ आ. फटाक्यांमुळे वातावरणात पसरणारा विषारी वायू सर्वच नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असतो.\n१. फटाक्यांमुळे केवळ पैशांचा अपव्यय होतो, असे नाही, तर पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ आणि धूर या अनिष्टकारक गोष्टी विनाकारण निर्माण होतात.\n१. कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे अयोग्य : एकट्या महाराष्ट्रात दिवाळीत १२ कोटींचे फटाके वाजवले जातात, हा आकडा खिस्ताब्द १९९९ चा आहे. आजची फटाक्यांची उलाढाल सहजच १०० कोटी रुपयांहून अधिक आणि भारतभरातील सहस्रो कोटी रुपये असेल दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे, हे उचित आहे का \n२. फटाके उडवणे म्हणजे दिवाळीत स्वतःचे आर्थिक दिवाळे काढणे : खरी दिवाळी फटाके विकणार्‍यांची असते; कारण पाच रुपयांचा फटाका विक्रेता वीस रुपयांना विकत असतो. तरीही पाच-पाच, दहा-दहा सहस्र रुपयांचे फटाके उडवणारे लोक आपल्याकडे अल्प नसतात. खरी दिवाळी त्यांचीच असते, बाकीच्यांचे म्हणजेच दुष्परिणाम सहन करण्यार्‍यांचे दिवाळी दिवाळे काढून जाते.\nफटाक्यांमुळे लहान मुलांमध्ये निर्माण होणारी विकृती : दारात भिकार्‍याच्या झोळीत एखादी करंजी टाकण्यापेक्षा त्याच्या पायाजवळ ‘अ‍ॅटमबाँब’ फोडून त्याला पळवून लावण्यात हल्लीची लहान मुले धन्यता मानतात. फटाक्यांनी ���िर्माण केलेली ही विकृती आहे.\nहे सर्व दुष्परिणाम पाहिले, तर फटाके न उडवणेच श्रेयस्कर \n३. फटाक्यांविषयीचे परराष्ट्रांचे स्तुत्य धोरण \n३ अ. अमेरिका : अमेरिकेसारख्या सुधारलेल्या विकसित देशात आवाज करणार्‍या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यात आले आहे. तेथे केवळ शोभेची, उदा. आवाज न करता केवळ प्रकाश देणारी फटाके उडवण्यास अनुमती आहे. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. प्रसंगोपात्र आवाज करणारे फटाके वाजवायचे असल्यास विशेष अनुमती घ्यावी लागते. अशी अनुमती देतांना कुणासही धोका होणार नाही, अशा ठिकाणी वस्तीपासून दूर हे फटाके उडवण्याची अनुमती दिली जाते. शिवाय ही अनुमती देतांनाच ‘तिथे अग्नीशामक दलाची व्यवस्था आहे कि नाही’, हे आधी पाहिले पाहिजे. आपणाकडे असे किती दक्षतेचे उपाय योजले जातात \n३ आ. न्यूझीलंड, इटली, फ्रांस, बेल्जियम या देशांत केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास अनुमती आहे. या धर्तीवर भारतातही असे दंडविधान होणे आवश्यक आहे.\n४. फटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाय \nफटाक्यांमुळे होणारी एवढी हानी आपणास थांबवता येणार नाहीत का फटाक्यांचा मोह टाळला, तर हे सहज शक्य आहे. यासाठी हे करा फटाक्यांचा मोह टाळला, तर हे सहज शक्य आहे. यासाठी हे करा \n४ अ. मुलांनो, फटाके वाजवणार नाही, अशी शपथ शाळाशाळांमधून घ्या : मुंबईतील काही शाळांमधून दिवाळीची सुट्टी पडण्याआधी तेथील मुलांनी ‘दिवाळीत आम्ही फटाके उडवणार नाही’, अशी शपथा घेतली होती.\n४ आ. पालकांनो, फटाक्यांच्या निर्मितीसाठी बालकामगार वापरले जात असल्याने ते न वाजवण्याविषयी पाल्यांचे प्रबोधन करा : भारतातील फटाक्यांच्या नगरीत म्हणजेच तामिळनाडूतील शिवकाशीत हे फटाके निर्मिण्यासाठी मुख्यत्वेकरून बालकामगारांचा उपयोग केला जातो. या फटाक्यांच्या कारखान्यातील अविरत कष्ट, तसेच तेथील विषारी वायूंचे प्रदूषण यांमुळे या बालकांचे जीवन अकाली उखडलेल्या कळीप्रमाणे कोमेजून जाते. ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेऊन आपल्या मुलांना दिवाळीत फटाक्यांवर बहिष्कार घालण्यासाठी पालकांनी प्रबोधन केले पाहिजे.\n४ इ. लोकहो, फटाके उडवतांना ही दक्षता घ्या : खिस्ताब्द २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोंगाटबंदीच्या संदर्भात दिलेल्या निकालासंदर्भात रात्री १० ते सकाळी ६ या काळात फटाके वाजवणे, हा अपराध ठरवला गेला आह���. तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी, धर्मदाय विश्वस्त संस्थांची रुग्णालये आणि नागरिक यांना त्रास होईल, अशा ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.\n४ ई. फटाक्यांचे पैसा राष्ट्रकारणी लावा : तोफा आणि खरे बाँब यांच्या धडधडाटीची देशाच्या सीमारेषांवर नितांत आवश्यकता आहे. इथे फुकटचे बार काढण्यापेक्षा, ते पैसे संरक्षण खात्याकडे वळवल्यास सत्कारणी लागतील.\n४ उ. फटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी पावले उचला \n१. इमारतीजवळ वा भर वस्तीत कानठळ्या बसवणारे फटाके उडवण्यावर कडक कायदेशीर कार्यवाही असली पाहिजे.\n२. ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण यांना आळा घालण्यासाठी फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणली पाहिजे.\n३. ‘फटाक्यांचे उत्पादन हाच अपराध ठरवण्याचे पाऊल तातडीने उचलले गेले पाहिजे हे काम शासनाचे आणि लोकप्रतिनिधी यांचे आहे.\nCategories फटाक्यांचे दुष्परिणाम Post navigation\nफटाक्यांसारख्या कुप्रथांना नष्ट करणे, हीच खरी दीपावली \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/mumbai/raj-thackeray-favorite-dog-jems-story-324363.html", "date_download": "2020-09-24T19:23:45Z", "digest": "sha1:RTZ2IHJE2M2UDJ3VEKMITLANPB3WA26P", "length": 18629, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल!", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » मुंबई\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nरस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीही राज यांच्या गाडीत खास बिस्किटांचा डबा असतो. घरच्या सदस्यांप्रमाणेच पाळीव श्वानांचे वाढदिवसही साजरे होतात.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणी म्हणून नव्हे तर एक श्वानप्रेमी म्हणून चांगले सर्वश्रूत आहे. त्यांच्या घरीच अनेक वेगळ्या ब्रिडचे श्वानं आहे.\nविरोधकांवर तुटून पडणाऱ्या राज ठाकरेंच्या व्यक्तीमत्वातला हा हळवा कप्पा पाहून बघणारे स्तब्ध झाले. डोबिंवलीत त्याच श्वानप्रेमाचं आगळवेगळं रुप दिसून आलं.\nडोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते राजू पाटील यांच्या घरी जात राज ठाकरेंनी रॅम्बो या ग्रेटडेन श्वानाची भेट घेतली.\nराज ठाकरे आणि रॅम्बो यांच्यातील जिव्हाळ्यामागे कारणही तसंच खास आहे.\nराज ठाकरेंच्या लाडक्या जेम्स आणि बाँडचं हे पिल्लू तर आहेच...मात्र वर्षभरापूर्वी मृत्यू पावलेल्या बाँड आणि रॅम्बोमध्ये खूपच साम्य आहे.\nत्यामुळेच रॅम्बोला पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या बाँडसोबतच्या आठवणी दाटून आल्या.\nग्रेटडेन जातीचे जेम्स आणि बाँड राज ठाकरेंचे अतिशय लाडके होते.\nमात्र 2015 मध्ये बाँड राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिलांच्या चेहऱ्याला चावल्यानं खळबळ उडाली. यानंतर बाँड, जेम्स आणि शॉन या तिन्ही ग्रेटड���न श्वानांची रवानगी कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली.\nराज ठाकरेंनी भेट दिलेला रॅम्बो हा बाँड आणि जेम्स यांचं पिल्लू आहे.\nरस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीही राज यांच्या गाडीत खास बिस्किटांचा डबा असतो. घरच्या सदस्यांप्रमाणेच पाळीव श्वानांचे वाढदिवसही साजरे होतात.\nत्यामुळे राज ठाकरे या एका माणसाच्या मागे एक कणखर राजकारणी, एक हरहुन्नरी कलाकार आणि एक हळवा श्वानप्रेमी असे अनेक चेहरे आहेत याचं दर्शन पुन्हा एकदा जगाला झालंय.\nराज ठाकरे जेव्हा निघाले होते तेव्हा त्यांनी लाडक्या रॅम्बोला लाडाने टाटाही केला आणि रॅम्बोनेही मान हलवून जणू टाटा केला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sanjay-dutt-reached-to-watch-sanju-film-294231.html", "date_download": "2020-09-24T18:04:08Z", "digest": "sha1:MVPY4D75ELH6DG6TXTVERLH6VEVP6GMN", "length": 14408, "nlines": 182, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'संजू' पाहायला पोचला संजय दत्त!", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\n'संजू' पाहायला पोचला संजय दत्त\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, ��ाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/andhra-pradesh-software-engineer-woman-drowns-in-bald-river-waterfalls-in-america/articleshow/78129640.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-09-24T18:17:40Z", "digest": "sha1:BJCBBDVSW3FC2YNRYNO2ORHJSYN2XFMZ", "length": 13701, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमेरिकेत धबधब्यावर सेल्फी काढताना भारतीय इंजिनीअर तरुणीचा मृत्यू\nअमेरिकेतील एका धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने आंध्र प्रदेशातील सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीचा मृत्यू झाला. अमेरिकेत ती एका कंपनीत नोकरी करत होती. पतीसोबत ती धबधब्यावर फिरायला गेली होती.\nविजयवाडा: आंध्र प्रदेशातील २६ वर्षीय इंजिनीअर तरुणीचा अमेरिकेतील बाल्ड नदीजवळील धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. पोलावरापू कमला असं मृत्यू झालेल्या या तरुणीचं नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बाल्ड नदीजवळील एका धबधब्यावर ही दुर्दैवी घटना घडली. कमला ही मूळची आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडावेलुरू गावातील रहिवासी आहे. कमलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कमला आणि तिचा पती अटलांटामधील नातेवाईकांना भेटून घरी परतत असताना, बाल्ड नदीजवळील धबधब्यावर थांबले. त्यावेळी सेल्फी काढताना या दोघांचा पाय घसरून ते नदीत कोसळले. कमलाच्या पतीला वाचवण्यात यश आले. मात्र तिचा शोध लागू शकला नाही. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम हाती घेतली. ४० मिनिटांनंतर ती बेशुद्धावस्थेत सापडली. तिला बाहेर काढल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला.\nया अपघातातून बचावलेल्या तिच्या पतीने सांगितले की, आम्ही दोघे धबधब्याच्या वरच्या टोकावर उभे होतो. सेल्फी काढताना आमचा पाय घसरला आणि आम्ही खाली पाण्यात पडलो. कमलाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कमलाने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केले होते आणि ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. तिथे तिला नोकरीही लागली होती. या तरुणीचा मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नॉर्थ अमेरिकन तेलुगू असोसिएशनने (NATA ) तिचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे तिच्या वडिलांनी सांगितले.\nनिवृत्त नौदल अधिकारी मारहाण: 'त्या' ६ शिवसैनिकांना पुन्हा केली अटक\n गर्लफ्रेंडचं डोकं भिंतीवर आपटलं, तरुणाने स्वतःवर झाडली गोळी\nश्वानाचे डोळे फोडले; नागपुरातील संतापजनक घटना\nMumbai crime: समलिंगी संबंधांतून BMC कर्मचाऱ्याची हत्या; मृतदेह भिवंडीत पुरला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसविनय कायदेभंग: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघा...\nतरुणीवर तृतीयपंथीयाने केले अनैसर्गिक अत्याचार...\nलॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या बापानं मुलाला ५ लाखाला वि...\nपुण्यातील पोलीस मुख्यालयात महिला पोलिसांमध्ये हाणामारी...\nपुणे: हडपसर पोलिसांनी पकडला मोठा शस्त्रसाठा...\nबिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचं प्रलोभन देऊन १३ लाखांची फसवणूक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nआयपीएलधोनी आणि चेन्नईल�� मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलIPl 2020: RCB vs KXIP पंजाबचा शानदार विजय, एकट्या राहुलच्या धावा संपूर्ण बेंगळुरूला जमल्या नाही\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nनाशिकशेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishortstory.com/2019/12/anpekshit-ghav-03.html", "date_download": "2020-09-24T19:32:38Z", "digest": "sha1:ZJE22CBDMUG3QGF2VSO53RWFCKIN2QEY", "length": 14019, "nlines": 90, "source_domain": "www.marathishortstory.com", "title": "अनपेक्षित घाव (भाग ३) Anpekshit Ghav Part 3", "raw_content": "\nमुख्यपृष्ठpart ३अनपेक्षित घाव (भाग ३) Anpekshit Ghav Part 3\nअनपेक्षित घाव (भाग २)\n\"उद्या सत्कार होणार, चांगलं कापड घाला बर का\n मुडदा पडला तू अन सत्कार माझा\n\"तूच घे की ते बक्षीस\"\n\"पेपरात तुमचं नाव आलंय, सर्व गावाला तुमचा अभिमान हाय, आणि बक्षीस तुम्हांसनी मिळालं म्हणजे मला बी मिळाल,तुम्ही पळत आलात त्याच्या मागं अन म्यां त्याला मारलं मग ते बक्षीस दोघांचं बी हाय\"\n\"लय डेंजर हायेस तू, चोरांना काय मारतेस, नवऱ्याच तोंड काय गप्प करतेस\", तो मिश्किल पणे म्हणाला\n\", रागीट डोळे करत तिने विचारलं\n\"आपल्या साठी जे चांगलं तेच सांगते, आणि तुमचं तोंड कधी बंद केलं म्या\"\n\"चला जावा तिकडं, लय काम आहेत मला, लग्गेच लाडात आला की राव\", खोटा राग दाखवत, बडबडत तिथून निघून गेली.\nआज्या डोकं खाजवत आपल्या बायकोच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत राहिला, आणि कोणत्या तरी विचारात बुडून गेला.\nतालुका पर्यंत बातमी पोचली होती की आज्यानेच चोराला मारलं होत, शासनाने घोषणा देखील केली होती, फोटो देखील काही पत्रकार काढून घेऊन गेले होते, अश्यात जर मी मारलं अशी वार्ता पसरली तर सगळीकडे संभ्रम होईल आणि साहेब बक्षीस काढून घेतील याचीही भीती होती.\nबक्षीस मिळालं की सर्व कर्ज फिटनार आणि मग नव्याने जोमाने कामाला लागता येणार होत. खूप विचार करून तिने आज्याला सांगितलं होत की जे मिळतंय, जस मिळतंय तस घेण्यातच आपलं भलं आहे. त्यालाही ते कुठं तरी पटलं होत. आपला पती जिता आहे आणि त्याचा राग नाहीय आपल्यावर त्यामुळे तिला जे समाधान मिळालं होत, त्या तुलनेत सत्कार आणि बक्षिस किरकोलच होत.\nसकाळी 10 लाच आज्या आणि मधुराणी, दोघांना गावच्या शाळेच्या मैदानात नेण्यात आलं, गावातली पुरूष, बायका आणि लहान पोर सुद्धा तिथे जमली होती. काही मिनिटांनी 4 गाड्यांचा छोटा ताफा गावात आला.\n\", कोणीतरी बोंब दिली.सर्वांच्या माना मैदानात येणाऱ्या गाड्याकडे वळल्या. गाड्यांचा ताफा थांबला, कोट घातलेले साहेब गाडीतून उतरले त्यांच्या मागे 4-5 सर्व गाड्यातून उतरले त्या मध्ये सदू शेठही होते, सर्व व्यासपीठावर आले. व्यासपीठ कसलं एक टेबल आणि 5-6 खुर्च्या होत्या आणि mic and speaker system लावून ठेवला होता.शुभ्र कपडा टेबलावर टाकून, फुलांनी सजवला होता.\nसाहेब मंडळी खुच्यांवर बसली, सदुशेठने पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत केलं आणि लग्गेचच साहेबांनी mic हातात घेऊन भाषण करायला लागले.सर्व मान्यवरांचे आभार प्रकट केल्यावर व्यसपीठा शेजारीच उभ्या असलेल्या आज्या आपल्या जवळ बोलवलं. पाठीवर शाबासकी देत त्याचा हात हातात घेतला अन परत बोलू लागले, आज्या मूळ कुख्यात गुंड मारला गेला, या गावातच नाही तर आजू बाजूच्या सर्व गावात त्याने त्रास दिला होता, पण आपल्या या पेहलवानान त्याचा खात्मा केला. त्यामुळं त्याला शाबासकी म्हणून शासनाने 10 हजार रुपये बक्षीस देऊ केलं आहे.\n\"टाळ्यांच्या वर्षावात सर्वांनी आज्याच अभिनंद केलं, साहेबांनी फुलांचा गुच्छ, एक पिशवी आणि Cheque असलेले एक लिफाफा आज्याच्या हातात देऊ केला.\nआज्या साहेबांच्या पाया पडला तसेच सदूशेठ च्या देखील पाया पडला. त्या नंतर क्षणाचाही विलंब न करता साहेब गाडीत बस���े आणि निघून गेले.\nगावकरी आज्याजवळ घोळका करून त्याची तारीफ करीत होते.\nआज्या खूप आनंदात होता आणि ते पाहून राणी ला आपले अश्रू अनावर झाले.\nगावकऱ्यांनी आज्याला उचलून त्याची गावभर मिरवणूक काढण्यात आली. आज्याही उत्साहाने त्यात सहभागी झाला. असं कौतुक पूर्ण आयुष्यात कधीच झाले नव्हते. आज्या आता गावचा हिरो झाला. गावात फिरून झाल्यावर दुपरच्याला दोघे पण घरी आले. काही तरी गोड करावं लागणार म्हणून आदल्या दिवशीच सर्व सामान आणून ठेवलं होतं.\n\"बसा, म्या आलीच\", पाण्याचा तांब्या त्याच्या हातात देत ती चुली घरात शिरली.\nलग्गेच गरमा गरम शिरा बनवून, आपल्या पेहलवानाच्या पुढ्यात बसली.\n\"आज चा दिस गोड खाऊया, हे घ्या \"\n शिरा लय मस्त झालाय.\"\nशिरा संपल्यावर आज्याने तिच्या मांडीवर डोकं टेकवलं, दोघेही शांत एकमेकांकडे पाहत होते.\n\"जास्त इचार नगा करुसा, जे आपल्या हातात आहे तेच आजवर करत आलो आहोत आणि पुढेहि करत राहू. आपलं नशीब दे देईल त्याची चिंता सोडून, जोमाने नवीन सुरुवात करू\", असं म्हणत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली त्यामुळे आज्याला गाढ झोप लागली.\nआई वडिलांच्या जाण्याने उदास असणाऱ्या आज्याला नवीन उत्साह मिळाला होता. आपल्या पतीचं कौतुक आणि कर्ज मुक्त होऊ त्यामुळे राणीला देखील समाधान लाभलं होत.\nएका अनपेक्षीत, भयंकर गूढ घटनेने दोघांच्या जीवनात कमालीचा बदल आला होता. एक घाव आज्याला बेशुद्ध करतो आणि त्याची पूर्ण परिस्तिथी बदलून टाकतो.\nअनेकांना ठार मारून, लुटणाऱ्या क्रूर चोराशी एका नव-विवाहितेने कसा काय सामना केला एवढच नाही तर त्याला ठार देखील केलं. तिच्यात इतकी ऊर्जा आली कुठून\nएवढ सगळं होऊन देखील आपल्या पतीने तिला माफ केलं, तरी त्या रात्री अनेक गुढ गोष्टी घडल्या होत्या. तो एकच चोर त्याच घरात का शिरला एवढ्या छोट्या घरात शिरून त्याला काय मिळणार होत \nगावात आग लागली तेव्हा, सर्वांना कळलं चोर आले आहेत, मग ती आग कोणी लावली चोर तर आग लावणार नाहीत, आणि लावली तरी चोरी झाल्यावर लावतील. कोणी आग लावली याचा काही पत्ता नव्हता, जो कोणी अंदाज लावत होता की चोरांनीच आग लावली.\nएका रात्रीत ज्या घटनेमुळे तिच्या गरीब कुटूंबाचा आयुष्य बदललं होत, जर पुढे जाऊन अजून अजूनही भयंकर काही घडनार नाही ना आज्यावर कोणतं संकट तर येणार नाही ना \nते काहीही असो पण त्या रात्रीचा अनपेक्षित घाव नक्��ीच आनंद घेऊन आला होता.\nआपल्या देखील आयुष्यात अश्या अनेक घटना, असे बरेच घाव असतील ज्या मुळे आयुष्याला एक नवं वळण आलं असेल. तुम्ही तुमच्या कथा आम्हास पाठवू शकता. त्या साठी Click करा.\nअनपेक्षित घाव आज्या कथा कहाणी शॉर्ट स्टोरी aajya part ३\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/shruti-haasan-opts-out-of-milan-luthrias-baadshaho-opposite-ajay-devgn/videoshow/48904174.cms", "date_download": "2020-09-24T18:51:01Z", "digest": "sha1:PCUGW7D3NCT56G5U6IWVZ4XAU7GV6ZSG", "length": 9168, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'बादशाहो'मधून ऋती पडली बाहेर\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nसेक्स करा, आनंदी रहा\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अ...\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, ...\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्���\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/305524", "date_download": "2020-09-24T16:47:16Z", "digest": "sha1:FYXCHJYVEANRHRM67DSXLN2MASHOBO36", "length": 2510, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळात मिश्र संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळात मिश्र संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळात मिश्र संघ (संपादन)\n१२:२०, ५ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती\n५० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२३:२१, २९ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन)\n१२:२०, ५ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/indian-farmer-loatest-news-ministry-of-agriculture-asks-states-and-agencies-to-be-vigilant-about-suspicious-seed-parcelsatest-news-ministry-of-agriculture-asks-states-and-agencies-to-be/", "date_download": "2020-09-24T17:33:23Z", "digest": "sha1:VJPA5PT2QDIGJ5MX4A53K6MVMO53PGLP", "length": 18564, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 'रहस्यमयी' बियांणाबद्दल मोदी सरकारनं दिला इशारा | indian farmer loatest news ministry of agriculture asks states and agencies to be vigilant about suspicious seed parcelsatest news ministry of agriculture asks states and agencies to be | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे दे��ा खंडेरायांची पत्नी…\n ‘रहस्यमयी’ बियांणाबद्दल मोदी सरकारनं दिला इशारा\n ‘रहस्यमयी’ बियांणाबद्दल मोदी सरकारनं दिला इशारा\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना रहस्यमय बियाण्यांच्या पॅकेटसंदर्भात चेतावणी दिली आहे, खरं तर जगभरातील लोकांना रहस्य बीज पॅकेट्स (Mystery Seed Packets) मिळत आहेत. भारतातही लोकांना अशी पॅकेट मिळाली आहेत. कृषी मंत्रालयाच्या मते, या बियाण्यांची लागवड केल्यास जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. असे म्हटले जात आहे की या बियाण्यामुळे सध्या असलेले पीक नष्ट होऊ शकते. ही बियाणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील धोकादायक ठरू शकतात. बर्‍याच देशांमध्ये अशा पॅकेट्सने कृषी दहशतवाद होण्याची भीती आहे.\nकृषि मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की ‘अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) या पॅकेट्सवर दिलेल्या आकड्यांना ‘ब्रशिंग घोटाळा’ आणि ‘कृषी तस्करी’ असल्याचे म्हटले आहे. यूएसडीएने असेही म्हटले आहे की अवांछित बियाणे पार्सलमध्ये परदेशी हल्ले करणाऱ्या प्रजातीचे बियाणे असू शकतात किंवा रोगजनक किंवा रोगाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, ज्यामुळे पर्यावरणीय, शेती परिसंस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेस गंभीर धोका उद्भवू शकतो.\nकृषी मंत्रालयाने राज्यांना एक चेतावणी जारी केली\nरहस्यमय बियाण्यांच्या पॅकेटसंदर्भात सरकारने एक चेतावणी जारी केली आहे. रहस्यमय बियाण्यांची लागवड होऊ नये, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. जगभरातील लोकांना छुप्या पद्धतीने बियाण्याचे पॅकेट मिळत आहेत. भारत, अमेरिका, जपानमधील लोकांना पॅकेट मिळाली आहेत. पॅकेटमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचे बियाणे असतात. बहुतेक पॅकेट चीनमधून पाठविली गेली आहेत.\nसरकारच्या या निर्देशानुसार फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे महासंचालक राम कौंडिन्य यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या ही केवळ ऑर्डर न देता अनधिकृत स्रोतांपासून येणाऱ्या बियाण्यांद्वारे वनस्पतींच्या रोगाच्या संभाव्य प्रसारासाठी एक चेतावणी आहे. हे बियाणे कोणते रोग आणू शकतात, याची एक मर्यादा आहे. पण तरीही, तो एक धोका आहे. ते म्हणाले की ही बियाणे आक्रमक प्रजाती किंवा तण असू शकतात, जी भारतीय वातावरणात स्थापन झाल्यावर मूळ प्रजातीसोबत स्पर्धा किंवा त्यांचे विस्थापन करू शकतात.\nपोली��नामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nइमरान यांच्यावर भडकले मियाँदाद, म्हणाले – ‘स्वतःला ‘खुदा’ समजणार्‍या मी तुला पंतप्रधान बनवलंय’\nKYC अपडेट करण्याच्या बहाण्यानं फसवणूक\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची ‘स्टाइल’\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर जाहीर केले आकडे\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे नुकसान,…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी\nशिक्रापुरातील केबल कंपनीची 28 लाखांची फसवणूक \nवजन कम करण्यासाठी परिणामकारक आहे ‘अळशी’,…\nशेअर बाजारामधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी…\nIPL 2020 : रिकी पॉटिंगनं सांगितलं मुंबई इंडियन्सच्या सर्वात…\n‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांमध्ये सलग 5 व्या…\n‘या’ 5 हेअरस्टाइल कधीही नका करू, केसांवर होतो…\nनिवडणूकीत पराभव झाल्यास सोप्या पध्दतीनं सोडणार नाही सत्ता,…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\n24 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 5 राशींना मिळू शकतो…\n#YogaDay 2019 : ‘योग’साधनेची सुरुवात करा…\n‘हे’ पदार्थ खाल्ल्यास रात्रभर येणार नाही झोप \nहळद आहे पोटाच्या कॅन्सरवर गुणकारी\n‘किडनी स्टोन’ चा त्रास होतोय \n तर :या’ 8 गोष्टींचा…\nपौरुषत्व, तारूण्य टिकवण्यासाठी करा ‘हे’ रामबाण…\nजिभेपेक्षा शरीराची गरज पाहा : डॉ. मनगोळी\nरोज 1 चमचा आवळ्याचा मुरांबा खाल तर आजारी पडणं विसरून जाल \nSatyameva Jayate 2: जॉन अब्राहमच्या जबरदस्त लूक सोबत पोस्टर…\nसुशांत सिंह केस : NCB नं आणखी एका मोठया ड्रग पेडलरला केलं…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\nघराच्या बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळल्या सुप्रसिध्द फॅशन…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nपिरियडमध्ये येतेय चक्कर, जाणून घ्या कारणे आणि टाळण्याचे…\nजिजामाता प्राथमिक शाळेत राज्यस्तरीय ‘युनिस्को…\nकेंद्र सरकारचे कृषी विधेयक म्हणजे गुळातून विष देण्याचा…\n शरीरसुखास नकार दिल्याने दिराने सपासप वार करुन…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\n70 वर्ष जुने संबंध असलेल्या TATA पासून विभक्त होण्याची वेळ आलीय,…\n सेंसेक्सची 1100 अंकापेक्षा जास्त…\nPune : विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यास तिघांनी मिळून…\nIodine For Covid 19 : कोविड-19 व्हायरसला पूर्णपणे…\n‘पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे…’, राज ठाकरेंकडून ‘त्या’ मराठी सिनेमाचं भरभरून कौतुक \nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी\n10 वर्षांनंतर बदललं जातंय Wikipedia चं डिझाइन, पहा नवा ‘लेआउट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://playlotteryonline.info/mr/megamillions.html", "date_download": "2020-09-24T18:27:04Z", "digest": "sha1:QWI336HUIS7R56NYRAXXYESHCPELRD7H", "length": 5630, "nlines": 53, "source_domain": "playlotteryonline.info", "title": "मेगा लाखो ऑनलाइन खेळा. लाखो विजय. : PlayLotteryOnline.info 2020", "raw_content": "\nमेगा लाखो ऑनलाइन खेळा. लाखो विजय. : PlayLotteryOnline.info 2020\n->>> मेगा लाखो अधिक माहितीसाठी\nअमेरिका पासून मेगा लाखो खेळा. पहिल्या अनिर्णित 2008 मध्ये झाला.\nअनिर्णित भाग्यवान क्रमांक अटलांटा मधील WSB-टीव्ही येथे मंगळवारी आणि शुक्रवार ठेवले जाते. वेळ नमूना यूएसए मध्ये 23:00 पूर्व वेळ आहे. काढणे मेगा लाखो ग्लेन बर्न्स यांनी चालवली जाते.\nJackpots जिंकण्यासाठी, आपण 1 पासून 56 ते पाच संख्या निवडणे आवश्यक आहे या आकडेवारीवरून पांढरा गोळे आहेत. आपण या व्यतिरिक्त 1 ते सोनेरी crutches वर पोस्ट असलेल्या (मेगा बॉल), 46 ते एक संख्या निवडण्याची गरज.\nपहिल्या टप्प्यात विजेत्या किमान पारितोषिक $ 12 दशलक्ष आहे. हे काढ���ेल्या सर्व संख्या दाबा ज्या व्यक्तीने किमान $ 12 मिलियन विजय करू. मेगा लाखो मध्ये विजय 26 वर्षांमध्ये 26 हप्त्यांमध्ये दिले जातात - प्रत्येक वर्षी एक हप्ता.\n16.10.2009 मेगा लाखो सर्वात मोठा विजय आला. 137 दशलक्ष युरो - $ 200 दशलक्ष Amounted.\nमेगा लाखो जिंकून च्या शक्यता:\n175.711.536 1 - jackpot, 5 संख्या आणि अतिरिक्त च्या मेगा बॉल संख्या (5 +1 करू) दाबा.\n4 दाबा आणि मेगा बॉल (4 +1 करू) अतिरिक्त संख्या - 689,065 1.\n15.313 1 - 4 पांढरा गोळे दाबा.\n13.781 1 - 3 संख्या आणि मेगा बॉल (3 +1 करू) दाबा.\n1 ते 36 - 3 संख्या (3 +0) दाबा\n844 1 - दोन अंक प्लस सोनेरी एकही एक संख्या (मेगा बॉल) साथ दिली\n141 1 - एक पांढरा आणि एक सुवर्ण चेंडू दाबा\n75 1 - फक्त गोल्डन क्षेत्र साथ दिली\nसर्व अंक (5 +1) $ 250.000 साथ दिली.\nआपण 4 पांढरा गोळे आणि सोने दाबा तर $ 10,000 जिंकलात.\nआपण योग्यरित्या 4 पांढरा गोळे (4 +0) किंवा 3 पांढरा गोळे + सोने गोळे (3 +1 करू) भाकित तर, आपण $ 150 विजय\n$ 7 यशस्वीरित्या 3 पांढरा गोळे हटविले व्यक्तीच्या आहे.\n$ 10 दोन पांढरा गोळे आणि एक सुवर्ण एकही ऑफर हमी बक्षीस\nएक पांढरा चेंडू गोल्डन बॉल $ 3 जिंकली, पण दाबा आहे फक्त सोनेरी क्षेत्र $ 2 मध्ये विजय देते\nमेगा लाखो गेममध्ये संधी भरपूर आणि प्रत्येकजण आधी खेळ जिंकण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी आपल्या पण ठेवले अधिक लक्षपूर्वक त्यांना पाहू शकता. या साइटमध्ये खेळ अगदी सर्वात मागणी खेळाडूंना पूर्ण करण्यासाठी पर्याय भरपूर देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/sports-news-football-england-79009", "date_download": "2020-09-24T17:46:53Z", "digest": "sha1:247ONTDXLQBIHSU4HBBQNP4JFM4OHXXM", "length": 12009, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रेवस्टरची दुसरी हॅटट्रिक; इंग्लंडचा ब्राझीलला धक्का | eSakal", "raw_content": "\nब्रेवस्टरची दुसरी हॅटट्रिक; इंग्लंडचा ब्राझीलला धक्का\nकोलकता - सलग दुसऱ्या सामन्यात रियान ब्रेवस्टरने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर इंग्लंडने बलाढ्य आणि माजी विजेत्या ब्राझीलचा ३-१ असा पराभव करून १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली.\nकोलकता - सलग दुसऱ्या सामन्यात रियान ब्रेवस्टरने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर इंग्लंडने बलाढ्य आणि माजी विजेत्या ब्राझीलचा ३-१ असा पराभव करून १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली.\nमुसळधार पावसामुळे मैदान निसरडे झालेले असल्यामुळे विशाखापठ्ठणम येथील उपांत्य फेरीचा हा सामना कोलकतामध्ये हलवण्यात आला होता. विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियममध्ये ६३,८८१ प्रेक्षकांनी खच्चुन गर्दी केली होती. यातील बहुतेकांचा पाठींबा ब्राझीलला होता, परंतु इंग्लंडच्या ब्रेवस्टने जबरदस्त कामगिरी करून सर्वांची मने जिंकली. आता शनिवारी ते विजेतेपदासाठी याच मैदानात उतरतील.\nथ्री लायन्स म्हणून संबोधले जाणाऱ्या इंग्लंडने दोनदा आघाडी घेतली. १० व्या मिनिटाला ब्रेवस्टरने शानदार गोल करून पहिला गोल केला त्यानंतर वेस्लीने ब्राझीलला बरोबरी साधून दिली तेव्हा सामना रंगतदार होण्याची चिन्हे दिसत होती. ३९ व्या मिनिटाला ब्रेवस्टरने दुसरा गोल केला. मध्यांतरला इंग्लंड २-१ असे आघाडीवर होते तेव्हा शंकेची पाल चुकचुकू लागली होती. पण त्याचवेळी ब्राझीलकडून प्रतिकाराचीही अपेक्षा केली जात होती. सामना पूर्णत्वाकडे जसा जसा झुकत होता तस तसे ब्राझीलवरचे दडपण वाढत होते त्यातच ७७ व्या मिनिटाला ब्रेवस्टरने आणखी एक गोल केला आणि ब्राझीलचा पराभवही निश्‍चित केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘आयपीएल’चा मनोरंजन मंत्र... (सुनंदन लेले)\nकोरोनामुळं जगात अनेक बदल झाले. विविध देशांच्या अर्थकारणाला धक्का देणाऱ्या या महामारीनं ‘आयपीएल’ होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण केली; परंतु ही...\nखर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण\nभंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या जेवढी वाढते. त्याच्या कितीतरी अधिक पटीने शहरात संख्या वाढत आहे. त्यासाठी मास्क, सामाजिक अंतराचे पालन करणे...\n101 चं याडचं भारी ; मानसिंगरावांची नित्य सवारी...\nकोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ उदयसिंहराव गायकवाड यांचा बालेकिल्ला. ते १९६२ ते १९८० पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांचा लोकसभेच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ashtya-seeking-aspirants-post-deputy-mayor-329581", "date_download": "2020-09-24T17:32:41Z", "digest": "sha1:4CGGT4TX2BHWFV76JXOKJB353X2LCWZM", "length": 14691, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "आष्ट्यात उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक घेताहेत गाठीभेटी | eSakal", "raw_content": "\nआष्ट्यात उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक घेताहेत गाठीभेटी\nआष्टा नगरपालिकेच्या राजकीय पटलावर स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.\nआष्टा : आष्टा नगरपालिकेच्या राजकीय पटलावर स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. सहा-सहा महिन्याची ठरलेला कालावधी नुकताच संपल्याने नगरसेवक अर्जुन माने यांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत.\nपालिकेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी आमदार स्व. विलासराव शिंदे गटाची सत्ता आहे. सत्ता एकत्रित असली तरी जयंत पाटील गटाचे कारभारी पदांच्या पालखीचे भोईच असल्याचे नागरिकांचे बोल आहेत. एकत्रित सत्तेत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे हक्कदार शिंदे गट होता. मात्र मागील निवडणूकीपासून नगराध्यक्ष पद कायम व उपनगराध्यक्ष पद तीन वर्षे शिंदे गटाला व दोन वर्षे मंत्री पाटील गटाला असे निश्‍चित केले आहे.\nदुसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी मंत्री गटाला संधी असते. चालू वर्षात मंत्री गटात मनिषा जाधव, अर्जुन माने यांच्यात खल झाला. श्रेष्ठींनी दोघांनाही सहा-सहा महिन्याची संधी देण्याचे सुतोवाच केले. फेब्रुवारीमध्ये मनिषा जाधव यांना संधी देण्यात आली. उर्वरीत सहा महिने अर्जुन माने यांना देण्याचे ठरले. सौ. जाधव यांनी पदाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली. जनसंपर्क राबवला. शहरातील विकासकामात योगदान दिले. त्यांचे पती प्रभाकर जाधव यांनी जनतेशी नाळ जोडीत नागरिकांच्या प्रश्‍नांचे निराकरण केले.\nसौ. जाधव यांचा सहा महिन्याचा कार्यकाल जुलै अखेर संपल्याचा पालिका वर्तुळात चर्चा आहेत. इच्छुकांचे राजीनाम्याकडे लक्ष आहे. पुढील सहा महिन्यासाठीची दावेदारी असणारे अर्जुन माने यांनी श्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, दिलीप पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्या बरोबरच अपक्ष तेजश्री बोंडे, जगन्नाथ बसुगडे यांनीही संधी मिळण्याची मागणी केली आहे. तुर्तास पालिकेच्या राजकीय पटलावर उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली वेगवान झाल्या असून मंत्री गटात जुळवाजुळव सुरु आहे.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनाशिकमधील मनमानी करणाऱ्या शाळांचे लेखापरीक्षण करा; बच्चू कडू यांचे आदेश\nनाशिक/सिडको : नाशिकमधील काही इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मनमानी कारभाराविरोधातील तक्रारींवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला संबंधित...\nमिनी पंपिंगने कलानगर वाचवले, आता मुंबईतील पुराचा अभ्यास होणार\nमुंबई,ता.24: मंगळवार रात्रीच्या पावसात मुंबईतील अनेक भागात साचलेल्या पाण्याची कारणं मुंबई महापालिका शोधणार आहे.यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात...\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nमांडओहळच्या रूईचोंडा धबधब्यात रेल्वे पोलिस बेपत्ता\nटाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण परीसरातील ओव्हरफ्लो पाण्याने तयार झालेला रूई चोंडा धबधबा पर्यटन परीसरात आज दुपारी फिरण्यासाठी...\nरेल्वेच्या दोन हजार किलो लोखंडचोरीचा पर्दाफाश\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वेच्या मालकीच्या २ हजार किलो लोखंडचोरी प्रकरणाचा छडा लावला. भंगार व्यावसायी व ऑटोचालकासह चौघांना जेरबंद...\nअसे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार\nअमरावती ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/12/90-yrs-old-wife-and-husband-daid-in-one-week-news/", "date_download": "2020-09-24T17:28:58Z", "digest": "sha1:EPOLNQ2N4L6E4IXEIU7I3RYLT6OA7PAG", "length": 11502, "nlines": 132, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप! नव्वदी गाठलेल्या वृद्ध जोडप्याचा इहलोकीचा प्रवास - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप नव्वदी गाठलेल्या वृद्ध जोडप्याचा इहलोकीचा प्रवास\nपतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप नव्वदी गाठलेल्या वृद्ध जोडप्याचा इहलोकीचा प्रवास\nअहमदनगर : पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना नेप्ती (ता. नगर) येथे घडली नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली पतीचा विरह सहन न झाल्याचा धक्का बसूनच पत्नीने आपला देह ठेवला पतीचा विरह सहन न झाल्याचा धक्का बसूनच पत्नीने आपला देह ठेवला इंद्रायणी/त्रिंबक दगडू पाचारणे असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.\nनेप्ती, ता. नगर येथील प्रगतशील शेतकरी त्रिंबक दगडू पाचारणे (वय 90) यांचे गुरुवारी (दि.06) निधन झाले. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत म्हणजेच रविवारी (दि.09) त्रिंबक यांच्या पत्नी इंद्रायणी (वय 86) यांनीही देह ठेवला. त्यांच्या पश्‍चात मुलगा महादेव, सात मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.\nत्रिंबक यांनी वयाची नव्वदी गाठलेली असतानाही शेतीत त्यांचे मन रमायचे. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्रिंबक यांच्या सहचारिणी इंद्रायणी याही धार्मिक वृत्तीच्या होत्या. पाचारणे दाम्पत्याचा नावलौकिक असल्याने ते गाव व परिसरातील सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी व्हायचे.\nत्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलावर आणि सात मुलींवर चांगले संस्कार केले. नव्वदी गाठलेल्या पाचारणे दाम्पत्याने आपली चौथी पिढी पाहिली. तीन दिवसांच्या फरकाने या दोघांनी जगाचा निरोप घेतला असला, तरी पाचारणे दाम्पत्याचा एकाच दिवशी दशक्रियाविधी करण्याचा निर्णय नातेवाईक, गावकर्‍यांनी घेतला आहे. त्याला पाचारणे कुटुंबीयांनीही कोणताही विरोध केला नाही.\nनेप्ती येथील अमरधाममध्ये या दोघांवर अंत्यसस्कार करण्यात आले. या दोन्ही अंत्यविधीच्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण होळकर, बाबासाहेब पवार, सुभाष जपकर, सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच शिवाजी होळकर, कारभारी चिंते, भारत चिंधे, सोसायटीचे चेअरमन रघुनाथ होळकर, विठ्ठलराव जपकर, देवा होले, पोपट कोल्हे, विठ्ठल चौरे, संजय खामकर, सुभाष चिंधे, दीपक धस, शिवाजी साळवे यांच्यासह कदम, धस, पाचारणे परिवारासह नेप्ती गावातील ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/05/crime-47/", "date_download": "2020-09-24T19:00:01Z", "digest": "sha1:HSBCXPC4XXXBHKEVFH4T62JESCCMTQRX", "length": 8575, "nlines": 137, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गणेश भक्ताचा मिरवणुकीत नाचताना मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Maharashtra/गणेश भक्ताचा मिरवणुकीत नाचताना मृत्यू\nगणेश भक्ताचा मिरवणुकीत नाचताना मृत्यू\nअंबाजोगाई : गणेश आगमना निमित्त काढलेल्या मिरवणुकीत नाचताना हृदयविकाराचा धक्का आल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.\nही घटना सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेदरम्यान शहरातील रविवारपेठेत घडली. श्याम महादेव गोंडे (रा. पटाईत गल्ली, रविवारपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.सोमवारी रविवार पेठेतील पटाईत गल्लीमधील तरुणांनी मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी केली.\nत्यानंतर वाजत-गाजत तिची मिरवणूक काढली. ही मिरवणूक रविवारपेठ गल्लीत आली तेव्हा श्याम महादेव गोंडे हा तरुण त्यात सामील झाले. आपल्या मित्रांसमवेत उत्साहात नाचत असताना गोंडेला अचानक भोवळ आली व खाली कोसळला.\nयानंतर तरुणांनी श्यामला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/16/crime-58/", "date_download": "2020-09-24T18:44:10Z", "digest": "sha1:43DV7EB2J3JHTZLATLFFAS6MHSF2MXG7", "length": 10112, "nlines": 140, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "डॉक्टरच्या घरात सापडले २२४६ भ्रूणांचे अवशेष - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/डॉक्टरच्या घरात सापडले २२४६ भ्रूणांचे अवशेष\nडॉक्टरच्या घरात सापडले २२४६ भ्रूणांचे अवशेष\nजोलिएट : अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका डॉक्टरच्या घरामध्ये जवळपास २२४६ अधिक भ्रूणांचे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली. डॉक्टरच्या घरात भ्रूणांचे अवशेष वैद्यकीय पद्धतीने व्यवस्थितरीत्या ठेवण्यात आले होते. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.\nविशेष म्हणजे गेल्या आठवड्यात या डॉक्टरचा मृत्यू झाला होता. गर्भपात रुग्णालय चालविणारे दिवंगत डॉक्टर उलरिच क्लोफरच्या इलिनोइसस्थित घरामध्ये भ्रूणांचे अवशेष सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्लोफर कुटुंबाच्या एका वकिलांनी गुरुवारी त्यांच्या घरामध्ये बाळांचे अवशेष असल्याची शक्यता पोलिसांकडे व्यक्त केली होती.\nयानंतर कारवाई कर�� पोलिसांनी क्लोफरच्या घरातून २२४६ भ्रूणांचे अवशेष जप्त केले. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या घरात शस्त्रक्रियेचे कुठलेही साहित्य आढळले नाही. त्यामुळे डॉक्टरकडून चुकीच्या पद्धतीने गर्भपात केले जात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\n३ सप्टेंबर रोजी मृत्यू झालेल्या डॉक्टरचे इंडियानाच्या दक्षिण बेंडमध्ये गर्भपात केंद्र होते; परंतु या केंद्रात चुकीच्या पद्धतीने सर्रास गर्भपात केले जात असल्यावरून २०१५ मध्ये क्लोफरचे रुग्णालय सरकारने बंद केले होते.\nरुग्णालयाबाबत दाखल झालेल्या अनेक तक्रारींनंतर इंडियाना आरोग्य विभागाने रुग्णालयाचा परवाना रद्द केला होता. त्यामुळे त्याच्या घरात अवैध पद्धतीने गर्भपात केंद्र सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/08/condolences-of-dadapatil-shelkes-family-from-balasaheb-thorat/", "date_download": "2020-09-24T18:03:50Z", "digest": "sha1:IPNOKZIIMNA5V4VM6MZFHDTRIODFE3FB", "length": 8655, "nlines": 135, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बाळासाहेब थोरात यांच्याकडून दादापाटील शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ ���रणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/बाळासाहेब थोरात यांच्याकडून दादापाटील शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन\nबाळासाहेब थोरात यांच्याकडून दादापाटील शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन\nनगर : राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांच्या खारे कर्जुने (ता. नगर) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.\nया वेळी त्यांच्यासमवेत आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी शुक्रवारी दुपारी शेळके कुटुंबीयांची भेट घेतली.\nदादापाटील शेळके हे शेतीनिष्ठ असे व्यक्तिमत्त्व होते. कृषी, सहकार क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.\nअजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी खासदार दादापाटील शेळके यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.\nया वेळी त्यांनी शेळके कुटुंबातील रावसाहेब शेळके, प्रताप शेळके, अंकुश शेळके यांच्याशी, तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्याबरोबन नगर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्ष���त 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/12/ahmednagar-breaking-addition-of-647-new-patients/", "date_download": "2020-09-24T18:47:08Z", "digest": "sha1:NQF4VCAA2V73PNI43EEZVMI3IXV5Y52C", "length": 11026, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : नव्या ६४७ रुग्णांची भर - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : नव्या ६४७ रुग्णांची भर\nअहमदनगर ब्रेकिंग : नव्या ६४७ रुग्णांची भर\nअहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.६७ टक्के इतकी आहे.\nदरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४०८ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण २२, श्रीरामपुर ०१, कँटोन्मेंट १०, नेवासा १३, पारनेर १२, राहुरी ०१, शेवगाव ०१, कोपरगाव ०५, जामखेड ०१, मिलिटरी हॉस्पीटल ०१ आणि इत�� जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज २४९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ३१, राहाता २४, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०३, श्रीरामपुर १०, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०६, श्रीगोंदा १५, पारनेर १०, अकोले ०६, राहुरी १३, शेवगाव ३३, कोपरगाव १५, जामखेड २२ आणि कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २३३, संगमनेर ०८, राहाता ०२, नगर ग्रामीण १२, श्रीरामपुर ०३, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा ०२, पारनेर ०२, अकोले ०३, राहुरी ०४, शेवगाव ०२, जामखेड ०७ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८५, संगमनेर २२, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ०६, राहुरी ०४,\nशेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ०३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेले एकूण रुग्ण:७७४१\nउपचार सुरू असलेले रूग्ण:३४०८\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day-latest-marathi-joke-on-coronavirus/articleshow/77553624.cms", "date_download": "2020-09-24T17:39:17Z", "digest": "sha1:E2KAQTLAJBZT27XCB4JOSPQNV23T2ZDJ", "length": 8095, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi Joke: 'या' पुढील महिन्यांनंतर सर्व बरं होईल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nMarathi joke: आईचे मोबाइल पुराण...\nMarathi Joke: सुट्टीचे बहाणे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nदेशकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं रेल रोका आंदोलन, १४ रेल्वे रद्द\nगुन्हेगारीदुधात भेसळ, सांगलीत छापे; दीड हजार लिटर दूध ओतले\nदेशसर्वोच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज नाकारला\n 'या' निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आमनेसामने\nगुन्हेगारीदिल्ली हिंसाचार: जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला न्यायालयीन कोठडी\nमुंबईकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने बीएमसीला सुनावले खडे बोल\n नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोना\nगुन्हेगारीफक्त ५०० रुपयांसाठी मित्राच्या आईने घेतला १४ वर्षांच्या मुलाचा जीव\nपोटपूजाकुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी\nमोबाइलसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळणार\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकजबरदस्त फीचरची मर्सेडिजची दमदार SUV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरीनंतर अशी घ्या टाक्यांची काळजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/protest-of-political-parties-by-putting-stones-in-the-water/articleshow/72097976.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-24T18:54:57Z", "digest": "sha1:OVNBC4TKR53HRU435XYFKWKP5I2YZO3C", "length": 12737, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदगड पाण्यात ठेऊन राजकीय पक्षांचा निषेध\nसत्ता स्थापन न करणाऱ्या पक्षांच्या विरोधात आंदोलन म टा...\nराजकीय पक्षांचे प्रतिकात्मक दगडे पाण्यात ठेऊन नगरमध्ये आंदोलन करण्यात आले.\nसत्ता स्थापन न करणाऱ्या पक्षांच्या विरोधात आंदोलन\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nविधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या भांडणात सत्ता स्थापन न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या निषेधार्थ नगरमध्ये 'पीपल्स हेल्पलाइन', 'भारतीय जनसंसद' व 'मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन' या संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिकात्मक दगडे पाण्यात ठेऊन आंदोलनकर्त्यांनी आक्रोश केला. राजकीय पक्षांनी राज्यात त्वरीत स्थिर सरकार द्यावे, अशी मागणीही या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली.\nराज्यात शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. देशात मंदीचे सावट आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अनेक कामे रेंगाळली आहेत. तर, दुसरीकडे राज्यातील आघाडी व युतीचे सर्व पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच खुर्चीसाठी भांडणाऱ्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे प्रतिकात्मक दगड पाण्यामध्ये बुडवत हे आंदोलन केले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. स्थापन होणारे सरकार जनतेच्या भल्यासाठी असते, ही संकल्पना नेते विसरले आहेत. तरी राज्यात लवकर सरकार स्थापन करुन सर्वसामान्यांची प्रश्‍ने मार्गी लावावीत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.\nहुतात्मा स्मारक येथे झालेल्या या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी यांच्यासह अशोक सब्बन, अंबिका जाधव, लिला रासने, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, किशोर मुळे, लतिका पाडळे, संगिता साळुंखे, नजमा शेख, हिराबाई ग्यानप्पा, शबाना शेख, अंबिका नागुल, आशा जोमदे आदी सहभागी झाले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n 'या' निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आम...\nSujay Vikhe Patil: शरद पवार-राजनाथ सिंह भेट; 'हा' खासदा...\nOnion Price: निर्यातबंदीनंतरही 'या' बाजारात कांद्याची च...\nRadhakrishna Vikhe: तेव्हा देशाचे कृषिमंत्री कोण होते\nMaratha Reservation: मराठा आरक्षण - भाजपचे खासदार संभाज...\nपोलिस स्टेशनला कॅमेऱ्यांचा खर्च ३८ कोटींनी वाढला महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/abduction-of-sugarcane-laborer/articleshow/69778253.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T19:12:36Z", "digest": "sha1:ODSBVZT5ML5PI2QZPISNZFGDDWWRJYM3", "length": 12420, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nऊसतोडीसाठी पाच हजारांची उचल घेऊनही कामासाठी न आल्याने ऊसतोड मजुराचे भिवंडीतून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली असून मजुराच्या शोधासाठी पोलिसांचे पथक जालन्याला गेले आहे. या अपहरणामध्ये मजुराच्या नातेवाईकाचाही समावेश आहे.\nया अपहरणाप्रकरणी अमोल ढाकरगे (२१) रा. ठाकूरपाडा, भिवंडी याने तक्रार दिली असून अपहरण झालेला मजूर हा त्याचा मेव्हणा आहे. पत्नीसह सासरे बाळासाहेब थोरात, सासू संगिताबाई, आणि मेव्हणा मंगेश थोरात (२०) सर्वजण मागील सहा महिन्यापासून भिवंडीत राहत असून मूळचे जालना जिल्ह्यातील आहेत. गावी ऊसतोडीचे काम करणाऱ्या थोरात कटुंबाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ६० हजार रुपये ऊसतोडीची मजुरी ठरली होती. मुकादम भीमा चव्हाण याने पाच हजार रुपये संगीताबाईंना उचल दिली होती. तसेच थोरात कुटुंबाबरोबर बॉण्डही करून घेतला होता. मात्र ठरल्याप्रमाणे सर्व पैसे देण्याची मागणी थोरात कुटुंबाने मुकादमाकडे केली होती. मात्र उर्वरित ५५ हजार रुपये न मिळाल्याने थोरात कुटुंब कामासाठी जालन्यावरून भिवंडीत आले होते. त्यांनतर थोरात यांचा नातेवाईक विनोद राक्षे याने या कुटुंबाला फोन करून ऊसतोडीच्या कामासाठी येण्याबाबत तगादा लावला होता. मात्र थोरात यांनी नकार देत उचल घेतलेले पैसे परत करू असा निरोप राक्षे याच्यामार्फत मुकादमाला धाडला होता.\nबुधवारी राक्षे याने मंगेशला फोन करून भिवंडीला कामासाठी आल्याचे सांगितले आणि रांजनोळी येथे त्याला बोलावून घेतले. त्यामुळे मंगे��� आणि अमोल दोघेही रांजनोळी येथे गेल्यानतंर राक्षे यांनी गोवेनाका येथे येण्यास सांगितले. तिथून मंगेश याचे आरोपीने कारमधून अपहरण केले. चव्हाण, राक्षे यांच्यासह आरोपीविरुद्ध कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी दुर्घटनाः मृतांचा आकडा २५वर; या कारणामुळं कोसळली...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nठाणे: टीएमसी बस स्टँडजवळ होर्डिंग कोसळले महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/32436/", "date_download": "2020-09-24T17:12:16Z", "digest": "sha1:6AXOL6OP3LFY3MYEFBOC4POXPXOH3EKD", "length": 8210, "nlines": 53, "source_domain": "journalistasso.tv", "title": "नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासात 56,282 रुग्णांची वाढ - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nनवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासात 56,282 रुग्णांची वाढ\nभारतात कोरोनाचा कहर सुरुच आहे. देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या आता 40 हजारांच्या पुढे गेली आहे. तर, गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज सरासरी 50 हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. भारतातील एकूण रुग्णांची संख्या 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना बाधित देशांच्या यादीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा क्रमांक लागतो.\nगेल्या 24 तासांत देशात एकूण 56,282 रुग्ण आढळले आहेत तर एकूण 904 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 19.64 लाखांवर गेली असून त्यापैकी 5.95 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 13.28 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत एकूण 904 लोकांचा बळी गेला असून मृतांचा आकडा 40,699 वर पोहचला आहे.\nभारतात रिकव्हरी रेट 67 टक्क्यावर गेला आहे. तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासांत जगातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. येथे सुमारे १२२२ लोकांनी प्राण गमावले आहेत. तर 53,633 नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 आठवड्यांपासून अमेरिकेत सरासरी सरासरी 50 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेत एकूण रुग्णांची संख्या 48 लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1.58 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचं थैमान सुरुच आहे. येथे गेल्या 24 तासांत येथे सुमारे 57152 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या 28.59 लाखांवर पोहोचली आहे. तर 1437 मृत्यूची नोंद झाली असून, एकूण मृतांची संख्या 97 हजारांवर गेली आहे.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8832", "date_download": "2020-09-24T18:50:29Z", "digest": "sha1:C3JRQ4NGCL743ACCQNZAW3WVU4H4XHOF", "length": 7443, "nlines": 115, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चालणे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालणे\n४४ किमी चालण्याचे आव्हान\nमित्रहो आम्ही मे महिन्यामधे इंग्लंड मधे ४४ किमी चालण्याचे आव्हान पूर्ण केले. त्याची गोष्ट\nRead more about ४४ किमी चालण्याचे आव्हान\nमला ट्रेकिंग चे खूप आकर्षण आहे लहानपणापासून. पूर्वी प��ण्याच्या आसपासच्या किल्ल्यांवर जाउनही झाले आहे. जसे कि तोरणा , राजगड , पुरन्दर , सिंहगड , लोहोगड , विसापूर .\nछोटे ट्रेकही केले होते. उदा कात्रज - सिंहगड , कावळ्या किल्ला - शिवथर - हिरडोशी\nपरत सुरूवात करायची आहे. काही मित्र भक्कम ट्रेकर आहेत पण त्यंच्याबरोबर एकदम जाणे झेपणार नाही . त्यासाठी तयारी म्हणून छोटे १५-२० कि.मी. चालण्याचे एक-दोन दिवसाचे ट्रेक सुचवा. शक्यतोवर सपाट चालणे हवे. किंवा थोडे फार चढणे - उतरणे चालेल.\nखालील ठिकाणांबद्दल कुणाला माहिती आहे का \nRead more about भटकन्ती करण्यासाठी ठिकाणे\nगुढगे वाईट्ट्ट्ट्ट् दुखत होते, वाईट वाटत होते की आज आपल्याला धावता येणार नाही.\nथोडेसेच अंतर धावलो रेसकोर्सवर. आज रेसकोर्सवर जास्तकरून फक्त चाललो.\nधुक्याच्या दाट पट्ट्यातून चाललो....धुके हाताला लागतंय का ते पाह्यलं, ओलसर दमट हवेचे संथ खोल श्वास घेतले, सिगारेटच्या धुरासारख्या तोंडातून वाफा काढल्या.\nगारठल्यामुळे जाडजूड झालेल्या साळुंक्या एकमेकांना चिकटून बसलेल्या पहिल्या, जोडीने उडणारे धनेश पाहिले. घोड्यांच्या टापांबरोबरच त्यांच्या श्वासाचेही आवाज ऐकले.\nRead more about आज रेसकोर्स वर\nएक असा वेगळा चालण्याचा उपक्रम\nमाझ्या एका मित्रवर्याने ; टाटा मोटर्स या आपल्या कार्यालया पासून घरी चालत येण्याचा आगळा उपक्रम केला. त्याच्या वतीने मी हे लिहीत आहे.\nRead more about एक असा वेगळा चालण्याचा उपक्रम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/1721/Various_demands_of_the_Muslim_community_on_the_road_to_Beed.html", "date_download": "2020-09-24T18:27:26Z", "digest": "sha1:675H7FLLP2J4LYINDH7YUACVYDJXWQLR", "length": 6998, "nlines": 78, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " विविध मागण्यांसाठी बीडमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nविविध मागण्यांसाठी बीडमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर\nबीड(प्रतिनिधी)- नवे पर्व..मुस्लिम सर्व..अशी हाक देत मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातून मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकवटला. हक्काच्या आरक्षण मागणीसाठी लाखो समाज बांधव एका तिरंगा झेंड्याखाली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजल्यापासूनच मुस्लिम समाज बांधव हजारोंच्या संख्येने मोर्चास्थळी दाखल झाले होते. 12 वाजता लाखोंच्या संख्येने उपस्थितीत मोर्चाला सामुहिक राष्ट्रगिताने सुरुवात झाली.\nआरक्षण, संरक्षण यासह मुस्लिम पर्सनल लॉ या मागण्यासाठी मूक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांच्या हातात तिरंगा ध्वज, घोषवाक्यांचे फलक, डोक्यावर फेटे आणि शिस्तबध्द संचलन..मनामध्ये सरकारविषयी संताप दिसून आला. स्टेडीयम पासून निघालेला मोर्चा सुभाष रोउ, माळीवेस, धोंडीपूरा मार्ग बलभीम चौकात पोहचला. त्या ठिकाणी विविध शाळांमधून देखाव्यांसह आलेले विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी झाले. बलभीम चौकातून कारंजा, राजूरी वेस, बशीरगंज चौक, शिवाजी महाराज चौक, नगर रोड मार्गे लाखोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवानी एकीचे आणि शिस्तीचे दर्शन घडविले.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/613868", "date_download": "2020-09-24T16:50:51Z", "digest": "sha1:7BGFB77S5E5UFEI7AGGHTYJ5QN5DV5TJ", "length": 2171, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश कर��(लॉग इन करा)\n\"सेबिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:०३, ९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०२:००, ३० सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ta:செவீயா)\n०५:०३, ९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mt:Sivilja)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95/Q3V_0v.html", "date_download": "2020-09-24T16:47:44Z", "digest": "sha1:RGDA3UHTSOEUZJEVZZ5LEKUJKWUM6PF4", "length": 11037, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील अत्याधुनिक शल्यचिकित्सा विभागाचा विस्तार कुशल शल्य चिकित्सक व लप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा रूग्णांना होणार फायदा - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील अत्याधुनिक शल्यचिकित्सा विभागाचा विस्तार कुशल शल्य चिकित्सक व लप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा रूग्णांना होणार फायदा\nसह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील अत्याधुनिक शल्यचिकित्सा विभागाचा विस्तार कुशल शल्य चिकित्सक व लप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा रूग्णांना होणार फायदा\nकराड - अद्ययावत तंत्रज्ञान,तज्ञ डॉक्टर्स आणि सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा पुरविण्याच्या आपल्या ध्येयाअंतर्गत सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आपल्या अत्याधुनिक शल्यचिकित्सा विभागात आता प्रदीर्घ अनुभव असलेले कुशल शल्यचिकित्सक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.त्यांनी आजवर 20,000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या असून त्यामध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया,लेझर शस्त्रक्रिया,बेरियाट्रिक शस्त्रक्रिया व अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.ही माहिती सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nयावेळी सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मार्केटिंग हेड डॉ.केतन आपटे, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराड चे प्रमुख डॉ.व्यंकटेश मुळे, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराड चे डायरेक्टर श्री दिलीपभाऊ चव्हाण व श्री अमित चव्हाण, शल्यचित्सिक डॉ.नितीन नांगरे उपस्थित होते.\nयाप्रसंगी बोलताना सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराड चे प्रमुख डॉ.व्यंकटेश मुळे म्हणाले की,डॉ.नितीन नांगरे यांचे आम्ही सह्याद्रि हॉस्पिटलच्या परिवारात स्वागत करतो.सह्याद्रि हॉस्पिटलच्या शल्यचिकित्सा विभागात असलेल्या अद्ययावत सुविधांशी कुशल शल्यचिकित्सक असलेले डॉ.नांगरे जोडले जाणे हे रूग्णांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.यामुळे डॉ.नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या अनेक शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी),हर्निया,अपेंडिक्स,पिशवी, काढणेपित्ताशय,प्लीहा,लॅप्रोक्टॉमी अशा अनेक शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा विभागात होऊ शकतात. सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये या सर्व शस्त्रक्रियांना सहाय्यक आणि पूरक ठरतील अशा सर्व अद्ययावत सुविधा व उपकरणे,ऑपरेशन थिएटर्स उपलब्ध आहेत.बिनटाक्याच्या शस्त्रक्रियांना अद्ययावत सुविधांबरोबरच डॉक्टरांचे कौशल्य महत्त्वाचे ठरते आणि म्हणूनच डॉ.नांगरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सर्वांना फायदा होईल.\nयाप्रसंगी बोलताना शल्यचित्सिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे म्हणाले की, हॉस्पिटल्सची महाराष्ट्रातील आघाडीची साखळी असलेल्या सह्याद्रि हॉस्पिटल्स परिवाराशी जोडले जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.येथे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसह सर्व शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध असून एकाच छताखाली रूग्णांना निदान व उपचाराशी निगडीत सर्व सेवा मिळू शकतात.लॅप्रोस्कोपिक किंवा बिनटाक्याच्या शस्त्रक्रियांमुळे रूग्णाला कमी दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते त्यामुळे उपचाराचा खर्च देखील कमी होऊ शकतो आणि दैनं��िन जीवन लवकर पूर्ववत होते.कमी रक्तस्त्राव,कमी वेदनेसह याचे आणखी अनेक फायदे आहेत.लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानासह पोटातील वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचता येते आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया देखील करता येते.त्यामळे कराड व आसपासच्या परिसरातील रूग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज नसून सर्व आरोग्य सेवा सविधा येथेच उपलब्ध होत आहेत. डॉ.नांगरे दररोज सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असतील.\nसह्याद्रि हॉस्पिटल्सच्या कार्यकारी संचालिका डॉ.जयश्री आपटे म्हणाल्या की.गेल्या काही वर्षात का शहराची प्रगती झपाट्याने होत असून वैद्यकीय केंद्र म्हणून एक नवी ओळख ही शहराला प्राप्त होत आहे.यांत सह्याद्रि हॉस्पिटल्सचा महत्त्वाचा वाटा आहे.अद्ययावत सुविधा,समर्पित डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्या साहाय्याने अनेक आजारांसाठी एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सेवा आम्ही सातत्याने रूग्णांना पुरवित आहोत.विविध जागरूकता, कार्यक्रमआरोग्यसेवा उपक्रम याद्वारे आम्ही आमचे कार्य पुढील काळात अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/spiritual-leader/news/", "date_download": "2020-09-24T18:11:54Z", "digest": "sha1:IW2YZZZLDBYRLCN45HYOIRQBBEBRBRRT", "length": 14964, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Spiritual Leader- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ���रलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवा���े व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक \nअण्णांचं आंदोलन, विलासराव देशमुख आणि भय्यूजी महाराज...\nमॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास\nभय्यूजी महाराजांची सुसाईड नोट सापडली, मृत्यूचं गूढ कायम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/realme-x-realme-3i-india-launch-today-how-to-watch-live-stream-expected-price-specifications/articleshow/70221688.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-24T19:25:28Z", "digest": "sha1:IYIQFUPC3JA7BEFTDLFAJI6MTBNOM7I3", "length": 12311, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRealme X आणि Realme 3i आज भारतात लाँच\nओप्पो कंपनीची स्पिन-ऑफ ब्रँड कंपनी रियलमी आपले दोन नवीन स्मार्टफोन रियलमी एक्स (Realme X) आणि रियलमी ३आय (Realme 3i) आज भारतात लाँच करणार आहे. रियलमी एक्स कंपनीचे नवे फ्लॅगशीप डिव्हाईस असून यावर्षी मे महिन्यात त्याला लाँच करण्यात आले आहे.\nओप्पो कंपनीची स्पिन-ऑफ ब्रँड कंपनी रियलमी आपले दोन नवीन स्मार्टफोन रियलमी एक्स (Realme X) आणि रियलमी ३आय (Realme 3i) आज भारतात लाँच करणार आहे. रियलमी एक्स कंपनीचे नवे फ्लॅगशीप डिव्हाईस असून यावर्षी मे महिन्यात त्याला लाँच करण्यात आले आहे. तर दुसरीकडे रियलमी ३ आय हा एक स्वस्तातील मस्त फोन असून सर्वात आधी तो भारतात लाँच करण्यात येणार आहे.\nहे दोन्ही फोन आज दुपारी साडे बाराच्या सुमारास लाँच करण्यात येणार आहेत. कंपनीच्या फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येऊ शकणार आहे. या कार्यक्रमात दोन्ही फोनची किंमत, वैशिष्ट्ये सांगण्यात येणार आहेत. भारतात या फोनची किंमत साधारणपणे १८ हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.\nRealme X ची वैशिष्ट्ये\n>> ६.५३ इंचाचा डिस्प्ले\n>> ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज\n>> ७१० स्नॅपड्रॅगनएसओसी प्रोसेसर\n>> अँड्रॉयड ९ पाईचा कलरओएस ६.०\n>> ४८ मेगापिक्सल प्लस ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा\n>> सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा\n>> ३,७६५ क्षमतेची बॅटरी\nRealme 3i ची वैशिष्ट्ये\n>> ६.२२ इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले\n>> ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज\n>> पी६० एसओसी प्रोसेसर\n>> ४८ मेगापिक्सल प्लस ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा\n>> सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा\n>> ३,७६५ क्षमतेची बॅटरी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून Samsung Galaxy M51 ठरतो 25 हजारांच्य�� आत बेस...\n५५०० रुपयांनी स्वस्त झाले OnePlus आणि Samsung चे स्मार्...\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किं...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\n64MP कॅमेऱ्याचा Realme 7 Proचा आज सेल, जाणून घ्या किंमत...\nशाओमीचा MI सुपरबास वायरलेस हेडफोन येतोय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्मार्टफोन रियलमी एक्स रियलमी ३आय ओप्पो Realme X Launch realme x realme 3i Oppo\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nमुंबईपोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांतील 'हे' आकडे चिंताजनक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/shiv-sena-party-chief-uddhav-thackeray-testifies-that-vairag-taluka-will-come-to-power-when-it-comes-to-power/articleshow/71585621.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T19:14:17Z", "digest": "sha1:KK4LYOCUNX4244CJNST3VIALVUJBKDYG", "length": 14921, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसत्तेवर येताच वैराग तालुका करणार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ग्वाही\nसत्तेवर येताच वैराग तालुका करणार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ग्वाही म टा...\nसत्तेवर येताच वैराग तालुका करणार\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ग्वाही\nम. टा. वृत्तसेवा, सोलापूर\n'बार्शी ही भगवंताची असून, आजच्या गर्दीतून भगवंतच माझ्यासोबत प्रकट झाला आहे. चांगल्या कामाला भगवंताचे आशीर्वाद असतात. दिलीप सोपल यांच्यावर आमचा खूप दिवसांपासून डोळा होता. मात्र, ते चुकवत होते. ते जुने सहकारी आणि आमच्या हक्काचा माणूस आहे. मध्यंतरी त्यांनी काहीकाळ वेगळी वाट धरली होती. काही मांजरासारखे आडवे येत होते. आता ती मांजरे राहिली नाहीत. गद्दारांविषयी बोलायची गरज नाही. या निवडणुकीत त्यांच्या पेकाटात, अशी लाथ घाला की पुन्हा कधी निवडणुकीला उभा राहाता कामा नये. दिलीपराव स्वतःसाठी नाही तर लोकांचे विषय तळमळीने माझ्याकडे मांडतात. सत्ता येताच वैराग तालुक्याची निर्मिती केली जाईल,' असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.\nबार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ जुना गांधी पुतळा येथे आयोजित सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी शशिकांत पवार होते. या वेळी उमेदवार दिलीप सोपल, सेना नेते तानाजी सावंत, जिल्हाप्रमुख गणेश वानकर आदी उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे म्हणाले, 'दिलीप सोपल यांनी सांगितलेल्या सर्व मागण्या पूर्ण करू. ते स्वतःसाठी काही मागत नाही. तुमचेच विषय ते तळमळीने मांडतात. ते आमचे चांगले सहकारी आहेत. विरोधकांसारखी जिथे जावू तिथे खाऊ, अशी माणसे काही कामाची नाहीत. आम्ही चूक सुधारलेली आहे. तुम्ही सुधारा. हे भूत बाटलीत बंद करून बुच मारा. मतदारांशी गद्दारी करणारे निवडून येता कामा नयेत. तुम्ही चांगली माणसे निवडून द्या. युत��� सरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. शिवसेना युतीत आहे आणि राहील. सत्तेत असताना सरकार चुकले असेल तर त्यांचे कान उघाडणी करण्याचे काम केले. चांगल्या कामाला कधी विरोध केला नाही. भाजपचे सरकार अस्थिर होते. हिंदुत्व, जनता व राज्याच्या हितासाठी हे सरकार मी स्थिर नाही तर मजबूत करीन. आमच्यात कधीच भांडणे नव्हती. लोकसभेला आम्हाला भरभरुन दिले. राज्याने आमच्या युतीला स्वीकारले याचा अभिमान वाटतो. जनता आशीर्वाद देत असताना आम्ही करंटे पणाने का वागू\nआम्ही स्वयंपाक करू, पण, त्या धरणातील पाणी नको\nशरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 'जनतेसाठी आमची स्वयंपाक करावयाची ही तयारी आहे. पण, पाणी अजितदादांच्या त्या धरणातील नको. शरद पवारांबद्दल आदर आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. आम्ही पवारांसारखे आपल्याच पक्षातील नेत्यांच्या पाठीत वार करून मुख्यमंत्री होणारे नाही. पवार म्हणजे स्वतः चांगले करावयचे नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचे नाही. त्यांनी कांड्या केल्याने आमचे सरकार पडत नाही. जनतेला शब्द देताना विचार कर पण, दिलेला शब्द खाली पडू देऊ नको, अशी आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे,' असेही ठाकरे म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच ���हन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9C", "date_download": "2020-09-24T18:59:51Z", "digest": "sha1:TTIZK2FBG5LW4UY7XOGES74C75GZNAPX", "length": 3889, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:डेन्व्हर ब्रॉन्कोज - विकिपीडिया", "raw_content": "\n\"डेन्व्हर ब्रॉन्कोज\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nस्पोर्ट्स ऑथॉरिटी फील्ड अॅट माइल हाय\nनॅशनल फुटबॉल लीग संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/story-javed-miandad-lashes-out-at-pak-pm-imran-khan-for-ruining-cricket-in-pakistan-said-you-act-like-god-now/", "date_download": "2020-09-24T16:59:00Z", "digest": "sha1:CWOHEHP753SFKTS26RWI6OSKY5EQUHI4", "length": 19274, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "इमरान यांच्यावर भडकले मियाँदाद, म्हणाले - 'स्वतःला 'खुदा' समजणार्‍या मी तुला पंतप्रधान बनवलंय'| story javed miandad lashes out at pak pm imran khan for ruining cricket in pakistan said you act like god now | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nइमरान यांच्यावर भडकले मियाँदाद, म्हणाले – ‘स्वतःला ‘खुदा’ समजणार्‍या मी तुला पंतप्रधान बनवलंय’\nइमरान यांच्यावर भडकले मियाँदाद, म्हणाले – ‘स्वतःला ‘खुदा’ समजणार्‍या मी तुला पंतप्रधान बनवलंय’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांनी पाक पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली. मियांदाचा विश्वास आहे की, पाकिस्तानमधील क्रिकेटचा आक्रमकपणा इम्रान खान यांनी कमी केला आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) काही महत्त्वाच्या पदांवर पाकिस्तानच्या तुलनेत परकीय लोकांना अधिक पसंती दिली, ज्यामुळे देशातील क्रिकेटची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. मियांदादने नाव न सांगता पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांना लक्ष्य केले आहे. वसीमचा जन्म आणि पालनपोषण दोन्ही इंग्लंडमध्ये झाले होते. इमरान खानने त्याला इतके महत्त्वाचे पद दिल्याने मियांदाद खूश नव्हते.\n‘राजकारणात येईल तेव्हा बोलेल’\nमियांदाद आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, ‘सर्व पीसीबी अधिकाऱ्यांना खेळाची एबीसीडीदेखील माहित नाही. मी स्वत: याबद्दल इम्रान खानशी बोलेल. जो माझ्या देशासाठी योग्य नाही, अश्या कोणत्याही व्यक्तीला मी सोडणार नाही. आपण एखाद्या परदेशी व्यक्तीला महत्त्वपूर्ण स्थान देता. भ्रष्टाचार करून जेव्हा तो देश सोडून जाईल तेव्हा आपण काय कराल तुमच्या देशात लोकांची कमतरता आहे का, जे बाहेरून लोकांना पीसीबीमध्ये काम करण्यासाठी बोलवत आहेत तुमच्या देशात लोकांची कमतरता आहे का, जे बाहेरून लोकांना पीसीबीमध्ये काम करण्यासाठी बोलवत आहेत मियांदाद म्हणाला, ‘मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझा कर्णधार नव्हता.\nमी राजकारणात येईल तेव्हा तुमच्याशी बोलेल. मी तुमचे नेतृत्व केले, पण आता आपण स्वत: ला देव मानू लागला आहे. असे दिसते की केवळ आपणच देशातील एकमेव शहाणी व्यक्ती आहात, जसे कि पाकिस्तान मध्ये कोणीही ऑक्सफोर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठात गेले नाही. लोकांचा विचार करा. तुम्हाला देशाची पर्वा नाही, तुम्ही माझ्या घरी आलात आणि नंतर पंतप्रधान म्हणून बाहेर पडलात, हे खोटे असल्याचे सिद्ध करण्याचे माझे आव्हान आहे. ‘\nमी इम्रानला पंतप्रधान केले\nमियांदाद म्हणाला, ‘पाकिस्तानी असण्याचा अर्थ काय जगा आणि जगू द्या, आपल्या लोकांना मदत करा, शहाणे व्हा. मी देशाचा आवाज आहे, मला माहित आहे की सर्वसामान्यांसाठी आवाज उठवणे कठीण आहे, परंतु जगाच्या समोर मी सर्वसामान्यांचा आवाज उठवू शकेल अशा स्थितीत आहे. ‘ तो पुढे म्हणाला, ‘मी एका वेगळ्या फील्डमधून आलो आहे, परंतु मी जिथे राहतो त्या जागेची मला काळजी आहे आणि मी लोकांबरोबर राहतो. मी इम्रानला असे म्हटले आहे की मी त्यांना पंतप्रधान केले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n ‘या’ राज्याच्या राजधानीत PTI च्या ब्युरो चीफनं केली आत्महत्या\n ‘रहस्यमयी’ बियांणाबद्दल मोदी सरकारनं दिला इशारा\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या इंजिनसाठी वायुसेनेनं दिले तब्बल…\nआधी सैनिकावर गोळी झाडली नंतर ‘कोरोना’च्या भीतीनं आग लावली, उत्तर आणि…\nसिव्हिल सेवा परीक्षा स्थगित करण्याची मागणी, केंद्र आणि UPSC ला सुप्रीम कोर्टाची नोटीस\nIPO मार्केटमध्ये ही सरकारी कंपनी करणार एन्ट्री, जाणून घ्या ‘या’ पब्लिक…\nसुप्रीम कोर्टानं सुधा भारव्दाज यांचा जामीन अर्ज फेटाळला\nनिवडणूकीत पराभव झाल्यास सोप्या पध्दतीनं सोडणार नाही सत्ता, डोनाल्ड ट्रम्प यांनी…\n‘कोरोना’ कालावधीत 51 हजाराहून अधिक नवीन…\nअणु शास्त्रज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. शेखर बसु यांचं…\nITR Filing Mistakes : आयकर रिटर्न भरताना झाली असेल चूक, तर…\nपिंपरीत ‘मटका क्वीन’सह 5 जणांना अटक, 3 लाखाची…\nराज्यातील तब्बल 6 लाख ऊसतोड कामगारांना विमा मिळणार\nIPL 2020 : 437 दिवसांच्या पुनरागमनानंतर धोनीनं पूर्ण केलं…\nभिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 33 वर\n‘कॉफी विथ करण’ऐवजी ‘कॉफी विथ NCB’ :…\n सरकार ‘ही’ पॉलिसी लागू करणार असल्यानं…\nरोग’प्रतिकारशक्ती’ सुधारण्यासाठी आणि सुधारित…\nCoronavirus : इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितला कोरोनापासून…\nकडुलिंब : त्वचेशी संबंधित रोगांवर प्रभावी उपचार, जाणून घ्या…\nHome Remedies : ‘वजन’ कमी करण्यासाठी…\nअधिक प्रमाणात आयुर्वेदिक काढा घेतल्यास होवू शकतं नुकसान,…\nचेस्ट आणि अंडरआर्मचे केस काढण्यापूर्वी घ्या ‘ही’…\nदिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’…\nतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा डाएटींग\nप्रदुषणामुळं तारूण्यातच तुम्ही दिसू लागता म्हातारे,…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nIPL 2020 : फरहान अख्तर आयपीएल करणार होस्ट, सोबत येणार…\nअनुराग कश्यप यांच्या अडचणी वाढल्या, अ‍ॅक्ट्रेस पायल घोषने…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\n‘तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल’, अमेय…\n‘कोरोना’मुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 7…\nदररोज भरा फक्त 2 रुपये अन् वर्षाला मिळवा 36000 \n‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या…\n5000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ‘हे’ स्मार्टवॉच…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nहल्लेखोर वाघिण जेरबंद, मुख्यमंत्र्यांकडून वन अधिकारी, कर्मचार्‍यांना…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे का मादक…\nशहरात फिरताहेत ‘कोरोना’ पॉझिटीव्ह, हायकोर्टानं दिले…\nCoronavirus : डझनभराहून जास्त मंत्र्यांना ‘कोरोना’, सरकारी…\nCoronavirus : हिवाळ्यात वायु प्रदुषणामुळं वाढणार ‘कोरोना’चा धोका, इटलीनं जगाला घाबरवलं\n‘या’ कारणांमुळे 60 % भारतीय ‘कोरोना’पासून अधिक सुरक्षित असल्याचा BHU च्या वैज्ञानिकांचा दावा\n‘या’ ठिकाणी सरकारी शाळेतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी, मुख्याध्यापकांसह 3 जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://janeeva.blogspot.com/2012/02/blog-post.html", "date_download": "2020-09-24T18:40:22Z", "digest": "sha1:3LYY5ORMGKZC6Q45EJWMKT6KO4OLMQ2N", "length": 9586, "nlines": 96, "source_domain": "janeeva.blogspot.com", "title": "जाणीव: माझी अशीच एक पिशवी होती....", "raw_content": "\nमाझी अशीच एक पिशवी होती....\nकाही गोष्टी अशा असतात की आपण त्या का करतो हे कधीच कळत नाही. त्या गोष्टी आत्ता आपल्याला आवश्यक असतातच असं नाही. पण तरीही त्यांची आठवण येत राहते. आत्ता त्या गोष्टी हातात मिळाल्या तरीही त्यांचा उपयोग शुन्य असतो. तरीही त्या गोष्टींची आठवण पुसता पुसली जात नाही.. असं सगळं कंफ्युजिंग मी का लिहीत असेन असा विचार मी स्वतः करतोय. पण खरोखर या वाक्यांसारखाच मी पण एका गोष्टीसाठी कन्फ्युज झालोय. खरोखर माझ्याकडे एक अशीच पिशवी होती. साधी पांढरी प्लॅस्टीकची पिशवी होती. आता मी विचार केला तर कशासाठी ती माझ्याकडे होती मला आठवत नाहीये. मात्र जेव्हा ती पिशवी होती तेव्हा तिचं मोल माझ्यासाठी खुप जास्त होतं.\nमाझ्या जन्माच्या बाराव्या दिवसापासून ते इयत्ता पाचवीपर्यंत मी डोंबिवली पश्चिमेला मयुर बिल्डींग इथे रहायचो. त्या काळात ती पिशवी माझ्याकडे होती. नेहमी मी ती गॅलरीत टांगून ठेवलेली असायची. ती पिशवी माझी पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी होती. शाळेत येताजाता रस्त्यात दिसेल ती पडलेली निरूपयोगी वस्तू उचलायची मला सवय होती. लॉटरीची तिकीटं, संगमरवरी दगड, पट्ट्याचं बक्कल, कपड्यांची बटणं, वाळूतले रंगीत पांढरे दगड, वेगवेगळ्या आकाराचे शंख, शिंपले, असल्या काय काय वस्तू त्या पिशवीत असायच्या. त्यातही त्यातले संगमरवरी दगड मला फार आवडायचे. मला वाटतं आमच्या बिल्डींगजवळ कोणीतही घरात रिनोव्हेशन केलं होतं. त्यातले टाकून दिलेले छोटे आयताकृती संगमरवराचे तुकडे मी जमवले होते. त्या संगमरवरावरचं राखाडी डिझाईन, त्याच्या चार बाजूंपैकी एका बाजूचा मऊ गुळगुळीत स्पर्ष, इतर तीन भागांचा खरखरीत स्पर्ष मी कधीच विसरू शकत नाही. तेल लावल्याने उरलेले तीन भाग गुळगुळीत होतील असं वाटल्यामुळे मी रोज त्या भागांना तेल लावून ठेवायचो. वाळूत मिळालेले पांढरे दगडही तेला बुडवून ठेवायचो. मला कळत नाही तेव्हा असं काही तरी का करावलं वाटायचं.. ती पिशवी माझी प्रॉपर्टी होती. अ���िषय आवडती होती. त्यात अनेक निरर्थक वस्तू होत्या. आत्ता त्या निरर्थक वाटतात, पण तेव्हा मला त्या अतिषय आवडायच्या. हे असलं काही का जमवावसं वाटतं देव जाणे...\nती जागा आम्ही सोडली आणि डोंबिवली ईस्टला एमआयडीसीत ऋतुजा सोसायटीत रहायला आलो. ती पिशवी जुन्याच जागेत राहीली. आता तर एमआयडीसीतूनही आम्ही नव्या जागेत रहायला आलोय. पण अजूनही ती गॅलरीत अडकवलेली माझी पिशवी मला विसरता येत नाहीये.\nक्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला, भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला\nसमुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,\nभरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची\nरात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,\nकाळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची\nगरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,\nश्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची\nश्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,\nचढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची\nश्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,\nमनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते\nठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,\nकधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते\nगोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने\nभावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने\nजाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले\nआता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...\nडोंबिवली, जि.ठाणे, महाराष्ट्र, India\nदवा, दुवा आणि देवा...\nस्वांड्या - एक किस्सा\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nकसाब – एक दंतकथा...\nमाझी अशीच एक पिशवी होती....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonalaval-police/", "date_download": "2020-09-24T17:47:25Z", "digest": "sha1:WMHNSCFVEOQOXIQLWBDC5XSDHP5B7WKZ", "length": 2923, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonalaval police Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 199 जणांवर गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 199 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे. शहरात आत्तापर्यंत विनाकारण फिरणार्‍या 125 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 118 दुचाकी व 6 चार चाकी वाहनांवर गुन्हे दाखल केले…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/india-economy-was-3rd-largest-economy-in-the-world-in-2011-says-world-bank/", "date_download": "2020-09-24T17:57:18Z", "digest": "sha1:MA4E5EDFWGQO5I6PHGKY5G4OT3HK6QP7", "length": 31138, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती; नंतर मोदींमुळे ती खाली गेली | भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती; नंतर मोदींमुळे ती खाली गेली | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nशेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nMarathi News » India » भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती; नंतर मोदींमुळे ती खाली गेली\nभारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती; नंतर मोदींमुळे ती खाली गेली\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली : सध्या देशभर आणि समाज माध्यमांवर एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था मोदींच्या नैत्रुत्वात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. दुसरी महत्वाची गंभीर गोष्ट म्हणजे जवाबदार प्रसार माध्यमं देखील कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाचकाकडे तेच खाद्य पोहोचवून २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने “मोदी मृगजळ” निर्माण करत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. वास्त���िक सामान्य वाचकाला अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे बदल याबद्दल सखोल असं काही कळत नसतं आणि ते मोजण्याची नेमकी परिमाणं काय असतात याची देखील त्यांना जास्त माहिती नसते. नेमका त्याच विषयाचा धागा पकडून सध्या भारतीय अर्थव्यवस्था इंग्लंड नंतर जापानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशा बातम्या जोरदारपणे पेरताना दिसत आहे.\nएखाद्या देशाची अर्थव्यवस्था वर जाते किंवा खाली येते त्याला त्यादेशातील सरकारची धोरणं सर्वाधिक जवाबदार असतात. परंतु वाचकापर्यंत अशा बातम्या पोहोचवताना प्रसार माध्यमं खरंच वास्तव समजून घेऊन ते वाचकापर्यंत पोहोचवतात का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण वाचकाच्या अज्ञानाचा फायदा सद्याचे सत्ताधारी देखील घेत आहेत, अगदी २०१८मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप घेतली आणि भाजपच्या नेत्यांनी, मोदींनीं आणि स्वतः तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारची पाठ थोपटून घेतली होती.\nकारण २०१४ नंतर पेड माध्यमांचा सुळसुळाट वाढल्याने आणि काही ठराविक प्रसार माध्यम सरकारचीच कामं करत असल्याने मोदी पंतप्रधान झाले आणि देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने मोठं मोठ्या देशांना मागे टाकत असल्याचा कांगावा सुरु केला आहे आणि तो आजही सुरु असून २०२४च्या लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत असाच चिरंतर सुरु राहील अशी शक्यता आहे. कारण मोदी सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांचं वास्तव जनतेसमोर मांडण्याचं धाडस आज प्रसार माध्यमं करताना दिसत नाही.\nकारण आजची सर्वच प्रसार माध्यमांवर प्रसारित झालेली बातमी म्हणजे, चालू वर्षात भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. सध्या भारत ६व्या स्थानावर असून ब्रिटन जगातील ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानुसार भारत ब्रिटनला मागे टाकणार असून ५व्या स्थानावर झेप घेईल. तसेच २०२५ सालापर्यंत आशिया पॅसिफिक क्षेत्रात जापानलाही मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर जाईल, असे अनुमान ‘आयएचएस मार्किट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.\nमात्र प्रसार माध्यमं वाचकांपासून अत्यंत महत्वाची गोष्ट लपवत असून थेट मोदी सरकारची मदत करत असून, त्यांच्या चुकीच्या धोरणांवर पांघरून घालून अर्थव्यवस्था अजून धोक्यात घालत आहेत. होय कारण भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती व स्वतः जागतिक बँकेने तो अहवाल दिला होता. संबंधित विषयाला अनुसरून त्यावेळी अधिकृत बातम्या सर्वच प्रतिष्ठित प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. अर्थात त्याचा सबळ पुरावा देखील आम्ही देत आहोत. इतकंच नव्हे तर १९९६ ते १९९८ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर होती. २०११ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ३ऱ्या क्रमांकावर होती यासंबंधित बातम्यांचा तत्कालीन पुरावा आपण येथे क्लिक करून वाचू शकता (तत्कालीन बातमीसाठी येथे क्लिक करा). तर १९९६ ते १९९८ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीला मागे टाकून ४थ्या क्रमांकावर होती याची तत्कालीन बातमी येथे वाचा (तत्कालीन बातमीसाठी येथे क्लिक करा). या संबंधित एक-दोन नव्हे तर अनेक बातम्या झळकल्या होत्या आणि त्याचे पुरावे आजही आहेत.\nआता विषय हाच आहे की जर भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच तिसऱ्या क्रमांकावर होती, तर मोदी सरकारच्या सत्ताकाळात ती सध्या ६व्य क्रमांकावर का आहे असे प्रश्न मोदींना विचारण्याचे धाडस आजच्या प्रसार माध्यमांमध्ये अजिबात नाही. जर काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था जगात ३ऱ्या क्रमांकावर होती, मग मोदींनी अशी नेमकी कोणती धोरणं राबवली कि आज भारतीय अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. अर्थात चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे असंच त्याचं उत्तर असेल. नोटबंदीमुळे देशाचा फायदा झाला आणि आमची आर्थिक धोरणं योग्य आहेत हे दाखविण्यासाठी थेट प्रसार माध्यमांना हाताशी धरून २०२४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदारपणे सुरु आहे. या संबंधित एक-दोन नव्हे तर अनेक बातम्या झळकल्या होत्या आणि त्याचे पुरावे आजही आहेत.\nवास्तविक एखाद्या संस्थेने किंवा जागतिक संघटनेने जगातील सर्वच देशांचे एकूण आर्थिक फोरकास्ट सुनिश्चित केलेले असते आणि त्या ठरवलेल्या कार्यकाळानुसार प्रत्येक देशाची आर्थिक वाटचाल सुरु असते आणि त्याची आकडेवारी योग्य वेळेनुसार सार्वजनिक होत असते. त्याच सुनिश्चित करण्यात आलेल्या फोरकास्टनुसार सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेची देखील बातमी संबंधित संस्थेने प्रसिद्ध केली आहे आणि ती सर्वच देशांच्या बाबतीत प्रसिद्ध केली जाते. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या २०११ मधील जगातील ३ऱ्या क्रमवा���ीचा सखोल विचार केल्यास आज भारत इंग्लंड आणि जपानच्या पुढे असला असता जो, २०१४ नंतर देशात आलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मागे गेला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी वाचकाच्या पुढे वास्तव मांडणं अत्यंत गरजेचे आहे आणि तेच होताना दिसत नाही.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nविकासाचे ढोल बडवणाऱ्या देशात २९ कोटी जनतेची कमाई ३० रुपयांहून कमी\nफोर्ब्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज त्याच अब्जाधीशांची संख्या ११९ इतकी झाली आहे. जागतिक आकडेवारीतील अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताने अमेरिक आणि चीनसोडून सर्वच देशांना मागे टाकले आहे. परंतु मोठं मोठ्या अब्जाधीशांचे आकडे वाढत असताना, त्यातून देशात वाढत जाणारी श्रीमंत आणि गरिबांमधील दरी दुर्लक्षित होत आहे.\nBLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट\nअर्थकारणात ‘वित्तीय तूट’ हे इतक्या सहज घेतलं जात की जणू काय ती ‘तूट’ म्हणजे रस्त्याला पडलेला एक खड्डा जो थोडी मूठमाती दिली की भरून निघेल असच काहीस. परंतु त्यामागचं खरं संकट गडद पणे जाणवलं ते नीरव मोदी या घोटाळेबाजांमुळे.\nहिम्मत असेल तर मोदींनी आर्थिक मुद्यांवर माझ्याशी चर्चा करावी: चंद्राबाबूंचं आव्हान\nमागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय आर्थिक फायदा झाला यावर पंतप्रधानांनी थेट माझ्याशी चर्चा करावी असे खुले आव्हान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी एअनआय’ला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने अपेक्षित आर्थिक वाढीचा दर गाठला का असा सवाल सुद्धा उपस्थित केला.\nमोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले, तरी घोषणा काही संपेना\nकेंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. परंतु, देशावरील एकूण कर्जाचा बोजा बघता भविष्यात सर्वकाही आर्थिक दृष्ट्या फारच कठीण आहे असंच म्हणण्याची वेळ आली आहे. त्यात, महसुली तोटा ही दुसरी मोठी आर्थिक अडचण सुद्धा डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. एखाद्या घोषणेची अंमलबजावणी म्हटल्यास सरकारी तिजोरीत पैसा असणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु, सध्या अर्थमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार ते सर्वच कठीण आहे असं म्हणावं लागेल.\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही: पंतप्रधान\nदेशभर अनेक महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावर रान उठले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना अशा विविध प्रश्नांना जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.\nजागतिक बँकेच भारतातील जीएसटी करप्रणालीवर प्रश्नचिन्ह\nकेवळ विरोधकांनीच नव्हे तर आता खुद्द जागतिक बँकेनेच (वर्ल्ड बँक) भारतातील जीएसटी करप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतातील जीएसटी करप्रणाली ही सर्वात किचकट करप्रणाली असल्याचा शेरा वर्ल्ड बँकेने मारल्याने मोदी सरकारची चांगलीच अडचण झाली आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्��ीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला\nआम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली\n मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nसेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे\nबहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nJEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nदेशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू\nकोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार\nआजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०\nमोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Vidhut_mantri_Nitin_Raut_news-4937-newsdetails.aspx%3E", "date_download": "2020-09-24T17:37:12Z", "digest": "sha1:YIOYS4Z6PVTDDM7VQVCCNB5RYNZWRDBX", "length": 11148, "nlines": 117, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "40 हजार विद्युत बिलामुळे दिला जीव.", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\n40 हजार विद्युत बिलामुळे दिला जीव.\nनागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घ��त आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.\nलॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वीज बिलांचा झटका अनेक राजनेते, अभिनेते नागरिकांना बसला. ते बिल कमी करण्यासाठी अनेक नागरिकांना वीज महामंडळाच्या कार्यालयाच्या (एमएससीबी) प्रदक्षणा माराव्या लागल्या. भाजप तर्फे आंदोलन ही छेडण्यात आले मात्र, नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. लीलाधर गायधने असं या मृतक व्यक्तीचं नाव आहे. वारंवार महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. लॉकडाऊनमध्ये आर्थिक उत्पन्नाची साधनं बंद झाली. त्यातच घरगुती वापराचं वीज बिल थेट 40 हजार रुपये आल्याने गायधने यांना धक्का बसला. त्यांच्या घरात कोणत्याही सामान्य घरात असावे इतकेच बल्ब आणि फॅन आहेत. मात्र, त्याचं बिल थेट 40 हजार आल्याने लीलाधर गायधने बरेच दिवस मानसिक तणावात होते. गायधने यांनी हे वीज बिल कमी करण्यासाठी वीज महामंडळाच्या कार्यालयात अनेकदा हेलपाट्या घातल्या. मात्र, तेथे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. उलट बिल न भरल्यास घरातील वीजही खंडीत होण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. अखेर त्यांनी स्वतःला रॉकेल घालून जाळून घेत आत्महत्या केली, अशी माहिती गायधने यांच्या कुटुंबानी दिली. गायधने कुटुंबाने सांगितलं, “लॉकडाऊनमध्ये आम्हाला घराचं वीज बिल 40 हजार रुपये आलं. इतकं बिल भरणं आम्हाला शक्य नव्हतं. आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही हे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही काळाने घरातील वीजही खंडीत होण्याची भिती निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली.” या घटनेची यशोधानगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. तर ही वाढीव विद्युत बिलासाठी केलेली आत्महत्या करण्याचा ची घटना हे खुद्द विद्युत मंत्री नितीन राऊत यांच्या घरापासून अगदी 5 किलोमीटरच्या आत घडली आहे.\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलो��� करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nSSR Case: रणवीर सिंह के साथ मुंबई पहुंचीं दीपिका पादुकोण\nआईपीएल में सबसे तेज़ 2,000 रन बनाने वाले भारतीय बने केएल राहुल\nमोदी और योगी पर टिप्पणी किसी साइबर अपराधी ने नही बल्कि एक विधायक ने की.. उस पार्टी का विधायक जो लोकतंत्र बचाने की दुहाई दे रही\nनांदेड जिल्हा परिषदेच्या सि ई ओ पदी वर्षा ठाकूर यांची वर्णी\nफिल्म में हिंदू ह्रदय सम्राट बाला साहेब ठाकरे का रोल निभाने वाले नवाज़ुद्दीन पर उनकी ही पत्नी ने लगाया बेहद शर्मनाक व घिनौना आरोप\nअफगानी पुलिसकर्मियों की लाशों से भर गया अफगानिस्तान, जिस पर अट्टहास कर रहा है तालिबान\nनियम सबके लिए बराबर.. ये एहसान कोरोना काल मे इस कड़ी कार्यवाही के बाद मुलायम सिंह यादव को जरूर हुआ होगा...\nवो सऊदी में चलाता था टैक्सी.. तब सब कहते थे कि गुलनवाज बेचारा गरीब है..पर गुलनवाज बेचारा नही बल्कि कुछ और था\nSSR Case: रणवीर सिंह के साथ मुंबई पहुंचीं दीपिका पादुकोण\nआईपीएल में सबसे तेज़ 2,000 रन बनाने वाले भारतीय बने केएल राहुल\nIPL 2020: दिल्ली कैपिटल्स को लगा बड़ा झटका, इशांत शर्मा हुए बाहर\nIPL 2020: चेन्नई सुपर किंग्स की परेशानी बढ़ी, अंबाती रायडू हुए बाहर\nकेरल में पेप्सिको ने बंद किया अपना प्लांट\nराम मंदिर निर्माण के साथ ही अयोध्या की जमीनों की कीमतों को लगे पंख... चार गुना तक बढ़ गई है कीमत\nटमाटर 100 के पार, आलू ने लगाई हॉफ सेंचुरी, प्याज 60 के पार\nडायरेक्टर अनुराग कश्यप के खिलाफ एक्ट्रेस ने दर्ज कराई FIR\nIPL 2020, KKR vs MI: कब-कहां और कैसे देख सकेंगे राजस्थान-चेन्नई मैच की लाइव स्ट्रीमिंग और लाइव टेलिकास्ट\nIBPS PO admit card 2020: पीओ प्रारंभिक परीक्षा के एडमिट कार्ड जारी\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/vikram-samvat-2074-will-be-positive/articleshow/61135441.cms", "date_download": "2020-09-24T19:28:04Z", "digest": "sha1:REHVSSBTV536H74BGYXDK4R6Q4XPWHEQ", "length": 15247, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविक्रम संवत २०७३ हे व्यापाऱ्यांचे चालू वर्ष बुधवारी संपले.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nविक्रम संवत २०७३ हे व्यापाऱ्यांचे चालू वर्ष बुधवारी संपले. भांडव��� बाजार, मुहूर्ताचा अपवाद वगळता, गुरुवारपासून रविवारपर्यंत बंद राहणार असल्यामुळे बुधवार हाच संवत समाप्तीचा दिवस ठरला. नवे विक्रम संवत २०७४ शुक्रवारपासून सुरू होत असून हे वर्ष आनंदाचे जाईल, असे विविध संघटनांचे म्हणणे आहे.\nबुधवारी बाजार बंद झाला त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४.८१ अंक खाली येत ३२५८४.३५ या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३.६० अंक खाली येऊन १०२१०.८५वर बंद झाला. सलग चार दिवस भांडवल बाजार बंद राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचा हा परिणाम असल्याचे बाजारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nमुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या, गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या एका तासासाठी मुहूर्ताचे विशेष सौदे होणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी बळीप्रतिपदेनिमित्त बाजार बंद राहणार आहेत.\nअसे गेले २०७३ -\n- मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ४६४२.८४ अंक किंवा १६.६१ टक्के वाढ\n- राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये १५७२.८५ अंक किंवा १८.२० टक्के वाढ\n- गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २५ लाख कोटी रुपयांनी वाढ\n- पायाभूत सुविधा विकास होईल\n- जीएसटीमध्ये योग्य ते बदल होतील\n- प्राप्तिकर कमी होईल\n- बुलेट ट्रेन प्रत्यक्षात येण्यास सुरुवात\n- नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणार\n- रिटेल क्षेत्र ९० टक्के असंघटित आहे. त्यामुळे व्यापार विस्कळित राहणार\n- दुकानदार, वाणी यांना ऑनलाइनशी अधिक तीव्र स्पर्धा निर्माण होणार\n- जीएसटी ३ ते २८ टक्के असून त्यात अनेक जीवनावश्यक वस्तू आहेत. त्यांवरील कर कमी होत नसल्याने विक्रीवर परिणाम होणार\n- जीवनावश्यक वस्तूंवर अधिक जीएसटी लागू झाल्यामुळे ग्राहकाची नाराज कायम राहणार\n- बाजारात ५ ते १० टक्के करेक्शन येईल\n- निफ्टी ११ हजारांवर जाईल\n- बाजाराची १० टक्के वाढ होईल\n- रिटेल व ग्राहकोपयोगी वस्तूंची क्षेत्रे गुंतवणुकीसाठी योग्य\n- सिमेंट, बिगरबँक वित्तसंस्था, खासगी बँका, वाहन, हवाई वाहतूक कंपन्या, पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील कंपन्यांतून गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.\n- जगभरातील राजकीय व आर्थिक अस्थिरता\n- अमेरिकेच्या फेडरल बँकेचे बदलते दर\n- गोल्ड ईटीएफ व सार्वभौम सुवर्णरोखे यांतील मंदावणारी गुंतवणूक\n- पोलाद (स्टील) क्षेत्राची फारशी वाढ होणार नाही\n- औषध उद्योग, सॉफ्टवेअर, आयटी, रिअल इस्टेट ही क्षेत्रे नकारात्मक परतावा देतील\nभांडवल बाजाराची वाटचाल सकारात्मकच राहील. बाजार मोट्या प्रमाणावर आपटेल, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. मात्र गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचे आपले धोरण सोडू नये.\n- केदार ओक, भांडवल बाजार तज्ज्ञ\nरिटेल क्षेत्राला असंघटित असण्याचा फटका बसू शकेल. सरकारने जीएसटी कमी केला तरच या क्षेत्राला उभारी येणे शक्य आहे.\n- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्य...\nनवे भासमान चलन बाजारात महत्तवाचा लेख\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/midnight-games-will-play-whatsapp/articleshow/70181256.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T19:26:49Z", "digest": "sha1:XVISRW4KFJILA5BHX2JZNQ4XQ7B6UAAU", "length": 12922, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमध्यरात्रीस खेळ चाले ‘व्हॉट्सअॅप’चा\nमहिला पोलिसास त्रास देणारा जळगावमधून ताब्यात म टा...\nमहिला पोलिसास त्रास देणारा जळगावमधून ताब्यात\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nमध्यरात्रीनंतर महिलेच्या व्हॉट्सअॅपवर नको ते मॅसेज करून त्रास देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील एकास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, हा गुन्हा कोठे दाखल करण्यात आला किंवा इतर तपशील देण्याबाबत पोलिसांनी हात वर केले आहेत.\nललित रमेश वेलीस (३१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. एका नामांकित केशकर्तनालयात काम करणाऱ्या संशयितास बुधवारी मध्यरात्री ऑनलाईन असतानाच जळगाव पोलिसांसह शहर पोलिसांच्या पथकाने पकडले. या प्रकाराबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या मोबाइलवर संशयित काही दिवसांपासून सातत्याने अश्लिल मॅसेज करीत होता. यामुळे महिला अधिकाऱ्याने जळगावचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. जळगाव पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या मदतीने संशयिताला घरातून ताब्यात घेतले. यावेळी तेथे असलेल्या शहर पोलिसांच्या स्वाधीन संशयितास करण्यात आले. संशयित काम करीत असलेल्या केशकर्तनालयाच्या संचालकाची सुद्धा शहर ��ोलिसांच्या पथकाने चौकशी केल्याचे समजते. गणपतीनगर येथील केशकर्तनालयात कामास असलेला संशयित मूळचा चाळीसगाव येथील रहिवाशी आहे.\n'तो' अनेक महिलांच्या संपर्कात\nपोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयिताच्या फोनची तपासणी करण्यात आली. यावेळी तो अनेक महिलांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. संशयिताच्या कृत्याला या महिलांकडून सहमती मिळते की त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात शहर पोलिसांनी गुरुवारी कानावर हात ठेवले. या प्रकरणाची माहितीच नसल्याची भूमिका शहर पोलिसांनी घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nमास्क न घालता पुजाऱ्यानं काढला सेल्फी; गुन्हा दाखल...\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nनाशिकः राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची चौकशी महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nअहमदनगर'अहमदाबाद���डे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/thane/thane-mayor-election-bjp-also-to-file-application-for-mayor-election/articleshow/57443833.cms", "date_download": "2020-09-24T18:18:29Z", "digest": "sha1:NI3767LOIXGEB7LWU37TFU6WILBLREGR", "length": 15552, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nठाण्यात भाजपची सेनेशी धतिंग\nमुंबईसह राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यामुळं बळ वाढलेल्या भाजपनं ठाणे महापालिकेत ताकद नसतानाही शिवसेनेशी नडण्याचा पवित्रा घेतला आहे. सर्व विरोधकांच्या जागांची गोळाबेरीज करूनही बहुमताचा आकडा गाठता येत नसतानाही भाजपने ठाण्यात महापौरपदासाठी सेनेच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे. त्यामुळं ठाण्यातील महापौरपदाची निवडणूक काही प्रमाणात चुरशीची होणार आहे.\nमुंबईसह राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यामुळं बळ वाढलेल्या भाजपनं ठाणे महापालिकेत ताकद नसतानाही शिवसेनेशी नडण्याचा पवित्रा घेतला आहे. सर्व विरोधकांच्या जागांची गोळाबेरीज करूनही बहुमताचा आकडा गाठता येत नसतानाही भाजपने ठाण्यात महापौरपदासाठी सेनेच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे. त्यामुळं ठाण्यातील महापौरपदाची निवडणूक काही प्रमाणात चुरशीची होणार आहे.\nठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेन���ने मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौरपदासाठी रमाकांत मढावी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने उपमहापौरपदावरही दावा केल्याने ठाण्यात युती होण्याची आशा ठेऊन असलेल्या भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाण्यात शिवसेना सत्तेत वाटा देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपने आशादेवी शेरबहाद्दूरसिंग यांचं नाव महापौरपदासाठी तर मुकेश मोकाशी यांचं नाव उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.\n१३१ सदस्य संख्या असलेल्या ठाणे पालिकेत शिवसेनेचे ६७, भाजपचे २३, राष्ट्रवादीचे ३४, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २ आणि २ अपक्ष नगरसेवक आहेत. ठाणे पालिकेत शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजपचे अवघे २३ नगरसेवक निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे भाजपसह सर्व विरोधकांची गोळाबेरीज केली तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठणे अशक्य आहे. असे असतानाही भाजपने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nमहापालिकेत बहुमत मिळाले असले तरी शिवसेना कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. ६ मार्च रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी कोणताही नगरसेवक अनुपस्थित राहू नये किंवा विरोधकांकडून दगा फटक्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवलं आहे. ते सगळे एका रिसॉर्टमध्ये असल्याचं सूत्रांकडून समजतं. बुधवारी सकाळी दोन लक्झरी बसेसमधून हे सर्व नगरसेवक ठाण्याबाहेर रवाना झाले. याबाबत एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता नगरसेवक शहराबाहेर धाडल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, निवडणुकीतील विजयाचा आनंद एकत्र साजरा करण्यासाठी तसेच पालिका सभागृहातील कामकाजाची तांत्रिक माहिती देणे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे या नेत्याने सांगितले.\nभाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनंही महापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादीने महापौरपदाच्या उमेदवार म्हणून अश्रीन राऊत यांचं नाव जाहीर केलं आहे. तर, उपमहापौरपदासाठी आरती गायकवाड यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे ठाणे पालिकेत महापौरपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्य���ंसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'ती' २१ व्या वर्षी झाली नगरसेविका\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा बिनसले...\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा बिनसले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांचं रणमैदान सज्ज झालंय. सगळेच राजकीय पक्ष अस्रं-शस्त्रं घेऊन तयार आहेत. वातावरण हळूहळू तापणार आहे. या मतसंग्रामाच्या बित्तंबातमीसाठी हे खास पेज...\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nनाशिकशेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/03/blog-post_25.html", "date_download": "2020-09-24T18:20:47Z", "digest": "sha1:4FF4V2QJENXN5T3X3WBV6EFMBECBQXV7", "length": 16741, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "आरोग्य यंत्रणा बळकटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना हव्या - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social आरोग्य यंत्रणा बळकटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना हव्या\nआरोग्य यंत्रणा बळकटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना हव्या\nचीनच्या वुहान शहरापासून सर्वत्र पसरलेल्या करोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरुवारी दोन लाखांच्या वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यूची संख्या ८,९५३ वर पोहोचली आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १४६ भारतीयांना आणि २५ परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. चीननंतर सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत पाच हजार हून अधिक जणांनी आपले प्राण करोनामुळे गमावले आहेत तर जवळपसा ८१ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. इराण व इटलीसारख्या देशांची स्थिती पाहता आकाराने छोटे असूनही या देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जास्त आहे. इटलीमध्ये आत्तापर्यंत दिड हजार हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेतही कोरोनाही १०० पेक्षा जास्त जणांची जीव घेतला आहे. त्या तुलनेत भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात बरीच खबरदारी घेण्यात आलेली दिसते. करोना विषाणूच्या संसर्ग रोखण्याबाबत महिनाभर केंद्रीय व राज्यातील आरोग्य यंत्रणांनी केलेली तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाय कौतुकास्पद आहेत.\nमहाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सज्ज, पण .....\nआपत्कालीन परिस्थिती असो किंवा मानवनिर्मित वा नैसर्गिक संकटे, यात सर्वात जास्त ताण आरोग्य व्यवस्थेवर येतो. म्हणूनच पुरेसे मनुष्यबळ, औषधसाठा, लोकसहभाग अर्थात जागरुकता महत्त्वाचे ठरतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेले निर्णय निश्‍चितपणे कौतूकास्पद आहेत. देशपातळीवर प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, परदेशात अडकलेल्या भारतीयांना रेस्क्यू करण्यासाठी मोदी सरकारने वेळीच पावले उचलली. रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्वाधिक उड्डाणे घेत चीन, ईराण, इटली इत्यादी देशांतून भारतीयांची सुटका करून त्यांना मायदेशात परत आणण्यात आले. भारताने आपल्या नागरिकांसोबतच १० हून अधिक देशांतील नागरिकांनाही करोना प्रभावित देशातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. यामध्ये मालदीव, म्यानमार, बांग्लादेश, चीन, अमेरिका, नेपाल, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांसारख्या देशांचाही समावेश आहे. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय राबविण्यात येत आहेत.\nसाथरोग रुग्णालयाचा प्रस्ताव गेले दशकभर धूळ खात\nराज्यात करोना विषाणू साथीचा प्रसार वाढू लागल्याने राज्य सरकारने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रमुख प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी काही प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत तर काही ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. करोनाग्रस्त रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवण्यासाठी ‘आयसोलेशन कॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या संशयितांच्या आणि रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत करोना व्हायरस पोहचू शकला नाही. मात्र आरोग्य यंत्रणांच्या बळकटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत आपण आजही गंभीर नसल्याचेच चित्र आहे. भविष्यात कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करणे हे दीर्घकालीन धोरण हवे, असे मत राज्याचे निवृत्त वैद्यकीय महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी नुकतेच व्यक्त केले होते. ते अगदी १०० टक्के योग्य आहे. भविष्यात अशी आपत्ती राज्यावर आल्यास त्याचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी राज्याची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. पुण्यात साथरोग रुग्णालयाचा प्रस्ताव गेले दशकभर धूळ खात पडला आहे. यावर वेळीच निर्णय झाला असता तर या संकटसमयी त्याची मोठी मदत झाली असती.\nकरोना व्हायरस हे वेगळ्या प्रकारचे युद्ध आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचना पाळा. घरातच राहा, गर्दी टाळा. स्वत:हून काही बंधने पाळा, असे सांगतानाच हे वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे करत असताना सरकारच्या पातळीवर आधी ज्या चुका झाल्या आहेत त्याची दुरुस्तीही तातडीने करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण कितीही संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञानाच्या गप्पा मारत असलो तरी एका व्हायरसने संपूर्ण जगाला पुर्णपणे हतबल केले आहे, हे विसरुन चालणार नाही. महराष्ट्रात लातूर जिल्ह्याच्या किल्लारी परिसरात १९९३साली मोठ्या भूकंपामुळे सारा देश हादरून गेला होता. यापासून धडा घेत १९९५ साली आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. केंद्र सरकारने २००५साली आपत्कालीन व्यवस्थापन कायदा संमत करून प्रत्येक राज्याला याबाबतचा आराखडा तयार करणे कायद्याने बंधनकारक केले. आताही संसर्गजन्य आजारापासून लढण्यासाठी ठोस आराखडा व तयारी करण्याची आवश्यकता आहे. याची पायाभरणी महाराष्ट्रातूनच झाली तर त्याचे अनुकरण अन्य राज्य देखील निश्‍चितपणे करतील. हे करत असताना समाजातील प्रत्येक घटकाचीही ही जबाबदारी आहे, की कोरोना विरुध्दाच्या या युध्दात प्रत्येकाना आपआपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी. आरोग्य यंत्रणा त्यांच्या परीने काम करत आहेत. आपण स्वत:ची काळजी घेणे म्हणजे एकाप्रकारे त्यांना मदत करणेच आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2098/Upcoming_elections_show_that_the_BJP-hand_Sanjay_Bansode.html", "date_download": "2020-09-24T17:23:08Z", "digest": "sha1:4ND6OU7H7RFTZB5Z4Q2TUPITMDSUZPMA", "length": 7520, "nlines": 78, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " आगामी निवडणुकात भाजपला हात दाखवू-संजय बनसोडे - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nआगामी निवडणुकात भाजपला हात दाखवू-संजय बनसोडे\nजळकोट/प्रतिनिधी : नोटाबंदीमुळे शेतकरी, उद्योग धंद्ये, छोटे मोठे व्यावसायिक यासह शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. दर कोसळल्याने शेतातील टोमॅटो, कांदा सडला जात आहे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव नाही. भाजपच्या सरकार ने शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत घातले आहे त्यामुळे येत्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप सरकारला हात दाखवा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संजय बनसोडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवार 9 रोजी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन मागण्याचे निवेदन तहसिलदार शिवनंदा लंगडापुरे यांना देण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बनसोडे बोलत होते.\nतहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात भाजप सरकारने भारत देशात नोटबंदी केली आणि सर्व सामान्य जनतेला अडचणीत आणण्याचे महापाप केले. नोटाबंदी मुळे छोटे उद्योग धंदे बंद पडले आहे. अशा शासन धोरण निषेधार्थ पक्षाच्या आदेशानुसार जिल्हाभरासह जळकोट येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाअध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, जि. प. सदस्य रामराव राठोड, चंदन पाटील यांनी केले. धरणे आंदोलनात तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे जळकोट तालुकाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, अशोक डांगे, श्रावण गायकवाड, शाम डांगे, धनंजय भ्रमण्णा, मुमताज बागवान, गोविंद भ्रमण्णा, सत्यवान दळवे पाटील, आदीसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थीत होते.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकार���ार पदभार\nजालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2357/..html", "date_download": "2020-09-24T17:00:55Z", "digest": "sha1:RLC3O4OT4P63PXZ5REUYAPL3C7GZA3UC", "length": 6096, "nlines": 79, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " जालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110 - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nआज दुपारपर्यंत 25 कोरोना पाॅझिटीव्ह\nजालना-जालना जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असुन आज दुपारपर्यंत 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकुण कोरोना रुग्णांची संख्या आता 110 वर पोहोचली आहे. आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार एका होमगार्डला कोरोनाची बाधा झाल्याने आढळून आले तर दुपारी आलेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 24 असे एकुण 25 कोरोनाबाधित आढळुन आले आहेत. अशी माहीती प्रशासकिय सुत्रांनी दिली.\nआज जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार एक होमगार्ड, जालना राज्य राखीव पोलीस दलातील 1 जवान, मठ पिंपळगाव येथील 6 जण, कातखेडा येथील 5 जण, अंबड येथील 5 जण, नवीन जालना भागातील एका खाजगी रुग्णालयाशी संबंधीत 6 जण तर बदनापुर येथील 1 एक जण अशा एकुण 25 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जालना शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 110 वर पोहोचली अाहे.\nपोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची बदली ; विनायक देशमुख स्विकारणार पदभार\nजालन्यातील एका जंगलात क���ली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी\nजालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या\nजालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार\nजालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून\nजालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110\nकोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर\nजालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका\nकोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले\n500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://apg29.nu/mr/dana-coverstones-profetia-om-covid-19-och-hosten-2020", "date_download": "2020-09-24T16:46:16Z", "digest": "sha1:OXPJG6Y4UUCIX4FYWDOR7UA7QHOSUDZX", "length": 6469, "nlines": 76, "source_domain": "apg29.nu", "title": "| Apg29", "raw_content": "\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबु���. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/shivsena-win-legislative-council-deputy-speaker-election-neelam-gore-bjp-was-defeated-127697917.html", "date_download": "2020-09-24T18:40:44Z", "digest": "sha1:2O5PMCGUBYCBIL6QAB6FHE35TRA3SSXR", "length": 3973, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shivsena win legislative council deputy speaker election neelam gore bjp was defeated | विधान परिषद उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने मारली बाजी, डॉ. नीलम गोऱ्हेंची दुस-यांदा बिनविरोध निवड, तर भाजपचा पराभव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिवसेनेचा विजय:विधान परिषद उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने मारली बाजी, डॉ. नीलम गोऱ्हेंची दुस-यांदा बिनविरोध निवड, तर भाजपचा पराभव\nविधान परिषदेच्या उपसभापती निवडणूक नुकतीच पार पडली आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची दुसऱ्यांदा उपसभापतीपदी निवड झाली आहे.\nसभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला त्याला शेकाप जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.\nदरम्यान भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र याच काळात विरोधकांनी सभात्याग केल्याने नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड झाली.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-24T19:19:00Z", "digest": "sha1:Z4UXAFSYIMX2G3HXR6CW2JTR6AZPY53Q", "length": 5944, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांगली विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nसांगली विधानसभा मतदारसंघ [१]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nसंभाजी हरी पवार भाजप ७७,४०४\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सांगली विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसांगली जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/smash-the-house-closed-and-steal/articleshow/71766316.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T19:19:39Z", "digest": "sha1:RXS5IBCHBF3TEXN4CCRSWB65XF523OP7", "length": 11713, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबंद घर फोडून चोरी\nनगर तालुक्यातील बाराबाभळीतील महेशनगर येथील बंद घर फोडून चोरट्याने ८९ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने चोरून नेले...\nनगर : नगर तालुक्यातील बाराबाभळीतील महेशनगर येथील बंद घर फोडून चोरट्याने ८९ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला. तानाजी विघ्ने यांचे घर गेल्या चार दिवसांपासून बंद होते. चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरून लोखंडी पेटीतील सोने-चांदीचे दागिने व रक्कम चोरून नेली. गुरु��ारी सकाळी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला चोरीची माहिती दिली.\nनगर शहरातील गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेच्या पार्किंगमधील सायकल चोरणाऱ्या तरुणाला संस्थेच्या कर्मचाऱ्याने पकडले. स्वप्नील शिवाजी सूर्यवंशी असे पकडलेल्या चोराचे नाव आहे. त्याला कोतवाली पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. अनामप्रेम या संस्थेतील पार्किंगमधील दोन सायकल चोरीला गेल्या होत्या. बुधवारी सकाळी स्वप्नील सूर्यवंशी पुन्हा सायकल चोरी करण्यासाठी आला असता शिपाई दत्तू थोरात यांनी त्याला पकडले. सायकल चोरणारी व्यक्ती सूर्यवंशीच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n 'या' निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आम...\nSujay Vikhe Patil: शरद पवार-राजनाथ सिंह भेट; 'हा' खासदा...\nOnion Price: निर्यातबंदीनंतरही 'या' बाजारात कांद्याची च...\nRadhakrishna Vikhe: तेव्हा देशाचे कृषिमंत्री कोण होते\nMaratha Reservation: मराठा आरक्षण - भाजपचे खासदार संभाज...\n'हागणदारी मुक्ती'चा जनक झाला आमदार महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुल���्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-24T17:27:00Z", "digest": "sha1:A6FHTY6IY5IO3BFYEDEW3RTQXR5OZ7GS", "length": 3682, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बायोनिक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१८ रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://priya05world.home.blog/2019/12/04/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-24T17:57:07Z", "digest": "sha1:EBFOPAWXD3LK4GDERV5IIFRHTQVTWVNJ", "length": 10605, "nlines": 73, "source_domain": "priya05world.home.blog", "title": "आयुष्यात जपा माणूसपण.. – PHOENIX…", "raw_content": "\nआयुष्य काय आहे ….\nते किती सुंदर आहे….\nआयुष्य कधी जगण्यातील निरागसता आहे ,तर कधी आनंद …वेगवेगळ्या माणसाची वेगवेगळी व्याख्या आहे आयुष्याची.जन्माला येतो माणूस काहीतरी नवीन करण्यासाठी.तो लहानपणी ��्वप्न बघतो काहीतरी करण्याचे त्यासाठी तो सदैव धडपड करीत असतो.एक स्वप्न पूर्ण झाले की दुसरे स्वप्न त्याला खुणावत असतात.अरे आपण असे करायला पाहिजे होते तसे करायला पाहिजे होते.असे बरेच काही प्रश्न येतात मनामध्ये .माणसाचे आयुष्य जातं प्रश्न सोडवता सोडवता.न संपणाऱ्या इच्छा डोळ्याला खुणावणारे स्वप्न मग अश्यात आपण काही विसरून तर नाही चाललो ना हा प्रश्न मात्र ह्या इच्छाच्या मागे धावताना या धुंदीत स्वतःला विचारायचं माणूस विसरून जातो.\nतो जगतो आहे ,खातो पितो आहे त्याचे सर्व स्वप्न पण पूर्ण करण्याचा ध्यास मनी बाळगून पुढे जातो आहे .हे सर्व करीत असताना आपल्याला वाटत सर्व आपल्या सोबत आहेत पण कधीतरी मागे वळून पाहिले तर कळते काही तरी सुटते आहे .\nमग ते काय तर जगता जगता आपण उद्याचा दिवस चांगला येईल या उद्देशाने आजचे कित्येक दिवस जे पार जाऊन ज्याचा भूतकाळ झाला असे निघून गेलेली असतात.जे पुन्हा कधीच परतून येत नाही\nमग या दिवसांनी जणू आपली चेष्टा केली असं वाटतं.माणसाला हवं ते मिळवणे वाईट नाही स्वप्न पूर्ण करणे वाईट नाही .पण आपल्या दिशेने जाताना आपली अनमोल नाती गोती तर निसटून जात नाही ना हा विचार पण व्हायला हवा.आयुष्याच काय आज आहे आणि उद्या नाही.अलीकडे तर फारच वाईट परिस्थिती झाली आहे आयुष्याची ,कोण कुठे केव्हा जाईल हे कोणाच्याच हातात नसलेली गोष्ट .\nत्याला कारणेही तशीच आहेत .माणसाला सदैव धडपड असते पटकन जाण्याची.वेळ वाचवता वाचवता कित्येकांच्या घोडचूक कित्येक प्राण जातं आहेत रोजचेच मग शेवटी प्रश्न तोच मला नं कळलेलं आयुष्य….\nखरचं मला काही नियम नाहीत कळत माणसाची कश्याला ही धडपड कोठे जाण्याची .जा तुम्ही अवश्य जा पण तुमच्या मुळे कोणाच्या आयुष्याचा प्रवास थांबता कामा नये.\nतुम्ही बघा स्वप्न पण ते पूर्ण करताना आपल्या आई वडिलांना विसरु नका .कारण माणसाने कितीही पैसा लावला तर गेलेला माणूस पुन्हा दिसत नाही.\nकोणासाठी आयुष्य सुंदर असत , तर कोणासाठी हेच आयुष्य भाकरीचा तुकडा शोधण्यात निघून जातं.मग ज्यांचा कडे आहे त्याने एका माणसाला माणूस म्हणून आधी मदत करावी.कारण आयुष्यात माणुसकीचं मोठी आहे पैसा नाही. पण आज जीवनात पैसा मोठा झाला आहे माणूस मात्र शून्यच वाटतो पैश्यापुठे तुम्ही कितीही पैसा कमवा .धनदौलत कमवा पण याचा उपयोग गरीब लोकांसाठी झाला नाही तर काय फायद��� .\nकित्येक लोकांना पैश्याचा अहंकार असतो ,आणि अलीकडे माणसाचे राहणीमान कपडेलत्ते ह्या सर्व बाबीवर माणसाची तुलना केली जाते.माणूस जन्माला येतो तर काय घेऊन येतो ,त्याला काहीच माहीत नसत पैसा काय आहे आणि माणूसपण काय आहे ते ,जर का त्याला लहान पासूनच माणूस मोठा आहे असे नीतिमूल्ये शिकवली तर त्याला माणूसच मोठा वाटू लागतो.पैसा नाही.\nएका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अडचणीत धावून गेले पाहिजे पण आजही अशी लोक आहेत ज्यांच्या मुळे माणुसकी जिवंत आहे.रस्त्याच्या कडेला कुठे अपघात झाला असेल तर जखमीला दवाखान्यात घेऊन जाणारे हात फारच कमी उठताना दिसतील.कोणी आंधळा व्यक्ती रस्ता ओलांडत असेल तर त्याला रस्ता दाखवणारे फारच कमी लोक असतात.असे अनेक मानवतेला लाजवणारी उदाहरणे सापडतील आपल्याला .पण ह्या सर्व परिस्थिती मध्ये आपण मात्र नक्कीच जपायला हवी माणुसकी .\nकारण हे आयुष्य आहे कोण काय म्हणतो याचा विचार न करता आपल्याला मनाला योग्य वाटतील अश्या चांगल्या गोष्टी करा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगल्या कर्तुत्वाची ओळख निर्माण होईल आणि प्रत्येकाला तुमच्यासारखे व्हावेसे वाटेल.कुणाला आयुष्य स्पर्धा वाटतो तर कोणाला हा खेळ अनेक माणसे अनेक भूमिका शेवटी आयुष्य आहे ते या आयुष्याच्या ओंजळीत चांगल्या कर्तुत्वाची फुले गोळा करीत राहा माणूस म्हणून जागा आणि तसेच इतरांनाही जगण्यास प्रेरणा द्या .\n3 thoughts on “आयुष्यात जपा माणूसपण..”\nमस्त लिहले आहे.. Keep it up…\nते असतं शेवटी आपल्याला न कळलेलं आयुष्य…\nखूप छान लिहिलंय… व्यक्त होत राहणं गरजेचं आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/intrigue-to-spoil-the-atmosphere-from-maratha-reservation", "date_download": "2020-09-24T17:58:25Z", "digest": "sha1:QBLIQDFWEKBGLPUSDFBDWVJMKU2XA4WG", "length": 5097, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Intrigue to spoil the atmosphere from Maratha reservation", "raw_content": "\nमराठा आरक्षणावरुन वातावरण खराब करण्याचा डाव\nमहसूल मंत्री थोरात : भाजपवर आरोप\nमराठा आरक्षण उपसमितीचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अध्यक्ष आहेत. राज्याचे ते माजी मुख्यमंत्री असून आरक्षण टिकावे यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करत असून सर्वांसोबत चर्चा करत आहेत. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वातावरण खराब करण्याचा डाव सुरु असल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.\nरविवारी (दि.१६) काॅग्रेस पक्षाच्या बैठकीन���तर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही जे चांगले काम करतो ते दिसत नाही. ते दिसावं असं वाटत असत. भाजप आणि काही माध्यमांचे लागेबांधे असून जाणीवपूर्वक काही गोष्टी विरोधात दाखवल्या जातात असा आरोप त्यांनी केला.\nपार्थ पवार यांच्या बाबत विचारले असता तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यावर मी काही नाही बोलणार असे ते म्हणाले. सुशांत सिंह विषयावर त्यांनी कॉमेंट करणे टाळले. आमचं सरकार ५ वर्ष चालेल असा दावा त्यांनी केला. करोना संकटाचा अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला आहे. महसूल किंवा सरकारच उत्पन्न घटलेलच आहे. पुढिल काळात या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक नियोजनावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.\nकोरोनामुळे कार्यकर्त्यांशी संवाद कमी झाला होता. मोठा हॉल घ्या आणि अंतर ठेवत फक्त 30 लोक बोलवा अस मी सांगितल होत मात्र नाशिकच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जास्त आहे. त्यामुळे माझ्या अपेक्षेपेक्षा जादा गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टनसचा फज्जा उडाल्याची कबुली थोरात यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3160", "date_download": "2020-09-24T19:02:22Z", "digest": "sha1:P7HC3QMFR5GLMLGMBVJMPV2ETC56HR5P", "length": 15401, "nlines": 134, "source_domain": "pcnnews.in", "title": "माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे - पालकंमत्री धनंजय मुंडे - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे – पालकंमत्री धनंजय मुंडे\nमाझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे – पालकंमत्री धनंजय मुंडे\nSeptember 16, 2020 PCN News43Leave a Comment on माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे – पालकंमत्री धनंजय मुंडे\n*माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे – पालकंमत्री धनंजय मुंडे*\n*जिल्ह्यातील कोविड उपाययोजना, पीककर्ज सह सर्व विभागांचा घेतला समग्र आढावा*\nबीड, दि,16 :- (जि.मा.का.) :- राज्य शासन “माझे कुंटुंब माझी जबाबदारी” ही योजना राबवित असून जिल्हयात यशस्वीपणे राबवताना प्रत्येक कुंटुंबाचं सर्वेक्षण करुन त्या कुंटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे पथक��मार्फत तपासणी करण्यात येईल. या कार्यक्रमामूळे जिल्हयात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख होईल व त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना या आजारापासून टाळता येण्यास मदत होईल. ही योजना जिल्हयात यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 आढावा बैठक संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते.\nया बैठकीस आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी जिल्हयातील कोरोना विषयक प्रशासनाने करीत असलेल्या उपाय योजनांची संबंधिताकडून माहिती जाणून घेतली. यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री.मुंडे म्हणाले की, जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांना वेळेवर सर्व आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरजू बाधित रुग्णांना ऑक्सीजन ची व्यवस्था व बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन दिली पाहिजे. तसेच जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन बेड, ऑक्सीजन पुरवठा, व्हेन्टीलेटरची सुविधा उपलब्ध असुन यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी वाढ करण्याची सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या आहेत.\nकोरोनाच्या आजारापासून आपल्या कुंटुंबाचा बचाव करण्यासाठी माझे कुंटुंब माझी जबाबदारी या योजनेत सहभागी होवून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे असेही पालकमंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी जिल्हयात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 हजार 538 आहे. जिल्हयात एकूण मयत रुग्णांची संख्या 211 असून त्यामध्ये जिल्हयात नोंद झालेले मयत रुग्ण 207 व इतर जिल्हयाच्या पोर्टलवर नोंद झालेल्या मयतांची रुग्णांची संख्या 4 आहे. जिल्हयाचा रिकव्हरी रेट 62.68 आहे. जिल्हयात दि. 14 व 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत जवळपास 40 गावे व 4 शहरात 10 हजार 896 नागरिकांची ॲन्टीजेन टेस्��� घेण्यात आली. त्यामध्ये 404 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत\tअशी माहिती देण्यात आली.\nयावेळी आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी योग्य त्या सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.\n*पीककर्ज वाटपाबाबत कडक भूमिका*\nदरम्यान वारंवार सूचना करूनही जिल्ह्यातील काही ठराविक बँका पीककर्ज वाटपाबाबत उदासीन असून शासकीय नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांना किरकोळ कारणावरून वेठीस धरत आहेत, या सर्व बँकांमधील सरकारी खाते व डिपॉझिट काढून अन्य कारवाई करण्याबाबतची प्रक्रिया ना. मुंडे यांच्या निर्देशानुसार सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. यावेळी ज्या बँका उद्दिष्ट पूर्ती व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या नवीन पीककर्ज संदर्भात टक्केवारी प्रमाणात कमी आहेत त्यांना रब्बी हंगामाचे उद्दिष्ट देण्यात येणार नाही असेही श्री. रेखावार म्हणाले.\nडॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत\nमहाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन\nकोरोना काळात कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली; पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवू – जि. प. गटनेते अजय मुंडे\nना.धनंजय मुंडे बनले एसटी कर्मचाऱ्यांचे रक्षक; लालपरीच्या सेवेकऱ्यांना नाथ प्रतिष्ठान कडून केले सॅनिटायझर व मास्क वाटप\nपरळी शहरातील खड्डे बुजवा नसता मनसे करणार आंदोलन-श्रीकांत पाथरकर.\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/29/newshealth19/", "date_download": "2020-09-24T18:54:02Z", "digest": "sha1:BJ5APLS2MRKZZGKPLMS3EX4T6AE7RQX4", "length": 9023, "nlines": 136, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'उचकी' येण्यामागचं कारण जाणून घ्या... अन 5 च मिनिटात करा बाय-बाय - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/‘उचकी’ येण्यामागचं कारण जाणून घ्या… अन 5 च मिनिटात करा बाय-बाय\n‘उचकी’ येण्यामागचं कारण जाणून घ्या… अन 5 च मिनिटात करा बाय-बाय\nउचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. काही वेळेस ही उचकी थांबते, तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो.\nउचकी येण्याची अनेक कारणे असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होता. उचकी रोखणे खूप अवघड होऊन जाते. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक आकुंचन पावल्याने उचकीसारखी स्थिती निर्माण होते. म्हणून उचकी थांबण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करा. .\nसाखर : उचकी आल्यावर त्वरित एक चमचा साखर खा. यामुळे थोड्या वेळात उचकी थांबते. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थोडे प्यायल्याने उचकी थोड्या वेळाने बंद होते. .\nलिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस घ्या. त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल. .\nहळूहळू जेवा : अनेक वेळा फास्ट खाल्ल्यान��� उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्ल्याने उचकी लागते. .\nआपला श्वास रोखून ठेवा : एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुप्फुसात कार्बन डाय-ऑक्साइड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याचा प्रयत्न करेल, तर उचकी आपोआप थांबेल.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nराहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/24/the-kidnapping-attempt-was-foiled-by-the-ingenuity-of-the-student/", "date_download": "2020-09-24T18:47:45Z", "digest": "sha1:3ISEC22LA46FMDYBTA3KIYKIPGSQNGOP", "length": 7863, "nlines": 133, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Breaking/विद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला\nविद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला\nश्रीरामपूर : श्री��ामपुरातील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकणाऱ्या वरूण विशाल फोपळे (वय १७) याला अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी मोटारीतून तिघानी तुझ्या आईने तुला घरी बोलाविले आहे असे सांगून अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता पण विद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला.\nशहरातील वरूण विशाल फोपळे (वय १७) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकत असून.त्याने खासगी शिकवणी लावली आहे.\nतो खासगी शिकवणीसाठी अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी पाच वाजता गेला असता एका मोटारीतून तिघेजण त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने आपले नाव निलेश फिरोदिया असल्याचे सांगुन मी तुझा मामा आहे. तुझ्या आईने तुला घरी बोलावले आहे, असे सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/25/ganesha-immersion-system-at-hya-seventeen-places-in-ahmednagar-city/", "date_download": "2020-09-24T18:42:16Z", "digest": "sha1:N4CKFBHSYOWF4WN2LGKPVB7DICRPCCEU", "length": 9057, "nlines": 137, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर शहरात 'ह्या' सतरा ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना ��ेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/अहमदनगर शहरात ‘ह्या’ सतरा ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था\nअहमदनगर शहरात ‘ह्या’ सतरा ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था\nअहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपाने १७ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. गर्दी रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. उत्सवाची सांगता १ सप्टेंबरला आहे.\nमिरवणुका काढल्यास गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे, तसेच कलम १४४चे उल्लंघन होण्याचीही शक्यता असल्याकडे मनपाने गणेशभक्तांचे लक्ष वेधले आहे.\nशहरातील १७ प्रभागांत गणेश विसर्जन व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बोल्हेगाव, गांधीनगर रोड, भारत बेकरी चाैक, सावेडी, वडगाव गुप्ता रस्ता, मयूर काॅर्नर चाैकातील जागा, भिस्तबाग, तपोवन रोड येथील नाना चाैक,\nनिर्मलनगर भागात साईबाबा मंदिराजवळील खुली जागा, यशोदानगरची विहीर, बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यानाजवळील जागा, गंगा उद्यान, बाळाजी बुवा विहीर,\nसीना नदीपात्र, सारसनगर भागातील भिंगार नाल्याजवळची जागा, लोखंडी पुलाशेजारी सीनानदी पात्रातील जागा, केडगाव येथील क्रांती चाैक, बुद्धविहाराशेजारील खुली जागा, केडगाव देवी मंदिरासमोरील परिसर या ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रे���िंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/06/womans-knot-stretched-for-half-a-day/", "date_download": "2020-09-24T18:46:34Z", "digest": "sha1:T7DYATUCSYH2J35J72SVECAYYSEETKLZ", "length": 10895, "nlines": 138, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दिवसाढवळया लांबविले महिलेचे गंठण ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nया तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार\nआ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’\nकर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’\nदिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी\nHome/Ahmednagar News/दिवसाढवळया लांबविले महिलेचे गंठण \nदिवसाढवळया लांबविले महिलेचे गंठण \nअहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- मी अप्पांना ओळखतो, माझ्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या गळयातील गंठणासारखे गंठण माझ्या मुलीसाठी तयार करायचे आहे\nअसे सांगत पारनेर शहरातील संभाजीनगरमधून महिलेचे दोन तोळयाचे गंठण पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटयांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघे भामटे पारनेर शहरातून सुपे रस्त्याच्या दिशेने आले.\nपरीधान कलेक्शन पासून पुढील एका इमारतीमध्ये जाउन तेथे शिंदे आहेत का याची चौकशी त्यांनी केली. शेजारच्या इमारतीतही त्यांनी तिच चौकशी केली. त्याच दरम्यान कांताबाई दरेकर वय ६५ या धान्य आणण्यासाठी शहरात निघाल्या होत्या. पारनेर महाविदयालयाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना गाठून अप्पा कुठे आहेत.तुम्ही जुन्या वाडयात राहता.\nअप्पा आमचे स्नेही आहेत. मुलीचे लग्न आहे. तुम्हाला लग्नाला यावे लागेल. आमंत्रण दयायला तसा घरी येईलच अशी बतावणी करीत दोघांपैकी एकाने कांताबाईंचा विश्‍वास संपादन केला.मुलीला लग्नासाठी गंठण तयार करायचे अ���े सांगत तुमच्या गळयातील गंठणाप्रमाणे गंठण करावे असे मला वाटते.\nअसे सांगत त्याने समोर फोन करून जुन्या पद्धतीचे गंठण चालेल का अशीही विचारणा केली. पुढे कांताबाई यांना गळयातील गंठण काढून देण्यास भाग पाडून त्यातील मनी मोजण्याचा बहाणा भामटयाने केला. आम्ही शेजारच्या परिधान कलेक्शनमध्ये आहोत.\nतेथे गंठण दाखवून आणतो असे सांगत दोघा भामटयांनी पल्सरला किक मारून ते पुन्हा पारनेरच्या दिशेने पसार झाले. आपले गंठण लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर भामटयांनी सांगितल्याप्रमाणे ते खरोखर परिधान कलेक्शनमध्ये आहेत\nका याची खातरजमा कांताबाई यांनी तेथे जाउन केली, मात्र तेथे ते फिरकलेही नव्हते. त्याच वेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कांताबाई यांच्याशी तब्बल ११ मिनीटे त्यांनी चर्चा केली व गंठण लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. दिवसा ढवळया घडलेल्या या चोरीमुळे पारनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला \nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण \nमहामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी\nया तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nमारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट\n'ह्या' तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली\nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/road-safety-for-pedestrians-on-footpath/articleshow/72644997.cms", "date_download": "2020-09-24T19:23:54Z", "digest": "sha1:U62NHDJIVNUKCSUIRLAR4XLFJN76YEZF", "length": 9030, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर���वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपदपथ दुरुस्त कराबोरिवली : पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील जया पेट्रोलपंप पदपथाची दुरावस्था झालेली आहे. यामुळे पदपथावरुन चालताना ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने कारवाई करुन पदपथ चालण्यायोग्य बनवावा.-विनायक घाटे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nरस्त्याची ट्रॅफिक कमी करा...\nकामगार भरती होणे गरजेचे...\nशाळेच्या गेटजवळ पेव्हर ब्लॉकचा अडथळा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा mumbai\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डि���्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-curfew/", "date_download": "2020-09-24T18:41:26Z", "digest": "sha1:AUAAC336EGHXESN5QZBAHXAY2XJT7KRT", "length": 3019, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lockdown curfew Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : मंडईतील दुकाने सुरू ठेऊन गर्दी केल्याबाबत तीन दुकानदारांना पोलिसांकडून नोटीस\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत काही दुकानदारांनी त्यांचे दुकाने सुरू ठेवून नागरिकांची…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/jave-tichya-vansha/", "date_download": "2020-09-24T18:02:11Z", "digest": "sha1:YK3TWXODALRSBQERDKSGJXVEZY6N3HXV", "length": 22300, "nlines": 170, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nमराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून\nपडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते.\nहा त्यांचा तिसरा कथा-संग्रह.\n‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’ हे आधीचे.\nसहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी,\nकथेतील रौद्र नाटय हेरून ते साक्षात् समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी\nमनातला हळवा गुंता हळूवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या\nमात्र जीवनाकडे _ यात स्त्री-जीवन आले – पहाण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे\nया लेखनाचे मोठे वैशिष्टय म्हणावे लागेल.\nया कथांहून उजव्या कथा मराठी��� भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही.\nमात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आ��ेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/diwali", "date_download": "2020-09-24T17:49:56Z", "digest": "sha1:52UNEINFGUDFYORHJKUOTAOHYSWHMTVP", "length": 20077, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Diwali Latest news in Marathi, Diwali संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदे��ातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nदिवाळीनिमित्त मेगाब्लॉक रद्द; मुंबईकरांना दिलासा\nदिवाळीनिमित्त तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रविवारी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीच्या वेळापत्रकानुसार तिन्ही मार्गावर आज लोकल धावणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण दिवाळीनिमित्त...\nBLOG : प्रकाश पर्व दिवाळी, समाज आणि मी\nसध्या देशभरामध्ये दिवाळीची धूम आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सर्वाधिक साजरा केला जाणारा हा दीपोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी. प्रत्येक घरातला अंधार नष्ट व्हावा. वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा आणि एक...\nबॉलिवूडच्या दिवाळी पार्टीत कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज\nदिवाळी सणाच्या आधी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकार, दिग्दर्शकांच्या घरी रंगणारी बॉलिवूड पार्टी हा बी टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो. नुकतीच जॅकी भगनानी आणि मल्लिका भट्ट यांनी बॉलिवूडसाठी...\nअ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांसोबत शाहरूखची दिवाळी\nअभिनेता शाहरुख खाननं आपल्या इन्स्टाग्रामवर अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसोबत फोटो शेअर केला आहे. शाहरुखनं त्याच्या स्वयंसेवी संस्थेतील पीडित महिलांची भेट घेत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा...\nBLOG : सर्वाधिक मिस करतेय... चाळीतली दिवाळी आणि धम्माल मस्ती\nदरवर्षी दिवाळी आली की काहीतरी चुकतंय, काहीतरी हातून निसटून जातंय असं राहून राहून वाटतंय. नेमकं काय हे समजत नाही. कदाचित लहानपणी जशी दिवाळी साजरी केली तीच मज्जा, ते दिवस, सारं काही आपण वर्तमानकाळात...\nDiwali : व्हॉट्स अ‍ॅप दिवाळी स्टिकर्स कसे पाठवायचे\nदिवाळीनिमत्त व्हॉट्स अ‍ॅपवर दिवाळीचे अनेक शुभेच्छा पत्र, शुभेच्छा संदेश तुम्हालाही येत असतील. व्हॉट्स अ‍ॅपनं स्टिकर्स हा पर्यायही युजर्सनां उपलब्ध करून दिला आहे. या स्टिकर्समध्ये...\nउठा उठा निवडणूक झाली, दिवाळी साजरी करण्याची वेळ आली\nदिवाळी म्हटलं की ठिकठिकाणी रंगीबेरंगी, विविध आकाराचे कंदील, मातीच्या पणत्या, रांगोळीचे विविध रंग, नवनवे कपडे, फटाके, फराळ असा माहोल पाहायला मिळतो. बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीसाठी सजतात. दिवाळीच्या...\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीत तुम्ही नवा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत आहात का सध्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या इ- कॉमर्स साइटवर मोबाइलवर दिवाळी सवलत सुरू आहे. जर तुम्हाला बजेटमध्ये फोन हवे असलीत तर हे पर्याय...\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nधनत्रयोदशी आणि दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. विक्री वाढवण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलत देत आहेत. बँका सुध्दा स्वस्त कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या...\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nधनत्रयोदशीला धनाची पूजा करण्याची परंपरा आहे. यादिवशी सोने, चांदीचे दागिने आणि इतर वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी खरेदी करणं शुभं मानलं जातं. या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ सोने-...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रण��ीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-expected-work-from-bjp-workers-to-ordinary-citizens-mayor-182100/", "date_download": "2020-09-24T16:56:58Z", "digest": "sha1:I5WEGADOFRRNHAJUYP65AWN2QOXVUZDG", "length": 7245, "nlines": 76, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : भाजप कार्यकर्त्यांकडून सामान्य नागरिकांना अपेक्षित कार्य : महापौर : Expected work from BJP workers to ordinary citizens: Mayor", "raw_content": "\nPune News : भाजप कार्यकर्त्यांकडून सामान्य नागरिकांना अपेक्षित कार्य व्हावे : महापौर\nPune News : भाजप कार्यकर्त्यांकडून सामान्य नागरिकांना अपेक्षित कार्य व्हावे : महापौर\nएमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन अभिप्रेत असून या माध्यमातून सामान्य नागरिकांना अपेक्षित कार्य भाजप कार्यकर्ते करत आहेत. हीच नरेंद्र मोदी यांना सर्वोत्तम शुभेच्छा आहे, असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.\nनगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कायमस्वरुपी सेवा सुविधा केंद्र सुरु केले. याद्वारे नागरिकांना विविध दाखले काढणे सोपे होणार आहे.\nसेवा सप्ताह साजरा करत असताना स्वच्छता अभियान, प्लाझ्मा दान, गरजूंना मदत असे विविध उपक्रम राबवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एखादे कायमस्वरूपी सुविधा केंद्र उभारले जावे, असा माझा प्रयत्न होता आणि त्यास अनुसरूनच आज या सुविधा सेवा केंद्राचा प्रारंभ होत असल्याचे नगरसेविका खर्डेकर म्हणाल्या.\nयावेळी नगरसेवक जयंत भावे, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी, प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे, कुलदीप सावळेकर, केतकी कुलकर्णी, जयश्री तलेसरा, संगीता आदवडे, सुवर्णा काकडे, ॲड. प्राची बगाटे, माणिक दीक्षित, अपर्णा लोणारे, सुलभा जगताप, रुपाली मगर, जागृती कणेकर, कल्याणी खर्डेकर, बाळासाहेब धनवे, पुष्कर चौबळ, श्रीनिवास घैसास, हितेश राजपूत, शिवाजी पठारे, प्रफुल्ल सुभेदार, जनार्दन क्षीरसागर, निशीकांत भोमे, प्रतीक खर्डेकर, दत्ता मरळ उपस्थित होते.\nसूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले. राजेंद्र येडे यांनी आभार मानले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nVadgaon News : गायरान जमिनीवरील आरक्षणास कातवी ग्रामस्थांचा विरोध\nPune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळणाऱ्यांची आता खैर नाही\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशा��नाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/sothis-is-modis-next-shock-3443", "date_download": "2020-09-24T17:56:31Z", "digest": "sha1:ES436QQKAAOROS74ECLZUT5CHDDZ4R5Y", "length": 7396, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "...तर हा आहे मोदींचा पुढचा शॉक? | Pali Hill | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n...तर हा आहे मोदींचा पुढचा शॉक\n...तर हा आहे मोदींचा पुढचा शॉक\nBy प्रविण वडनेरे | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि एकच गोंधळ उडाला. सर्व बँकांमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मात्र त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे देशातला काळा पैसा मुख्य प्रवाहात येईल असा दावा केला जात आहे. कर्नाटकात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निर्णयाचं जोरदार समर्थनदेखील केलं. मात्र त्याचबरोबर 31 डिसेंबरनंतर कदाचित आणखीन एक शॉक देण्याबद्दलचं सूचक वक्तव्य मोदींनी केलं. त्यामुळे हा शॉक काय असावा याविषयी चर्चा सुरु झाल्यायत. रिझर्व्ह बँकेने काही प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये याचं उत्तर कदाचित सापडू शकेल. मुंबई लाइव्हनं या जाहिरातीतल्या याच हिंटचा मागोवा घेतलाय... आणि हे जर खरं ठरलं, तर कदाचित 31 डिसेंबरनंतर संपूर्ण चलन व्यवस्थाच नव्या रुपात दिसू लागण्याची शक्यता आहे.\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\nसेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका\nकल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू\nनवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण\nप्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना\nसरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती- रावसाहेब दानवे\nमुंबईची तुंबई होण्यामागे ‘हे’ कारण, शिवसेनेचा खुलासा\nड्रग्ज रॅकेटप्रकरणी कंगनाची चौकशी का नाही\nशिवसेनेचा अंत जवळ आलाय… निलेश राणेंचा पुन्हा हल्ला\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nमनसेने वात पेटवली, त्याचा भडका होऊ शकतो; मुंबईच्या डबेवाल्यांचा राज्य सरकारला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f61c51e64ea5fe3bdfc1635", "date_download": "2020-09-24T18:46:17Z", "digest": "sha1:LMHDGAE5UUPE6UL5TCILGQ6FWRNML5V7", "length": 9813, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत विना कागदपत्र उघडा स्मॉल खाते! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nपंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत विना कागदपत्र उघडा स्मॉल खाते\nपंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत देशातून ४० कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यामध्ये १ लाख २९ हजार ९२९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. मोदी सरकारने ही योजना २०१५ मध्ये सुरु केली होती. देशातील सर्व जण बँकिंग क्षेत्राशी जुडले जावे हा उद्देश या योजनेमागे होता. सरकारच्या अनेक योजनांची सब्सिडी या खात्यात येत असते. कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी जन-धन खातेधारक महिलांना दरमहा ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत नवी एक सुविधा देण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही स्मॉल खाते उघडू शकतात. जर आपल्याकडे कोणत्याच बँकेत खाते नसेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने जनधन योजनेशी जोडले जाऊ शकतात. इतकेच नाही तर आपल्याकडे सुरुवातीला जर कमी कागदपत्र असतील तरीही आपण खाते उघडून जन धन योजनेशी जोडले जाऊ शकतात. स्मॉल खात्याचा कालवाधी हा १२ महिन्यांचा असतो यादरम्यान आपल्याला कागदपत्र जमा करावे लागतात. कागदपत्र दिल्यानंतर आपले खाते झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत केले जाईल. स्मॉल खात्याचे काय आहेत फायदे जन धन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या स्मॉल खात्यात तुम्ही वर्षातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करु शकणार नाहीत. म्हणजेच वर्षभरात आपण फक्त १ लाख रुपये शिल्लक या खात्यात ठेवू शकतात. तर ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आपण या खात्यात जमा करु शकत नाहीत. यासह या खात्यातून आपण फक्त १० हजार रुपये काढू शकतो. सरकारकडून येणारी सब्सिडी आणि योजनेचा पैसा हा यात ठेवता येईल किंमा जमा करता येईल. ही रक्कम खात्याच्या मर्यादेत समावेश केला जाणार नाही. जर तुम्हाला स्मॉल खाते हे झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत करायचे असेल तर आपल्याला Know Your Customer म्हणजे केवायसीच्या अंतर्गत कागदपत्र जमा करावे लागतील आणि आपले खाते झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत केले जाईल. या खात्यासाठी दोन सेल्फ अटेस्टेड फोटो द्यावे लागतील. आपल्या जवळील क���णत्याही बँकेत हे खाते उघडू शकतात. संदर्भ - १५ सप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nयोजना व अनुदानकृषी वार्ताकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nकृषी सोने तारण कर्जाची संपूर्ण माहिती,जाणून घ्या.\nशेतकरी बंधूंनो, कृषी सोने तारण योजना बॅंकेअंतर्गत राबवली जाते.ज्यामध्ये पेरणी व पीक लागवड कर्ज, पीक कापणी, कृषी सिंचन , मत्स्यशेती, दुग्धव्यवसाय, यासाठी कर्ज मिळते.या...\nयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nआनंदाची बातमी, या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तीनपट मदत\nशेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील एकूण १८ जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात. याचा लाभ घेण्यासाठी पात्रता नियम...\nयोजना व अनुदानन्यूज18कृषी वार्ताकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांना खतांचे अनुदान 5000 रुपये देण्याची शिफारस\nकृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसन) व्यतिरिक्त शेतकऱ्यांना ५००० रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना...\nकृषी वार्ता | न्यूज18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/27234/", "date_download": "2020-09-24T18:42:16Z", "digest": "sha1:2WA2BDBOE3QA4UVOY5ZGT42SFXBFHWH7", "length": 7325, "nlines": 52, "source_domain": "journalistasso.tv", "title": "नाशिक : कोरोना व्हायरसचा आता कांद्यालाही फटका - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nनाशिक : कोरोना व्हायरसचा आता कांद्यालाही फटका\nचीनच्या करून व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात दहशत आहे तेथील पर्यटनात कोणीच जायला तयार नाही की तिथल्या लोकांना आपल्या देशात येऊ देण्यास अनेकांनी निर्बंध घातले आहेत आता याचा फटका चीनच्या कांद्यालाही बसला आहे. कोरोनाचा आता कांद्यालाही झटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत चीनचा कांदा कुणी घेत नसल्याचं चित्र समोर येत आहे.\nजागतिक बाजारपेठेत कांदा निर्यातीसाठी भारताचे प्रतिस्पर्धी आहेत नेदरलँड आणि चीन. गेल्या वर्षी भारतात कांदा कमी असल्यानं चीननं निर्यातीत भारताला मागे टाकलं होतं. आता मात्र चीनचा कांदाही कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. कुठलाच देश चीनचा कांदा घ्यायला तयार नाही. अशा वेळी भारताचा कांद्याला जागतिक बाजारपेठेत चांगला फायदा होईल. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी तातडीनं उठवण्याची मागणी होत आहे. कांदा निर्यातबंदी लवकर उठली तर परकीय चलनही बक्कळ मिळेल आणि शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील. गरज आहे ती तातडीनं निर्णय घेण्याची. या निर्णयाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/2-month-old-baby-thrown-into-swimming-pool-for-publicity-on-tik-tok-video-mhmg-460856.html", "date_download": "2020-09-24T19:35:00Z", "digest": "sha1:B6SDEJNARQDQFCUJ3HKIN6XZHZC44O4R", "length": 19806, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बापरे! टिक टॉकवर प्रसिद्धीसाठी 2 महिन्यांच्या बाळाला स्विमिंग पुलमध्ये फेकलं, ह्रदयाचा ठोका चुकवणारा VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n टिक टॉकवर प्रसिद्धीसाठी 2 महिन्यांच्या बाळाला स्विमिंग पुलमध्ये फेकलं, ह्रदयाचा ठोका चुकवणारा VIDEO\nभिवंडी दुर्घटना: तब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण, पाहा VIDEO\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\n शार्कच्या जबड्यात नवरा; वाचवण्यासाठी गरोदर पत्नीने मारली पाण्यात उडी आणि...\n भारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n टिक टॉकवर प्रसिद्धीसाठी 2 महिन्यां��्या बाळाला स्विमिंग पुलमध्ये फेकलं, ह्रदयाचा ठोका चुकवणारा VIDEO\nटिक टॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही\nनवी दिल्ली, 25 जून : शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिक टॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या युक्त्यांचा वापर करतात. व्हिडीओ तयार करण्यासाठी ते धोकादायक स्टंट करीत असल्याचे दिसून आलं आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या 2 महिन्यांच्या मुलाला व्हिडीओ तयार करण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये फेकते. पाण्यात पडताच मुलाने पोहायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या खूप पाहिला जात आहे.\nअमेरिकेच्या कोलोरॅडो स्प्रिंग्जमध्ये राहणारी क्रिस्टा मेयरने अलीकडेच तिच्या फोनमध्ये एक टिक टॉक खातं उघडलं होतं. पण तिच्या व्हिडीओंना जास्त Views मिळत नव्हते.\nन्यू यॉर्क पोस्टनुसार 27 वर्षीय क्रिस्टा मेयर हिला दोन मुलं आहेत. तिने फेब्रुवारी महिन्यात टिकटॉक डाऊनलोड केला होता. मात्र गेल्या चार महिन्यात तिला जास्त Views मिळत नव्हते. टिकटॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी तिने असा पर्याय निवडला. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पुलमध्ये आपल्या मुलाल फेकत आहे. थोळ्या वेळानंतर मुल पोहोयला लागतं. मात्र मुलाला पुलात टाकल्यानंतर काही सेकंद मुल दिसतचं नाही.\nहे वाचा-सुशांतच्या सोशल अकाऊंटवर व्यक्त केला संशय; पोलिसांनी ट्विटरकडून मागितली माहिती\nक्रिस्टाने चार दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की , 'ऑलिव्हर दर आठवड्याला मला आश्चर्यचकित करतो. तो केवळ दोन महिन्यांचा आहे आणि इतक्या वेगाने शिकत आहे यावर माझा विश्वास नाही. तो जणू काही एक लहान मासाच आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ ��णि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T19:14:01Z", "digest": "sha1:ZGRALVJCTUTNW4TJNQ23TI2XTHQWWH7F", "length": 5093, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← वर्ग:इंग्लंडमधील क्रिकेट मैदाने\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n००:४४, २५ सप्टेंबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सु��्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान‎ २१:३५ -३‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ removed Category:मॅंचेस्टर; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nटाँटन काउंटी मैदान‎ १२:०९ ०‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ removed Category:टॉंटन; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/paresh-rawal-elected-chief-nsd-president-ramnath-kovind-344463", "date_download": "2020-09-24T17:10:52Z", "digest": "sha1:SM2I6SALIJVWKXRWRHLK5DAOBZPK7UU7", "length": 11362, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "अभिनेते परेश रावल एनएसडीच्या प्रमुखपदी; राष्ट्रपतींकडून नियुक्ती | eSakal", "raw_content": "\nअभिनेते परेश रावल एनएसडीच्या प्रमुखपदी; राष्ट्रपतींकडून नियुक्ती\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची एनएसडीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती चार वर्षासाठी असून २०१७ पासून हे पद रिक्त होते.\nनवी दिल्ली - बॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते परेश रावल यांना गुरुवारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची एनएसडीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती चार वर्षासाठी असून २०१७ पासून हे पद रिक्त होते.\nकेंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी रावल यांच्या निवडीबद्धल अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, प्रसिद्ध कलांवत परेश रावल यांची राष्ट्रपतींनी एनएसडीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. त्यांच्या प्रतिभेचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.\nएनएसडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही रावल यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे. एनएसडी कुटुंब या महान कलाकाराचे स्वागत करते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी आणखी नवी उंची गाठेल, असे ट्विटरवर म्हटले आहे.\nप्रख्यात कलाकार मा @SirPareshRawal जी को महामहिम @rashtrapatibhvn द्वारा @nsd_india का अध्यक्ष नियुक्त किया हैउनकी प्रतिभा का लाभ देश के कलाकारों एवं छात्रों को मिलेगा उनकी प्रतिभा का लाभ देश के कलाकारों एवं छात्रों को मिलेगा \nपरेश रावल 65 वर्षांचे असून ते चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. या निवडीनंतर रावल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, की, एनएसडीचे अध्यक्षपद आव्हानात्मक पण रंजक आहे. अभिनय क्षेत्राला मी जवळून पाहिल्याने मी माझ्या परीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. भाजपचे माजी खासदार असणारे परेश रावल यांनी २०१४-१९ या काळात अहमदाबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/pramod-jathar-comment-vijaydurg-sindhudurg-marathi-news-335227", "date_download": "2020-09-24T17:51:24Z", "digest": "sha1:W5WB4RUGOW7XAEDKV647AJF35YT6REJ4", "length": 14886, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "विजयदुर्गचा जागतिक वारसा जतन होण्यासाठी याची गरज | eSakal", "raw_content": "\nविजयदुर्गचा जागतिक वारसा जतन होण्यासाठी याची गरज\nहेलियमचे पाळणाघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्गवर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनामुळे सुरक्षित अंतर राखून \"जागतिक हेलियम डे' साजरा करण्यात आला.\nदेवगड ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्ग येथे लागलेल्या हेलियम वायूच्या शोधाची जागा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेतून अधोरेखित व्हावी. हेलियम वायूच्या शोध लागलेल्या दिवसाचा जागतिक वारसा जतन होण्याची आवश्‍यकता असल्याचे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज विजयदुर्ग येथे व्यक्‍त केले. पुढील पिढीला विज्ञानाची कास धरण्याची गरज असल्याने विजयदुर्गला खगोल केंद्र उभारण्याची गरज आहे. यासाठी आपले प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.\nहेलियमचे पाळणाघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्गवर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनामुळे सुरक्षित अंतर राखून \"जागतिक हेलियम डे' साजरा करण्यात आला. 18 ऑगस्ट 1868 ला सूर्यग्रहणावेळी नॉर्मन लॅकियर शास्त्रज्ञाने किल्ले विजयदुर्गवर ज्या ठिकाणी आपल्या दुर्बिण लावून हेलियम वायूचा शोध लावला होता, त्या \"साहेबांचे ओटे' स्थळावर मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. पावसाळ्यातील हिरवळीने नटलेला किल्ला \"जय जवान, जय किसान, जय विज्ञान' घोषणांनी दणाणला.\nयावेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, उपसभापती अमोल तेली, कणकवली सभापती दिलीप तळेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पंचायत समिती सदस्या पूर्वा तावडे, गणेश राणे, संजना आळवे, रवींद्र शेटये, सरपंच प्रसाद देवधर, रवींद्र तिर्लोटकर, उत्तम बिर्जे, वर्षा लेले, प्रदीप साखरकर, संदीप बांदिवडेकर उपस्थित होते.\n\"\"विजयदुर्ग किल्यावरून शास्त्रज्ञांनी हेलियम वायूचा शोध लावल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. \"हेलियम' ब्रह्मांडाची नांदी असल्यामुळे येथील जागतिक वारसा जतन होऊन विजयदुर्ग ठिकाण जगाच्या नकाशावर येण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. विद्यार्थ्यांमधील कुतूहल अभ्यासण्यासाठी खगोल केंद्राची आवश्‍यकता असून त्यासाठी आपले प्रयत्न आहेत.''\n- प्रमोद जठार, माजी आमदार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउमेद कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्याची बचतगट समित्यांची मागणी\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी...\n\"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही\"\nसिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका...\nबाजूपट्ट्या खचल्याने भुईबावडा घाट \"डेंजर झोन'मध्ये\nवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : करूळ घाटरस्त्याला पर्यायी भुईबावडा घाटरस्त्याची बाजूपट्टी तीन ठिकाणी खचली आहे. रस्ताही खचण्याचा धोका आहे. कोरोनामुळे...\nकोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार\nकणकवली : कोकण रेल्वे मार्गावर दादर ते सावंतवाडीपर्यंत जाणारी तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार आहे. ही गाडी 31 ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळी...\nसिंधुदुर्गातील संसाधन केंद्राला अखेर आर्थिक हिस्सा\nओरोस (सिंधुदुर्ग) - नेरूरमध्ये (ता. कुडाळ) राज्य शासनाचा संसाधन केंद्र प्रकल्प उभा ���ोत आहे. यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा...\nस्मशानभूमी कुडाळपुरतीच, इतरांना बंदी\nकुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरातील मुख्य स्मशानभूमीलगत मोठी वस्ती आहे. या स्मशानभूमीत शहरातील व्यक्‍ती सोडून इतर मृतदेह दहन करण्यास आमचा विरोध राहील,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/process-incomplete-even-after-giving-26-extensions-direct-service-recruitment-343917", "date_download": "2020-09-24T19:15:33Z", "digest": "sha1:V4K62OTTICFGZM2A57M3N4GM3BF5SICR", "length": 16874, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "सरळसेवेच्या निविदेला तारीख पे तारीख: तब्बल २६ वेळा मुदतवाढ देऊनही प्रक्रिया अपूर्ण | eSakal", "raw_content": "\nसरळसेवेच्या निविदेला तारीख पे तारीख: तब्बल २६ वेळा मुदतवाढ देऊनही प्रक्रिया अपूर्ण\n- तब्बल २६ वेळा वेळा मुदतवाढ देऊनही प्रक्रिया अपूर्ण\n- अर्ज भरून दोन वर्ष झाल्याने उमेदवार हतबल\nपुणे : \"सरळसेवा भरतीसाठी १३ मार्च रोजी निविदा प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा पासून आत्तापर्यंत तब्बल सव्वीस वेळा निवीदेला मुदतवाढ मिळाली. एवढा वेळ जर फक्त निविदेत जाणार असेल तर आमची भरती कधी होणार, लाखो उमेदवार या प्रक्रियेकडे लक्ष देऊन आहेत, लवकर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, वेळ आणि वय दोन्ही वाया जात असल्याचे अतुल पाटील सांगत होता. अतुलने जिल्हा परिषदेसाठी दीड वर्षापूर्वी अर्ज भरला आहे, अशीच स्थिती राज्यातील जवळपास ३२ लाख तरुणांची आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमहायुती सरकारच्या काळात सरळ सेवेच्या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्या ऐवजी 'महाआयटी'तर्फे नवीन कंपनीला काम देण्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यास सुरू केली आहे. भरतीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून खासगी कंपनी ऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती करावी अशी मागणी समोर आली. पण ही मागणी फेटाळून लावत खासगी कंपनीकडून भरती करण्यासाठी राज्य सरकारने ��ुकताच आदेश काढला. राज्यातील सुमारे ४० हजार वर्ग दोन व तीनची पदे भरली जाणार असून त्यासाठी सुमारे ३२ लाख अर्ज आले आहेत.\nलाॅकडाऊनपुर्वी निविदा प्रक्रिया राबविता तांत्रिक अडचणींमुळे निविदा पुढे ढकलली जात असल्याचे महाआयटी विभागाने स्पष्ट केले. त्यानंतर लाॅकडाऊनमुळे कागदपत्रांची पुरर्ता करणे शक्य झाले नाही म्हणून मुदतवाढ दिली असे कारणे देण्यात आली. गेल्या सहा महिन्यापासून २६ वेळा निवीदेला मुदतवाढ दिल्याने नेमक्या कसल्या तांत्रिक अडचणी येत आहेत याबाबत उमेदवार प्रश्न उपस्थित करत आहेत. १० सप्टेंबर रोजी निवीदेची अखेरची तारीख आहे, त्यात परत मुदतवाढ मिळणार की निविदा अंतिम होणार याकडे लक्ष उमेदवारांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाआयटीचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n\"जिल्हा परिषद मधील कनिष्ठ अभियंता या पदासाठी मी दीड वर्षापूर्वी अर्ज भरला आहे. पण आमची सरळसेवेची परीक्षा कधी होईल याचा काहीच अंदाज येत नाही. उमेदवारांच्या मानसिकतेचा विचार करून भरती प्रक्रिया सुरू करावी.\"\n- प्रकाश पाटील, उमेदवार\n\"महाआयटी कडून कंपनी नेमणूक होऊन लवकर सरळ सेवा पद भरती करावी यासाठी कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्याशी देखील वारंवार संपर्क करून विचारणा केली जाते, ते सकारात्मक असल्याचे सांगतात, पण प्रत्यक्ष कृती शून्य आहे.\"\n- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना\nआरोग्यसेवक, कृषीसेवक, शिक्षण सेवक, पोलीस शिपाई, ग्रामसेवक, तलाठी, कनिष्ठ अभियंता, सेवक, लिपीत यासह अनेक पदांची भरती केली जाते, ही पद राज्य शासनाच्या विभागासह राज्यातील सर्व जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती\nपुणे : राज्य सरकारने पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती केली आहे. देशमुख यांनी बुधवारी (ता.23) रात्री उशिरा पदभार...\nरक्षकच बनला भक्षक; गुंगीचे औषध पाजून पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार\nपुणे : पोलिस निरीक्षकाने महिलेला त्याच्या पोलिस वसाहतीमधील घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे....\nपुणे (बालेवाडी)- बाणेर- बालेवाडी येथे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या बालेवाडी येथे मिटकॉन कॉलेजजवळ मेट्रोकडून जमिनीचा पोत...\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nएसटी संवर्ग दाखला देण्याची धनगर समाजोन्नती मंडळाची मागणी\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) ; धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्या संवर्गाचे दाखले त्वरीत द्यावेत तसेच आदिवासींना लागू असलेल्या योजना...\n'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचा प्रश्‍न मार्गी लावा', अजित पवारांनी दिल्या सूचना\nपिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या जागांचे प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/murder-senior-person-bhor-345717", "date_download": "2020-09-24T18:35:57Z", "digest": "sha1:26VBDONHGACSNE5J3LINVOO3JKM5MUJE", "length": 14077, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "किरकोळ भांडण अन् 'ते' गेले जिवानिशी | eSakal", "raw_content": "\nकिरकोळ भांडण अन् 'ते' गेले जिवानिशी\nवेणुपुरी (ता. भोर) येथे किरकोळ भांडणातून ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यात आला. बाळू सावळा वेणुपुरे (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.\nभोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात असलेल्या वेणुपुरी (ता. भोर) येथे किरकोळ भांडणातून ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यात आला. बाळू सावळा वेणुपुरे (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव असून रविवारी (ता. १३) पहाचे दीडच्या सुमारास घटली. खून करणारा आरोपी अजित आनंदा सपकाळ यास पोलिसांनी अटक केली.\n- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​\nयाबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (ता. १२) रात्री अकराच्या सुमारास आरोपी अजित सपकाळ याने मृत बाळू वेणुपुरे यांच्या शेजारील सोनाबाई नथूराम पारठे (वय ६७) यांच्या घराच्या दरवाजा वाजविला. त्याची विचारणा केल्यावर आरोपीने सोनाबाई यांना लाकडी फळीने मारले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले.\nयाचा जाब विचारण्यासाठी मृत बाळू वेणुपुरे, गणेश मारुती वेणुपुरे, रामभाऊ रामजी वेणुपुरे, भिकू सया वेणुपुरे व लक्ष्मण ठकू वेणुपुरे आदी आरोपी अजीत यास जाब विचारायला गेले. त्यावेळी आरोपींना सर्वांना शिवीगाळ केली.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nत्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास आरोपी अजित हा बाळू वेणुपुरे यांच्या घरी आला. दरवाजातून आवाज देवून त्यांना बाहेर बोलावले आणि लोखंडी विळ्याने त्यांच्या मानेला डाव्या बाजूने वार केला. त्यामध्ये बाळू वेणुपुरे यांचा जागीच मृत्यू झाला.\nघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित आरोपीस पहाटे तीनच्या सुमारास अटक केली. गणेश वेणुपुरे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. आरोपी अजित सपकाळ हा गुन्हेगारी\nप्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी लूटमार व जनावरे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.\n(संपादन : सागर दिलीपराव शेलार)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्मवीर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा\nश्रीरामपूर (अहमदनगर) : कर्मवीर आण्णा हे महान समाजसुधारक व शिक्षणप्रसारक होते. त्यांनी वंचित व बहुजन समाजाला शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण...\nझोपडी नव्हे त्यांची शाळाच पेटवली...ऑनलाइन शिक्षणाची राख रांगोळीच झाली...\nभोर (पुणे) : \"\"घरात, गावात कोठेच मोबाईलला रेंज मिळत नाही, त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. रेंज मिळते म्हणून कालव्याजवळ झोपडी बांधून शाळेच्या...\nकाळदरी ते किकवी रस्ता गेला वाहून; जीव मुठीत धरून दुचाकीस्वारांना करावा लागतोय प्रवास\nपरिंचे (पुणे) : काळदरी (ता. पुरंदर) वरून बांदलवाडी मार्गे किकवीला जाणारा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. या रस्त्यावरून चारचाकी वाहनांची...\nविमा कंपनीने लावली वाट, कपाशी उत्पादकांना दाखवला कात्रज घाट\nपाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यात गेल्यावर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे कपाशी उत्पा���क शेतकऱ्यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान...\nमाळरानाचे नंदनवन करतोय \"लोकनेते नांगर', खडकाळ जमिनीसाठी विष्णू थिटे यांनी बनविली 16 औजारे\nसोलापूर : सोलापूरसह शेजारच्या मराठ्यावाड्यातील जिल्हे म्हणजे लाव्हारसापासून तयार झालेल्या बेसॉल्ट खडकाचा प्रदेश. जमिन माळरान अन्‌ खडकाळ असल्याने...\nबारामतीकरांनो, लॉकडाऊन मागे घेतलाय तरी, काळजी घ्या\nबारामती : गेले 14 दिवस सुरु असलेला लॉकडाऊन सोमवारपासून (ता. 21) मागे घेण्यात आला असून ठराविक अपवाद वगळता इतर सर्व व्यवहार सकाळी नऊ ते संध्याकाळी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/corona-lockdown-stayhome_18.html", "date_download": "2020-09-24T17:45:54Z", "digest": "sha1:JEAHR6KODQWPA2YXCEDKCAWXT7DLNRIC", "length": 12168, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "रेशन दुकानदाराकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर महाराष्ट्र रेशन दुकानदाराकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी\nरेशन दुकानदाराकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी\n▶️ ग्रापं.चे पदाधिकारीही उपस्थित/शासनाच्या नियमांना तिलांजली\nचंद्रपूर जिल्ह्यातील \"कोरोना\"च्या पार्श्वभूमी लक्षात घेता या जीवघेण्या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.केंद्र व राज्य सरकारकडून कडक असे निर्देश देण्यात आले असून कुणीही घराबाहेर पडू नये,अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्यास सदर दुकानात सोशल डिस्टंसिंग (सुरक्षित अंतर)चे पालन करण्यास सांगितले असतानाच मात्र कित्येक ठिकाणी दुकानदाराकडून शासन नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.सोशल डिस्टंसिंगची अक्षरशः ऐशीतैशी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.संबधित अधिकारी,कर्मचाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू असून इतर ठिकाणचे अपवाद वगळता तालुक्यात मोठ्याप्रमाणात शासनाच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील नांदाफाटा व नांदा येथील रेशन दुकानातून मागील दोन दिवसापासून PMGKAY योजनेतून अंतोदय व अन्नसुरक्षा शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ति 5 किलो प्रमाणे तांदळाचे वाटप केले जात आहे.मात्र धान्य वाटप करताना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना दिसत नाही.मुख्य म्हणजे यासंबंधीची सुचना सर्व दुकानदारांना दिल्या असतानाही याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे नांदा येथे ग्रामपंचायतीचा काही पदाधिकार्‍यांची सुद्धा उपस्थिती होती.त्या अनुशंगाने फोटोही सोशल मीडियावर वायरल झाल्याचे चित्र अाहे.त्यामुळे एका जबाबदार पदांवर विराजमान लोकप्रतिनिधीच जर शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करत नसेल तर सामान्य नागरिक काय बोध घेणार याविषयी चिंता व्यक्त होत आहे.अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांनी व्यवस्थित नियोजन करून धान्य विकण्याच्या ठिकाणी एक,एक मिटरच्या अंतरावर सिमांकन करून सोशल डिस्टंसिंग ठेवून धान्य वितरण केले आहे.मात्र नांदा व नांदाफाटा येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आणी सांगोळा आदी गावात मोठ्या प्रमाणात गदीँ येथील मोठी गदीँ याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होत आहे.सोशल डिस्टंसिंगचा विसर पडलेल्या रेशन दुकानदारला तहसीलदारांनी वेळीच समज देणे तसेच स्थानिक पोलिस पाटील,सरपंचांनी सुद्धा सोशल डिस्टंसिंग ठेवून धान्य वितरणाची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करणे काळाची गरज बनली आहे.\nTags # चंद्रपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/various-parties-respond-to-cms-call-for-unity-to-fight-maratha-reservation-act-cm-uddhav-thackeray/", "date_download": "2020-09-24T17:44:00Z", "digest": "sha1:7TIWTMZZMQYLKJFBROUDHT6UUYXZTL3D", "length": 22576, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मराठा आरक्षण कायद्याच्या लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीच्या आवाहनाला विविध पक्षांचा प्रतिसाद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nमराठा आरक्षण कायद्याच्या लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीच्या ���वाहनाला विविध पक्षांचा प्रतिसाद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nलढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार\nमुंबई: मराठा आरक्षण (Maratha Reservation ) कायदा हा विधीमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने केलेला आहे. त्यामुळे सरकार कायद्याचा सर्वोच्च न्यायालयातील कायेदशीर लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पक्ष भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला विरोधी पक्षांसह, विविध पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच या कायद्याच्या लढ्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात (SC)बाजू मांडण्यासाठी जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठिंबा असेल विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण कायद्याच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्ष तसेच विविध पक्ष नेते यांची बैठक सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झाली.\nबैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा राज्यमंत्री प्रहार संघटनेचे बच्चू कडू, शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील उपस्थित होते.\nमराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच बहूजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाले.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाचा कायदा आपण विधीमंडळात एकमुखाने मंजूर केला आहे. या कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने अनपेक्षीतपणे अंतरिम स्थगिती दिली. पण हा राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा कायदा केला आहे. त्यामुळे हा कायदा कायम राहावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करणे अपेक्षीत आहे. काही तरतुदींना स्थगिती दिल्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्याची गरज आहे. मराठा समाजातील तरुणांसाठी इतर सुविधा आणि सवलती देण्याबाबतही प्रयत्न सुरु आहेत. सर्व��च्च न्यायालयात ठामपणे बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जाणार आहोत. याशिवाय विविध घटकांशीही विचार विनीमय सुरु आहे. यात आजच्या बैठकीच्या रुपाने विविध पक्षांनीही सहकार्य देऊ केले आहे, हा कायदेशीर आपण यापुर्वीही एकजुटीने लढत होतो आणि आताही एकजुटीने प्रयत्न करणार आहोत ही समाधानाची बाब आहे.\nविधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी चर्चेत हा लढा कायदेशीर आहे. हा विषय न्यायालयीन असल्याने या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सरकार जो प्रयत्न करेल त्यासोबत विरोधी पक्ष असेल, असे सांगितले.\nबैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी प्रास्ताविक केले. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री. चव्हाण यांनीही या कायद्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याबाबतच्या मुद्द्यांबाबत माहिती दिली. यावेळी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्री. फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नते श्री. दरेकर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह, आमदार कपिल पाटील, आमदार श्री. मेटे, शेकापचे आमदार श्री. पाटील यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवरही चर्चा झाली. महाधिवक्ता अँड. आशुतोष कुंभकोणी, अँड. विजयसिंह थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयातील विविध मुद्द्यांबाबत माहिती दिली.\nबैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोर राजे-निंबाळकर उपस्थित होते.\nह्या बातम्या पण वाचा :\nमराठा आरक्षणासाठी राजकारण नाही , आम्ही ठाकरे सरकारसोबत : देवेंद्र फडणवीस\nकेंद्राकडून वादे, दावे खूप; पण करोना पुढे देश मागे हेच वास्तव : शिवसेना\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमराठा आरक्षण आंदोलन : उद्यापासून पुणे – मुंबईचा दूध पुरवठा तोडणार\nNext articleकेंद्राकडून वादे, दावे खूप; पण करोना पुढे देश मागे हेच वास्तव : शिवसेना\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्��ातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/socialmedia", "date_download": "2020-09-24T18:08:08Z", "digest": "sha1:DPIUQGR3T4T7GBLC5Q7MN6L2CNUEA3FE", "length": 13448, "nlines": 151, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); सोशल मिडिया आणि व्यवसाय | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसत��� \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeसोशल मिडिया आणि व्यवसाय\nरूपकुंड सफरनामा - 2\nसोशल मिडिया आणि व्यवसाय\nसोशल मिडिया हा आजच्या काळातील परवलीचा शब्द मनाला जातो. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत अगदी सहज पोहोचू शकेल, अशी त्याची ताकद आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर अगदी सरकारी यंत्रणेद्वारे देखील सोशल मिडीयाचा प्रभावी उपयोग केला जाताना आपण पाहतो. अशा पार्श्वभूमीवर व्यवसायासाठी त्याला किती वाव आहे, हे चाचपडून बघितले पाहिजे.\nब्रँडविषयी जागरुकता – व्यावसायिक वापरासाठी जेव्हा सोशल मिडिया हाताळला जातो, त्यावेळी व्यवसायाच्या ब्रँडविषयी जागरुकता निर्माण करणे, हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. डिजिटल मार्केटिंगच्या युगात सोशलमिडियाद्वारे ब्रँड जागरुकता हा विषय प्रभावीपणे करता येऊ शकतो, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या ९१% तज्ञांचे मत आहे. आपला व्यावसायिक ब्रँड जेवढा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तेवढीच वृद्धी ही व्यवसायाची होत असते.\nग्राहक एंगेजमेंट – कोणताही व्यवसाय करताना ग्राहक एंगेजमेंट हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय ठरत असतो. आपल्या व्यवसायिक ब्रँडकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक तऱ्हा पूर्वीपासून वापरल्या जात आहेत. टी.व्ही., एफ. एम., रेडीओ, यावर जाहिराती देणे असो किंवा प्रिंट मिडियाच्या माध्यमातून जाहिराती देऊन त्याबद्दल ग्राहकांना आकर्षित करण्याची पद्धती असो. या सर्व पद्धती आता जुन्या झाल्या आहेत. तसेच यात एकेरी संभाषण असल्यामुळे ग्राहकाला काय वाटते हे जाणून घेता येत नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मात्र हे संभाषण दोन्ही बाजूने करता येते. त्यामुळे ग्राहक एंगेजमेंट पूर्वीच्या पद्धतीपेक्षा सोशल मिडियाद्वारे अधिक प्रभावीपणे करता येते.\nविश्वासार्हता – विश्वासार्हता ही व्यावसायिक वृद्धीची गुरुकिल्ली मानली जाते. एखाद्या ब्रँडप्रती ग्राहकांची विश्वासार्हता संपली तर तो व्यवसाय तळाला जातो, याची अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत. ती टिकवण्यासाठी किंबहुना वाढवण्यासाठी सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरताना दिसत आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही जगात, जेव्हा ग्राहक तुमच्या व्यवसायाला सोशल मिडीयावर पाहतात, तेव्हा तुमच्या व्यवसायाशी जोडले जाण्याचा सहज मार्ग उपलब्ध होतो. त्यामुळे ग्राहकाला येणाऱ्या अडचणी तेथे सहज मांडल्या जाऊन व्यावसायिकांना देखील त्या सोडवण्यात जलद गती प्राप्त होते. ज्यातून ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातील संबंध घट्ट होतात. परिणामी व्यवसायाप्रती विश्वासार्हता वाढत असते.\nव्यवसायिक संबंध – जेव्हा व्यावसायिक वृद्धीसाठी सोशल मिडिया वापरला जात असतो, त्यावेळी केवळ ग्राहक-व्यावसायिक संबंध, एवढाच त्याचा परीघ न राहता याद्वारे अनेक व्यावसायिक देखील एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. स्टार्ट-अप्ससारख्या नवीन व्यवसायांना गुंतवणूकसाठी सोशल मिडिया बळ देऊ शकते. त्याचप्रकारे लघु उद्योजक देखील यातून आपला परीघ वाढवून विविध गटांशी जोडले जात असतात. ज्याद्वारे व्यावसायिक संबध अधिक दृढ आणि घट्ट होऊन आपला व्यापार वाढवण्याचे प्रभावी मध्यम बनू शकते.\nखर्च – आजच्या जाहिरात युगात सोशल मिडिया हाताळणे ही सर्वात स्वस्त आणि कमी खर्चिक बाब आहे. कुठल्याही सोशल मिडियाला साईन-अप करण्यासाठी पैशांची गरज भासत नाही. त्यामुळे अनेकबाबतीत खर्च कमी होत जातो. जोपर्यंत यावर पेड-प्रमोशन (पैसे देऊन जाहिरात करणे) केले जात नाही, तोपर्यंत हे माध्यम मोफत उपलब्ध आहे. विविध व्यावसायिक गरजेनुसार याचा वापर करत असतात.\nआजच्या डिजिटल युगात सोशल मिडियाची निकड प्रत्येक क्षेत्रात आहे. व्यवसायिक वापरासाठी त्याचा प्रभावी उपयोग करून आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.\nकॅनडा : शिक्षणाचं नवं दार\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3163", "date_download": "2020-09-24T17:50:50Z", "digest": "sha1:IXWGDUQ7XXSBWFAIIVYDIXVOZAX43JYP", "length": 10212, "nlines": 127, "source_domain": "pcnnews.in", "title": "महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन\nमहाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन\nSeptember 16, 2020 PCN News22Leave a Comment on महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन\n*महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन*\nपरळी, (प्रतिनिधी):- 72 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे सर्व विद्यार्थ्याकरिता ऑनलाइन विविध स्पर्धेचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे. ऑनलाईन स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक कसबे के.आर. यांनी केले आहे.\n72 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तसेच कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता 5 ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात इयत्ता पाचवीसाठी चित्रकला स्पर्धा (रोकडे सर 907590111)इयत्ता सहावी साठी सुंदर हस्ताक्षर (मराठी किंवा इंग्रजी हस्ताक्षर) शेख सर मो.9420016348, इयत्ता 7 साठी माझे शिक्षक मोबाईल यावर आधारित निबंध स्पर्धा, पटले सर मो.9405373389, इयत्ता आठवी साठी कोरोना काळातील माझी दिनचर्या या विषयावर निबंध गिरी सर मो.9960740202, इयत्ता नववी साठी मोबाइल शाप की वरदान, कुरे सर मो.9421272372, इयत्ता दहावीसाठी व कोरोना व बेरोजगारी या विषयावर ऑनलाइन निबंध देशमुख मो.9423867012 या क्रमांकावर वर पाठवावे. तसेच 5 ते 7 बाल गटासाठी वैयक्तिक देशभक्ती गीतावर दोन मिनिटे नृत्य करतानाचा व्हिडिओ श्री राजमाने सर मो.9421342622 तर 9 ते 10 साठी देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यासाठी बोराडे सर यांच्या मो.9049202918 वर व्हिडीओ पाठवावे.\nया स्पर्धांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असून शाळा सुरू होताच विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे व या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव वर्ग तुकडी इयत्ता ठळकपणे नमूद करावी.\nमाझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे – पालकंमत्री धनंजय मुंडे\nगरीब रुग्णांना वाचवण्यासाठी बीडचा भूमिपुत्र धावला..\nपरळीचे कोरोना मिटर थांबता थांबेना काल पाठवलेल्या 31 पैकी 6जण पाॕझिटिव्ह;एकुण 18\nपरळी शहरासह 16 कंटेन्मेटझोन मध्ये आज पासुन सर्वेक���षण व तपासणी सुरु-परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे\nपरळीत पञकारांवरचा हा दुसरा हल्ला; पञकार हल्ला विरोधी कृती समिती आवाज उठवणार-मोहन व्हावळे\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/maharashtra-state-assembly-election-2019-ajit-pawar-on-chandrakant-patil-at-pune-mhss-412471.html", "date_download": "2020-09-24T18:12:49Z", "digest": "sha1:NKLMFKIRJ2VSNNGVJDRUSAKYKMI6EF4C", "length": 22646, "nlines": 238, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : हवेत गोळीबार करायला काय जातं, अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nका��्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nVIDEO : हवेत गोळीबार करायला काय जातं, अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले\nVIDEO : हवेत गोळीबार करायला काय जातं, अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले\nपुणे, 09 ऑक्टोबर : चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या तोंडावर संभ्रमावस्था निर्माण करतात. याआधी स्पष्टीकरण पवार साहेबांनी दिलं असून ही राजकीय खेळी आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तसंच शिंदेनी केलेलं वक्तव्य हे वैयक्तिक असल्याचं मत अजित पवारांनी म्हटलंय.\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\nडोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO\nपुण्याचं खडकवासला धरण कोण करतंय प्रदूषित\nड्रोन VIDEO मधून पाहा डोंबिवलीच्या आगीची दाहकता, स्फोटाच्या आवाजाने हादरलं शहर\nशाळेत कॉपी करायला मीच मदत केली होती, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा VIDEO\nमुस्लिमांनी मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवली राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nस्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\nBudget 2020 : LIC बद्दल अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, पाहा हा VIDEO\nव्यापाऱ्याने आंदोलकांवर भिरकावली मिरची पावडर, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO\n'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', शिवसेनेच्या टीकेवर मनसेचं प्रत्युत्तर\nVIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका\nउद्धव ठाकरेंनी दिलं ���ाज यांना जशास तसं उत्तर, UNCUT भाषण\nजमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो.., राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nतोंड गोड करणाऱ्या गुळाचा व्यापाऱ्यांना फटका, काय आहे कारण पाहा VIDEO\nबदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO\nVIDEO : नवनीत राणांनी चालवली सायकल, दिला हा संदेश\nकरीम लाला हा बाळासाहेब आणि पवारांनाही भेटायला, EXCLUSIVE फोटो आले समोर\nटाटाची पहिली ALFA architecture कार, अशी आहे Altroz, पाहा हा VIDEO\nदाऊदसोबत भेटीचा दावा आणि उदयनराजेंवर टीकास्त्र, संजय राऊतांची UNCUT मुलाखत\nशिवरायांशी तुलना करणाऱ्यावरून उदयनराजेंनी भाजपलाही सुनावलं, UNCUT पत्रकार परिषद\n पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळला बेडूक, पाहा VIDEO\nटाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली अबिगेल पांडे TOPLESS YOGA मुळे आधी होती चर्चेत\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळ���ने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2020-09-24T19:27:39Z", "digest": "sha1:2QXKUIOXVRGLTAQBOD7MQEL47IDCOUB7", "length": 8675, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेणांद - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ .२४३ चौ. किमी\n• घनता १,२०६ (२०११)\nपेणांद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.\nसफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर करवाळे धरणाकडे जाणाऱ्या उजवीकडील मार्गावर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६६ कुटुंबे राहतात. एकूण १२०६ लोकसंख्येपैकी ६१५ पुरुष तर ५९१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६९.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.६६ आहे तर स्त्री साक्षरता ५९.८८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १४६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.११ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा सफाळे रेल्वे स्थानकावरुन उपलब्ध असतात.\nवेढी, शिलटे, मांजुर्ली, विठ्ठलवाडी, करवाळे, सरतोडी, सरावळी, मांडे, एडवण, डोंगरे, विराथन बुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.पे��ांद, दहिवले, घाटीम, कांदरवन,आणि नवघर ही गावे नवघर-घाटीम ग्रामपंचायतीमध्ये येतात.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी १३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/bhima-koregaon-case-witness-puja-sakat-in-death/", "date_download": "2020-09-24T17:08:04Z", "digest": "sha1:HBWIGVUE5OOI5ZQORMSFTJTFEHR5RIH2", "length": 12725, "nlines": 133, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(Bhima Koregaon Case )भीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nभीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू\nBhima Koregaon Case:पूजा सकटचा मृत्यू\nसजग.नागरिक टाइम्स: Bhima Koregaon Case:पुणे, 23 एप्रिल :भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट\nया 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह राहत्या घराजवळ विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.\n1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथे दलित आणि हिंदूत्ववादी गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता.\nया प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.\nहेपण वाचा : भीमा कोरेगाव दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद\nमिलिंद एकबोटेंना अटक आणि नुकताच जामीन मिळाला आहे. या दंगलीची पूजा सकट ही साक्षीदार होती.\nतिचा मृतदेह घराबाहेरील विहिरीत आढळून आला. पूजा हिचा घातपात झाला असल्याची शक्यता पूजाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.\nतिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चौकशीची मागणी केली आहे.\nएकमेव साक्षीदार असलेल्या पूजाला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या येत असल्याची तक्रार ही त्यांनी केली आहे.\nरिलेटेड बातमी :मिलिंद एकबोटेचे जामीन मंजूर\nभीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे\nयांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळल्यानंतर एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती .\nमिलींद एकबोटे यांच्यावर एक जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. १४ मार्च पासून एकबोटे हे कोठडीत होते.\n(Pune Sessions Court) आज पुणे सत्र न्यायालयाने २५००० रुपयाच्या जात मुचलक्यावर एकबोटेचे जामीन मंजूर केले.\nव्हिडीओ पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा\nरिलेटेड बातमी : Bhima Koregaon दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद\nदंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद (Bhima Koregaon violence issue)\nभिमा कोरेगांव येथे विजय स्तभास मानवंदना देण्यासाठी व शौर्य दिवस साजरा करण्याच्या\nकार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे याचा खून करण्यात आला होता.\nखून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (c i d ) मिळाला असून\nआरेापींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सीआयडी मार्फत करण्यात आले आहे.\nव्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा\nहेपण वाचा : Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला\nPulwama attack||Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला\nकाश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्याची निषेध रँली काढण्यात आली ,\nआज दि.17/2/19 रवीवारी कँम्प ट्रायलक चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत मुस्लिम समाजाचा वतीने pakistan मुरदाबाद,\nदहशतवाद मुरदाबाद, पाकीस्तानच्या बैलाला बो,असे म्हणत निषेध रँली काढण्यात आली.\nआणि पाकीस्तानी झेंडे जाळण्यात आले. व भारतीय जवानांना आदरांजाली वाहण्यात आली\n← शालेय स्तरावर रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षण देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करणारःआढळराव-पाटील\nBhima Koregaon दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद →\nभवानीपेठ मे जल्द शूरु होरहा है जायकेदार खानोका खजाना लिमरा रेस्टोरेंट\nपुण्यामध्ये काही तासातच पाच जणांचा मृत्यू\nभिमा कोरेगाव दंगलीचे सूञधारांना अटक करण्यासाठी धरने आंदोलन\n2 thoughts on “भीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू”\nPingback:\t(milind ekbote arrest warrant) मिलिंद एकबोटेचे निघाले अरेस्ट वारंट\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/74449", "date_download": "2020-09-24T17:54:16Z", "digest": "sha1:FGWVUFIQXCUXNO3VE5RZSTBQ2HIOSQQP", "length": 34885, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एकटीच @ North-East India दिवस २६ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nरात्री काही आसमिझ बायकर्स नागालँड ला आले. ज्या घरी मी रहात होते त्याच घरातल्या बैठकीच्या खोलीत मैफिल जमवून त्यांचे दारू-पाणी सुरु झाले. तासाभरापूर्वी तिथून मला का हाकलवले गेले होते, हे माझ्या लक्षात आले. पण नवीन पाहुण्यांच्या प्रवासाच्या गप्पा कानी पडत होत्या तसे मलाही रहावेना. एका क्षणी उठून मी सरळ बाहेर गेले आणि माझ्याही प्रवासातले अनुभव त्यांना सांगू लागले. त्या गोष्टी ते कौतुकाने ऐकत राहिले तसा हळूहळू माझा वाईट मूड चांगल्या मूडमध्ये बदलला. मी घरचे सारे नियम तोडून तिथेच गप्पा झोडत बसले.\nआतून जेवणाचे बोलावणे आले. माझ्यासाठी बायकांनी व्हेजीटेरीअन डाळ, भाजी, भात असे अन्न शिजवले होते. ते पाहून इथेही मला काय हवं नको ते समजून घेणारं कोणीतरी आहे, असं वाटलं. या प्रदेशात खूपशा कोरड्या भातावर फक्त थोडेसेच तोंडीलावणे ओतून जेवायची पद्धत आहे. मी तशा प्रकारे माझे जेवण उरकत होते. त्या थोडक्या वेळात स्वयंपाक खोलीतील समस्त स्त्री वर्गाशी माझी मैत्री झाली. त्यांना हिंदी आणि मला नाग्मीज मुळीच कळत नसल्यामुळे संभाषणात खूप अडचण येत होती.\nमधेच मला वाटले की गाणे गाऊन माझ्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. मग मी “मोरनि बागामां बोले आधी रात मां” हे गाणे त्यांना म्हणून दा���वले. त्यातला एक शब्द कळत नव्हता तरी एकेकजण लक्ष देऊन ऐकत होती. मग एकजण तिच्या मनातील गाणे गुणगुणायला लागली. कोणी त्या गीताचे शब्द बोलायला लागली. एकीने टाळ्यांनी ताल धरला. मला जमेल तसे त्यांच्या जोडीने मी ही नाग्मिझ लोकगीत गाऊ लागले. शेकोटी भोवती उत्सवाचे वातावरण तयार झाले. कोणीतरी जाऊन मारी बिस्कीटचे खूप सारे पुडे विकत घेऊन आले. बिस्किटे खात, रांगडी लोकगीते गात आमची बायका-बायकांची मैफिल तासभर तरी रंगली होती. मी माझ्या खोलीत परतले आणि टोर्च बंद केला तसा मिट॒ट काळोख झाला. खोलीत एवढा अंधार असेल अशी मला कल्पनाही नव्हती. डोक्यावर ब्लँकेट ओढून मी स्वत:ला त्या अंधारापासून लपवून घेतले.\nसकाळी उठल्या माझ्यासमोर दोन मोठी मजेदार आव्हाने आ वासून उभी होती. माझ्याजवळचे सारे कपडे वापरून चोळामोळा झाले होते. म्हणजे एक तर इथल्या थंडगार पाण्यात आज धोबीघाट थाटायला हवा आणि दुसरे संकट असे की पुन्हा त्या तोकड्या पडद्याआड जाऊन आंघोळ करायची. या दोन्ही गोष्टी करायला जीवावर आले होते तरी मनाची शक्ती एकवटून मी निघालेच.\nघरापासून थोडं दूर तिथे गावात कपडे धुण्यासाठी सोय आहे. त्या वाटेवर बादलीभर कपडे घेऊन ठुमकत ठुमकत गेले. गावातल्या नळावर कपडे धुवायचे प्रकरण मला खूप फिल्मी वाटत होते. पण तिथे पोहीचून पाहिले तो काय फिल्म मध्ये दाखवतात तशा बायका तिथे नव्हत्याच. घराघरातली लहान लहान मुले मात्र कपडे धुण्याचे काम सफाईने करत होती. थंडीने गारठायला होत असताना, हाताने विसेक कपडे घासून, पिळून माझा खर तर दम निघाला होता, पण चेहेऱ्यावरचे हसू काही मी हटू दिले नाही. त्या पोराबाळांसमोर मला माझी चांगली छाप पडून हवी होती.\nआता आंघोळच काय ती राहिली. आधी अंगणात फिरून मी ती टारगट मुलं कुठे दिसतायत का ते पाहिलं. ती कुठेच दिसली नाहीत तसी मी पटकन पडद्यापलीकडे सटकले. तरीही कपडे उतरवायला काही माझा धीर होईना. शेवटी अंगावर कपडे ठेऊनच कसेबसे अंग धुवून घेतले आणि तुफान वेगाने ओले कपडे उतरवून सुके कपडे अंगावर चढवले.\nइथे सकाळचा चहा नाश्ता हा प्रकार नसतो. दुपारचे जेवण सकाळीच उरकून घ्यायचे असते आणि चहा दिवसभरात कधीही कितीही पिता येतो. आज रविवार होता. मी भरपेट भात जेऊन घेतला आणि घरातल्या बायकांबरोबर चर्च मध्ये प्रार्थनेला गेले. पण तिथे काय चालले होते त्यातले एक अवाक्षर मला कळेना. तासाभराने बसल्या बसल्या मला डुलक्या येऊ लागल्या. मी गुपचूप उठून बाहेर पडले. काल ज्याच्याबरोबर शिकारीला गेले होते तो तरूण मला चर्चच्या आजही दिसला. तो बंदूक खांद्यावर टाकूनच निघाला होता. रविवारी इथे शिकार करत नाहीत, पण मित्राकडे टाईमपास करायला जात आहे, असे त्याने मला सांगितले. एखाद्या मित्राकडे टाईमपाससाठी जात असतानाही बंदूक बरोबर घेऊन जातात, हे मी प्रथमच पाहिले.\nमी चालत चालत इंडो-म्यानमार बोर्डरवर निघाले. गावातल्या मुख्य रस्त्याला सोडून वाट डोंगरातून वर जाऊ लागली तशा लोकांच्या नजरा मला न्याहाळत आहेत हे मला कळू लागले. इथल्या जमातीला अजूनही पर्यटकांची तितकीशी सवय झालेली नाही. हेच ते कोन्याक वॉरीअर्स ज्यांचा गाढ विश्वास होता की आपली आंग संस्कृती आणि परंपरा जपायची तर संपर्कात येऊ पहाणाऱ्या प्रत्येक परकीय जमातीला जीवानिशी मारून समूळ नष्ट केले पाहिजे.\n१९६० मध्ये कायदा होईपर्यंत (नि त्यानंतरही) या जमातीत हेडहंटिंग हा रिवाज चालूच राहिला. आपल्या संकृतीचे रक्षण या पलीकडे पुरुषत्व, शौर्य अशा गुणांचेही ते प्रतिक होते. शिकारीतील साहसाचे प्रतिक म्हणून सर्वात पहिला टाटू कपाळावर गोंदला जातो. शौर्यगाथा जशी वाढत जाते तसे गालावर, मग मानेवर, मग छातीवर पराक्रमाची गाथा जशी वाढेल तसे शरीराचे एकेक अवयव टाटूच्या नक्षीने कोरत जायचे. जेणेकरून हेडहंटिंग करून कमावलेला गौरव शरीरावर आजन्म मिरवता येईल.\nआजच्या पिढीने ख्रिस्चनीटी स्वीकारली तशी ती प्रथा मागे पडली. पण मला अस वाटत की आक्रमकता इथल्या रक्तात भिनली असावी. नाहीतर अगदी पाच, सात, दहा वर्षाची रस्त्यावरची मुलं मला पहाता क्षणी दगड घेऊन मला मारायला माझ्या पाठी लागली नसती. जेव्हा ती दुरूनच छोटे छोटे दगड मला फेकून मारत होती तेव्हा मला तो पोरखेळ वाटला. पण आरडाओरड आणि दगडफेक करत ती गँग माझ्या पाठी धावू लागली, तेव्हा तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला वाटलं. तो क्षण टिपून घेण्यासाठी माझा कॅमेरा सुरु करून मी वळले, त्याक्षणी ती गँग बिथरली. मी तेव्हा जे काही पाहिलं ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होत. एक थोडा मोठा मुलगा जोर लावून मोठाच धोंडा उचलू पहात होता. त्याच्या नादाने, माझ्यावरच्या रागाने इतर मुलेही मोठमोठे दगड शोधू लागली. एकीकडे मला त्यांचा धडधड, संताप कळत होता आणि दुसरीकडे हसू येत होते. मी जशी त्यांच्यावर कॅमेरा रोखून दोनचार पावले त्यांच्या दिशेने चालले तसे मात्र ते जास्त घाबरले. त्यांच्या भाषेत काहीतरी ओरडत पळू लागले. त्या संधीचा फायदा घेणे हे सर्वात जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर होते. या छोट्या वोरीअर्स बरोबर मैत्री करण्याची अनावर इच्छा असूनही मला त्यांच्याकडे पाठ करून पुढे निघावे लागले.\nवाटेवर मला एक मुलगा दिसला. त्याचे घर कुठे होते ते मला माहित नाही पण कालही मी याला रस्त्यावर भटकताना पाहिले होते. त्याने कित्येक दिवसात आंघोळ केलेली दिसत नव्हती. लोकं वेडसर ठरवतील अशा हालचाली तो करायचा. मी डोंगरातून एकटीच वाट काढत चालले होते त्या वाटेवर माझा वाटाड्या बनून तो माझ्या पुढे पुढे चालू लागला.\nइंडिया-म्यानमार बोर्डर पोस्ट वरून निसर्गरम्य डोंगरात वसलेल्या लहान लहान वस्तींचे फार सुंदर दृश्य दिसते. सूर्य जरी डोक्यावर आला होता तरी मस्त वारा सुटला होती. तो आणि मी हवा खात इथेच खूप वेळ बसून राहिलो. तो त्याचीच भाषाही धड बोलू शकत नव्हता पण आम्ही एकमेकांशी संवाद साधयला उत्सुक होतो. आमची एकमेकांशी मैत्री जमली.\nथोड्याच वेळात कालचे बायकर्स इथे येऊन पोहोचले. या मुलाची सोबत घेऊन मी इथवर चालत आले याचे त्यांना कोण आश्चर्य वाटले. आम्हाला दोघांनाही त्यांनी बाईकवरून परत गावात जायला लिफ्ट ऑफर केली. अचानक बाईक राईड मिळाली त्याची आम्हाला खूप गंमत वाटत होती. आपापल्या बाईकवरून एक दुसऱ्याला हाका देत आम्ही खिदळत होतो.\nदुपारी मला भूक लागली असेल असे वाटून बायकांनी मॅगी, बिस्किटे आणून दिले. ते खाऊन एक झोप काढण्यासाठी निघतच होते तेवढ्यात एक वयस्कर हेडहंटर पारंपारिक टोपी चढवून घराच्याच दिशेने येताना दिसला. इथल्या पारंपारिक पोशाखाबद्दल बोलायचे झाले तर उत्सवाच्या दिवशी कपडे, टोपी, दागिने अशी भरभक्कम सजावट अंगावर चढवायची प्रथा असली तरी इतर दिवशी शक्यतो कोन्याक पुरुष आणि बायका, दोघेही नग्न वावरायचे. पण तो काळही सरला. लोन्ग्वा ला भेट देणाऱ्या प्रवाशांकडचे काय आवडते आणि प्रवाशांना काय आवडते, त्यानुसार लज्जा, फेशन आणि उदरनिर्वाह यांच्या पायी मूळ परंपरा मात्र लयाला गेली. आमच्या घरी येणाऱ्या अंगात कोट, खाली अर्धी चड्डी आणि गळ्यात पारंपारिक माळ घातली होती. वयानुसार थकून गेलेला आमचा पाहुणा हातातला भाला उंच करीत “हल्ला बोल” च्या आविर्भावात आरडा ओर��ा करीत झपझप चालत येत होता. लोन्ग्वाच्या हेडहंटरचे ते हायब्रीड रूप खोलवर विचार करता अस्वस्थ करणारे आहे. पण त्या क्षणी त्याला पाहून मला खूप गंमत वाटली. मग घरच्या बायकांना विनवणी करून मी ही नाग्मिझ स्त्री सारखा पोशाख चढवला. माझा अवतार बघून सारी मुले सुद्धा माझ्याबरोबर मस्ती मजा धुमाकूळ करत होती. आम्ही खूप फोटो काढले.\nत्या खुशीत बोलीवूडची गाणी लावून मी नाचू लागले तेव्हा पोरे हसायला लागली. पण आंघोळ करताना पाहून खिदळत होती त्यापुढे मला याची काहीच लाज वाटली नाही. मग चिमणी पोरे माझ्याबरोबर नाचूही लागली. दुपारभर आम्ही धांगडधिंगा केला. रुटीन दिवसाचा उत्सव झाला.\nकुटूंबाचे धुतलेले कपडे वाळत घालायला एक दोरी घराबाहेर दोरी टांगली होती. आधीचे कपडे उतरवले गेले तसे धुतलेले कपडे वाळत घालायला माझा नंबर लागला तोवर दुपार टळत आली होती. संध्याकाळी पाच वाजता इथे सूर्य मावळायला सुरवात होते. तो नजारा या घरातून सुंदर दिसतो. मी एका खुर्चीवर शांत बसून ते न्याहाळत होते की ढग भरून आले नि पावसाला सुरवात झाली. धुतलेल्या कपड्यांचे जे प्रदर्शन नुकतेच दोरीवर मांडून ठेवले होते ते आटपे आटपे पर्यंत सारे कपडे आणि मी सुद्धा पार भिजून गेले. माझी पुरती वाट लागली. अगदी शेकोटी जवळ बसूनही अंगातली हुडहुडी कमी होईना.\nमाझ्या होस्ट ने मला सुचवले की थोडी चिलीम ओढ म्हणजे अंगातील थंडी कमी होईल. तरी ती स्वयंपाकघरातली मुळीच हिंदी न कळणारी घरची मुख्य स्त्री मला सांगत होती, “मन माय ... मन माय”. त्याचा आर्थ “हे चांगले नाहीये” पण मी थोडे झुरके घेतलेच. तर जादू झाल्यागत माझी थंडी पळून गेली. त्या उबेची मला नितांत गरज वाटली म्हणून तिचा सल्ला फार मनावर घ्यावा असे वाटले नाही. जंगली माणसांच्यात रहायचे तर एखादा दिवस त्यांच्याच सारखे राहिले तर बिघडले कुठे स्वत:चे असे समाधान करून पुढचे तासन तास बैठकीच्या खोलीत शेकोटी भोवती बसून त्यांच्यातलीच एक असल्यासारखी आफीम ओढत राहिले. पुढे पुढे मी किती अति करतेय मलाच धड कळत नव्हते. पण हे खरे की जरी बाहेर गारठून टाकणारी थंडी पडली होती तरी मला मात्र मुळीच थंडी वाजत नव्हती.\nरश्मी, एक ना एक पत्र तुला लिहायचे हे ठरवलेच होते. आपली ओळख झांल्यापासून मी जो काहीही उपक्रम हाती घेतला त्यात तुझी बिनशर्त संपूर्ण मदत असते. आणि वेळोवेळी माझ्या कामाचे कौतुक करून मला ��त्तेजन देण्यासाठीही तूच पुढे असतेस. नुकताच एक रेडीओप्रोग्राम बनवताना तू मला सांगितलेस की, “तू ज्याला हात लावशील त्याचे सोने केले नाहीस असे कधी तरी झाले आहे का” आणि बिलकूल आत्मविश्वास वाटत नव्हता अशा परिस्थितीही आपण तो कार्यक्रमही यशस्वी केला. फार जवळची नसलीस तरी तू माझी फार मोलाची मैत्रीण आहेस.\nआज रात्री उशिरापर्यंत जी काय नशा केली की त्याचा दिंडोरा पिटण्यासारखे असे काही नाही. गौरवाच्या क्षणी कोणालाही पत्र लिहिता येते. परिस्थिती नेमकी उलट असते, स्वत:चे मन स्वत:ला खात असते, तेव्हा फक्त मोजक्या लोकांची आठवण होते, त्यापैकी तू एक आहेस. म्हणून तुला पत्र लिहायला घेतले.\nनॉर्थ इस्ट इंडिया सोलो प्रवास\nहो ना भारीच अनुभव आहे.\nहो ना भारीच अनुभव आहे.\nएकदा पुढचा भाग लिहिला की मी सुटले. लेखमाला सुरु केल्यापासून त्याच भागाची सर्वात जास्त भीती वाटते. नुसती आठवण आली तरी वाटते. आणि इथे तर लोक काय म्हणतील ही आणखी एक भीती आहे. तरी, नाही म्हटल तरी मी आता वाचकांना पहिल्यासारखी घाबरत नाही म्हणा.\nपण पुढचा भाग नक्की वाचा.\n भारी वाटले वाचायला सुद्धा\n> गौरवाच्या क्षणी कोणालाही\n> गौरवाच्या क्षणी कोणालाही पत्र लिहिता येते. परिस्थिती नेमकी उलट असते, स्वत:चे मन स्वत:ला खात असते, तेव्हा फक्त मोजक्या लोकांची आठवण होते, त्यापैकी तू एक आहेस. म्हणून तुला पत्र लिहायला घेतले.\nलेखमाला मस्त चालू आहे. वाचतोय. आणि तुमच्या जिगरीला मनापासून दाद \nमी पण वाचते आहे. तुमच्या\nमी पण वाचते आहे. तुमच्या धाडसाचे कौतुक वाटते खरंच. ऑनेस्टली खूपदा असेही वाटते की अरे ही बाई वेडी आहे का घाबरत कशी नाही कुणावरही विश्वास टाकायला घाबरत कशी नाही कुणावरही विश्वास टाकायला पण कुठेतरी तुमची पॅशन मनात पोहोचतेय आणि समजतेय तसे हेवा पण वाटतो तुमचा\nलॉकडाऊनच्या निमित्ताने एक अप्रतिम लेखमाला सलग वाचायला मिळाली. तुमची लेखनशैली देखील भारी आहे.\nइथे तर लोक काय म्हणतील ही\nइथे तर लोक काय म्हणतील ही आणखी एक भीती आहे.>>>\nबिनधास्त लिहा. लोक काहीतरी म्हणणारच...त्याचे किती मनावर घ्यायचे.\nसाधना , मोलाचा सल्ला आहे.\nसाधना , मोलाचा सल्ला आहे. मैत्रेयी, खर आहे तुझ.\nएका वर्षापूर्वी प्रत्यक्ष लिहिलेल्या पत्रातले आता एकच पत्र शिल्लक आहे. पुढचे आठवून आठवून लिहायचे. त्रिनेत्र, शैलजा, अजय, समीर प्रतिक्रिया वाचल्यावर पुढचे भागही भरभर लिहून टाकावे असा उत्साह वाटतोय.\nसुप्रिया नक्की लिहा. तुम्ही\nसुप्रिया नक्की लिहा. तुम्ही सध्याच्या काळात जर घरी राहू शकत असाल तर वेळ मिळेल तसं लिहा.\nमैत्रेयी म्हणतेय तसंच होतं वाचताना. पुन्हा तेच लिहित नाही. तुमच्या धाडसाचं कौतुक, राग, हेवा, आनंद, भीती असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळं वाटून झालंय. माझी एक मैत्रीण अशी एकटीने फिरायची. दुर्दैवाने कॅन्सरने काही वर्षांपूर्वी अचानक (कारण डिटेक्ट अचानक झाला आणि शेवटची स्टेज) गेली. तुमची सिरीज वाचताना तिला हे वाचायला द्यायला आवडलं असतं असं नेहमी वाटतं. आणि वाईट वाटतं. सॉरी अगदीच राहावलं नाही म्हणून लिहिलं हवं तर नंतर थोड्या वेळाने डिलिट करते. अवांतर नको.\nवाचून वाईट वाटलं. डीलिट करू\nवाचून वाईट वाटलं. डीलिट करू नका प्लीज. खूप मनापासून लिहिलय. धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/sangaava-sakheecha/", "date_download": "2020-09-24T19:16:15Z", "digest": "sha1:SS6AJEWXWEA3VWGXXDNA22VQ6DYXB5EF", "length": 7060, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सांगावा सखीचा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 17, 2020 ] आत्मा हाच ईश्वर\tकविता - गझल\n[ September 17, 2020 ] जीवन चक्र\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ September 16, 2020 ] ओळख नर्मदेची – भाग १\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeकविता - गझलसांगावा सखीचा\nSeptember 24, 2019 अरुण वि देशपांडे कविता - गझल, मनामनांतील कविता\nवाटे कधी पाहीन तुला\nतू गेलीस तिकडे अन\nजो भेटे तो मज विचारे\nअसे काय झालं रे तुला\nदिवस जाई कसा बसा\nरात्र एकटी मोठी वाटे\nचंद्र एक अकेला वाटे\nअधीरता मनी ग दाटे\n— अरुण वि.देशपांडे, पुणे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nओळख नर्मदेची – भाग १\nसंयम सुटू देऊ नका \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता ���पल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f1edffc64ea5fe3bd10f0f1", "date_download": "2020-09-24T18:58:04Z", "digest": "sha1:7FDVO3APMS2U3HQ3HMUEM3NDEQ2US7KW", "length": 5478, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पंतप्रधान कृषी सिंचन योजना: सरकार ९०% अनुदान देईल! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nपंतप्रधान कृषी सिंचन योजना: सरकार ९०% अनुदान देईल\nशेतकरी बंधूंनो, पंतप्रधान सिंचन योजना कोण कोणत्या राज्यांसाठी लागू होते त्याचे फायदे, तसेच त्यासाठी ची सबसिडी व लागू होण्याऱ्या नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.\nसंदर्भ:- Phle Dekho Phle Sikho., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nराज्य कृषी यांत्रिकीकरण योजना\no उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व...\nयोजना व अनुदान | आपले सरकार डीबीटी पोर्टल\nराज्य सरकारने कृषी विद्यापीठाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे रोपवाटीकेमधून एक डोळ्याचे बेने वापरून पिशवीमध्ये ऊसाची रोपे तयार केल्यास दीड ते दोन महिन्याकरिता ते क्षेत्र...\nकिसान कृषि योजना | अॅग्रोवन\nयोजना –उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान\n१) कृषी उप अभियानाची उद्दिष्टे - राज्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत चाललेली जमीन धारणा शेतीकामासाठी मजुरांची घटलेली संख्या व फळभागामधील विविधता या पार्श्वभूमीवर कृषी...\nकिसान कृषि योजना | शेतकरी मासिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/take-this-crop-in-agriculture-and-earn-lakhs-of-rupees/", "date_download": "2020-09-24T18:38:08Z", "digest": "sha1:XPX3FETCT2WJH4LAWA3MEWDTXYMSYKCC", "length": 7559, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "शेतीमध्ये घ्या 'हे' पिक आणि कमवा लाखो रुपये", "raw_content": "\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nकोरफडीची शेती – जमीन नांगरून बेड तयार करून घ्यावेत. दोन बेडच्या मधील अंतर हे २-२.५ फूट असावे. त्यानंतर या पिकासाठी नर्सरी किंवा इतर शेतकऱ्यांकडे रोपे मिळतात ती घेऊन साधारण १ फुटांवर याची लागवड करावी. त्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. एका एकरमध्ये जवळपास १०,००० रोपे लावता येतात. काही दिवसांनंतर पीक जोमदार येईल अशावेळी पिकात इतर गवत वाढू नये, याची काळजी घ्यावी. तसेच एकदा लागवड केल्यानंतर ५ वर्षांपर्यंत या रोपाचे आयुर्मान असते.\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार\nकोरफडीची लागवड करण्यासाठी हलकी जमीन असणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता जरी कमी असली तरी कोरपडचे उत्पन्न आपण घेऊ शकतो. कोरपडीची लागवड करताना लवकर पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. कोणत्याही ऋतमध्ये कोरफड लावता येते परंतु उन्हाळ्याचा काळ यासाठी उत्तम असतो.\nकर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय\nकोरपडीच्या पानांचे वजन ५००-८०० ग्रॅम झाल्यास आपण काढणी करून याची विक्री करू शकतो. यासाठी तुम्ही काही औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांशी करणार करु शकता. तसेच घरीच ज्यूस बनवून विकू शकता. जर तुम्ही कंपन्यांशी करार केला असेल तर ते तुम्हाला ४-७ रुपयांपर्यंत भाव देतात. तसेच एका झाडाला ३-४ किलो पाने असतात. म्हणजे एक झाड आपल्याला २० रुपये देऊ शकते. म्हणजे १०,००० झाडांपासून आपल्याला २ लाख रुपांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. यासाठी खर्च ५०-६० हजार रुपये येत असतो.\nगवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या\nशेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nमुख्य बातम्या • राजकारण\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\nराज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामेच नाही\nमुख्य बातम्या • राजकारण\nपंचनामे झाले नाही तर शेतकरी सापडेल संकटात – इंद्रनिल नाईक\nआरोग्य • मुख्य बातम्या\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/jalgaon-bhusawal-bjp-corporator-is-preparing-to-sell-his-kidney-updates-mhas-464269.html", "date_download": "2020-09-24T19:13:47Z", "digest": "sha1:YWBT2EG654KBWBOXYAHAY5CXMZJUAMJ2", "length": 20997, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'...म्हणून मी माझी किडनी विकत आहे', भाजप नगरसेवकाच्या भूमिकेने खळबळ Jalgaon Bhusawal,BJP corporator is preparing to sell his kidney updates mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n'...म्हणून मी माझी किडनी विकत आहे', भाजप नगरसेवकाच्या भूमिकेने खळबळ\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरो���\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n'...म्हणून मी माझी किडनी विकत आहे', भाजप नगरसेवकाच्या भूमिकेने खळबळ\nठाकूर यांच्या भूमिकेमुळे भुसावळ नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.\nजळगाव, 14 जुलै : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या एका नगरसेवकाने स्वतःची किडनीच विकायला काढली आहे. महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर असे त्या नगरसेवकाचे नाव आहे. ठाकूर हे भाजपकडून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, भुसावळ नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. सत्ता असताना देखील आपल्या प्रभागात निधीअभावी विकासकामे होत नसल्याने ठाकूर यांनी किडनी विकायला काढून भाजपला घरचा आहेर दिला आहे. ठाकूर यांच्या भूमिकेमुळे भुसावळ नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.\nभुसावळातील प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपकडून महेंद्रसिंग ठाकूर निवडून आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते प्रभागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे तसेच प्रभागात पक्के रस्ते व्हावेत म्हणून नगरपरिषद प्रशासनाशी वारंवार चर्चा, लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करत आहेत. सर्वसाधारण सभेत देखील सातत्याने विषय मांडत आले आहेत. मात्र, त्यांनी मांडलेले विकासाचे विषय सत्ताधाऱ्यांकडून सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आलेले नाहीत.\n2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचननाम्यानुसार त्यांना प्रभागातील कामे करायची होती. पण निधीचे कारण देऊन त्यांच्या प्रभागात विकासकामेच होत नाहीत. अखेर ठाकूर यांनी स्वतःची किडनी विकून प्रभागात विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे.\nया विषयासंदर्भात महेंद्रसिंग ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन करण्यासाठी एक प्रसिद्धपत्र जाहीर केले आहे. या पत्रात ते म्हणतात की, रस्त्यांसाठी आलेला निधी शासनाकडे परत गेला आहे. नगराध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे जनतेच्या कामांसाठी आलेला निधी परत जात आहे. भुसावळ नगरपरिषदेत नियोजनशून्य कारभार सुरू असून कुठल्याही प्रश्‍नांची दखल घेतली जात नाही. मी माझी किडनी विकून प्रभागातील डांबरीकरण तसेच ट्रीमिक्स काँक्रिट रस्ते, पेव्हर ब्लॉक व शुद्ध पाण्यासाठी विविध ठिकाणी आरओ प्लॅन्ट लावून देणार आहे. माझ्या प्रभागात ही कामे जो कामे करून देईल, त्या मोबदल्यात मी माझी एक किडनी देण्यास तयार असून, गरजूंनी माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक ठाकूर यांनी केले आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-110050100018_1.htm", "date_download": "2020-09-24T17:40:58Z", "digest": "sha1:5EVKKB6SCQHOODTBKO6MVM2XTPNRSX25", "length": 11035, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सचिन आता विंग कमांडर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसचिन आता विंग कमांडर\nविक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या उपाधीमध्ये आता आणखी एकाने भर पडणार आहे. सचिनला भारतीय हवाईदलाकडून विंग कमांडर उपाधी दिली जाणार असून त्यासंदर्भातील फाईल संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. या गौरवामुळे सचिन विंग कमांडर सचिन तेंडुलकर होणार आहे. यापूर्वी पायदळाने कपिलदेवला लेफ्टनंट कर्नल ही पदवी दिली होती. परंतु हवाईदलाकडून मानद उपाधी मिळणारा सचिन हा पहिला क्रिकेटर ठरणार आहे.\nहवाईदलातील अधिकार्‍यांनी युनीवार्ताला यासंदर्भात माहिती दिली. सचिनला विंग कमांडर रॅंक देण्यासंदर्भातील औपचारिकता पूर्ण झाली असून फाईल मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले.\nसचिनला गेल्या काही महिन्यांपासून हवाईदलाची मानद रॅंक देऊन गौरविण्याचा विचार सुरु होतो. परंतु त्याला विंग कमांडर पदवी द्यावी की स्क्वार्डन लिडर यावर चर्चा सुरु होती. सचिनचे वय आणि त्याची क्रिकेट कारकीर्द पाहता त्याला विंग कमांडर पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nहवाई दलाने यापूर्वी अनेक नामवंत व्यक्तींना मानद पदवी दिली आहे. त्यात जामनगरचे नवाब जाम साहब, उद्योगपती विजय सिंघानिया यांचा समावेश आहे.\nपहिल्या भेटीत सचिनबद्दल माहिती नव्हती- अंजली\nकादीरला आजही आठवतात सचिनचे 'ते' षटकार\nराज्यसभेत सचिनला 'भारतरत्न' देण्याची मागणी\nयावर अधिक वाचा :\nसचिन आता विंग कमांडर\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन, IPL ...\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन ...\nसट्टा लावणारे सहाजण अटकेत\nसर्वात श्रीमंत अशा आयपीएल स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. मात्र, काही लोक अशा ...\nमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय\nमुंबई इंडियन्ससाठी हा विजय अविस्मरणीय असाच ठरला. कारण हा त्यांच्या या स्पर्धेतील पहिला ...\nतुल्यबळ संघ चेन्नई सुपर किंग्जशी आपली सलामीची लढत गमावलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील ...\nआयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी ...\nगतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/''-4874/", "date_download": "2020-09-24T17:34:16Z", "digest": "sha1:TI6XK5HRXMT6H76DD3GXUSWNDTPYKPMV", "length": 3366, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-माझी पहिली कविता ..-\"नजर\"", "raw_content": "\nमाझी पहिली कविता ..-\"नजर\"\nमाझी पहिली कविता ..-\"नजर\"\nनजरेत तुझ्या विश्वास दिसतो,\nजो माझा आत्मविश्वास बनतो,\nनजरेत तुझ्या स्वप्न आहे,\nजे माझे ध्येय आहे,\nनजरेत तुझ्या शांतता असते,\nतीच मनाला दिलासा देते,\nनजरेत तुझ्या आनंद असतो,\nतो क्षण मला सर्वांग-सुंदर भासतो.\nमला नवं क्षितीज गवसतं,\nम्हणूनच तू नसूनही तुझं असणं आहे ,\nमाझ्या अस्तित्वाच्या शिंपल्याच तू कोंदण आहेस.\nमाझी पहिली कविता ..-\"नजर\"\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: माझी पहिली कविता ..-\"नजर\"\nमाझी पहिली कविता ..-\"नजर\"\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/angelina-jolie/", "date_download": "2020-09-24T17:15:24Z", "digest": "sha1:RXQCI2SDSS42L3W2ZN5M5JW7RNMNDII2", "length": 4431, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अँजेलिनाने लूक बदलला!", "raw_content": "\nमार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्ससाठी काम करताना बहुदा सर्वच हॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना आपला लूक बदलावा लागतो. हॉलीवूडमधील दिग्गज, प्रतिष्ठित आणि बहुलोकप्रिय कलावंतही यापासून स्वतःचा “बचाव’ करून घेऊ शकलेले नाहीत. आता अँजेलिना जोलीचेच उदाहरण घ्या ना मार्वेलच्या आगामी “द एटर्नल्स’ या चित्रपटातील सुपरहिरो महिला समूहाची ती सदस्या आहे.\nया चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली अस��न अलीकडेच यातील पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाचे फोटोही उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये अँजेलिना शुभ्र पांढरा फ्लाईंग गाऊन परिधान करून बोल्ड आणि बिनधास्त लूकमध्ये पाण्यात उतरताना दिसत आहे.\nतिचा हा लूक तिच्या चाहत्यांना मनापासून आवडला आहे. आता चित्रपटातील अन्य कलाकारांचे नवे लूक कसे असतील याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\n‘एसडीआरएफ’च्या निधीच्या 50 टक्के खर्चास परवानगी\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jagrukta.org/page/3/", "date_download": "2020-09-24T17:53:31Z", "digest": "sha1:RKRBOJI6Y262BIAZBRWUD36TRABOE7BV", "length": 7204, "nlines": 96, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "Home - जागरूकता", "raw_content": "\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nआयपीएलच्या पाचव्या सामन्यात कोलकत्ता आणि मुंबई आमने-सामने\nमार्च ते जून दरम्यान एक कोटी मजुरांनी गाठले पायी घर\nकोरोनाविरोधी लसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात\nरब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nसरकारच्या अहंकाराने देशाला आर्थिक संकटात ढकलले : राहुल गांधी\n‘बेलबॉटम’साठी अक्षय करतोय 16 तास काम\nआयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात हैदराबाद आणि बंगळुरू आमने-सामने\n188 दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला\nभारत कोरोना रिकव्हरी रेट मध्ये अव्वल स्थानी\nदहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक\nपंतप्रधान मोदींकडून अजयच्या मुलाची स्तुती\nबाल बॉलिवूड अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा\n“तानाजी” करणार 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश\nऑस्ट्रेलिया चा भारतावर 10 गडी राखून विजय\nनिर्भया प्रकणातील दोषींनी 23 वेळा तुरूंगातील तोडले नियम\nभारतीय सैन्य दिन विशेष\nप्रदर्शन करणे हा व्यक्तीचा घटनात्मक हक्क : दिल्ली कोर्ट\nओवैसींनी केला काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला\nनिर्भया दोषी विनय-मुकेश यांची क्युरेटर याचिका SC ने फेटाळली\nजामिया मध्ये परीक्षा झाल्या रद्द\nBJP ची केजरीवाल यांना मानहानीची कायदेशीर नोटीस\nतीन तासांच्या शुटसाठी करीना-सैफला मिळणार 1.5 कोटी\nJNU हिंसाचार : विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटीस\nगुर���वार, सप्टेंबर 24, 2020\nपुण्याच्या ‘आयटी हब’ मधून गांजा जप्त\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nपुण्याच्या ‘आयटी हब’ मधून गांजा जप्त\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nढगाळ वातावरणामुळे तूर, कापूस, सोयाबीन पिकांवर दुष्परिणाम\nपुण्याच्या ‘आयटी हब’ मधून गांजा जप्त\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nकुष्ठरोग, क्षयरोग आणि एड्स यासारख्या विविध प्रकारच्या आजारांबद्दल जागरूकता पसरविणे, गरीब आणि कष्टकरी मुले, दलित महिला, उपेक्षित आणि दुर्दैवी पीडितांचे पुनर्वसन काळजी या विषयी जागरूकता पसरविणे ही जागृकता वेलफेअर फाउंडेशनची योजना आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/broadcast-photo-on-social-media-by-kidnapping-a-minor-girl/", "date_download": "2020-09-24T18:44:50Z", "digest": "sha1:7QOPST75FGBZZJVOTXUFC77DR43GM4D6", "length": 10093, "nlines": 130, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन फोटो सोशल मीडियावर प्रसारीत - News Live Marathi", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करुन फोटो सोशल मीडियावर प्रसारीत\nNewslive मराठी- बारामतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील झारगडवाडी-पिंपळी गावांदरम्यान घडला.\nअपहरण केलेल्या मुलीचे फोटो सोशल मीडीयावर प्रसारीत करण्यात आले, या प्रकरणी पोलिसांनी चौघा युवकांविरोधात अपहरण, विनयभंग, बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.\nरिया चक्रवर्तीने चोरला होता सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन, सीबीआय चौकशीत माहिती समोर\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात खळबळ उडालीआहे. सीबीआय आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. पण यादरम्यान अशी बातमी आहे की रिया चक्रवर्ती यांनी सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन चोरला होता. अशी माहिती आता समोर येत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचा प्रियकर सुशांतसिंग राजपूत याच्या डेबिट कार्डचा पिन […]\nमराठी भाषेसाठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार\nराज्याच्या कारभारात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर कमी प्रमाणात केला जातो. यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयात मराठी भाषा वापरावी असं वारंवार परिपत्रके काढण्यात आली होती. मात्र आता याबाबत ठाकरे सरकारने गंभीरपणे पावलं उचलण्याची धोरण अवलंबलं आहे. यासाठी १९६४ च्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मागील ५५ वर्ष […]\nबचत गटाला एक लाखाचे खेळते भांडवल- देवेंद्र फडणवीस\nNewslive मराठी- बचत गटांच्या महिलांसाठी फिरता निधी साठ हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. महिला सक्षमीकरणांतर्गत सुमतीबाई सुकळीकर योजनेअंतर्गत बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमत्र्यांनी बचत गटांच्या महिलांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगून ९९ टक्के कर्जाची परतफेड या महिला […]\nपुणे महापालिकेचे क्रिडा धोरण मंजुरीसाठी राज्य शासनाकडे\nउजनी ची पाणीपातळी झपाट्याने कमी\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nसाडेसहा हजार कोटींची घोषणा पण साडेसहा रुपये देखील मिळाले नाहीत- अजित पवार\nमहेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज, खंडणीची मागणी\nजानेवारीत येणार कोरोना लस- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/mumbai/kangana-ranaut-reaction-after-meeting-with-governor-bhagatsingh-koshyari-mhas-479458.html", "date_download": "2020-09-24T18:07:36Z", "digest": "sha1:L5HO6A375BDJDR2VYR257YDQ4BHWSQWT", "length": 17785, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : PHOTOS : राज्यपालांच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? कंगनाने दिलं उत्तर– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभि��ेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nPHOTOS : राज्यपालांच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा\nकंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही थांबला नसून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत��ी आहे.\nमहाराष्ट्र सरकारसोबत कंगनाचा सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.\n'माझ्यावर जो अन्याय झाला, त्यासंदर्भात मी राज्यपालांची भेट घेतली. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. मी कोणी राजकारणी नाही, माझं म्हणणं राज्यपालांनी एका मुलीप्रमाणे ऐकून घेतलं,' अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर कंगनाने दिली आहे.\nकंगनाच्या अनधिकृत ऑफिसवर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला पहिला धक्का दिला होता.\nत्यानंतर कंगनाच्या घरामध्ये असलेल्या 8 अनधिकृत बांधकामाविषयी बीएमसीने तिला नोटीस पाठवली आहे.\nबीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.\nअवैध बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाला एका महिन्याची मुदत दिली आहे.\nया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने आपलं म्हणणं राज्यपालांसमोर मांडल्याची चर्चा आहे.\nदरम्यान, कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही थांबला नसून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.\nत्यामुळे आगामी काळात हे प्रकरण कोणत्या वळणावर जाऊन पोहोचतं, हे पाहावं लागणार आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शू��मुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kashmir-tv-channels-ib-ministry-media", "date_download": "2020-09-24T18:50:48Z", "digest": "sha1:RNUETU337O56J24GRIJHJPKUXXATUO6W", "length": 9768, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काश्मीरमध्ये तुर्की व इराणच्या वाहिन्यांवर बंदी - द वायर मराठी", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये तुर्की व इराणच्या वाहिन्यांवर बंदी\nश्रीनगर : मुस्लिम जगतातून विशेषत: तुर्कस्तान व इराणमधून प्रसारित होणाऱ्या वृत्तवाहिन्या काश्मीरमध्ये दाखवण्यास केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने बंदी घातली आहे. रविवारी दुपारी या खात्याचे संयुक्त सचिव विक्रम सहाय हे श्रीनगरमध्ये आले होते. त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली व त्यानंतर खोऱ्यातील केबल चालकांना तुर्कस्तान व इराणमधून प्रसारित होणाऱ्या वाहिन्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले.\nबंदी घालण्यात आलेल्या वाहिन्यांमध्ये मलेशिया व पाकिस्तानातील वाहिन्यांचाही समावेश आहे. पण एका केबल ऑपरेटरने मलेशियातून एकही वाहिनी काश्मीरमध्ये दाखवली जात नाही असे निदर्शनास आणून दिले. बहुतेक केबल ऑपरेटरनी इराणमधील ‘सेहर’ व सौदी अरेबियातील ‘अल-अरेबिया’ ही वाहिनी चालवली जात असल्याचे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना सांगितले. काश्मीर खोऱ्यातील शिया पंथीय समाज इराणमधून प्रसारित होणारी ‘सेहर’ वाहिनी पाहत असतात. ही वाहिनी धार्मिक प्रवचने व कार्यक्रम प्रसारित करत असते. पण ही वाहिनी केबल कायद्यातील तरतुदींचा भंग करत असल्याचे सरकारचे मत आहे. त्यामुळे त्या वाहिनीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.\nकेंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक केबल ऑपरेटरनी नाराजी व्यक्त करत काश्मीरमध्ये ज्या वृत्तवाहिन्या दाखवल्या जात आहेत त्यावर होणाऱ्या राजकीय चर्चांमधून सामान्यांचे मनोरंजन होत असते असे विधान केले. त्या विधानावर सरकारी अधिकाऱ्यांमध्ये हास्य प्रकट झाले. पण त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.\nकाही केबल ऑपरेटरनी इंटरनेट, मोबाइल बंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. काश्मीरमध्ये गेले १०५ दिवस दूरसंपर्क यंत्रणांवर बंदी आहे पण ही बंदी उठवण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही हालचाल केली जात नाही. त्यात काही वाहिन्यांवर बंदी घातल्याने व्यवसायावरचे संकट अधिक वाढेल असे अनेक केबल ऑपरेटरचे म्हणणे होते. यावर माहिती व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपुढे ठेवण्यात येतील असे आश्वासन दिले.\nजुलै २०१८मध्ये तत्कालिन राज्य सरकारने काश्मीर खोऱ्यात दिसणाऱ्या ३४ वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली. या वाहिन्यांमध्ये ‘पीस टीव्ही’ या वाहिनीचा समावेश आहे. या सर्व वाहिन्यांकडून केबल कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा केंद्र सरकारचा आरोप होता. सरकारच्या मते केबल वाहिन्यांमधून देशविरोधात दुष्प्रचार व धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रकार होत केले जातात. त्यात खोऱ्यातील काही केबल ऑपरेटर बंदी घातलेल्या वाहिन्याही खुलेआम दाखवत असल्याने जातीय तेढ, हिंसाचाराला खतपाणी मिळत असते. त्यामुळे कायद्याचे कठोर पालन करणे ही आमची भूमिका असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.\nइलेक्ट्रोरल बाँड्स : रिझर्व्ह बँकेचे इशारे मोदी सरकारने धुडकावले\nभोपाळ पीडितांसाठी ३५ वर्षे लढा देणारे अब्दुल जब्बार\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\nपंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी राईट ऑफ केले\nलडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार\nरेड लाइट एरियातला हुंदका\n‘चर्चेविना संमत १५ विधेयकांवर स्वाक्षरी करू नका’\n‘टाइम’च्या यादीत शाहीन बागच्या बिल्कीस दादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3166", "date_download": "2020-09-24T16:54:05Z", "digest": "sha1:YBMY22I2WRKH3XVILA6YKIDXJKUFLX6P", "length": 17252, "nlines": 136, "source_domain": "pcnnews.in", "title": "गरीब रुग्णांना वाचवण्यासाठी बीडचा भूमिपुत्र धावला..! - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > गरीब रुग्णांना वाचवण्यासाठी बीडचा भूमिपुत्र धावला..\nगरीब रुग्णांना वाचवण्यासाठी बीडचा भूमिपुत्र धावला..\nSeptember 16, 2020 PCN News90Leave a Comment on गरीब रुग्णांना वाचवण्यासाठी बीडचा भूमिपुत्र धावला..\nगरीब रुग्णांना वाचवण्यासाठी बीडचा भूमिपुत्र धावला..\n● ओमप्रकाश शेटे यांची कोरोनाच्या धर्तीवर उच्च न्यायालयात जनहित याचिका\n■ सरकारला १५ दिवसात खुलासा करण्याबाबत नोटीस.\nऔरंगाबाद दि.१६ (प्रतिनिधी) :-\nमहाराष्ट्रामध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. गरिबांवर पैशाअभावी उपचार होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य सरकारच्या आरोग्य विषयक धोरणाच्या विरोधात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठामधे मुंबई उच्च न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश दिपंकार दत्ता यांनी सरकार ला १५ दिवसांच्या आत खुलासा करण्या संबंधित नोटीस बजावली आहे.\nसविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. ११ लाखांच्या आसपास रुग्णसंख्या झाल्यानंतर सुद्धा राज्य सरकारकडून योग्य पावले उचलली जात नाहीत. उपचारासाठी सामान्य रुग्णांची परवड होत आहे. कोरोना बधितांच्या यादीत महाराष्ट्र राज्य हे जगात ०५ व्या स्थानावर कोरोनाग्रस्त असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात मृत्यू दराच्या एकूण ४०% मृत्यू हे फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहेत. याला राज्य सरकारच्या आरोग्य प्रशासनाचे चुकिचे धोरण कारणीभूत आहे. महाराष्ट्रात कोरोना ने ३० हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतल्यानंतर देखील सरकार ने शासकीय धोरणांमध्ये सुलभता आणली नाही. उलट अधिकाधीक गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयामध्ये ज्या व्यक्तींकडे भरमसाठ पैसा असेल अशांवरच उपचार होताना दिसत आहेत. परिणामी सामान्य माणूस खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेवूच शकत नाही ही बाब शेटे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.\nएकीकडे महाराष्ट्र शासनाने २१ मे २०२० रोजी परिपत्रक काढले आहे. त्यात आयसीयू मधील रुग्णांना वेटिलेटर वर असताना ०९ हजार रुपये प्रतिदिन, पीपीई किट व औषधोपचार ह्यांचा वेगळा खर्च घेण्याची परवानगी दिली आहे. त्यात पेशंट कडून एकूण किती लाख रुपये घ्यावेत याचेही बंधन नसल्यामुळे सामान्य माणसाला उपचाराकरिता लाखों रुपयांचा भरणा करावा लागत आहे. गरिबांच्या खिशाला हा भूर्दंड निश्चितच परवडत नाही. कोरोनाचा रुग्ण हा रुग्णालयात साधारणपणे १८ दिव�� ठेवावा लागतो. त्याला किमान २-३ लाख रुपये खर्च येतो. या व्यतिरिक्त रुग्ण जास्त दिवस अतिदक्षता विभागात राहिला तर १० ते १५ लाख रुपये घेतले जात असून सामान्य माणसाची प्रचंड पिळवणूक होत आहे. या परिपत्रकानुसार सरकारने खाजगी हॉस्पिटलला तेवढे पैसे आकारण्याची जणू परवानगीच दिली असल्याचे ही जनहित याचिकेत म्हटले आहे.\nदुसरीकडे शासनाने २३ मे २०२० महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यात फक्त व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांना जास्तीत जास्त ६५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयाने रुग्णांवर उपचार करण्याकरिता नकार दिला आहे. खरतर संबंधित शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील २.२३ कोटी शुभ्र, केसरी, पिवळी शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ८५% जनसंख्या आता मोफत उपचारासाठी पात्र झाली असल्याचे शासनाच्या वतीने नमूद केले आहे. परंतू केवळ कागदी घोडे नाचवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडले आहे.\nदिनांक २९ जून रोजी आरोग्यमंत्र्यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी १ लाख २२ हजार रुग्णांवर मोफत उपचार केले असल्याचे माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या मार्फत अधिकृत रित्या जाहीर केले आले. मात्र दि १९ ऑगस्ट २०२० रोजी माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या अधिकृत माहिती नुसार केवळ ९ हजार ११८ रुग्ण हे या योजने अंतर्गत उपचारीत केल्याचे उघड झाले आहे. यावरुन आरोग्यमंत्री व या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचे सिद्ध होते.\nआरोग्य प्रशासनाचे चुकीचे प्रशासकीय निर्णय व संकुचित हेतूंमुळे सामान्य लोकांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे दरवाजे तूर्तास बंद झाले आहेत. या संबंधात सुधारणा नाही केली तर सामान्य माणसं केवळ उपचारा अभावी मृत्युमुखी पडतील. वरील सर्व गंभीर बाबी माननीय न्यायालयाच्या समोर मांडण्यात आल्या असून आपल्याला एकशे दहा टक्के खात्री आहे की माननीय उच्च न्यायालय हे सरकारला योग्य ते निर्देश देऊन संबंधितांवर योग्य कार्यवाही करणारच असल्याचा दृढ विश्वास ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केला आहे. गरिबांचे व्हेंटिलेटर आता माननीय उच्च न्यायालयाच्या दरबारात असल्यामूळे सामान्य जनेतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\n● गरिबांचे पैसे परत करा व यापुढे कोरोनावर मोफत उपचार करा.\nघरातील व्यक्तीला वाचवण्यासाठी अनेक गरिबांनी घर,जमीन, सोने आदी विकून किंवा गहाण ठेऊन दवाखान्यात पैसे भरले. आशा सर्व लोकांचे पैसे सरकारने परत करावेत अशी महत्वपूर्ण मागणी न्यायालयापुढे करण्यात आली असून यापुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मोफत उपचार करण्याचे आदेश सरकारला द्यावेत अशी मागणीही ओमप्रकाश शेटे यांनी जनहित याचिकेत केली आहे.\nमहाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन\nबीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज\nराजगृह हल्ला प्रकरणातील आरोपीना 24 तासाच्या आत अटक करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा-ज्येष्ठ नेते अशोक हिंगे,बबन वडमारे\nना.मुंडे साहेब कोरोनामुक्त व्हावे यासाठी औरंगाबाद ते भगवान गड युवाकाचा मशाल घेऊन पायी प्रवास\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1290", "date_download": "2020-09-24T17:53:12Z", "digest": "sha1:W23SR7MPCRHXCXZYJXPPNEYVHKLAEHTB", "length": 26257, "nlines": 149, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nराजीव शुक्‍लांची विकेट पडली\nराजीव शुक्‍लांची विकेट पडली\nगुरुवार, 22 मार्च 2018\nकाँग्रेसचे राजीव शुक्‍ला यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी मिळू शकली नाही.\nत्यांच्यासाठी सोनिया गांधी यांचे वर्षानुवर्षे राजकीय सचिव राहिलेले अहमद पटेल हे फार प्रयत्नशील होते. राजीव शुक्‍��ा हे फार पूर्वी म्हणजे ३५ वर्षांपूर्वी साधे स्कूटरवरून जाणारे पत्रकार होते.\nपण त्यांनी राजकारणात उडी घेऊन अशी काही प्रगती केली की कुणीही आचंबित व्हावे. या त्यांच्या उत्कर्षामागे कुणी बडे उद्योग घराणे असल्याचे बोलले जाते आणि यावेळी देखील त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी त्या उद्योगघराण्यानेही प्रयत्न केल्याचे समजते.\nराजीव शुक्‍ला सर्वप्रथम उत्तर प्रदेशातून राष्ट्रीय लोकतांत्रिक काँग्रेस नावाच्या पक्षातर्फे राज्यसभेवर आले होते. मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रातून दोन वेळेस ते राज्यसभेवर निवडून गेले.\nया काळात त्यांनी स्वतःची वृत्तवाहिनी, चित्रपट उद्योग, क्रिकेटचे क्षेत्र पादाक्रांत केले.\nत्यांच्या या अष्टपैलू कर्तृत्वामुळेच त्यांनी सचिन तेंडुलकर व रेखा या बिनकामाच्या वलयांकित व्यक्तिमत्वांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.\nभाजपमध्येही त्यांचे चांगले वजन आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींचे ते खास मित्र आहेत. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची धाकटी बहीण त्यांची पत्नी(अनुराधा प्रसाद) आहे. तेव्हा अशा अतिशय ‘उपयुक्त’ राजीव शुक्‍ला यांना पुन्हा राज्यसभेवर घेण्यासाठी अहमदभाई प्रयत्नशील राहणे स्वाभाविकच होते.\nदुर्दैवाने महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच उमेदवार निवडला जाणार आहे आणि गेल्या वर्षी चिदंबरम व यावर्षी राजीव शुक्‍ला या महाराष्ट्राबाहेरच्या उमेदवारांना लागोपाठ उमेदवारी देण्याचा ‘मेसेज’ बरोबर जाणार नसल्याने त्यांचा यावेळी महाराष्ट्रातून पत्ता कटला. मग त्यांना पश्‍चिम बंगाल, झारखंड किंवा बिहार येथून प्रयत्न करायला सांगण्यात आले. पण पश्‍चिम बंगालमधून अभिषेक सिंघवी यांचे नाव निश्‍चित झाल्याने शुक्‍ला यांचा तेथूनही पत्ता कटला.\nअर्थात राजीव शुक्‍ला हे हरहुन्नरी आहेत व स्वस्थ बसणारे नाहीत. ते प्रयत्न चालू ठेवतील \nकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांचा अलीकडेच झालेला भारत-दौरा वादग्रस्त ठरला होता.\nमुंबईत त्यांच्या सन्मानार्थ झालेल्या मेजवानीत खलिस्तान समर्थक आणि पंजाबच्या एका शीख नेत्याच्या(मंत्री) हत्येच्या कटात सामील असलेला कॅनडाचा नागरिक जसपाल अटवल याचा त्रुडो यांच्या पत्नीबरोबरचा फोटो आणि त्यापाठोपाठ दिल्लीतील कॅनेडियन उ���्चायुक्त नादिर पटेल यांनी आयोजित केलेल्या रात्रीभोजनालाही अटवल याला दिले गेलेले निमंत्रण या दोन्ही प्रकारांमुळे भारत सरकारतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. भारताच्या निषेध व नाराजीनंतर अटवल याचे निमंत्रण रद्द करण्यात आले होते.\nत्रुडो यांनी देखील असा प्रकार व्हायला नको होता असे मत व्यक्त करून भारताला चुचकारण्याचा प्रयत्न केला होता.\nअटवलला भारताचा व्हिसा मिळाला कसा याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने कानावर हात ठेवून या प्रकाराची चौकशी करावी लागेल असे म्हटले होते. कारण व्हिसा जारी करण्याची बाब गृह मंत्रालयाच्या अधिकारातील असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने चेंडू गृह मंत्रालयाच्या हद्दीत टोलवला होता.\nदरम्यान, या सर्व वादाला कारणीभूत ठरल्याबद्दल अटवल याने कॅनडाच्या पंतप्रधानांची जाहीर माफीही मागून टाकली.\nतोपर्यंत इकडे भारतालाही बहुधा उपरती झाली असावी.\nआता भारत सरकारने एवढा सर्व प्रकार घडल्यानंतर अटवल याचा व्हिसा अधिकृत होता आणि भारतानेच तो जारी केल्याचे मान्य केले.\nएवढेच नव्हे तर वर अशीही मखलाशी केली की दिशाभूल झालेल्या परदेशस्थ भारतीयांशी संपर्क साधणे, त्यांच्याशी संवाद स्थापित करणे आणि त्यांच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी भारत सरकारतर्फे अधिकृत पातळीवर प्रयत्न केले जातात आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच अटवल यांना व्हिसा देण्यात आला होता.\nहा राजनैतिक पातळीवरील अनागोंदीचा निव्वळ कळस आहे.\nत्रुडो यांनी भारतातर्फे त्यांना देऊ केलेल्या थंड स्वागत व प्रतिसादाची बाब खिलाडूपणाने घेतली.\nपरंतु त्यांच्या देशात त्यांना भरपूर टीकेला तोंड द्यावे लागले.\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही त्रुडो भेटले. भेटीच्या अखेरीला कॅप्टनसाहेबांनी(मुख्यमंत्री) त्रुडो यांना कॅनडातून खलिस्तानी कारवाया करणारे, त्यांना आर्थिक मदत करणारे अशा लोकांच्या दोन याद्या त्यांना सादर केल्या. त्यांचा स्वीकार करताना त्रुडो यांनी त्यांच्या खिलाडूपणाचा परिचय देत म्हटले, ‘या यादीत माझ्या मंत्रिमंडळातील (शीख) सहकाऱ्यांची नावे नसावीत अशी आशा करतो ’ त्रुदो यांच्याबरोबर त्यांचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन होते आणि त्यांचीही खलिस्तानी घटकांना असलेली सहानुभूती लक्षात घेऊन अमरिंदरसिंग यांनी पूर्वी त्यांना भ��टण्याचे नाकारले होते.\nपरंतु भारतीय मुत्सद्देगिरीचा एक आगळावेगळा नवा अध्याय सध्याच्या नेतृत्वाकडून सुरू आहे. त्याबाबत अधिक काय लिहिणार \nजे जे होईल ते ते पहात राहावे \nरफाल विमान सौदा की रफादफा\nरफाल विमानांच्या सौद्याचा मुद्दा गंभीर होत चालला आहे का\nजर हा व्यवहार स्वच्छ असेल तर पारदर्शकतेबद्दल आव आणणारे हे सरकार आणि या सरकारचे प्रमुख मूग गिळून गप्प बसण्याचे कारण काय या सौद्याबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्‍नांवर सरकारतर्फे अद्याप अधिकृत आणि स्पष्ट खुलासा का केला जात नाही याचे गूढ वाढत चालले आहे.\nकिंबहुना संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज न होता कोणत्या ना कोणत्या कारणावरून गोंधळच व्हावा हे सरकार व सत्तापक्षालाच हवे असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. या सौद्याबद्दल काही तर्कसंगत प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. पहिला मुद्दा किमतीचा. रफाल विमाने तयार करणाऱ्या कंपनीच्या (दासॉ) वार्षिक अहवालावर नजर टाकल्यास या कंपनीने इजिप्त व कतार या दोन देशांनाही ही विमाने विकलेली आहेत आणि त्यांची किंमत ही भारताला विकण्यात येत असलेल्या रफाल विमानांपेक्षा कमी असल्याचे या अहवालावरून निष्पन्न होते. त्याचप्रमाणे या विमाननिर्मितीच्या भागीदारीसाठी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचा कोणताही अनुभव नसलेल्या एका खासगी कंपनीची निवड का करण्यात आली हा प्रश्‍नही गंभीर व अनुत्तरित आहे. या क्षेत्रात दांडगा व दीर्घ अनुभव असलेल्या सरकारी क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्‍सची निवड का केली नाही हा त्यातला खरा कळीचा प्रश्‍न आहे आणि सरकार त्यावर मूग गिळून आहे.\nअसे अनेक प्रश्‍न आहेत आणि काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष त्यावर चर्चा करू इच्छितात आणि पंतप्रधानांनी केलेल्या या सौद्याबाबत त्यांच्याकडूनच उत्तरे मागू इच्छितात. हे घडत का नाही संसदेत हल्ली थोडासा गोंधळ झाला की दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी हे क्षणार्धात सभागृहाचे कामकाजच तहकूब करून टाकतात. लोकसभेत तर ही विशेष जाणवणारी बाब आहे. कारण गेल्या अधिवेशनापर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कितीही गोंधळ केला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कामकाज चालविण्याचा परिपाठ चालू होता. विरोधी पक्ष कितीही का ओरडेनात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, ओरडून दमल्यावर बसतील गप्प असे त्यांना ख���जवणारे धोरण अवलंबिले जात होते. आता मात्र विस्मयकारकरीत्या विरोधी पक्षांनी किंचितसा गोंधळ करताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जात आहे. तोच प्रकार राज्यसभेत घडत आहे संसदेत हल्ली थोडासा गोंधळ झाला की दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी हे क्षणार्धात सभागृहाचे कामकाजच तहकूब करून टाकतात. लोकसभेत तर ही विशेष जाणवणारी बाब आहे. कारण गेल्या अधिवेशनापर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कितीही गोंधळ केला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कामकाज चालविण्याचा परिपाठ चालू होता. विरोधी पक्ष कितीही का ओरडेनात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, ओरडून दमल्यावर बसतील गप्प असे त्यांना खिजवणारे धोरण अवलंबिले जात होते. आता मात्र विस्मयकारकरीत्या विरोधी पक्षांनी किंचितसा गोंधळ करताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जात आहे. तोच प्रकार राज्यसभेत घडत आहे केवळ विस्मय नव्हे तर चकित करणारा हा प्रकार आहे.\nबहुधा फ्रान्सचे अध्यक्ष भारतात चार दिवसांच्या भेटीवर आलेले असल्याने त्यांच्या समोर संसदेत चर्चा नको असाही हेतू कदाचित यामागे असावा.परंतु चाललेला प्रकार उबग आणणारा आहे.\nमहिला दिनाच्या विविध छटा\nआंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.\nहल्ली प्रत्येक दिवस किंवा प्रसंग हा उत्सवी स्वरूपात साजरा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.\nतर केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्रीही यात मागे कशा राहतील \nआरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावर्षी त्यांची छबी असलेले चहा-कॉफीचे मग आपल्या महिला कर्मचाऱ्यांना वाटले. गेल्या वर्षी त्यांनी केवळ गुलाबाचे फूल दिले होते पण यावर्षी त्यांनी त्यात वाढ केली.\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही दरवर्षी महिला पत्रकार, अधिकारी वगैरेंना चहा व अल्पोपाहारास बोलावून हा दिवस साजरा करीत असत.\nयावर्षी सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे महिला अधिकारी, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील अग्रगण्य महिलांना निमंत्रित केलेच होते. परंतु यावर्षी त्यांनी सीमासुरक्षादलाच्या ‘सीमा-भवानी’ या विशेष पथकातील शूर व धाडसी महिला चमू, बिहारमधील दलित महिलांचे ढोल-पथक ‘सरगम बॅंड’ आणि दाक्षिणात्य वाद्य ‘घटम्‌’ वादक सुकन्या रामगोपाल यांना विशेषत्वाने निमंत्रित केले होते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपले अस्तित्व प्रस्थापित केले.\nसीमा-भवानी पथकाने आतापर्यंत केवळ पुरुष जवान करीत असलेल्या मोटारसायकलच्या चित्तथरारक कसरतीचे प्रात्यक्षिक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात करून चकित केले होते.\nसरगम बॅंडच्या दलित महिलांनी सवितादेवी यांच्या नेतृत्वाखाली या संचलनातच ढोलवादन केले होते.\nतर आतापर्यंत केवळ पुरुषांपुरतेच मर्यादित असलेल्या घटम्‌ वादनाच्या क्षेत्रात सुकन्या रामगोपाल यांनी पदार्पण करून महिलांचा ठसा उमटविला.\nबिहारमधील सरगम बॅंडसाठी आणखी खूषखबर म्हणजे परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकारात येणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे त्यांचा जागतिक दौरा आखण्यात आलेला आहे आणि या महिला लवकरच विश्‍वपर्यटनाला जातील. या महिलांना विमानाने दिल्लीला पाचारण करण्यात आले होते आणि त्यांचा हा पहिला विमानप्रवास होता असे त्यांनी सांगितले.\nदिल्ली पोलिसांनी देखील महिला सन्मान करताना आता अतिविशिष्ट भागात संपूर्ण महिला कमांडोंचा समावेश असलेली पथके (स्वॅट -स्पेशल वेपन्स अँड टॅकटिक्‍स) तैनात करण्यास प्रारंभ केला आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी फिरत्या गस्ती पथकात महिला पथकांचा समावेश केलेलाच आहे.\nकाँग्रेस अहमद पटेल पत्रकार राजकारण politics उत्तर प्रदेश महाराष्ट्र\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/tangle-released-after-9-months-missing-vaishnavi-jadhav-murder-case-solve-by-washim-police-mhsp-479678.html", "date_download": "2020-09-24T19:12:00Z", "digest": "sha1:3GJMEKC5NSD4Z2H3RIWBHUV2BWZSHW33", "length": 22454, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तब्बल 9 महिन्यांनंतर सुटला गुंता! बेपत्ता वैष्णवीबाबत धक्कादायक माहिती उजेडात | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्���ाआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅप��ह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nतब्बल 9 महिन्यांनंतर सुटला गुंता बेपत्ता वैष्णवीबाबत धक्कादायक माहिती उजेडात\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं 70 कोटींचं घबाड, ACB ची मोठी कारवाई\n खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने हॉटेल मालकाची बोटेचं छाटली\n अभ्यासाच्या बहाण्यानं मामेभावाकडून अल्पवयीन बहिणीचं लैंगिक शोषण\n5 लाखांसाठी जन्मदात्या आईने मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लावून दिलं लग्न\nतब्बल 9 महिन्यांनंतर सुटला गुंता बेपत्ता वैष्णवीबाबत धक्कादायक माहिती उजेडात\nवाशिम, 14 सप्टेंबर: वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी जाधव बेपत्ता प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. तब्बल 9 महिन्यांनंतर या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. पोलिसांनी नातेवाईकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता वैष्णवी जाधव हिची जवळच्या नातेवाईकांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती आता उजेडात आली आहे.\nहेही वाचा...कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा आरोप, आदित्य ठाकरेंवरही साधला थेट निशाणा\nमालेगाव तालुक्यातील इरळा शिवारात निर्जनस्थळी वैष्णवीचा मृतदेह आधी जाळला. तसेच दुसऱ्या दिवशी उर्वरित अवयव म्हणजे जे जळाले नाहीत ते जमिनीत पुरल्याची माहिती आरोपीनं दिली आहे. यावरून पोलिसांनी तो पुरलेला मृतदेह काढून ताब्यात घेतला आहे.\nइयत्ता नववी वर्गात शिकणारी वैष्णवी जाधव ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी 20 जानेवारी 2020 रोजी पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी कसोशीने तपास केला. मात्र कुठलाही सुगावा हाती लागत नव्हता. तपासासाठी दोन वेगवेगळी पथके सुद्धा तयार करण्यात आली होती. मात्र, तरीही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नव्हतं. काही संघटनांनी आक्रमक होत पोलिसांविरोधात मोर्चा सुद्धा काढला होता. मात्र, तब्बल नऊ महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.\nवैष्णवीची हत्या केल्याच्या आरोपावरून नातेवाईकांना अटक केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नात्यात दुरावा निर्माण होऊन वेळोवेळी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पुढील तपास करण्यात येत आहे.\nनराधमाला 20 वर्षे कारावास...\nदरम्यान, वाशिम शहरातील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना 12 जानेवारी 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी नंदू उर्फ गजानन वामन भिंगारदिवे या 50 वर्षीय नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nपीडित मुलगी ही तिच्या घराच्या आवारात खेळण्यास गेली होती. मात्र, ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता ती नंदू भिंगारदिवे या आरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावर घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. तिची आईने विचारपूस केली असता पीडितीने सर्व घटनाक्रम आईला सांगितला.\nहेही वाचा...जनतेचे कलाकार आधी मुक्त करा, भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नवी मागणी आली समोर\nआरोपीविरुद्ध भादंवि 376 ( आय ), 377 तसेच पोक्सो कलम 4 , 12 , नुसार गुन्हा नोंदविण्यात आला . तपास अधिकारी अस्मिता मनोहर यांनी कोर्टात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे 4 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. जबरदस्त पुराव्यांमुळे तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीला कलम 376( आय ) नुसार 20 वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजाराचा दंड ठोठावला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहु���च्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/indian-railways-to-set-up-short-stay-homes-for-children-in-need-on-its-premises/articleshow/65569119.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T17:27:25Z", "digest": "sha1:3VGXK3DLHIFVS5DBEAY5UWPDZD2XNDB5", "length": 14078, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसापडलेल्या मुलांसाठी रेल्वेचा निवारा\nवाट चुकलेली, आईवडिलांपासून ताटातूट झालेली अनेक मुले रेल्वेच्या फलाटांवर दिशाहीन भटकत असतात. अशा मुलांसाठी रेल्वे स्थानक किंवा परिसरात तात्पुरता निवारा उभारण्याची योजना रेल्वेच्या विचाराधीन आहे. यामुळे अशा मुलांना हक्काचा निवारा व संरक्षण मिळणार असून अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरणार आहे.\nवाट चुकलेली, आईवडिलांपासून ताटातूट झालेली अनेक मुले रेल्वेच्या फलाटांवर दिशाहीन भटकत असतात. अशा मुलांसाठी रेल्वे स्थानक किंवा परिसरात तात्पुरता निवारा उभारण्याची योजना रेल्वेच्या विचाराधीन आहे. यामुळे अशा मुलांना हक्काचा निवारा व संरक्षण मिळणार असून अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरणार आहे.\nसाधारणतः २५ मुलांना एकावेळी सामावून घेऊ शकेल असा दोन हजार चौरस फुटांचा हा निवारा प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली, गुवाहाटी, दानापूर, समष्टीपूर व अहमदाबाद या शहरांत रेल्वे फलाटांवर किंवा रेल्वे स्थानकांशेजारी, रेल्वेच्या हद्दीत व रेल्वेच्या वास्तूत उभारला जाणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली. या निवाऱ्यांचा उपयोग दिशाहीन भटकणाऱ्या, आईवडिलांपासून ताटातूट झालेल्या किंवा वाट चुकलेल्या मुलांना त्यांचे पालक मिळेपर्यंत करण्यात येणार आहे. येथे या मुलांना मानसिक आधार तसेच वैद्यकीय मदतही दिली जाणार आहे. बाल न्याय कायदा आणि पोक्सो यांतील कलमांचा विचार करून ही सुविधा देण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प रेल्वेची महिला कल्याण संघटना हाताळणार आहे. मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर ही संघटना सामंजस्य करार करणार आहे. या स्वयंसेवी संस्थांची निवड केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून केली जाईल, असे रेल्वे बोर्डाने सांगितले. या निवाऱ्याच्या सुरक्षेसाठी रेल्वेतर्फे एक सुरक्षारक्षकही पुरवला जाणार आहे.\nअसा असेल तात्पुरता निवारा\nएकूण दोन हजार चौरस फुटांची जागा या प्रकारच्या निवाऱ्यासाठी रेल्वे फलाट किंवा फलाटाजवळ रेल्वेच्या हद्दीत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापैकी एक हजार चौरस फूट जागेत सामायिक निवासासाठी सुविधा असेल. ७५ चौरस फूट जागेत आजारी मुलांसाठी वेगळी व्यवस्था केली जाईल. १२५ चौरस फुटांची जागा कोठीची खोली (स्टोअर रूम) म्हणून वापरली जाईल, तर ५०० चौरस फूट जागेत त्या निवाऱ्यासाठी नेमलेल्या प्रमुखाचे कार्यालय असेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nExplained: कृषी विधेयकात नेमकं आहे तरी काय\nगोध्राकांड: दोन आरोपींना आजन्म कारावास महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईपोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांतील 'हे' आकडे चिंताजनक\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score: बिश्नोइची तिसरी विकेट, बेंगळुरू ८ बाद १०१\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/education-health-and-agriculture/articleshow/70284294.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T17:07:56Z", "digest": "sha1:WZZSBLYWOXR25IBOMLRCG6WVUZQZG55Q", "length": 12041, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिक्षण, आरोग्य आणि कृषी\nम टा प्रतिनिधी, पुणे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. 'शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तीन विषयांमध्ये विशेषतः अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे,' अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी या वेळी दिली. पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती नाशिक येथे जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सरकारकडून त्यांच्याजागी नव्याने नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार जिल्हा प्रकल्प यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तेव्हापासून गावडे यांनी जबाबदारी सांभाळली. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमध्ये उदय जाधव यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीचे आदेश जारी केले. त्या आदेशानंतर जिल्हा परिषदेला आता पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाल्याचे स्पष्ट झाले. जाधव हे यापूर्वी पालघर येथील जात पडताळणी समितीचे प्रमुख म्हणून काम करीत होते. यापूर्वी त्यांनी पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातही काम केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nRajesh Tope: आरोग्यमंत्री टोपे यांनी 'ससून'बाबत दिली 'ह...\nMai Dhore: भाजप��्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\n'वासनवेल'च्या औषधाकडे विज्ञान जगताचे लक्ष...\nपार्थच्या पराभवाने धक्का वगैरे बसलेला नाही: अजित पवार महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/mayawati-justifies-caste-based-rallies-demands-ban-on-rss-and-vhp/videoshow/21069360.cms", "date_download": "2020-09-24T19:31:43Z", "digest": "sha1:G7WEHGGW4AXWBEY6IOBG2E3ZSCYNTJM3", "length": 8890, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत अस��्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRSS, VHP वर बंदी घालाः मायावती\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/coffee/", "date_download": "2020-09-24T19:31:51Z", "digest": "sha1:ZZRRJADIQJSSETFYNAD34O3VPRVJEQYV", "length": 16852, "nlines": 202, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coffee- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपो��्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nआता हेल्दी कॉफी प्या; फक्त एक पदार्थ मिसळा आणि 5 समस्यांपासून सुटका मिळवा\nकॉफीमध्ये (Coffee) इतर काही मिसळणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मात्र थंडीत फक्त एक पदार्थ तुम्ही कॉफीत मिसळलात तर तुमची कॉफी हेल्दी बनेल आणि हा पदार्थ आहे दालचिनी (Cinnamon).\nसकाळ�� रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणं घातक, 'या' ड्रिंकने करा दिवसाची सुरुवात\n फुटपाथवर विकणाऱ्या चहा-कॉफीमध्ये मिसळला जातोय गांजा\nलाइफस्टाइल Oct 1, 2019\nया शहरांत मिळते जगभरातील सर्वात महाग कॉफी, या शहरांत मिळते जगभरातील सर्वात महाग\nकॉफीच्या अतिसेवनामुळे वाढतो 'या' रोगाचा धोका; रिसर्चमध्ये आलं समोर\n'कॉफी विथ करण' वादावर पांड्याने सोडलं मौन, वाचा काय म्हणाला\nश्वेता नंदानं सांगितलं अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये कोण आहे उत्तम कलाकार\nफोटो गॅलरी Jan 4, 2019\nरोज सकाळी एक कप कॉफी प्यायल्याने असं कमी होईल वजन\nकाॅफी विथ मोदी, पंतप्रधानांनी रस्त्यावरच घेतला काॅफीचा आस्वाद\n'काॅफी विथ करण'मध्ये जस्टिन बिबर\nशाहरूख-आलिया पितायत करणसोबत कॉफी\n'कॉफी आणि बरंच काही'च्या निमित्ताने\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day-latest-marathi-joke-on-coronavirus/articleshow/76777839.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-09-24T17:21:53Z", "digest": "sha1:MB67JRVHPCFJSPQ5H4KN422MJC7VXNIV", "length": 8021, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nघराला घरपण देणारा व्हायरस\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nMarathi joke: आईचे मोबाइल पुराण...\nMarathi Joke: व्हॉट्सअॅप आणि पेन्शन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nविदेश वृत्तउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची 'अशी' केली हत्या\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score: बिश्नोइची दुसरी विकेट, बेंगळुरू ७ बाद ८८\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० व��्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T19:27:10Z", "digest": "sha1:V263WSFA2YWAHZX36DEZ2ZSHSDIWQIFO", "length": 4386, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट राज्य प्रतिके - विकिपीडिया", "raw_content": "\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट राज्य प्रतिके/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nया साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०१३ रोजी ०८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/roger-federer-surprise-visit-to-girls-playing-tennis-on-terrace-in-lockdown-video-viral/", "date_download": "2020-09-24T18:43:04Z", "digest": "sha1:FZNEHNVADJVNBYXTPNGIVKN72WS3UN7R", "length": 15967, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "टेरेसवर टेनिस खेळणार्‍या मुलींना रॉजर फेडररनं दिलं 'सरप्राइझ' | roger federer surprise visit to girls playing tennis on terrace in lockdown video viral | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nटेरेसवर टेनिस खेळणार्‍या मुलींना रॉजर फेडररनं दिलं ‘सरप्राइझ’\nटेरेसवर टेनिस खेळणार्‍या मुलींना रॉजर फेडररनं दिलं ‘सरप्राइझ’\nरोम : वृत्तसंस्था – लॉकडाउनमुळे दोन इटलीच्या मुली घराच्या छतावर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. इटलीच्या लिगुरियामध्ये 13 वर्षाच्या व्हिटोरिया आणि 11 वर्षाच्या कॅरोलाला भेटण्यासाठी टेनिस दिग्गज रॉजर फेडररने सरप्राइज दिले.\nफेडररने व्हिडीओ पोस्ट करत दोन्ही मुलींसोबत टेनिस खेळताना दिसत आहे. या मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलींना सरप्राइज देत फेडरर त्यांच्यासोबत टेनिस खेळण्यासाठी आला. फेडररला पाहून मुली खूप खूश झाल्या. प्रोफेशनल टेनिस असोसिएशनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. टेनिस खेळल्यानंतर फेडरर मुलींबरोबर जेवताना दिसत आहेत. टेरेसवर टेनिस खेळल्यानंतर फेडरर म्हणतो की मी जगभर टेनिस खेळलो आहे, मात्र या मुलींबरोबर टेरेसवर टेनिस खेळणे ही एक वेगळी गोष्ट आहे. अशा प्रकारे खेळून आम्ही जगाला सांगत आहोत की कोणत्याही वातावरणात टेनिस खेळू शकता. रॉजर फेडररने या मुलींना आणखी एक सरप्राइज देणार आहे. या मुलींना राफेल नदालच्या टेनिस अकादमीमध्ये प्रवेश दिला आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘सॉक्स’ घालून झोपण्याचे फायदे अन् तोटे \nरक्षाबंधनच्या दिवशी बहिणीनं केलं आवाहन, 8 लाखाच्या ‘इनामी’ नक्षलवाद्यानं केलं ‘आत्मसर्मपण’\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\n‘या’ कारणामुळं अजिंक्य रहाणेला संधी मिळत नसल्याचं दिल्ली कॅपिटल्सच्या…\nकोलकता नाइट रायडर्सविरूध्द विस्फोटक खेळी करत रोहित शर्मानं केले ‘विक्रम’,…\nIPL 2020 : रोहित शर्मानं मोडलं MS धोनीचा हा अनोखा ‘विक्रम’, आता…\nपहिल्या टी-20 विश्वचषक विजयाची 13 वर्षे \nIPL 2020 : पोलार्डनं मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास, जाणून घ्या विक्रम\nशरीरातील उष्णता वाढल्यास करा ‘हे’ 11 सोपे घरगुती…\nमुख्यमंत्र्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट…\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात…\nसासवडच्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या टेक्नेशियन कडून कोरोना बाधित…\nचीननंतर पाकिस्तान करणार भारताविरुद्ध मोठा ‘खेळ’…\nरात्री झोपताना खोकला येतो का \nवटहुकूमाद्वारे मराठा आरक्षणाला तात्पुरते संरक्षण शक्य : विधि…\nसमाजाप्रती बांधिलकी जपणारे डॉ. शंतनू जगदाळे\nजाणून घ्या ‘बड चिआरी सिंड्रोम’ म्हणजे काय\nओबेसिटीचे प्रमाण महिलांमध्ये अधिक : डॉ.अपर्णा गोविल-भास्कर\nधुळीच्या संपर्कात येताच जोरजोरात शिंका येतात \nनर्सिंगचा ‘जीएनएम’ अभ्यासक्रम होणार बंद\nरात्रीच्या वेळी चुकूनही खावू नका काकडी, आरोग्याला हानिकारक\nCorona Sweet : 15 प्रकारच्या मसाल्यांनी बनविली…\n ‘हा’ गोड पदार्थ खाऊनही वजन कमी करता…\nकेसगळती अन् कोंड्याच्या समस्येनं हैराण आहात \nSatyameva Jayate 2: जॉन अब्राहमच्या जबरदस्त लूक सोबत पोस्टर…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nHemoglobin Diet Plan : हिमोग्लोबिनची कमतरता स्त्रियांसाठी…\nभाजपा सेवा सप्ताह आतून संघटन व्हावे : आ. राम पाटील रातोळीकर\nनाष्ट्यामध्ये पीनट बटर सँडविच आणि व्हेज सँडविच पैकी काय खाणं…\nराज्यसभेचा ऐतिहासिक दिवस, साडेतीन तासातच पास झाले 7 विधेयक \nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले ‘कोरोना’…\nनाष्ट्यामध्ये पीनट बटर सँडविच आणि व्हेज सँडविच पैकी काय खाणं योग्य…\nराज्यात मराठा आरक्षण पेटणार, विविध मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला…\nवाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे धोक्याची घंटा, जाणून घ्या गुड आणि बॅड…\n24 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 5 राशींना मिळू शकतो ‘नफा’, इतरांनी दिवसभर राहावे ‘सावध’\nठाक���े सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nSarkari Naukari : गरीब उच्च जातींना देखील वयात मिळू शकते 3 वर्षाची सवलत, जाणून घ्या सरकारची योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.niceterminal.com/mr/products/p262-p263-fj6n1-100-neutral-line-switch-connection-terminal-block-match-circuit-breaker-left-and-right-combination.html", "date_download": "2020-09-24T17:49:05Z", "digest": "sha1:D3LIT63FAY56OV7R3H3XYAEGRPALRB6Y", "length": 8999, "nlines": 206, "source_domain": "www.niceterminal.com", "title": "p262-p263 FJ6N1-100 न्यूट्रल लाइन स्विच कनेक्शन टर्मिनल ब्लॉक (मॅच सर्किट ब्रेकर डावे आणि उजवे संयोजन) - चीन हैयान टर्मिनल ब्लॉक्स", "raw_content": "\nआग प्रतिबंध इन्सुलेशन छेदन कने\nडीआयएन-रेल प्रकार कनेक्शन टर्मिनल\nउर्जा मोजण्याचे टर्मिनल ब्लॉक\nहेवी चालू टर्मिनल ब्लॉक\nमीटरिंग बॉक्ससाठी टर्मिनल ब्लॉक\nशून्य रो टर्मिनल ब्लॉक\nवॉटर प्रूफ जंक्शन बॉक्स\nबरीड वॉटर प्रूफ जंक्शन बॉक्स\nवॉटर प्रूफ जंक्शन बॉक्स\nआग प्रतिबंध इन्सुलेशन छेदन कने\nडीआयएन-रेल प्रकार कनेक्शन टर्मिनल\nउर्जा मोजण्याचे टर्मिनल ब्लॉक\nहेवी चालू टर्मिनल ब्लॉक\nमीटरिंग बॉक्ससाठी टर्मिनल ब्लॉक\nशून्य रो टर्मिनल ब्लॉक\nवॉटर प्रूफ जंक्शन बॉक्स\nबरीड वॉटर प्रूफ जंक्शन बॉक्स\nवॉटर प्रूफ जंक्शन बॉक्स\np262-p263 FJ6N1-100 तटस्थ लाइन स्विच कनेक्शन टर्मिनल ब्लॉक (सर्किट ब्रेकर डावीकडे आणि उजवीकडे संयोजन जुळवा)\nएफजे 6 जी 1-100 / 10-35 सेरीज स्विच टर्मिनल ब्लॉक, विविध सर्किट ब्रेकर, अवशिष्ट चालू सर्किट ब्रेकर, एअर स्विच इत्यादींसह वापरलेले, इन्सुलेशनसह इलेक्ट्रिक-कंट्रोल वितरित उपकरणे आणि टर्मिनल संयोजन विद्युत बॉक्सच्या संपूर्ण स्थापनेच्या लेआउटसाठी डिझाइन केलेले आहेत. 690 व्ही पर्यंत व्होल्टेज आणि रेटेड व्होल्टेज 380 व्ही, त्याचे इनलेट टर्मिनल अन्य कंडक्टर किंवा तांबे / अॅल्युमिनियम बसबार ट्रांझिशनल संयुक्तशिवाय थेट स्विचसह कनेक्ट केलेले आहे. विविध सर्किट ब्रेकर, अवशिष्ट सर्किट ब्रेकर तसेच आउटलेट टर्मिनल मल्टी-सर्किट कनेक्शनच्या कनेक्शनसाठी हे सर्वात सोयीचे, विश्वसनीय आणि टणक उत्पादन आहे.\nविविध लघु सर्किट ब्रेकर, अवशिष्ट चालू सर्किट ब्रेकर आणि एअर स्विचेस यांच्या संयोजनासाठी विशेष\nथ्री फेज थ्री वायर मोठा करंट हाय टिम ...\nlug कनेक्शन प्रकार सिंगल पोल मोठा चालू एच ...\nद्रुतगतीने समायोजित करा आणि पैजांची रुंदी वाढवा ...\nस्व-उन्नत विद्युत वितरण टर्मिनल ब्लॉक\nएफजे 6 एस -1 टू-इनलेट मल्टी आउटलेट डीआयएन रेल प्रकार सी ...\n(300A) डिन-रेल प्रकार सिंगल फेज मोठा चालू ...\nवेन्यायांग टाउन इंडस्ट्रियल पार्क, युक्विंग सिटी, झेजियांग प्रांत\n0086-13968745082 (श्री. एरिक, व्यवस्थापकीय संचालक)\nसोमवार-शनिवार\t09: 00-18: 00\nवॉटर प्रूफ जंक्शन बॉक्स\nग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विनंती माहिती, नमुना आणि कोट, आमच्याशी संपर्क साधा\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. तांत्रिक समर्थन: globalso\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/green-auto-running-on-the-streets-of-pune/articleshow/69618995.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T19:27:01Z", "digest": "sha1:J24P4W7ITY3BLV4AGLWKKTB2IO5IKABU", "length": 11984, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुण्यात रिक्षावर गवताची झालर; फोटो व्हायरल\nपुण्यातील एका रिक्षा चालकाला प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा देण्यासाठी एक भन्नाट कल्पना सुचली आहे. या रिक्षाचालकाने प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी त्याची रिक्षा फुलं आणि कृत्रिम हिरव्या गवतांनी सजवली आहे. या रिक्षाचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.\nपुण्यातील एका रिक्षा चालकाला प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा देण्यासाठी एक भन्नाट कल्पना सुचली आहे. या रिक्षाचालकाने प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी त्याची रिक्षा फुलं आणि कृत्रिम हिरव्या गवतांनी सजवली आहे. या रिक्षाचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.\nया रिक्षाचा मालक इब्राहिम इस्माइल तांबोळी असून MH१२QE०२६१ हा गाडीचा नंबर आहे. तांबोळी याने गेल्या वर्षीच ही रिक्षा रजिस्टर केली होती. ही रिक्षा पेट्रोलवर चालते. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश हा सजावटीतून देण्यात आला आहे.\nया रिक्षाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी फोटो पाहून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या नेटकऱ्यांनी 'रिक्षात साप घुसल्यावर कळणार सुद्धा नाही', 'भावा जरा सांभाळून बस, गवतात साप-विंचू नको चावायला' अशा अनेक धम्माल कमेंट केल्या आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णा...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\nपुण्यातील बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी चित्रपट निर...\nपुण्यातील 'एसपीज' बिर्याणीत अळ्या आढळल्याने खळबळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त��वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/ind-vs-bangladesh-rohit-may-make-record-of-centuary-of-t-20-international-matches/articleshow/71937406.cms", "date_download": "2020-09-24T19:30:13Z", "digest": "sha1:74JY37IPDBEDXCJKYPX7Y7DQNJ5NPUJL", "length": 13743, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nरोहित राजकोटमध्ये रचणार 'हा' विक्रम\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा राजकोटमध्ये बांगलादेशविरुद्ध जेव्हा नाणेफेकीसाठी उतरेल तेव्हा त्याला एका विक्रमाची प्रतीक्षा असेल. ७ नोव्हेंबरला खेळला जाणारा हा सामना हिटमॅनच्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा १००वा सामना असेल. १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू होईल, तर १०० टी-२० खेळणारा जागतिक स्तरावरील तो दुसरा क्रिकेपटू ठरणार आहे.\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा राजकोटमध्ये बांगलादेशविरुद्ध जेव्हा नाणेफेकीसाठी उतरेल तेव्हा त्याला एका विक्रमाची प्रतीक्षा असेल. ७ नोव्हेंबरला खेळला जाणारा हा सामना हिटमॅनच्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा १००वा सामना असेल. १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू होईल, तर १०० टी-२० खेळणारा जागतिक स्तरावरील तो दुसरा क्रिकेपटू ठरणार आहे.\nपाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक हा १०० आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. त्याच्या नावावर सध्या १११ सामने आहेत. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. या दोन खेळाडूंच्या नावे ९९-९९ सामने आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आहेत. या यादीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nकोणत्या भारतीय खेळाडूने खेळले किती सामने\nरोहित शर्मा (९९) आणि एमएस धोनी (९८) यांच्यानंतर अष्टपैलू सुरेश रैना (७८) आणि कर्णधार विराट कोहली (७२) यांचा समावेश आहे. भारतीय यादीत युवराज सिंग (५७) ५ व्या क्रमांकावर आहे तर सलामीवीर शिखर धवन (५६) सहाव्या क्रमांकावर आहे.\nरोहितच्या नावावर टी-२० तील धावांचा जागतिक विक्रम\nरोहित शर्माच्या नावे सध्या ९९ सामन्यांमध्ये २,४५२ धावा आहेत. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा कुटणारा फलंदाज आहे. कर्णधार विराट कोहली रोहित्या मागोमाग आहे. त्याने ७२ सामन्यांमध्ये २,४५० धावा केल्या आहेत. रोहितने विराटचा विक्रम दिल्ली टी-२० सामन्यादरम्यान मोडला होता. रोहितच्या नावे टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांची नोंद आहे. त्याने १०६ षटकार ठोकले आहेत. या व्यतिरिक्त त्याने सर्वाधित चार शतकही झळकावले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nIPL वर कोट्यवधी खर्च करणाऱ्या बीसीसीआयचे कॉस्ट कटिंग; १...\nवनडे क्रिकेटमधील तुफानी सामना; मॅक्सवेल-कॅरीने अशक्य गो...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nपय्याडेला स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ���यात\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-09-24T19:36:24Z", "digest": "sha1:EN6DGV3GFZASIQDK7QZXJTUBHWNCDI5Z", "length": 5537, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी १३ ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी ३० ‎ (← दुवे | संपादन)\nमार्च २३ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै ८ ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर २८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८३६ ‎ (← दुवे | संपादन)\nअ‍ॅरन बर ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १४ ‎ (← दुवे | संपादन)\nऑक्टोबर १० ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर ७ ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर ९ ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन गार्नर ‎ (← दुवे | संपादन)\nस्पिरो अॅग्न्यू ‎ (← दुवे | संप��दन)\nनोव्हेंबर २१ ‎ (← दुवे | संपादन)\nडिक चेनी ‎ (← दुवे | संपादन)\nजेराल्ड फोर्ड ‎ (← दुवे | संपादन)\nऑक्टोबर ७ ‎ (← दुवे | संपादन)\nवॉल्टर मॉन्डेल ‎ (← दुवे | संपादन)\nऑक्टोबर २४ ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर २२ ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर २४ ‎ (← दुवे | संपादन)\nजेम्स एस. शेर्मान ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन सी. कॅल्हून ‎ (← दुवे | संपादन)\nह्युबर्ट एच. हम्फ्री ‎ (← दुवे | संपादन)\nनेल्सन रॉकेफेलर ‎ (← दुवे | संपादन)\nहेन्री ए. वॉलेस ‎ (← दुवे | संपादन)\nअॅल गोर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/driwing-licence-find-cancle-issue-future-future-pay-digital-india-govenment-of-india/", "date_download": "2020-09-24T18:40:44Z", "digest": "sha1:BTUALVRTPQELNMIKU65NJF3BMIFDHVSV", "length": 10447, "nlines": 114, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "No need to handle the original driving license and RC.. -", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nओरिजनल Driwing Licence आणि आरसी साभाळत बसण्याची गरज उरणार नाही.\nDriwing Licence issue :केंद्र सरकार लवकरच मोटर वाहन कायद्यात बदल करण्याची शक्यता आहे. डिजिटल इंडियानुसार मोटर वाहन कायदाही डिजिटल करण्याची योजना आहे.\nया कारणामुळे तुम्हाला (Driwing Licence)ड्रायव्हिंग लायसेन्स, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विमा यांची कागदपत्र जवळ बाळगावी लागणार नाहीत.\nही सर्व कागदपत्रं तुमच्या मोबाईलवर असतील. आतापर्यंत वाहतूक पोलीस गाडीचे ओरिजनल कागदपत्र पाहात असत. त्यामुळे नव्या नियमानुसार डिजिटल व्हर्जन पुरेसे असणार आहेत.\nमोटर वाहन नियमांत बदल झाल्यानंतर वाहतूक नियंत्रण कक्ष गाडींचे सर्व दस्तऐवज डिजिटर व्हर्जन स्विकारु शकतात.\nयात रजिस्ट्रेशन, गाडीचा विमा, प्रदूषण चाचणी प्रमाणपत्र आणि गाडी चालविण्याचा Driwing Licence यांचा समावेश असेल.\nरस्ता परिवहन मंत्रा��य लवकरच याबाबत अधिसूचना जारी करु शकते. दरम्यान, जारी करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार यात डिजिटल डॉक्युमेंट्स यांचाही समावेश आहे.\nनव्या बदलानुसार सर्व ऐवज हा डिजिटल स्वरुपात तुमच्या स्मार्टफोनवर सेव्ह करु शकता आणि वेळप्रसंगी ते तुम्हाला उपयोगी पडतील.\nहे पण वाचा : पुणे | बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद\nदरम्यान, यापुढे खुल्या ट्रकमधून तुम्हाला वाळू, सिमेंट, माती यांची वाहतूक करता येणार नाही. बंद ट्रकमधून बांधकामाचे साहित्य नेणे बंधनकारक असणार आहे.\nप्रस्तावर तसे नमुद करण्यात आले आहे. तसेच कार्गो वाहनांतून हे सर्व साहित्य खुलेपणाने नेणे बंधनकारक नाही.\nरस्ता परिवहन मंत्रालयाच्या सूत्रांनुसार विकसित देशांत बांधकाम साहित्य बंद ट्रकमधून नेण्यात येते. याचा विचार करुन हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय.\nयाबाबत एका अधिकाऱ्यांने सांगितले, खुल्या ट्रकमधून बांधकाम साहित्य नेत असल्याने पर्यावरणाला नुकसान पोहोचते. त्यामुळे हा बदल करण्यात येत आहे.\nविडिओ बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा\n← पुण्यातील बाबा भिडे पुल झाले बंद\nCongress कार्यकारणीत स्थान न मिळालेले सुशीलकुमार म्हणाले, ‘नो रिऍक्‍शन’ →\nपुणे मनपातील मुख्य सभेच्या दारात मनसे आंदोलन\n10 फेब्रुवारीपर्यंत शिवसृष्टीचा निर्णय घ्या अन्यथा 11ला मोठेआंदोलन करू:नगरसेवक दीपक मानकर\nपुण्यातील बाबा भिडे पुल झाले बंद\n2 thoughts on “ओरिजनल Driwing Licence आणि आरसी साभाळत बसण्याची गरज उरणार नाही.”\nPingback:\tश्रीगोंदयातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित*भुजबळ भुजबळ शिवीगाळ प्रकरण - सजग नागरिक टाइम्स\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3169", "date_download": "2020-09-24T18:06:12Z", "digest": "sha1:VBTFK5DWENFPM6V4T6F3Q4WCZYZUEAND", "length": 7970, "nlines": 129, "source_domain": "pcnnews.in", "title": "बीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > बीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज\nबीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज\nबीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज\nबीड जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या 7534 वर पोहचली आहे.आता पर्यत 4874 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन 2457 रुग्ण जिल्हयातील विविध कोवीड केअर सेंटरला उपचार घेत आहेत.तर दुर्दैवाने जिल्हयात 203रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.\nजिल्हायात आज बीड-39,आष्टी-8,पाटोदा-2,शिरुर-8,गेवराई-5,माजलगाव-24,वडवणी-8,धारुर-7,केज-11,अंबाजोगाई-27 व परळीच्या 19 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे.\nपरळी तालुक्यात आज पर्यत 1355 रुग्ण संख्या झाली असुन 975रुग्ण बरे होईन घरी परतले आहेत सध्या 349रुग्णावर उपचार केले जात आहेत आज 24 रुग्णांना डिस्चार्ज मिळणार असुन परळी तालुक्यात कोरोनामुळे 31 नागरिकांनी आपला जिव गमावला आहे.\nमराठवाडा साथी पीसीएन न्युज परत आवाहन करत की गर्दीत जाणे टाळा,मास्क वापरा,हात स्वच्छ धुवा,परिसर सॕनेटाईज करा व सुरक्षित रहा.\nगरीब रुग्णांना वाचवण्यासाठी बीडचा भूमिपुत्र धावला..\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nनिसर्गरम्य परिसरातील अंधारेश्वर मंदिराचे रूप पालटले \nपरळीत तालुका कृषी विभागाने भरवले “रानभाजी” महोत्सव\nकोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा ना.धनंजय मुंडे यांचा निर्णय\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्���यत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6161/", "date_download": "2020-09-24T17:47:33Z", "digest": "sha1:YPDGAVBNADA3R2MQHLOPSF3ETONY5FBK", "length": 2713, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-वाट पाहे साजना तुझी", "raw_content": "\nवाट पाहे साजना तुझी\nवाट पाहे साजना तुझी\nवाट पाहे साजना तुझी\nउंबरठ्यावर उभी मी अशी,\nसगळ्यांचे साजन परतले घरी,\nतुजला का उशीर होई गडी,\nउंबरठ्यावर उभी मी अशी,\nअश्रुंच्या आड होई वाट पूसटशी,\nमन माझे वैरी, वाईट चिंती\nढासळू पाहते विश्वाच्या भिंती\nप्रशनांचे काहूर माजले मनी\nलवकर सोडवं येऊनी घरी\nउंबरठ्यावर उभी मी अशी,\nवाट पाहे साजना तुझी.\nवाट पाहे साजना तुझी\nवाट पाहे साजना तुझी\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_climate/92e93e92894d93894292891a93e-90590292693e91c-91593e-91a94191592494b", "date_download": "2020-09-24T18:04:11Z", "digest": "sha1:2X4WEZ3J23OQ5ZPZKXRYCDQ33SNGX4E3", "length": 10279, "nlines": 85, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मान्सूनचा अंदाज का चुकतो ? — Vikaspedia", "raw_content": "\nमान्सूनचा अंदाज का चुकतो \nमान्सूनचा अंदाज का चुकतो \nमॉन्सूनचा अंदाज बांधणे, हे विज्ञानासाठी कोडे राहिलेले आहे. अंदाजासाठी किती घटक वापरले तर अचूक भाकीत करता येईल याचे उत्तरही मजेशीर आहे. कारण एच. पी. ब्लॅनफोर्ड यांनी हिमालयातील बर्फाची पातळी हा एकमेव घटक वापरून १८८२ ते १८८५ साठी चांगला अंदाज मिळवला होता, तर गिल्बर्ट वॉकर यांनी जवळपास २०० घटक भारतीय मॉन्सूनवर परिणाम करतात, असे नमूद केले आहे. अधिक घटक वापरणे, कदाचित अंदाजाची अचूकता वाढवू शकेल; पण त्या सर्व घटकांतील परस्परसंबंध तपासणे आणि प्रत्येकाबाबत खात्रीपूर्ण आकडेवारी प्रत्यक्षात मिळवणे जिकिरीचे असते. तरी मर्यादित घटक घेऊन प्रगत गणिती प्रतिकृती आणि संगणक आधारित अनुकार पद्धती (सिम्युलेशन) वापरणे, हे धोरण सगळीकडे प्रचलित झाले आहे.\nमॉन्सूनच्या दूरगामी म्हणजे जून ते सप्टेंबर कालावधीच्या अंदाजासाठी अनेक घटक वापरले जातात, पण ते पुढीलपकी एका गट-घटकात किंवा वर्गात मोडतात : * क्षेत्रीय परिस्थिती * ईएनएसओ निर्देशांक * विषुववृत्तीय-छेद प्रवाह * जागतिक/अर्ध गोलार्धातील परिस्थिती\nवातावरण-समुद्र-भूमी यांचा घनिष्ठ संबंध दाखवणारे वरील गट-घटक मॉन्सून प्रक्रि��ेची जटिलता दाखवतात. तरी त्यांच्याबाबत उपलब्ध जुन्या आकडेवारीवर अनुभवजन्य आणि सांख्यिकी पद्धतींचा वापर करून अंदाज मांडले जातात. त्यात सामान्य सहसंबंध विश्लेषण ते प्रगत अशा प्रमाणभूत सहसंबंध विश्लेषण आणि न्यूरल जाळे प्रतिकृतींचा समावेश असतो.\nअनेक अभ्यास असे दाखवतात की, ईएनएसओ निर्देशांक हा घटक अंदाज बांधण्यात कळीची भूमिका बजावतो. ईएनएसओ हा ‘एल निनो’ हा सागरी घटक आणि सदर्न ओसिलेशन हा वायूतील घटक या दोघांनी मिळून बनलेला असतो. सदर्न ओसिलेशन निर्देशांक प्रशांत महासागरातील ताहिटी आणि ऑस्ट्रेलियाजवळच्या हfxदी महासागरातील डार्वनि या भागातील प्रतलावरील वायूतील दाबामधील फरकावरून मोजला जातो. तसेच १९७१ साली शोधलेला मॅद्देन जुलियन ओसिलेशन (एमजेओ) हा वारे, समुद्र पृष्ठावरील तापमान, ढगांची घनता आणि पर्जन्यवृष्टी यातील बदल व्यक्त करणारा घटकही भारतातील मॉन्सूनवर परिणाम करतो. तरी देशात सध्या असलेल्या ८०० हवामान निरीक्षण केंद्रांची संख्या किमान ६,००० पर्यंत वाढवून त्यांचे जाळे गुंफल्यास आणि त्यांनी दिलेली आकडेवारी वेळेत विश्लेषित करण्याची संगणकीय सुविधा यांची जोड मिळाल्यास, स्थानिक पातळीवर सहसा बिनचूक अंदाज देण्यास मदत मिळेल, जे नितांत गरजेचे आहे.\nलेखक : डॉ. विवेक पाटकर\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1748/", "date_download": "2020-09-24T17:29:26Z", "digest": "sha1:BBPWJDKNBQK27HIR6KKEO3BNMUJ653RP", "length": 14337, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल - आज दिनांक", "raw_content": "\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nजुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल\nमुख्यमंत्र्यांनी पाहिले ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक,मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही सूचना घेणार\nमुंबई, दि. २२ : शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सुचना मागवाव्यात असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. शालेय शिक्षण विभागाची व्हिसी आज त्यांनी घेतली त्यावेळी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी तसेच तो सहजरित्या ऑफलाईन देखील उपलब्ध झाला पाहिजे हे पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांनी गुगल मीट वरील एक ऑनलाईन वर्गाचे देखील प्रात्यक्षिक पाहिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये तसेच त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी असेही ते म्हणाले.\nजिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्ही वर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे सुद्धा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडे देखील दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.\n१०, १२ वी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु\nयावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, यंदा मार्च २० च्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावूत असे सांगितले. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे, अशी माहिती दिली.\n११ वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा\nदहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल एप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल अशी माहिती यावेळी विभागाने दिली.मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\n← ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करावे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे\nशाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उपमुख्यंत्री अजित पवार →\nसमाजप्रबोधनासाठी आरोग्यमंत्र्यांचा कृतीतून संदेश\n‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nकौतुकास्पद कामगिरी करणारी ‘आस्मा’ व अंतराळात झेप घेणारी ‘अंतरा’\nजालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\n67 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती जालना दि.24 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार\nजालना पाऊस मराठवाडा शेती -कृषी\nपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिकारी बिनवडे यांचे निर्देश\nनांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-lockdown-5-the-new-rules-will-be-announced-today-mhss-456583.html", "date_download": "2020-09-24T19:35:06Z", "digest": "sha1:62TKXCISU743SVYZHDWCJQP6MFA2IO3T", "length": 22589, "nlines": 198, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, नव्या नियमावलीची आज होणार घोषणा Pune lockdown 5 the new rules will be announced today mhss | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nपुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, नव्या नियमावलीची आज होणार घोषणा\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nOBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरणार, संघर्ष सेनेचा इशारा\nपुणे जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता, लेकीसाठी माऊलीनं निवडला 'हा' मार्ग\n पुण्याच्या आयटी हबमध्ये अमली पदार्थांची विक्री; 25 किलो गांजा जप्त\nमराठा मोर्चाच्या 150 कार्यकर्त्यांचे फोन टॅप करतंय सरकार, समन्वयकाचा गंभीर आरोप\nपुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, नव्या नियमावलीची आज होणार घोषणा\n. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे लॉकडाउनची 100 टक्के अंमलबजावणी दोन्ही शहरात करण्यात आली.\nपुणे, 02 जून : देशभरात लॉकडाउन 5 लागू झाला आहे. पाचवा लॉकडाउन हा अनलॉक 1 असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातही लॉकडाउन पाचसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पुणे शहरात आज कंटेनमेंट झोन्स आणि नियमावली आज जाहीर होणार आहे.\nमहाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे लॉकडाउनची 100 टक्के अंमलबजावणी दोन्ही शहरात करण्यात आली.\nहेही वाचा- फडणवीसांना ठाकरे सरकारचा पुन्हा दणका, 'हा' निर्णय घेत दिला धोबीपछाड\nपरंतु, आता लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनलॉक 1 आणि बिगीन अगेन नियमावली जाहीर झाली आहे. पुणे शहरातील कंटेनमेंट झोन्स आणि जिल्ह्यासाठी नवीन नियमावली आज जाहीर होणार आहे. केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनंतर राज सरकारने राज्यातील वेगवेगळ्या भागात कसे निर्णय घेता येतील, याबद्दल नियमावली तयार केली आहे. ज्या त्या भागातील परिस्थितीत पाहून निर्णय घेतले जाणार आहे. याबद्दल जिल्हाधिकार�� घोषणा करणार आहे.\n5 जूनपासून महात्मा फुले मंडई आणि महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग उघडणार आहेत. तसंच शहरात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशा भागासाठीही नवीन नियम लागू होणार आहे. त्याआधी पुण्यातील नागरिकांसाठी सोमवारी एक निर्णय घेण्यात आला होता.\nत्यानुसार, पुणेकर आता नियमांचं आणि अटींचं पालन करून बाहेर पडू शकतात. उद्याने, मैदाने यावर मोकळेपणाने त्यांना फिरता येणार आहे. यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 150 उद्याने मंगळवार 2 जून पासून खुली व्हायची शक्यता आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उद्यानं उघडी असतील असं सांगण्यात आलं आहे. पण यावेळी मास्क लावणे आवश्यक असेल. मात्र, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना उद्यानात प्रवेशबंदी असणार आहे.\nराज्यातील इतर भागात दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकदिवस आड रस्त्याच्या बाजूला असलेली दुकानं उघडण्यात येणार आहे. आता पुण्यात दुकानांसाठी याच नियमाने उघडण्यास परवानगी मिळणार आहे. याबद्दल निर्णय आज जाहीर होणार आहे.\n ...आणि पाहता पाहता 20 फूट अजगरानं गिळला मोर, VIDEO VIRAL\nपुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7826 वर\nदरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 जून रोजी दिवसभरात कोरोनाबाधित 76 रुग्ण आढळून आले आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात 1 जून रोजी 64 रुग्ण वाढले तर पिंपरी चिंचवड परिसरात 5 आणि जिल्हा रुग्णालय, छावणी परिसरात 3 रुग्ण आढळले आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुण्यात काल दिवसभरात 168 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.\nसध्या जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 7826 वर पोहोचली आहे. तर 347 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.एनआयव्हीमध्ये वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहिल्याने बाधित रुग्णांचा आकडा घटला आहे.\nसंपादन - सचिन साळवे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shirur-crime-news/", "date_download": "2020-09-24T16:46:21Z", "digest": "sha1:NW2JIO6Z7KCLQIACDFXSYKPTHKBJAHKL", "length": 15777, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "शिरूर : नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्याच्या कारणावरून मारहाण | shirur crime news | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nशिरूर : नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्याच्या कारणावरून मारहाण\nशिरूर : नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्याच्या कारणावरून मारहाण\nशिक्रापुर : प्रतिनिधी – शिरूर तालुक्यातील निमोणे येथे शेतातील नारळाच्या झाडाचे आळ्यावर दगड ठेवल्यावरून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब रावसाहेब काळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी जयश्री बाळासाहेब काळे (वय ३०)रा.पिंपळाचीवाडी निमोणे ता.शिरूर यांनी शिरुर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी संजय राजाराम काळे,धनजंय शहाजी काळे,संभाजी येधू काळे या तिघांवर भादवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहीतीनुसार दि.११ ऑगस्ट रोजी बाळासाहेब काळे हे आपल्या शेतातील गट नंबर ४७१ मधील नारळाचे झाडाचे आळ्यावर दगड ठेवत होते.यावेळी धनंजय काळे याने हातात दगड घेत बाळासाहेब यांच्या डोक्यात मारत दुखापत केली.त्याचबरोबर त्याच्या बरोबर असलेल्या सर्वांनी शिवीगाळ दमदाटी करत हाताने व लाथाबुक्यानी मारहाण करत हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.\nयाबाबत पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1052 नवीन रुग्ण तर 15 जणांचा मृत्यू\nमुंबईत ‘अभय’ योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ : आदित्य ठाकरे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1512 नवे पॉझिटिव्ह तर 42…\nPune : कोयत्याच्या धाकाने लूटमार करणार्‍याला स्वारगेट पोलिसांकडून अटक\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3886 नवे…\nशिरूर : ‘कोरोना’ योध्दांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान\nPune : निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षकाचं हृदयविकाराच्या झटक्याने…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 862…\nयुगांडा देशात अर्धनग्नावस्थेत 219 कैदी तुरुंगातून पसार\nOnion Benefits : अन्नाची चव वाढवण्यासोबतच ‘या’…\nआता रेशनकार्ड अपडेट करण्यासाठी द्यावे लागतील…\n‘अमेरिकन जर्नल’नं केलं मान्य,…\nजेजुरी : ‘होम टू होम’ सर्व्हेक्षणात 13 हजार…\n‘काजू’च्या सेवनानं कॅन्सरसह, डोळ्यांचे विकार आणि…\nहिवाळ्यात जवळ देखील येणार नाही आजार, जाणून घ्या कच्ची पपई…\n४ दिवसाच्या नवजात बाळाला ‘शॉक ट्रीटमेंट’…\nत्वचा आणि केसांसाठी होतो मोहरीच्या बियांचा फायदा, जाणून घ्या\nCOVID-19 : आयुर्वेदिक काढ्यावरील ‘संशोधन’ पुर्ण,…\nचिमुकल्यांची काळजी घेताना ‘या’ 4 चुका नक्की टाळा…\nआॅनलाईन औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई : गिरीश बापट\nमांडकीत ऊसतोडणी मजुरांची ‘आरोग्य’ तपासणी\nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nकुणाशी हात मिळवत आहेत अमिताभ, ज्यास लोक समजले अंडरव��्ल्डचा…\nअंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचं आणि क्रिती…\nसुशांतची Ex मॅनेजर दिशा सालियाननं शेवटचा कॉल 100 नंबरवर केला…\n‘स्वच्छ’ आणि ‘सुंदर’ त्वचेसाठी…\nतुमच्या Whatsapp वरील हालचालींना ‘ट्रॅक’ करतंय…\n‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांमध्ये सलग 5 व्या…\nजर तुमच्याकडे 15 वर्ष जुनी गाडी असेल तर…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे…\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला…\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या इंजिनसाठी वायुसेनेनं दिले…\nPune : IT हबमध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला अटक, 25 किलो…\n‘या’ 9 आजारांवर रामबाण उपाय आहे वेलची \nLCB पथकाची कारवाई : जबरी चोर्‍या करणारा आरोपी अटकेत\nवेळेपूर्वीच गुंडाळलं राज्यसभेचं कामकाज, आज विरोधकांच्या अनुपस्थितीत…\nखासगी लॅबमध्ये 30 लोकांचा ‘कोरोना’ टेस्ट रिपोर्ट Positive अन् सरकारी टेस्टमध्ये Negative \nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nसोनं आणि शेअर बाजारानंतर आता आली भारतीय रुपयात घसरण, वाढतील सर्वसामान्यांच्या अडचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T18:08:09Z", "digest": "sha1:DXKNCFNKVS4ROUBNEY5W6JLDPOAY5HVX", "length": 9032, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संविधानातील मूल्यांना भाजपकडून हरताळ - मोहन जोशी", "raw_content": "\nसंविधानातील मूल्यांना भाजपकडून हरताळ – मोहन जोशी\nजयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nपुणे – “ज्या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली या घटनेतील मूल्यांना भाजपने गेल्या पाच वर्षात तिलांजली देण्याचे काम केल्याची टीका कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांनी शनिवारी येथे केली.\nडॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोशी यांनी आदरांजली वाहिली. महापालिकेतील विरोधपक्ष नेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रजनी त्रिभुवन, लता राजगुरू, सुजीत यादव, राहुल तायडे यावेळी उपस्थित होते.\nजोशी म्हणाले, भाजपने केवळ तोंडदेखलेपणासाठीच डॉ. आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. या साऱ्या गोष्टींचा जाब जनता विचारत असून या निवडणुकीत त्याची जबर किंमत भाजपला मोजावी लागेल.\nतिळवळ तेली समाजाला न्याय मिळवून देणार\nमहाराष्ट्रातील ओबीसीमध्ये असणाऱ्या तीळवन तेली समाजाला यापुढे निश्‍चितच राजकीय न्याय दिला जाईल, असे आश्‍वासन मोहन जोशी यांनी दिले. समाजाचा वधू-वर मेळावा आज कोथरूडमधील आशीष गार्डन येथे पार पडला. यावेळी जोशी यांनी या समाज बांधवांशी संवाद साधला. तसेच जगद्‌गुरू संताजी महाराज जगनाळे यांचे चांगले स्मारक पुण्यात होण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशी ग्वाही यावेळी जोशी यांनी दिली. यावेळी संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय डहाके उपस्थित होते.\nसुप्रिया सुळेंसोबत संयुक्त प्रचार\nजोशी यांनी रविवारी सकाळी तळजाई टेकडी येथे जाऊन सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. त्यावेळी बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदारांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर पद्मावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले. यावेळी सुभाष जगताप उपस्थित होते.\nमोदींनी अर्थ व्यवस्था मातीत घातली- बी.जी कोळसे पाटील\nमोदी रात्रंदिवस खोटे बोलत आहेत. देश संकटात आहे. देशाला या संकटातून सोडविण्यासाठी मोदींचा खरा चेहरा लोकांना सांगितला पाहिजे. चुकीच्या धोरणामुळे आणि आकड्यांच्या फेकाफेकीने मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मातीत घातली आहे, अशी परखड टीका निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी शनिवारी केली. मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस आघाडीच्या वतीने टिळक वाड्यात लोकायतच्या वतीने “मोदी सरकारची पाच वर्षे’ विषयावरील चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, मनसेच गटनेते वसंत मोरे, किशोर शिंदे, इंटकचे सुनील शिंदे, रविंद्र माळवदकर, नरेंद्र व्यवहारे, रिपब्लिकन कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, संजय बालगुडे यावेळी उपस्थित होते.\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\nपुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन\nअनेकांना कर्ज फेररचना नको – रजनीश कुमार\n#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य\nकर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mumbai-sinking-but-government-does-nothing-says-supreme-court-1711434/", "date_download": "2020-09-24T19:29:23Z", "digest": "sha1:XKXM6L52UJXAH5LMCHDRPO52M7PVTVVH", "length": 12337, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai sinking but government does nothing says Supreme Court | मुंबई पाण्यात बुडाली पण सरकार काहीच करत नाही सुप्रीम कोर्टाने फटकारले | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमुंबई पाण्यात बुडाली, पण सरकार काहीच करत नाही; सुप्रीम कोर्टाने फटकारले\nमुंबई पाण्यात बुडाली, पण सरकार काहीच करत नाही; सुप्रीम कोर्टाने फटकारले\nसुप्रीम कोर्टात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.\nजम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना विशेष दर्जा देणारा आणि राज्यातील स्थायी नागरिकत्वाची व्याख्या सांगणारे घटनेतील कलम ३५ अ विरोधात दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (संग्रहित छायाचित्र)\nघनकचरा व्यवस्थापनासंदर्भात देशभरातील राज्य सरकारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिल्ली व मुंबईतील परिस्थितीवरुन फटकारले. दिल्ली कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून जात असून मुंबई पावसामुळे बुडत आहे, तरीही राज्य सरकार काहीच करत नाही, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने फटकारले.\nसुप्रीम कोर्टात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्या. एम बी लोकूर आणि न्या. दिपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दिल्लीतील ओखला, गाझीपूर या भागांमधील कचऱ्याचे डोंगर कोण हटवणार, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. याची जबाबदारी दिल्ली सरकार घेणार की नायब राज्यपाल, असेही कोर्टाने विचारले.\nदिल्ली कचऱ्याच्या डोंगराखाली दबून जात आहे. तर मुंबई पाण्यात बुडत आहे. पण तरीही सरकार काहीच करत नाही. यात कोर्टाने हस्तक्षेप केला तर न्यायपालिकेवर टीका होते, असे कोर्टाने नमूद केले. कोर्टाने १० राज्य आणि दोन केंद्रशासित राज्यांना १० लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला. घटकचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने कोर्टाने दंड ठोठावला. तसेच सुनावणीला उपस्थित नसलेल्या राज्य सरकारच्या वकिलांनाही कोर्टाने २ लाख रुपयांचा दंड ठोठावला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 फेसबुकला पहिला दणका , केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात 4.56 कोटींचा दंड\n2 गुजरात: दोन महिन्यापूर्वी पडलेल्या पुलावरूनच जीव मुठीत धरून शाळेत जातात मुले\n3 दहशतवाद्यालाच शस्त्रास्त्र पुरवून गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावला आयसिसचा कट\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/role-of-farmers-vote-in-lok-sabha-elections-2019-1861343/", "date_download": "2020-09-24T19:28:19Z", "digest": "sha1:GCYGN4AUPFJSFFWWFQPVZEWKNQAE3QKI", "length": 23585, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Role of Farmers Vote In lok sabha elections 2019 | यंदाच्या निवडणुकीत शेतकरी कुठे? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nयंदाच्या निवडणुकीत शेतकरी कुठे\nयंदाच्या निवडणुकीत शेतकरी कुठे\nआता तर शेतकरी हा घटकच अस्तित्वात नसल्याप्रमाणे निवडणूक लढविली जाऊ शकते.\nशेतकऱ्यांना २०१४ च्या निवडणुकीत भरघोस आश्वासने मिळाली. पुढल्या सुमारे पाच वर्षांत अपेक्षाभंग तर वारंवार झाले, पण अटीतटीला येऊन शेतकऱ्यांनी आंदोलने करूनही उलट आंदोलने निष्प्रभ करणाऱ्यांचेच कौतुक होते आहे असे चित्रही दिसू लागले. त्यातच, ग्रामीण भागात अस्मितावार ध्रुवीकरणाला खतपाणी मिळाले. शेतकऱ्यांच्या संघटनेने केलेली अर्थवादी मांडणी दूरच राहिली..\nतसे पाहायला गेले तर, ‘आजवरच्या कुठल्याच निवडणुकीत शेतकरी कधीच निर्णायक राहिला नाही,’ हे आपल्या राजकीय व्यवस्थेचे आवडते मत. त्यामुळे त्याचा व निवडणुकांचा संबंध तसा अधोरेखित करता येत नाही. काँग्रेसच्या राजवटीत शेतकरीच बऱ्याचदा सत्ताकारण व निवडणुकांशी जुळलेले असल्याचे समजले जात असल्याने एक वेगळा मतदार म्हणूनही त्याचा कधी विचार झाला नाही. परंतु काही शहरी तोंडवळा धारण केलेल्या पक्षांना सत्ताकारणात प्रवेश करण्यासाठी शहरी मतदारांची अलिबाबाची गुहा हाती लागल्याने पहिल्यांदा शहरी व ग्रामीण अशी मतदारांची विभागणी होत गेली आणि तशी रणनीतीही आखली जाऊ लागली. ग्रामीण व्यवस्थेच्या दुरवस्थेला सरकारी धोरणेच जबाबदार असल्याचे शेतकरी संघटनाच मांडत असताना २०१४ साल�� मात्र भाजपने तो मुद्दा हाती घेत ‘सरकार म्हणजे काँग्रेस सरकार’ असा अर्थ लावत ही दुरवस्था दूर करण्यासाठी अनेक आर्थिक अनार्थिक लोकानुनयी आश्वासने देत शेतकऱ्यांच्या आशांना पल्लवित करीत ती निवडणुक जिंकली. निवडणूक जिंकणे वा हरणे हा लोकशाहीतील एक अपरिहार्य भाग समजला तरी ज्या कारणांनी निवडणूक जिंकली त्यांशी किमान प्रामाणिक राहण्याची जबाबदारी मात्र हा पक्ष पाळू शकला नाही.\nत्यामुळे अगोदरच भंडावलेली ही ग्रामीण व्यवस्था वारशात मिळालेली संकटे व नव्याने आलेली दुष्काळ, नोटाबंदी, जीएसटी यांसारखी नवी अरिष्टे अंगावर झेलत आत्महत्यांसारखी कमी न होणारी लक्षणे दर्शवू लागली. तशी अशा संकटांची या क्षेत्राला सवय नव्हती असे नाही परंतु अपेक्षाभंगाचे व फसवणूक झाल्याचे एक नवीनच शल्य या क्षेत्राला जाणवू लागले. त्यातून शहरी भागाला मिळणारे झुकते माप, बुलेट ट्रेन, मेट्रो, स्मार्ट सिटी, सातवा वेतन आयोग, अशा शेती-विकासासाठी अनुत्पादक बाबींवर होणाऱ्या खर्चामुळेही, जखमेवर मीठ चोळले जाण्याचाच अनुभव शेतकऱ्यांना आला. शेतीच्या जाहीर होणाऱ्या योजना वा मदती या प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू न शकल्याने व मोठी आशा बाळगून असलेल्या कर्जमाफीच्या योजनेचे कसे तीनतेरा वाजवण्यात आले ते शेतकरी पाहत होते. आपण उपेक्षित आहोत व आपल्या कुठल्याच मागण्या आंदोलने करून, लाठय़ाकाठय़ा खाऊन, तुरुंगात जाऊन वा मलोन्मल मोच्रे काढून त्यांची साधी दखलही घेतली जात नाही, उलट ही आंदोलने मोडून काढणाऱ्यांचे जाहीर कौतुक ऐकावे लागते हा प्रकार मात्र शेती क्षेत्राला नवा होता.\nयातूनच शेतकऱ्यांचे राजकीय ध्रुवीकरण व्हायला सुरुवात झाली व शहरी भागातील शेती न करणारी पण शेतकरी पाश्र्वभूमी असलेल्यांची ‘किसानपुत्र’सारखी शहरी आंदोलनेही दिसू लागली. यातून शहरी भागातून शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगणारा एक वेगळाच बिगरराजकीय वर्ग तयार होत होता व त्यावरचे विचारमंथनही या क्षेत्रातील दुखाला नव्याने वाचा फोडू लागले. ‘शेतकरी जमीनदार म्हणून शोषक’ अशी मांडणी करणारे डावे पक्षही शेतकरी संघटनेची ‘उजवी’ विचारधारा हाती घेत शेतकरी आंदोलनात उतरले व शेतकरी असंतोषाचे परिमाण व्यापक करू लागले.\nमात्र त्याआधीच, सत्ताधारी पक्षाची शहरी मतदारसंघांवरची भिस्त वाढत होती व निवडणुका जिंकण्याच��या दृष्टीने काय हत्यारे वापरता येतील याची रणनीती काही लहान-मोठय़ा निवडणुकांतून प्रत्यक्षात वापरण्यात येत होती. त्यातून मिळालेले यश व या असंघटितवर्गाला हाताळणे कसे सोपे आहे हे या पक्षीय पंडितांनी सिद्ध केले. ग्रामीण भागात कधी नव्हते ते संशयाचे व द्वेषाचे वातावरण तयार करण्यात आले. ‘साधा मराठा’ व ‘सरंजामी मराठा’ या संज्ञा ऐकू येऊ लागल्या. ओबीसी, दलित, धनगर, अदिवासी या साऱ्या ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घटकांत दुही माजवण्यात आली. आरक्षण, स्मारके, अस्मितांचे कंगोरे यांसारखे उद्योग करून आणि शेती क्षेत्रात स्वामिनाथन आयोगासारखे प्रश्न आणून त्यात मूलत:च असलेल्या असंघटितपणात वाढ कशी होईल हे पाहण्यात आले. आजही राजकीय धुमश्चक्रीत संख्येने सुमारे पंचावन्न टक्के मतदार असलेल्या क्षेत्राला प्रतिनिधित्व देताना भाजप तर जाऊ द्या, इतर राजकीय व्यवस्थेनेही जी चालढकल चालवली आहे ती या क्षेत्राबद्दल राजकीय अनास्था प्रकट करणारी आहे.\nआज शेतकरी प्रश्नांची मांडणी बरोबर आहे की चूक हा प्रश्न नसून ते या व्यवस्थेत कुठे आहेत याचा आहे. त्याचे प्रश्न हे बव्हंशी अर्थकारण व आर्थिक धोरणांशी निगडित असले तरी कुठल्याही राजकीय व्यवस्थेला त्यात सध्या हात घालावयाचा नाही. शेतकरी या व्यवस्थेत अपरिहार्य ठरेपर्यंत त्याने गप्प राहावे अशी ही परिस्थिती आहे. कारण काही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा ठरू लागलेला शेतकरी असंतोषाचा प्रश्न ऐरणीवर येईल आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचा काही विचार होईल, असे वाटत होते. त्यातून आता तरी या राजकीय व्यवस्थेला या क्षेत्राची दखल घ्यावी लागेल अशी परिस्थिती दिसू लागली होती. विरोधकच नव्हे तर सत्ताधारीही किसान बिमा वा किसान सन्मान योजनांद्वारे शेतकऱ्यांकडे आपले लक्ष असल्याचे सूचित करू लागले होते. त्याचे खरे कारण सत्ताधाऱ्यांना अपयशाची भीती जाणवू लागली हे होते व त्यातून कसे बाहेर पडावे याची रणनीती सुरू होती. अचानकपणे आलेल्या अनपेक्षित घटनांनी सारे लक्ष पुलवामा व हवाई हल्ल्यावर केंद्रित करण्यात आले आणि महत्प्रयासाने ऐरणीवर आलेले शेतकरी प्रश्न आज कुठे आहेत ते शोधावे लागते आहे. एवढेच नव्हे तर एरवी निवडणुकीत शेतकऱ्यांची थोडीफार दखल घेतली जायची ती घेतली जाईलच की नाही याची शंका वाटू लागली आहे.\nया साऱ्या मंथन���चे सार शेतकरी संघटित नाही हे तर आहेच, त्याचबरोबर त्याला कधीही योग्य ती राजकीय भूमिका घेता आली नाही हेही आहे. मार्क्‍सला अपेक्षित असणारा एक वर्ग (संघटित औद्योगिक कामगारांचा वर्ग) जे राजकीय वर्तन करून आपले हेतू साध्य करतो ते शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवता येत नाही. शेतकरी उत्पादक म्हणून उजवा व शोषित म्हणून डावा अशी दोन्ही गुणवैशिष्टय़े या वर्गात दिसून येतात. अर्थात ते त्याला माहीत आहे किंवा नसले तरी परिणामांमध्ये काही फरक पडत नाही.\nतसे पाहायला गेले तर लोकशाहीतील आपला विहित वाटा निश्चित करण्याचा प्रत्येक घटकाचा वैधानिक अधिकार आहे. यासाठी शेतकरी आंदोलनाने केलेले प्रयत्नही जगजाहीर आहेत. देशाचे महागाई, बेरोजगारी, आरोग्याचे अनेक प्रश्न सहजगत्या सोडवू शकते, एवढी प्रभावी अर्थवादी मांडणी शेतकरी संघटनेने केली, त्याकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले.\nआता तर शेतकरी हा घटकच अस्तित्वात नसल्याप्रमाणे निवडणूक लढविली जाऊ शकते. अशा वर्गाला राजकीय कारणांसाठी का होईना दुर्लक्षित करू नये हीच एक अपेक्षा.\nलेखक शेतीप्रश्नाचे अभ्यासक असून ‘शेतकऱ्यांची राजकीय भूमिका’ हे पुस्तक त्यांनी अलीकडेच लिहिले आहे. ई-मेल :\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विस���\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 तत्त्वबोध : मनाचे पोषण\n2 अनुदान नको, तंत्रज्ञान द्या\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/ulhasnagar-bjp-in-trouble/articleshow/57483252.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T19:05:32Z", "digest": "sha1:GJ6N5X7S6SB3MEZVLDSRA7ZEO5LR777O", "length": 15749, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "tmc election news: भाजपमध्येच धुसफूस\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर बनवण्यासाठी भाजपा आणि टीम ओमी कलानी यांच्यात मध्यस्थी करण्यात शहरातील भाजपच्याच काही मंडळींनी पुढाकार घेतला होता. त्यात निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश आले असले तरी महापौरपदाच्या शर्यतीत मीना आयलानी आणि पंचम कलानींमध्ये शर्यत होती. मात्र नवीन समीकरणानुसार भाजपा आणि टीम ओमी कलानींच्या मीलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रकाश माखिजा यांनी पत्नीला महापौर बनवण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपमध्ये आतापासूनच अंतर्गत धुसफूस सूरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nमहापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर बनवण्यासाठी भाजपा आणि टीम ओमी कलानी यांच्यात मध्यस्थी करण्यात शहरातील भाजपच्याच काही मंडळींनी पुढाकार घेतला होता. त्यात निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश आले असले तरी महापौरपदाच्या शर्यतीत मीना आयलानी आणि पंचम कलानींमध्ये शर्यत होती. मात्र नवीन समीकरणानुसार भाजपा आणि टीम ओमी कलानींच्या मीलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रकाश माखिजा यांनी पत्नीला महापौर बनवण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपमध्ये आतापासूनच अंतर्गत धुसफूस सूरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nउल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने साई पक्षाच्या मदतीने सत्तेची गणिते जुळवली आहेत. तरी महापालिकेतील महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झ��ले असल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी आणि ओमी कालानी यांच्यात महापौरपदावरून एकमेकांविरोधात डावपेच आखले जात आहेत. त्यात पूर्ण बहुमत मिळवण्यात भाजपला टीम ओमी कलानीची साथ घेऊनही यश मिळाले नाही. त्यात साई पक्षाच्या हातात सत्तेच्या चाव्या गेल्याने भाजापला नाईलाजास्तव साई पक्षाच्या चरणी लोटांगण घालावे लागले आहे. त्यामुळे मीना आयलानी आणि पंचम कलानी यांच्या महापौरपदाच्या शर्यतीत साई पक्षाच्या रूपाने आणखी एक दावेदार वाढल्याने तीन दावेदार झाले होते. मात्र महिला महापौरपद आरक्षित झाल्याने भाजपमधील ज्येष्ठ आणि निष्ठावंतांच्या इच्छुकांनी पत्नीला महापौरपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात भाजपा आणि टीम ओमी कालानी यांच्यात मध्यस्थी करणारे भाजपचे प्रकाश माखिजा यांनी पत्नी जया माखीजा यांना महापौरपद मिळावे यासाठी भाजपाच्या वरिष्ठांकडे धाव घेतली असून, शहरातील भाजपचा एक वेगळा गट आपल्यापाठी उभा करत त्यांना अज्ञात स्थळी नेत बैठकांचे सत्र सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्तेची गणिते जुळली असली तरी भाजपमध्ये बाहेरून आलेल्या ओमी कलानी आणि साई पक्षाच्या पाठ‌िंब्यामुळे येत्या काळात संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच, भाजपातील अंतर्गत धुसफूसही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nयाबाबत जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांना विचारले असता, महापौरपदाचा निर्णय वरिष्ठ घेणार असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कुमार आयलानी यांनी सांगितले. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी एक महिन्याचा कालावधी असल्याने फुटाफूट तसेच अंतर्गत संघर्षाला तोंड देण्यात भाजपची बरीच ताकद जाणार असून, याचा फायदा शिवसेना क‌तिपत घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी दुर्घटनाः मृतांचा आकडा २५वर; या कारणामुळं कोसळली...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nघरफोड्यांमध्ये वाढ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/attempt-by-aap-to-lock-msedcl-office/", "date_download": "2020-09-24T18:24:26Z", "digest": "sha1:XFHY6BECXRLZN2BJL2LHBQDBU5UQOVX3", "length": 15825, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'आप' कडून महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\n‘आप’ कडून महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न\nकोल्हापूर : वाढीव वीज बिल रद्द करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टी (AAP) वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून तसेच पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून विजबिलांमधील दरवाढ मागे घेण्याचे आवाहन केले होते.परंतु या सगळ्या आंदोलनांची कोणतीच दखल अद्याप राज्य शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरात महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची झटापट झाली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nयावेळी कार्यकर्त्यांनी ‘लोकडाउन मधील 200 युनिट वीज बिल माफ झालेच पाहिजे’, ‘वीज दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘ वीज दरवाढीवर निर्णय न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi) धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या.\nयावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील,संतोष घाटगे, सूरज सुर्वे, धैर्यशील शिंदे, रविराज पाटील, राज कोरगावकर, प्रथमेश सुर्यवंशी, महेश घोलपे, संपदा मुळेकर, लखन काझी, करणसिंह जाधव, यांनी सहभाग नोंदवला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleवडिलांच्या कर्मामुळे सर्व मिळेल पण, आदर स्वतः कमवावा लागेल – कंगना रनौत\nNext articleजग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरट्यावर : संदीप वासलेकर\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठ�� ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/write-a-letter-to-railways-to-allow-local-travel-for-neet-and-jee-students-ashish-shelars-request-to-cm/", "date_download": "2020-09-24T19:04:14Z", "digest": "sha1:3UA4UWERUXJ2WHQTSJCJWJMOZ7BBGZN6", "length": 17570, "nlines": 391, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नीट आणि जेईईच्या विध्यार्थ्यांना लोकलच्या प्रवासाच्या परवानगीसाठी रेल्वेला पत्र लिहा - आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nनीट आणि जेईईच���या विध्यार्थ्यांना लोकलच्या प्रवासाच्या परवानगीसाठी रेल्वेला पत्र लिहा – आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती\nमुंबई : उद्यापासून महाराष्ट्रात नीट आणि जेईईच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षांना राज्यातील सुमारे २. २ लाख विध्यार्थी बसत आहेत. मुंबईत परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी या विध्यार्थ्यांना हॉल तिकिटावर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहावे, अशी विनंती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे आहे.\nकोरोनाच्या साथीमुळे मुंबईची लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश आहे. नीट आणि जेईईच्या विध्यार्थ्यांना जर लोकलमध्ये प्रवासाची परवानगी मिळाली तर या विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचणे सुकर होणार आहे. याचा फायदा ५० हजारपेक्षा जास्त विध्यार्थ्यांना होणार आहे.\nआशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र लिहिले. उत्तरात गोयल यांनी शेलार यांना कळवले की, या विध्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवास करू देण्यास रेल्वेला काही अडचण नाही पण हा प्रस्ताव राज्य शासनाकडून आला पाहिजे. म्हणून शेलार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) पत्र लिहिले आहे.\nयाबाबत केलेल्या ट्विटमध्ये शेलार यांनी लिहिले आहे – नीट आणि जेईईच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हॉल तिकटवर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही मा. रेल्वे मंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे.\nनीट आणि जेईईच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हॉल तिकटवर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही मा. रेल्वे मंत्री @PiyushGoyal आणि मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांना विनंती केली आहे. pic.twitter.com/MN1wlc3ZPm\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleएका युगाचा अंत; प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची श्रद्धांजली\nNext articleप्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले पण पंतप्रधानपद हुकले\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/elections/assembly-election-2019/maharashtra/koregaon/", "date_download": "2020-09-24T17:45:29Z", "digest": "sha1:G3AWFAPUE2OG4VWJBZ7JLY3U63YHCHP4", "length": 24055, "nlines": 743, "source_domain": "www.lokmat.com", "title": "2019 Koregaon Vidhan Sabha Election Results, Winner & Live Updates | Koregaon Election Latest News | कोरेगाव विधान सभा निकाल २०१९ | विधान सभा सभा मतदारसंघ 2019 | Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुख्य मतदार संघवेळापत्रक\nवंचित बहुजन आघाडी 0\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू\n...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं हो��ं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\n'हरलो पण सत्तेसाठी लाचार झालो नाही', पवारांची साथ देणाऱ्या शिंदेंची भावनिक पोस्ट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहरलो असलो तरी लढणं सोडलं नाही, जिंकण्यासाठी कधी तत्व मोडलं नाही. ... Read More\nमहाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. ... Read More\nEVM Machinesatara-pckoregaon-acMaharashtra Assembly Election 2019एव्हीएम मशीनसाताराकोरेगावमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nशरद पवार जखमी असूनही सरकारसाठी धावले\nउद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा\nMaharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात\nआदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ\n ते ४ दिवसांचा पगार मिळणार का; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ\nMemes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'भाऊबंध'की ते भाऊबंदकी... असे बिघडत गेले भाजपा आणि शिवसेनेतील संबंध\nविरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत\nफक्त सहा चित्रं सांगतील विधानसभेच्या 'महानिकाला'चा सारांश\nयुती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं\nमह���राष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क\nMaharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे\nआदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'\nRCB vs KXIP Live Score LIVE: बंगलोर मोठ्या पराभवाच्या छायेत; नऊ फलंदाज माघारी\nRCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले\nओएचई केबल चोरणाऱ्या आरोपींना अटक : आरपीएफने लावला छडा\nचोरीचा ऐवज चोरानेच केला परत\nगोदरेज आनंदन टाऊनशिपमध्ये अस्वच्छता : हायकोर्टात याचिका\nRCB vs KXIP Live Score LIVE: बंगलोर मोठ्या पराभवाच्या छायेत; नऊ फलंदाज माघारी\n“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”\nRCB vs KXIP Latest News: राहुल, नाम तो सुनाही होगा विराट, रोहितला जमलं नाही, ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं\nRCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\n'दिल'वाला... चिमुकल्यांना जीवदान देणार, सोनू सूद 'हार्ट सर्जरी'चा खर्च उचलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/where-are-intolerance-debate-warriors-asks-kangana-ranaut-after-sanjay-raut-called-her-haramkhor-ladki/", "date_download": "2020-09-24T17:33:47Z", "digest": "sha1:X7RFDF6CZW7IWK73OMMBAAMWSHX7ESVQ", "length": 16893, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "असहिष्णूतेची चर्चा करणारे आता कुठे गेले?; संजय राऊतांच्या टिप्पणीवर कंगनाचा सवाल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nअसहिष्णूतेची चर्चा करणारे आता कुठे गेले; संजय राऊतांच्या टिप्पणीवर कंगनाचा सवाल\nमुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यात सध्या वादंग उठले आहे . नुकत्या��� दिलेल्या एका मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनावर अवार्च्य भाषेत टीका केली होती . त्याला आता कंगनाने ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. असहिष्णूतेची चर्चा करणारे योद्धे आता कुठे गेले, असा सवाल तिने उपस्थित केला आहे .\n‘२००८ मध्ये मूव्ही माफियाने मला वेडं ठरवलं, २०१६ मध्ये मला चेटकीण आणि दुसऱ्यांवर सतत लक्ष ठेवणारी म्हणाले. आता २०२० मध्ये एकाच्या हत्येनंतर मला मुंबईत सुरक्षित वाटत नाही असे म्हटल्यावर महाराष्ट्राचे मंत्री मला हरामखोर मुलगी म्हणतात. असहिष्णूतेची चर्चा करणारे योद्धे आता कुठे गेले’, असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट कंगनाने केले आहे .\nदरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिन ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशरद पवारांचे नातवाला ड्रायव्हिंगचे धडे; सुप्रिया सुळेंचा आनंद द्विगुणित\nNext articleछत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा बिडी उत्पादनासाठी गैरवापर नको : रोहित पवार\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्��ासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://gsda.maharashtra.gov.in/", "date_download": "2020-09-24T16:43:34Z", "digest": "sha1:CFWAD4XQ6YULLASIVVPBJ2QEPD75XQQR", "length": 53272, "nlines": 315, "source_domain": "gsda.maharashtra.gov.in", "title": "मुख्यपान", "raw_content": "\nपाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा\nनळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत सर्वेक्षण\nसंस्थागत योजना अंतर्गत सर्वेक्षण\nस्त्रोत बळकटीकरणाच्या उपाय योजना\nभूजल माहिती उपभोक्ता गट\nभूजल माहिती मार्गदर्शन सूचना\nसदस्यता व माहितीसाठी अर्जाचा नमुना\nजलविज्ञान प्रकल्प 1 व 2\nजलस्वराज्य प्रकल्प 1 व 2\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम- शाश्वतता\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम- व्याप्ती\nभूजल अधिनियम आणि नियम\nस्त्रोत बळकटीकरणाच्या अपारंपारीक उपाय योजना\nसौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप\nभूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे\nनळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत सर्वेक्षण\nसंस्थागत योजना अंतर्गत सर्वेक्षण\nस्त्रोत बळकटीकरणाच्या उपाय योजना\nभूजल माहिती उपभोक्ता गट\nभूजल माहिती मार्गदर्शन सूचना\nसदस्यता व माहितीसाठी अर्जाचा नमुना\nजलविज्ञान प्रकल्प 1 व 2\nजलस्वराज्य प्रकल्प 1 व 2\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम- शाश्वतता\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम- व्याप्ती\nभूजल अधिनियम आणि नियम\nस्त्रोत बळकटीकरणाच्या अपारंपारीक उपाय योजना\nसौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप\nभूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | मुख्य पृष्ठ\nभू.स.वि.यं. येथे आपले स्वागत आहे\nपाण्याची काळजी घ्या, पाणी तुमची काळजी घेईल\nपाणी ही नैसर्गिक देणगी आहे, ती हरवून बसू नका. पाणी वाचवा - जीवन वाचवा.\nभू.स.वि. यं. - दिनदर्शिका २०१९ चे लोकार्पण\nशिवकालीन पाणी साठवण योजना\nलोकसेवा हक्क अधिनियम - अधिसूचना\nभू.स.वि.यं. येथे आपले स्वागत आहे\nइंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील प्रकल्प करारानुसार राज्य भूजल एजंसीची स्थापना केली, विशेषत: भूजलावर आधारित लघु सिंचन योजनांच्या विकासासाठी. करारानुसार, १९७२ च्या दरम्यान राज्य सरकारने भूजल सर्वेक्षण व विकास संस्था (जीएसडीए) स्थापन केली आहे.\nभू.स.वि.यं. विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील भूजलांच्या संसाधनांच्या अन्वेषण, विकास आणि वाढीशी निगडीत आहे. यात मुख्यतः पाणीपुरवठा केलेल्या भूजल स्रोतांचा शोध करून, भूजल पातळीसाठी कृत्रिम रिचार्ज प्रकल्प, विशिष्ट अभ्यास संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाअंतर्गत बोर विहिरी / ट्यूबवेलचे ड्रिलिंग, अल्पवहन सिंचन कार्यक्रमा अंतर्गत तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. भूजल उपस्थिती इत्यादीच्या तांत्रिक साहाय्याने विद्यमान भूजल संसाधनांचे संरक्षण करणे इ.\nमानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.\nभारतामध्ये, डेक्कन ट्रॅप बेसाल्टिक रॉक मुख्यत्वे महाराष्ट्रात ५००,००० किलोमीटर २ किमी व्याप्त आहे आणि आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पसरते. पश्चिम राजस्थानमधील बोअरहोलमध्ये हे देखील आढळून येते. काही भागात वायूसिक व नॉन-व्हसिक्यूलर प्रकार, मोठ्या, आडव्या प्रवाहामध्ये कमी उतार असलेल्यासह बंद असणारा प्रवाह बंद आहे. संयुक्त / फ्रॅक्चरिंग पॅटर्न्स आणि डाईट घुसखोर्या भू-जल हालचाली, आकृती आणि तीव्रता नियंत्रित करतात.\nमहाराष्ट्र राज्याच्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर हार्ड रॉक व्यापलेले आहे. कठोर खडक (बेसलट + मेटामोर्फिक) राज्यातील 19% क्���ेत्राचा अंतर्भाव करतात, त्यांच्या प्रतिकूल हायड्रोजिओलॉजिकल कॉन्फिगरेशनमुळे भूजलाची उपलब्धता व विकासाला प्राधान्य देणे.\nराज्याच्या सुमारे १/३ भौगोलिक क्षेत्राचा पाऊस पडतो आणि डीपीएपी क्षेत्र येतो ज्यामध्ये कमी पाऊस पडतो आणि अवकाशात व वेळेत असमान वाटल्यामुळे बहुतेकदा दुष्काळाची परिस्थिती उद्भवते. महाराष्ट्र राज्याची विलक्षण भौगोलिक संरचना, भूगर्भाची घटना आणि हालचाली यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याची असंतुलित खडकाळ स्थूलता देखील महत्त्वाची भूमिका बजावते. वातावरणाचा परिणाम म्हणून विकसित होणारी दुय्यम porosity आणि सांधे / फ्रॅक्चर सारख्या स्ट्रक्चरल वैशिष्ट्ये मुख्य घटक आहेत ज्यावर भूजल उपलब्धता अवलंबून असते. काही भागात रेखांशाचा आणि डाईक देखील घटक नियंत्रित करत आहेत. बासमोल रॉक भूजल मध्ये मर्यादीत आणि अर्ध-मर्यादीत परिस्थितीमध्ये उद्भवते. पावसाच्या पाण्याच्या पातळीच्या चढ उतारांनंतर पूर्व आणि नंतरच्या काळात स्पष्ट दिसणारी उथळ पाण्याची भूकटी वेळोवेळी रीचार्ज केली जाते.\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (भू स वि यं) चे कार्य आणि वाटचाल\n१९७२ : स्वतंत्र संचालनालय\n१९७४ : गावनिहाय सखोल भूजलशास्त्रीय सर्वेक्षणाची सुरुवात\n१९७८ : टंचाई निवारणासाठी पिण्याच्या पाण्याकरीता विंधण विहिर खुदाई कार्यक्रम\n१९८३ : टंचाई दरम्यान पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता\n१९८६ : संशोधन आणि विकास कक्षाची स्थापना\n१९८६ : विशेष प्रकल्प विभाग स्थापना\n१९९३ : ग्राम विकास विभागाअंतर्गत काम केले\n१९९३-९४ : जलसंधारण विभागाच्या अंतर्गत काम केले\n१९९४ : पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडे हस्तांतरित\n१९९५ : महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम , १९९३ आणि नियम , १९९५ अंतर्गत तांत्रिक मार्गदर्शकाची भूमिका\n१९९७ : भूजल अधिनियम १९९३ आणि नियम १९९५ अंमलात आले.\n२००० : जलविज्ञान प्रकल्प सुरु\n२००२ : ७३ व्या दुरुस्तीनुसार पाणीपुरवठा संबंधित कार्यक्रम जिल्हापरिषदेला हस्तांतरीत करण्यात आले\n२००३ : तांत्रिक सेवा प्रदाता आणि सहभागी ग्रामीण मूल्यांकन कार्यकलाप सुरु झाले\n२००४ : माहिती, शिक्षण आणि दळणवळण (IEC) क्रियाकलाप सुरु झाल्या\n२००५ : ग्रामीण स्तरावर पाण्याच्या ताळेबंदाची सुरूवात\n२००६ : महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाचा आरंभ\n२००७ : जलविज्ञान प्रकल्प दुसरा टप्पा सुरु\n२०१४ : जल स्वराज्य प्रकल्प टप्पा २ सुरु झाला\n२०१४ : महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अंमलात आला.\n२०१५ : आरोग्य विभागाकडील उप विभागीय प्रयोगशाळा भूसवियं कडे हस्तांतरीत.\n२०१६ : जलविज्ञान प्रकल्प टप्पा ३ सुरु झाला\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची कार्यालये\n१. संचालनालय - पुणे येथे राज्य स्तर\n२. उपसंचालक - विभागीय स्तरावर - पुणे , कोकण , नाशिक , औरंगाबाद , अमरावती , नागपूर\n३ . वरिष्ठ भूवौज्ञानिक व उपअभियंता कार्यालये - जिल्हा स्तर\n१. एकूण मंजूर पदे : २४६३\n२. राज्य शासनाच्या निर्णयानुसार नोव्हेंबर २००० मध्ये विंधन विहिर आणि एसीबी युनिट्स जिल्हा परिषदेकडे, ८७९ पदांसह हस्तांतरीत करण्यात आली.\n३. कर्मचारी वर्ग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आले असले तरी त्यांचेप्रशासकीय नियंत्रण भू.स.वि.यं कडे आहे.\nशासन निर्णय दिनांक ३० जून २००३ मंजूर पदे - १३६५\nतांत्रिक पोस्ट - ८९२\nबिगर तांत्रिक पोस्ट - ४७३\nपारंपारिकरित्यभू.स.वि.यं.ला तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रसार करणे,भूगर्भीय संसाधनांचे वैज्ञानिक आणि शाश्वत विकास आणि व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आणि राज्य धोरणांचे अंमलबजावणीचे काम सोपवण्यात आले आहे.महत्वाचे म्हणजे,भू.स.वि.यं विविध संस्थात्मक अर्थसहाय्य योजनांनुसार गावपातळीवर सखोल भूजलशास्त्रीय सर्वेक्षण करते. तसेच भूजल पातळी आणि पाण्याची गुणवत्ता यांची महिती गोळा भूजल मूल्यांकन करण्यात येते,निष्कर्ष काढले जातात व विश्लेषण करण्यात येते आणि प्रसार करण्यातयेतो.भूगर्भातील पाणी वापराचेनियमन करण्यासाठी आणि भूगर्भीय पाणी विकासविषयक कायद्यांचे शास्त्रीय आधारावर नियमन करण्यासाठी नियमितपणे भूजलाचे मूल्यांकन करण्यात येते.भू.स.वि.यं.दीर्घकालीन आधारावर भूजल संसाधनांच्या शाश्वततेसाठी कार्यरत आहे.तसेच महाराष्ट्र राज्यात भूजल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख भूमिका बजावते.\nभू.स.वि.यं कडे पूर्णतः सुसज्ज आणि प्रशिक्षित बहु-शिस्तबध्द मनुष्यबळ आहे यात २२०० व्यावसायिक आणि सहाय्यक कर्मचारी आहेत. यंत्रणेकडे भूजल शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना रिमोट सेन्सींग व जी आय एस बाबत चांगली माहिती आहे. तसेच रसायनी, नकाशे तयार करणारे, सर्वेक्षक असुन संगणकाचे ज्ञान असलेले विशे���ज्ञ आहेत. भू.स.वि.यं\nकडे एक वेगळी अभियांत्रिकी शाखा आहे व भूभौतिक तज्ञ आहेत , ज्यांचे भूजल विकास, व्यवस्थापन, संरक्षण आणि कृत्रिम पुनर्भरण तंत्रांच्या उपाययोजना राबविण्यात\nकौशल्य आहे. भू.स.वि.यं कडे संकलित केलेला डेटा सेट मध्ये महाराष्ट्रमधील २५,००० गावांचे १: १०,००० स्केल वर भूजल आणि भूगर्भीय नकाशे समाविष्ट आहे, जीआयएस\n(layers) स्वरूपात डिजिटल डाटाबेस संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा उपलब्ध आहे. राज्याच्या बहुतांश गावांसाठी आधुनिक रिमोट सेन्सिंग साधने आणि स्वयंस्पष्ट माहिती देणारे नकाशे उपलब्ध आहेत. याशिवाय, भू.स.वि.यं कडे महाराष्ट्रातील विविध खडकातील जलप्रस्तर परिमाण जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या ७,००० जलधर चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात डाटा उपलब्ध आहे. ३९२० निरीक्षण विहिरींचे आणि ११५० पिझोमीटरचेमजबूत जाळे तयार करण्यात आलेले असुन ३२ वर्षांहून अधिक काळापासुन त्यातून\nभूजल पातळी बाबतची माहिती संकलीत करण्यात येत आहे. भूजल गुणवत्तेसाठी लाखो अधिक नमुन्यांची तपासणी करुन डेटाबेस तयार केला आहे, प्रत्येक नमुन्याचे\nपी.एच, ईसी, hardness, क्लोराईड, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, सल्फेट, नायट्रेट आणि फ्लोराईड आणि लोहासारख्या विविध घटकांसाठीचे विश्लेषण केले गेले आहे.\nभू.स.वि.यं कडे सर्वोत्कृष्ट उपकरणे उपलब्ध आहेत. भू.स.वि.यं कडे वेगवान डी.टी.एच., रोटरी आणि इन-वेल रिग उपलब्ध आहेत. याद्वारे अनुक्रमे कठीण खडक,गाळाच्या प्रदेशात व अस्तित्वातील विहिरींमध्ये खुदाई करणे सहज शक्य आहे .याशिवाय राज्यातील ६ प्रादेशिक कार्यालयांमध्ये विंधण विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व त्यांची क्षमता वाढविण्यासाठी हायड्रो-फ्रॅक्चरिंग युनिट(जलभंजन यंत्र) कार्यरत आहेत. भू.स.वि.यं.च्या स्वत: च्या लेव्हल II + केमिकल लॅब महाराष्ट्रातील ६ विभागामध्ये असुन त्यात अत्याधुनिक साधनांचा (उपकरणांचा) वापर करुन पाणी गुणवत्तेच्या वाढत्या समस्यांचे निवारण करणे शक्य झाले आहे. सर्व ३४ जिल्हे आणि राज्य पातळीवर नवीनतम\nपिढीतील संगणक आणि अत्याधुनिक समर्पित सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. आधुनिकतम भू-भौतिक साधने, ज्यात रेजीस्टीव्हीटी मीटर, व्हीएलएफ वाडी, भूकंप एकक(Seismic unit) आणि डिजिटल लॉगर ई. समाविष्ट आहेत.\nजवळजवळ ८०% पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे भूजलावर अवलंबून आहेत आणि यापैकी बहुतांश स्त्रोत पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्रात आहेत. भूजलांचा स्रोत हा अवकाश, वेळ आणि खोली यांनी निश्चित असल्याने राज्यातील भूजलावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे शासनाने\nस्त्रोत बळकटीकरणास व शाश्वत्तेस प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने भू.स.वि.यं ची भूमिका अतिशय महत्वाची आहे. गेल्या\n४५ वर्षांपासून, भू.स.वि.यं विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील भूजल संसाधनांचा विकास आणि व्यवस्थापन करीत आहे.\nसमाजाला सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी पुरवणे हाच भू.स.वि.यं चा मुख्य हेतू आहे. याबाबत भू.स.वि.यं द्वारा करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे आहेत -\n१. ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत विंधन विहीर / कुपनलीकेच्या खुदाईसाठी स्थळ निश्चित करणे.\n२. गावपातळीवर विशिष्ट भूजलशास्त्रीय स्थिती तपासण्यासाठी आणि भूजलयुक्त संभाव्य क्षेत्र तसेच पुनर्भरणास योग्य क्षेत्राचा तपास करण्यासाठी सखोल भूजलशास्त्रीय\n३. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांकरिता विहिरींचे स्त्रोत निश्चित करणे.\n४. शिवकलीन पाणी साठवण योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी सर्वेक्षण करणे.\n५. विविध योजना, जसे शिवकालीन योजना, केंद्र सरकारच्या सहाय्यित कार्यक्रम इ.अंतर्गत अपारंपरिक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, जसे जलभंजन ,या द्वारे,क्षमता कमी झालेल्या विंधणविहिरीची क्षमता वाढविणे, फ्रॅक्चर सील सिमेंटेशन,द्वारे भूपृष्ठाखालील (Sub-surface) प्रवाह रोखणे, पिण्याच्या पाण्याचा स्रोत बळकटीकरणासाठी\nबोर-ब्लास्ट तंत्र वापरुन स्त्रोताच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कठीण पाषाणामध्ये फ्रॅक्चर व सछिद्रता वाढविणे.\n6. भूजलशास्त्रीय सर्वेक्षण करुन, भूजल संसाधनांच्या बळकटीकरणासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी, पारंपारिक जलसंवर्धन आणि कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनासाठी , तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि अंमलबजावणी करणे.\n7. स्रोत शाश्वततेसाठी कमी खर्चात भू.स.वि.यं संबंधित उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पाण्याच्या गुणवत्ताबाधित गावांमध्ये सर्वेक्षण करणे.\n८.भूजलासाठी अपरिपूर्ण व परिपूर्ण (NC/PC) गावांसाठी ���र्वेक्षण करणे आणि स्त्रोत शाश्वततेसाठी कमी खर्चाच्या आणि भू.स.वि.यं संबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी\n९. जागतिक बँक अनुदानित जलधर आधारित भूजल व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत सामुदायिक सहभागाव्दारे शाश्वत पिण्याचे पाणी पुरविणे.\n१०. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम, 1993 लागू केला, व त्यानंतर\nअंमलबजावणीसाठी महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन)नियम 1995 तयार केले. या कायद्याच्या विविध विभागांत तांत्रिक अधिकारी म्हणून, पाण्लोटांचे विभाजन, तांत्रिक अहवाल तयार करणे,अधिसूचित भागातील तांत्रिक सर्वेक्षण इत्यादी कामांची जबाबदारी भू.स.वि.यं वर सोपविण्यात आली आहे.\n११. राज्यातील भूजल पातळी आणि भूजल गुणवत्तेचे नियतकालिक निरीक्षण, जेणेकरुन पाणलोट क्षेत्रानुसार भूजलयुक्त आणि पाणी गुणवत्ता प्रभावित क्षेत्रांचे मूल्यांकन\n१२. भूजल शास्त्रीय सर्वेक्षणाचे पुष्टीकरण करण्यासाठी समर्थन देण्यासाठी आणि कठीण भूप्रदेशात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची यशस्वीता सुधारण्यासाठी, वाडी-व्हीएलएफ सारख्या नवीनतम साधनांचा वापर करून भूभौतिक सर्वेक्षण केले जात आहे.\n१३. कठीण क्षेत्रामध्ये सामान्य भूजलशास्त्रातील सर्वेक्षणासह भुजलाच्या विकासासाठीची कामे हाती घेतांना सुदूर संवेदनाचा (Remote sensing) वापर करण्यात येत आहे. मोठया क्षेत्रातील भूजल क्षेत्र शोधण्याकरिता जीआयएस नकाशे वापरली जातात.\n१४. टंचाई कालावधीत, भू.स.वि.यं. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी कमीत कमी खर्चाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वेक्षणाचे काम करीत आहे.\n१५. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात जसे भूस्खलन, भूकंप इत्यादी मध्ये भू.स.वि.यं आपत्कालीन पिण्याचे पाणी संबंधित उपाययोजना आणि अंमलबजावणीची जबाबदारी पार\n१६. पिण्याचे पाण्याच्या स्त्रोताचे पुनर्भरण सुनिश्चित करण्यासाठी आणि वाळू सर्वेक्षण करुन वाळू उत्खननाबाबत भू.स.वि.यं द्वारे शिफारस केली जात आहे.\n१७. डी.पी.ए.पी. अंतर्गत पाणलोट विकास प्रकल्प उस्मानाबाद जिल्हयात पूर्ण करण्यात आला आहे.\n१८. हरियाली अंतर्गत पाणलोट विकास प्रकल्प (परभणी, औरंगाबाद, वाशिम, जालना, पुणे) मध्ये राबविण्यात आला आहे.\n१९. बुलढाणा, वाशिम, वर���धा इत्यादिं मधील अर्वषनग्रस्त गावांमध्ये एकात्मिक पाणलोटक्षेत्र विकास प्रकल्प आणि बंधा-याचे बांधकाम करण्यात आले आहे.\n२०. २००४ पासून राज्यातील ३५३ तालूक्यांमध्ये पाण्याचा ताळेबंद मांडणे, त्याची अंमलबजावणी आणि देखरेख करणे.\n• भूगर्भातील पाण्याच्या विकासासाठी आणि पाण्याच्या क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांकरता योग्य व उचित तंत्रज्ञानासाठी संशोधनात्मक कामे करणे.\n• जलवेधशाळेची स्थापना करून त्यातील विविध घटकांची माहिती संकलित करून त्याचा उपयोग पाण्याच्या ताळेबंद करण्यासाठी केला जातो.\n• उच्च प्रशिक्षित तज्ञ, उच्च स्तरीय संशोधन प्रकल्पांना रिमोट सेन्सिंग, जीआयएस आणि जीपीएस ऍप्लिकेशन्स आणि कॉम्प्युटर अॅडेड विश्लेषण या क्षेत्रातील अत्याधुनिक\nउपकरणांच्या सहाय्याने हाताळत आहेत.\n•जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत विशेष डी.एस.एस. प्रकल्प.वेळ सापेक्ष पाणी पातळी मोजमाप.\n•गावस्तरतील जलस्रोतांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी पाण्याचाताळेबंद आणि गावपातळीवर जलस्रोतां`ची शाश्वतता कायम राखण्यास योग्य निर्णय घेण्यात\nभू.स.वि.यं ची सहभागिता आणि सल्लागार (consultancy) म्हणुन भूमिका –\nसध्या भू.स.वि.यं ने खालील सहभागिता / सल्लागार प्रकल्प घेतले आहेत :\n• जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत जागतिक बॅंक सहाय्याने पुणे, औरंगाबाद आणि बुलढाणा येथे जलधर व्यवस्थापणाचे ३ पथदर्शी प्रकल्प.\n• महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार पथदर्शी प्रकल्पाला जागतिक बँकेने सातारा, जालना, बीड, आणि अमरावती या जिल्ह्यांतील ४ पथदर्शी प्रकल्पाला मदत केली.\n• बुलढाणा जिल्ह्यात नाबार्ड सहाय्याने पाणलोट विकास प्रकल्प पूर्ण केला.\n• शहरी मर्यादेत भूजलाची गुणवत्ता आणि दर्जा यावर पुणे महानगरपालिका प्रकल्प पूर्ण केला.\nप्रकल्पाच्या विकासाचे हेतू म्हणजे जलसंपत्ती नियोजन आणि व्यवस्थापनाशी संबंधित सर्व संभाव्य वापरकर्त्यांद्वारे सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये\nHIS चा निरंतर व प्रभावी वापर वाढविणे व त्याचा प्रसार करणे आणि त्याद्वारे १३ राज्यांमधील व ८ केंद्रिय संस्थामधील पाण्याच्या अनुषंगाने केलेल्या\nगुंतवणूकीची उत्पादकता व परिणामकता वाढविणे.\nभू.स.वि.यं ने केलेले उत्कृष्ट काम\n• १९७४ पासून पाणलोटक्षेत्र निहाय भूजल अंदाज अहवाल तयार करणे. मार्च २००४ मध्ये पाणल��टक्षेत्र निहाय भूजलाचा अंदाज पूर्ण करणारी देशातील पहिली यंत्रणा.\n• भूगर्भातील पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी ४५२६ गावांमधील ६८७२ अतिरिक्त अपारंपरिक उपाययोजनांसह जलभंजनाच्या तंत्राचा वापर करून पिण्याच्या पाण्याच्या विंधन विहरींचे पुनरुज्जीवन. यामुळे टँकर युक्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात मदत झाली.\n• जागतिक बँक अनुदानित जल विज्ञान प्रकल्प अंतर्गत जलशास्त्रीय माहिती प्रणाली विकसित केली. हायड्रोलॉंजिकल डेटा युजर्स गटातून (उपभोक्ता गट) सुमारे १८\nलाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला.\n• शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत १३,४६४ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी ४०, ८४९ विविध उपाय योजना राबविण्यात आल्या\nआहेत आणि १, १९० गावे टँकरमुक्त केली आहेत.\n• पारंपारिक गावे पाणी व्यवस्थापन संकल्पना ३५३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा ताळेबंद मांडुन पुनरज्जीवित करण्यात आला आहे आणि १६ जुलै २००७ रोजी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते यशोगाथा प्रकाशित करण्यात आली होती. प्रतिकृतीसाठी सर्व जिल्हा परिषदांना वितरीत करण्यात\n• भूजल संसाधनांच्या शाश्वततेची व स्टेकहोल्डर्समध्ये पुरेश्या क्षमतेचा विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून पावसाच्या पाण्याची साठवणूक करुन भूजलात वाढ करुन आणि कृत्रिम पुनर्भरण करुन जन जागृती भू.स.वि.यं ने केली आहे. म्हणूनच २००७ साली राष्ट्रीय भूमीजल पुरस्कार गाव हिवरे बाजार, जि. अहमदनगर ला दिला गेला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या प्रवरा-देवोलोली नगर परिषदेअंतर्गत आणि स्वयंसेवी संस्था दिलासा जनविकास प्रतिष्ठान यांनाही २००७ साठी भूमीजल पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n• युनिसेफच्या सहाय्याने ,भू.स.वि.यं ने सघन आय ई सी ची सुरुवात करण्यात आली आहे. भूजलाचा विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समुदायांना संवेदनशील करण्यासाठी गाव, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये कार्यशाळा, प्रदर्शन, मिरवणूक, इ. आयोजित केले गेले. त्याचप्रमाणे विशेषतः\nमहिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळा आयोजित केली गेली आहेत.जलस्वराज्य आणि महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत जलप्रस्���र व्यवस्थापनमध्ये\nभू.स.वि.यं.ची प्रमुख भूमिका आहे.पुणे,सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा आणि अमरावती येथे जागतिकबँकेच्या सहकार्याने जलस्वराज्य प्रकल्पाची\nअंमलबजावणी करण्यात येत आहे.\n• महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ च्या कलम २५ नुसार भू.स.वि.यं. दरवर्षी टंचाईसंबंधाची कार्यवाही करत आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या\nपाण्याच्या गुणवत्तेचे निरिक्षण आणि विविध गुणवत्ताग्रस्त पिण्याचे पाणी स्त्रोतांना किमान खर्चाची उपाययोजना करणे अशी कामे यंत्रणेकडून केली जातात.\nजागतिक दर्जाची, पुरोगामी आणि ग्राहकाभिमुख संस्था म्हणून जीएसडीए विकसित आणि स्थान द्या.\nशाश्वत भूजल व्यवस्थापन मध्ये विश्वसनीय सेवा प्रदान करा. जलक्षेत्रातील ज्ञान आधारित संसाधन केंद्र म्हणून उदयास\nमा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग\nमा.राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग\nश्री संजय चहांदे (भाप्रसे)\nप्रधान सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग\nश्री शेखर गायकवाड, (भाप्रसे)\nसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा\nमहाराष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) मसुदा नियम २०१८\nबंद बोअरवेलला पाणी आल्याने गावकरी सुखावले\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा मार्फत सांगली व कोल्हापुर जिल्हयातील पूरग्रस्त गावांबाबत करण्यात आलेली कार्यवाही\nमा.मुख्यमंत्री महोदयांनी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणे च्या कामाबाबत आढावा बैठक घेतली\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क\nमानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.\nकृषी महाविद्यालय परिसर वाकडेवाडी रोड शिवाजीनगर, पुणे – ४११००५\n+९१-२०- २५५१३७१६ / +९१-२०- २५५३३१७१\nसंचालक : +९१-२०- २५५१३७१७\n© भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/usindia-agree-there-will-be-no-tolerance-for-terror-safe-havens/videoshow/60840317.cms", "date_download": "2020-09-24T19:11:04Z", "digest": "sha1:TOQAAJXCLNIIPGD56XTK2YI5ATSRK2GC", "length": 9229, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदहशतवाद सहन न करण्यावर अमेरिका, भारताचे एकमत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्���ेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/googlemap", "date_download": "2020-09-24T18:56:55Z", "digest": "sha1:XSQ5GPLKUPB4LFARHASS5MAKURKDYTNC", "length": 13286, "nlines": 156, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); गुगल मॅपचे गमक | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\n‘गूगल मॅप’ हे आजच्या आयुष्यातील केवळ एक महत्त्वाचे ऍप्लिकेशन राहिले नसून, दैनंदिन आवश्यकतेतील एक भाग बनले आहे. खऱ्या अर्थाने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी याचा उपयोग होत असतो. त्याबद्दल संक्षिप्त माहिती देण्याचा हा एक प्रयत्न...\nजग झपाटयाने टेक्नोसॅव्ही बनत चालले आहे. काही ऍप्स तर आपल्या रोजच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनून गेले आहेत. त्यात सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप म्हणजे गूगल. एकूणच सर्व गूगल उत्पादनांनी मिळून जगण्याच्या पध्दतीत मोठा बदल घडविला आहे. दैनंदिन जीवन अधिक सुकर बनविण्यासाठी गूगलसारख्या बलाढय कंपन्या महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.\nएखाद्या अनोळखी शहरात गेल्यानंतर तेथील लोकेशन्स शोधण्यासाठी एक दशकापूर्वी जी दमछाक होत असे, ती आज जाणवत नाही. याचे कारण काय असेल तर ते आहे 'गूगल मॅप'. या एका ऍप्लिकेशनने दैनंदिन जीवनात भासणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यास मदत केली आहे. अगदी ग्रामीण भाग ते शहरी विभाग, ठिकाण कुठलेही असो - गूगल मॅपला ठाऊक नाही, अशी खूप कमी स्थाने या पृथ्वीतलावर उरलेली आहेत.\nवेब मॅपिंगसाठी गूगलद्वारे विकसित केले गेलेले हे एक ऍप्लिकेशन आहे. यात सॅटेलाइट इमेजरी म्हणजेच उपग्रहाद्वारे पृथ्वीची जशी आहे तशी प्रतिमा दाखविली जात असते. यात रस्ते, गावे, शहरे, त्याचबरोबर रस्त्यांवरील प्रत्यक्ष वाहतूक, ३६० अंशातील पॅनोरमा व्ह्यू इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.\nलार्स रासमॉसेन आणि जेन्स एलिकस्ट्राक रासमॉसेन या दोन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी गूगल मॅप विकसित केले. २००४ साली हे ऍप्लिकेशन केवळ डेकस्टॉप वापरासाठी बनविले गेले होते. गूगलने ते विकत घेतले आणि नंतर २००५ सालापासून त्यास वेबसाठी विकसित केले गेले. यात प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थापनाची आणि पृथक्करणाची जोड देऊन फेब्रुवारी २००५पासून हे सर्वांसाठी खुले केले गेले.\nयात ‘बर्ड-आय’ अथवा ‘टॉप-डाउन’ व्ह्यू दिलेला असतो, ज्यात उपग्रहाच्या साहाय्याने एरिअल फोटोग्राफी केलेली असते. जवळपास ८०० ते २००० फुटावरून केलेले हे चित्रीकरण २ वर्षांपेक्षा अधिक जुने नसते. गूगल मॅपमध्ये आज ३-डी व्ह्यूचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरण असल्यामुळे सॅटेलाइट दर्शनदेखील करता येते.\nऍंड्रॉईड आणि आय-फोनसाठी २००८ साली गूगल मॅप विकसित केले गेले. २०१३पर्यंत हे स्मार्टफोनमधील सर्वाधिक प्रसिध्द ऍप्लिकेशन म्हणून नावारूपाला आले. यात स्मार्टफोनला नॅव्हिगेशन सुविधा दिल्यामुळे सामन्यांसाठी याचा वापर करणे अधिक सुविधाजनक बनले. त्यामुळे अनेक समस्यांवर तोडगा निघाला. आज ओला, उबर, मेरू इत्यादीसारख्या अनेक स्टार्टअप्स केवळ गूगल मॅपच्या जोरावर कोट्यावधीचा व्यापार करू शकत आहेत.\nगूगल मॅप हे आजच्या आयुष्यातील केवळ एक महत्त्वाचे ऍप्लिकेशन राहिले नसून, दैनंदिन आवश्यकतेतील एक भाग बनले आहे. खऱ्या अर्थाने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी याचा उपयोग होत असतो. त्याबद्दल संक्षिप्त माहिती देण्याचा हा एक प्रयत्न होता.\nगूगल मॅपमध्ये अनेक असे फीचर्स आहेत, ज्यामुळे त्याचा प्रभावी वापर करता येणे शक्य आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या.\nआवडीचे/महत्त्वाचे ठिकाण करा सेव्ह * जवळपासची उत्तम रेस्टॉरंट शोधा * तुमच्या घरचा आणि ऑॅफिसचा पत्ता करा स्टोअर. * दोन ठिकाणातील अंतर मिळवा एका क्लिकवर * अचूक रस्ता शोधा * आपले लोकेशन करा शेअरेबल * अनेक ठिकाणच्या लिस्ट करा शेअर * लांब प्रवासात जाताना पिट-स्टॉप (���धली स्थानके) यांची बनवा यादी. * वाहतूक व्यवस्थापन * ऑॅफलाइन मॅप\nसोशल मिडिया आणि व्यवसाय\nमैफलीचा रंगतदार गायक ते भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या कारकीर्दीचा प्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news_category/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T17:06:19Z", "digest": "sha1:BGXJYOS3KEPVFJOZ5U7ANC5A35FVI7KO", "length": 4364, "nlines": 45, "source_domain": "journalistasso.tv", "title": "News Categories कृषी Archive - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nअमरावती : केंद्रीय पथकाने ६ तासातच उरकला नुकसान पाहणी दौरा, शेतकरी नाराज\nमुंबई : आता शेतकऱ्यांनी 'आत्मनिर्भर' व्हायला हवं - अनुपम खेर\nमुंबई : शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन : विधेयकास २०७ संघटनांचा विरोध\nअमरावती : पावसाने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा झाडे उन्मळली तर कपाशी, सोयाबिनचंही नुकसान\nमुंबई : मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका; हवामान खात्याचा इशारा\nमुंबई : निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री\nमुंबई : कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - उद्धव ठाकरे\nनाशिक : कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन\nपुणे : मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_climate/93993593e92e93e928-92c92693293e91a947-92a93f91593e938939-92e93e928935940-90693094b91794d92f93e935930-93994b92493e924-92a93093f92393e92e", "date_download": "2020-09-24T17:19:08Z", "digest": "sha1:QPMKKMUKAICANPTYATUYGU7TVLKJTIIG", "length": 18035, "nlines": 98, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "हवामान बदलाचे परिणाम — Vikaspedia", "raw_content": "\nयंदा प्रथमच धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्राला बसला. आखात - पाकिस्तानसह पश्‍चिमी चक्रावात आखाती देशांतून पाकिस्तान, राजस्थान, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, चोपडा, पश्‍चिम महाराष्ट्र, पुणे, नाशिक, नगर, सातारा, मुंबई, मराठवाड्यातील परळी वैजनाथ, परभणी, पाथ्री, सोलापूर जिल्ह्याचा भाग या संपूर्ण परिसरात ता. 20 मार्च रोजी सुरू झालेली धुळीची वादळे दिसून आली.\nआकाशातील हवा भुरकट, दुहीसारखी (ज्यास इंग्रजीत \"हेज' असे म्हणतात), तसेच त्यामध्ये बाष्पाचे अतिसूक्ष्म कण आणि नेहमीपेक्षा पाच ते सहा पट अधिक प्रमाणात धुळीचे कण असल्याचे दिसून आले. धुळीच्या कणांचे प्रमाण हवेत 200 पी.पी.एम. इतपत असते (इंग्रजीत \"एरिसॉल' म्हणून संबोधतो) ते वाढून 1200 पी.पी.एम.पर्यंत वाढल्याने जळगाव आणि चोपडा भागात 1000 मीटर अंतराच्या पुढील भाग दिसत नव्हता; तसेच मुंबई शहरात ते 21 मार्चला अधिक प्रखर होते. तेथे 100 मीटर अंतराच्या पुढील भाग स्पष्ट दिसत नव्हता.\nअशी घडतात धुळीची वादळे\nपृथ्वीभोवती असलेल्या हवेला विशिष्ट दाब असतो. तो मिलीबार किंवा हेप्टापास्कलमध्ये मोजला जातो. वातावरणात सूर्यप्रकाशाची किरणे पडताच पृथ्वीचे तापमान वाढण्यास सुरवात होते. पृथ्वीच्या जवळचे हवेचे थर तापतात आणि त्यावरील थर थंड असतात, त्यामुळे तेथे हवेचा दाब जास्त असतो. नैसर्गिकपणे हवा वरून खाली वाहते; मात्र त्या थरात काही उंचीवर थंड हवा असल्याने ती हवा पुन्हा आणखी खालच्या दिशेने वाहते. यालाच \"एअर इन्व्हर्जन' म्हणतात. त्यातून धुळीचे कण मोठ्या प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या थरात येऊन लोंबकळत राहतात. राजस्थान, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेशात हवेचा दाब कमी झालेला होता, त्यामुळे आखाती प्रदेशाकडून हवेबरोबर वाहत येणारे धुळीचे कण हवेत तरंगत राहिले.\nमुंबईभोवती हवेचा दाब 1010 हेप्टापास्कल होता; तर मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशकडे तो 1012 हेप्टापास्कल होता. त्यामुळे हवा जास्त दाबाकड��न कमी दाबाकडे वाहत राहिली. या भागात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात जमा झाले. राजस्थानात मार्च महिन्यात अशी धुळीची वादळे सतत होत असतात. त्याचा प्रभाव आजपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रापर्यंत होत नव्हता. धुळीसोबत हवेतील बाष्पही लोंबकळत राहिल्याने \"हेज'चे वातावरण अनुभवण्यास मिळाले. ते दिवसभर टिकून राहिले.\n21 मार्चला सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यापुढे त्याचा प्रवास उत्तर गोलार्धाच्या दिशेने म्हणजेच कर्कवृत्ताच्या दिशेने होतो. त्या दिवशी मार्च महिन्यातील किमान तापमानाची नोंद झाली. धुळीमुळे पिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढेल, तसेच मानवामध्ये श्‍वसनाचे आजार, स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढणे, फुफ्फुसाचे आजार आणि अस्थमिक विकार वाढू शकतात. मार्च महिन्यात अशा प्रकारे दूषित हवामान होण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.\nहवामान बदलाचे पीकनिहाय परिणाम\n9 फेब्रुवारी रोजी शून्यानजीक पोचलेल्या नीचांकी तापमानामुळे व आठवडाभर अतिथंडीने द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर, नगर, पुणे या द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांतील 30 टक्के द्राक्षांची काढणी अद्याप बाकी आहे. गतवर्षाच्या तुलनेत दर 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी आहेत. या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी वाढण्यास सुरवात झाली. जानेवारी महिन्यात किमान तापमान सहा ते सात सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने सफेद वाणांच्या फुगवणीवर व साखर निर्मितीवर विपरीत परिणाम झाला, त्यामुळे द्राक्ष हंगामही लांबला.\nज्या भागात संजीवकांचा अतिवापर झाला, त्या भागातील बागा अतिथंडीला प्रामुख्याने बळी पडल्याचे दिसून आले. गोडीवरही थंडीचा परिणाम झाला. कमी गोडीमुळे बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, जम्मू-काश्‍मीर येथील बाजारपेठेतील मागणी घटली. परदेशात ढाका (बांगलादेश), काठमांडू (नेपाळ), मलेशिया, हॉंगकॉंग, दुबई, रशिया या देशांत काळ्या रंगाच्या द्राक्षांना चांगला प्रतिसाद लाभला; मात्र युरोपमध्ये इंग्लंड, जर्मनी येथे दर वर्षीच्या तुलनेत 30 टक्के मालाचा उठाव झाला. द्राक्षमालाच्या निर्यातीवर या वर्षी मोठा परिणाम झाला. हा सर्व हवामान बदलाचाच परिणाम असल्याने शेती क्षेत्रावर आणि द्राक्ष बागायतदारांच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामाचा विचार शासन पातळीवर ���ोणे गरजेचे आहे.\nमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील हिरवेगार उसाचे पीक वाळू लागले. आजरा तालुक्‍यातील वाटंगी, सिरशिंगी, एमेकोड, किणे, शेळप या परिसरातील सुमारे 100 एकर क्षेत्रावरील ऊस पिकास मोठा फटका बसला. थंडीमुळे या परिसरातील खोडवा पिकाची वाढ खुंटल्याचे आढळून आले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात मोठे चढ-उतार पाहावयास मिळाले. हवा कोरडी आणि थंड वारे यामुळे उसाची सुरळी वाळणे, पानावर डाग पडणे अशा स्वरूपाचे परिणाम दिसून उसाचे पीक वाळू लागले. साधारणपणे 1 मार्च ते 4 मार्च या कालावधीत किमान तापमान 8.4 ते 9.5 सेल्सिअस म्हणजेच 10 सेल्सिअसपेक्षा कमी होते. यावरून 48 ते 72 तास हवेचे दिवसाचे व रात्रीचे तापमान कमी राहिल्यास असे परिणाम होत असून, ऊस पीक किमान तापमानास संवेदनक्षम असल्याचे अनुमान निघते.\nकिमान तापमानास संवेदनक्षम असणारी ही दोन्ही पिके आहेत. या दोन्ही पिकांवर थंडीचा मोठा परिणाम झाल्याने बाजारात पिकांचे उत्पादन दिसत नाही. यावरून थंड हवामानाचा वेलवर्गीय पिकांवर मोठा परिणाम होतो हेच अनुमान निघते.\nगेले दोन महिने काकडीचे थंड हवामानामुळे नुकसान झाले. बाजारात काकडीचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. थंडीमुळे लागवड केलेले बियाणे अथवा रोपे वाढू शकली नाहीत.\nया वर्षी कोकणातील हापूस आंब्यावर फुलकिडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, मोहराचे नुकसान झाले आहे. किडीची पैदास वाढण्यास हवामान अनुकूल ठरले असून, देशावर आणि मराठवाड्यात या किडीचा प्रादुर्भाव वाढणे शक्‍य आहे, त्यासाठी उपाययोजना करावी.\nस्त्रोत: अग्रोवन ३१ मार्च २०१२\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम ��ुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/news/", "date_download": "2020-09-24T18:55:43Z", "digest": "sha1:ZCC6W6NLAR6GUNVOHIXR26KWAWQ3ANLH", "length": 10690, "nlines": 130, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "बातम्या - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nआपल्या आवडीचा विषय निवडा :\nअपघातग्रस्त युवकास मदत करत वाहतूक पोलीस प्रकाश गवस यांनी दाखविला पोलिसातील देवमाणूस…\n“माझे कुटुंब माझी जबाबदारी ” अंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार 527 कुटुंबांचे सर्वेक्षण..\nप्रकाश गवस यांच्या रूपाने घडले खाकितल्या देवदूताचे दर्शन….\nकोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षात मोठा बदल….\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रो-रो बोटीवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड आकारण्यात आला\nसप्टेंबर 21, 2020 / राजकीय\nडॉ.अमोल कोल्हे :ओबीसी समाजानं मन मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना सामावून घ्यावं\nसप्टेंबर 21, 2020 / राजकीय मंत्री\nकेंद्र सरकार : तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोनाची लागण\nसप्टेंबर 21, 2020 / तबलिकी जमात\nबॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा ने केली कोरोनावर मात\nसप्टेंबर 21, 2020 / अभिनेत्री\nआयपीेल 2020 च्या पहिल्या सामन्याआधीच राजस्थान रॉयलला धक्का\nसिंधुदुर्ग जिल्हा कोविड रुग्णालयातील समस्यांबाबत प्रमोद जठार यांनी घेतली सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट\nवेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 109 मि.मी. पावसाची नोंद\nचिंचवली गावात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात…\nशाळा ‘अनलॉक’ 4 प्रक्रिया\nमहाराष्ट्रातील रहिवाशांना मोफत कोविड-१९ उपचार मिळणार…\nअन्यथा उपोषणाला बसणार : भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रमोद जठार\nब्लू लगून रिसॉर्ट\" खवणे, वेंगुर्ला\nशेती विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर, विरोधकांच्या गोंधळातच मतदान पूर्ण\nमहाराष्ट्र क्रांती संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुखपदी पत्रकार संजय शेळके…\nअपघातग्रस्त युवकास मदत करत वाहतूक पोलीस प्रकाश गवस यांनी दाखविला पोलिसातील देवमाणूस…\nनिस्वार्थी पणाने समाजसेवा करणारे आदर्श पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत…Sanvad Media\nसार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप उघड….\nजिल्ह्यात आज आणखी 80 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..\nNK कॅटरर्स मंडप डेकोरेटर्स\n💫🤹‍♂️ तुमच्या मनासारखं, व तुमच्या मनासारख्या बजेटमध्ये NK कॅटरर्स मंडप डेक��रेटर्स\nलग्न समारंभ, सभा मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणत्याही साईजमध्ये अत्याधुनिक …\n🔥 स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी 🔥 💥 समर्थ ग्रामविकास योजना 💥 💫रुपये 5 हजार ते 25 लाखापर्यंत वैयक्तिक नवीन व जुन्या व्यवसायाकरिता …\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠* *🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n*कणकवली* 💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध 💫🚗 🚚सेंट्रींग …\n👓रावराणे आय केअर ➡️वैभववाडी संपर्क 📞\n*9922928675 / 8779308033* *कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या \n*आपणच आपले रक्षक व्हा* ♦श्री …\nआकाश टुर्स अँड ट्रॅव्हल्स\n*आकाश टुर्स अँड ट्रॅव्हल्स*\nसावंतवाडी स्टेशन रोड ,मळगाव बायपास ब्रीज\n🛣️कोकणात प्रवासासाठी दर्जेदार सेवा.🏝️ 💥 *आमची वैशिष्टये* 💥\nजयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.)ओरोस,सिंधुदुर्ग\n 💥 👨‍🏫 प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी / पदविका अभियांत्रिकी आणि प्रथम वर्ष बी.एस …\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nआरोग्य इतर ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/tarun-bharat-newspaper-slams-shivsena-mp-sanjay-raut/", "date_download": "2020-09-24T17:16:13Z", "digest": "sha1:XOTQBCT3AQMFBYGFTISEWJWMEQ2IOOOE", "length": 25434, "nlines": 165, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? तरुण भारतचा प्रहार | ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? तरुण भारतचा प्रहार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nशेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदार��ंचे ९ लाख कोटी बुडाले उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nMarathi News » Maharashtra » ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते\n‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महायुतीला जनमत दिले आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एकीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रामक भुमिका मांडताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भारतीय जनता पक्षाला टोला लगावता दिसत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊतांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत एक टोला लगावला आहे.\nउसूलों पर जहाँ आँच आये,\nतो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है ….\nपुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे अशा शब्दात तरुण भारत या दैनिकाने शिवसेनेवर प्रहार केले आहेत.\nखासदार संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक असल्याची टीका तरुण भारतने अग्रलेखातून केली. परंतु या टीकेवर उत्तर देताना ज्याप्रकारे मुख्यमंत्री सामना वाचत नाही, तसं आम्ही पण सामनासोडून काही वाचत नाही, तर तरुण भारत वृत्तपत्र आहे का हेच माहीत नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तरुण भारतची खिल्ली उडविली आहे. त्यामुळे येत्या काळात तरुण भारत आणि सामना यांच्यातील सत्तासंघर्ष पाहायला मिळू शकतो.\n‘तरुण भारत’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे…\nमाध्यमांमध्ये फडणविसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात ‘विदूषक’ म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे.\nएका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल\nसर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप कुठल्याही क्षणी दावा करू शकतो आणि शपथविधी सुद्धा लगेच होऊ शकतो. बहुमत वगैरे पुढच्या हिवाळी अधिवेशनात सिद्ध करता येईल.\nरोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी ९ वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची\n‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nसंजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा \nसध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.\n २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर\n २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर\nकर्नाटक विधानसभेत काँग्रेसच मोठा पक्ष बनेल - संजय राऊत\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनेल असं ठाम विश्वास व्यक्तं केला आहे.\nमहाभारतात 'संजय'चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो: भाजपचा राऊतांना टोला\nशिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्यावर भाजपने संजय राऊत यांच्यावर ही झोंबणारी टीका केली आहे. भाजपच्या राज्य आयटी सेल ने ट्विट करून संजय राऊतांना टोला लगावला आहे.\nआम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही\nशिवसेनेतील संजय राऊतांसारख्या व्यक्तीला भाजपने कधीही महत्त्व दिलेले नाही. त्यांना केवळ प्रसार माध्यमांनी मोठे केलं. पण आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला ४ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिल.\nन्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिल्यास पुढची १ हजार वर्षे राम मंदिर होणार नाही\nसध्या लोकसभा निवडुकीच्या तोंडावर सत्त्ताधारी पक्ष राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक होताना दिसत आहे. त्यात केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना विकासाच्या मुद्यावर तोंडघशी पडल्याने त्यांनी केवळ अयोध्येतील राम मंदिरावर मोर्चा वळवला आहे. सत्ताकाळात वाढलेल्या महागाईपासून सामान्यांचं परावृत्त करण्यासाठी शिवसेनेकडून केवळ राम मंदिरावर रोजच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला\nआम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली\nसेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे\n मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nबहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nJEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nदेशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू\nकोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार\nआजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०\nमोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपू��� | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3624/", "date_download": "2020-09-24T18:44:38Z", "digest": "sha1:NWFYOUXA2ICIZ2H2QRENJT5JQ2N45QU4", "length": 24910, "nlines": 106, "source_domain": "aajdinank.com", "title": "मंत्रिमंडळ बैठक निर्णय:शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 500 कोटी निधी - आज दिनांक", "raw_content": "\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nमंत्रिमंडळ बैठक निर्णय:शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 500 कोटी निधी\nमुंबई :महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.यासाठी आकस्मिकता निधीच्या 150 कोटी रुपये इतक्या कायम मर्यादेत 1500 कोटींची तात्पुरती वाढ करून ती 1650 कोटी रुपये इतकी करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.\nउपकरप्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय\nमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब\nमुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nया सुधारणांनुसार अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलेही काम सुरु केलेले नसलेले प्रकल्प महार���ष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकल्पांकरिता आरंभ प्रमाणपत्र (Commencement Certificate) मिळाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत भाडेकरु/रहिवाशी यांचे पुनर्रचित गाळे पूर्ण करुन देणे म्हाडास बंधनकारक राहील. या निर्णयामुळे सुमारे 14500 उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना फायदा होईल.\nमुंबई शहरातील अनेक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास रखडलेला / बंद पडलेला / वा विकासकांनी अर्धवट सोडलेला आहे. रहिवाशांचे भाडे दिले नाही अथवा ना-हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तींचा भंग केला आहे तसेच महानगरपालिकेने कलम 354 ची नोटीस देऊन सुध्दा कार्यवाही केली नाही अशी प्रकरणे देखील आहेत.\nअशा प्रकरणी कार्यवाहीबाबत म्हाडा अधिनियम, 1976 मधील कलम 2, कलम-77 आणि कलम 95-अ मध्ये सुधारणा करणे तसेच म्हाडा अधिनियम, 1976 मध्ये 79-अ आणि 91-अ या नवीन कलमांचा समावेश करुन त्यानुसार सदर विधेयक विधान मंडळात सादर करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. या सुधारणांनुसार मालक/विकासक तसेच म्हाडा यांच्यातील तक्रारींचे निवारण करण्याकरिता प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती (High Power Committee) स्थापन करण्यात येईल..\nशासनाने 29 ऑक्टोबर 2016 रोजी मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या व धोकादायक असलेल्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने होण्यासाठी 08 आमदारांची समिती गठित केली होती. सदर समितीने उपकरप्राप्त इमारतींच्या रखडलेल्या / बंद पडलेल्या / अर्धवट सोडलेल्या योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत उपाय योजना सुचविलेल्या होत्या. त्यानुषंगाने म्हाडा अधिनियम, 1976 मध्ये सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधानमंडळात सादर करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज निर्णय घेण्यात आला.\nआर्थिक विवंचनेतील आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना पुन्हा; सुमारे ११.५५ लाख आदिवासी लाभार्थींना फायदा\nआर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 2013-14 पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरु ठेवण्यात येईल. 1978 पासून ही ��र्ज योजना राज्य शासनाने सुरु केली होती. मात्र, 2013-14 साली ती बंद करण्यात आली. सध्या कोविड विषाणुमुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला.\nया योजनेत एकूण 4 हजार रुपये कुटुंब अनुदान देण्यात येईल. ज्यामध्ये 2 हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि 2 हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येईल. यासाठी 486 कोटी रुपये इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. मनरेगावरील 4 लाख, आदिम जमातीच्या 2 लाख 26 हजार कुटुंबांना, पारधी जमातीच्या 64 हजार कुटुंबांना, गरजू, परित्यक्त्या,घटस्फोटीत, विधवा, भूमीहिन अशा 3 लाख कुटुंबाना तसेच 1 लाख 65 हजार वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या अशा 11 लाख 55 हजार कुटुंबांना याचा फायदा मिळेल.\nखावटी अनुदान योजनेत एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा 2 हजार रुपये पर्यंतचा किराणा देण्यात येईल.\nया योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून अपर मुख्य सचिव (वित्त) हे त्याचे अध्यक्ष असतील तर योजनेच्या विभागीय स्तरावरील अंमलबजावणीसाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास हे अध्यक्ष असतील.\nवैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती\nएसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांऐवजी खासगी विनाअनुदानीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. अशा 112 बाधित विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 7 कोटी 49 लाख 38 हजार 600 रुपये प्रतिपूर्ती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. या संदर्भातील शासन निर्णय 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून कार्योत्तर मान्यता देण्यात आली.\nएकूण 33 कोटी 6 लाख 23 हजार 400 इतकी प्रतिपूर्तीची एकूण रक्कम होणार आहे. याचा लाभ 6 वैद्यकीय/दंत पदव्युत्तर 3 वर्षे कालावधीच्या पदवीसाठी तसेच 4.5 वर्षे कालावधीच्या 106 पदवी विद्यार्थ्यांना होणार आहे.\nअंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना मोफत एक किलो चणाडाळ\nप्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब��तील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nराज्यात अख्या चण्याऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे निदर्शनास आले असून अनेक लोकप्रतिनिधीनी यासंदर्भात विनंती केली आहे. यास्तव हा निर्णय घेण्यात आला. सदर चणाडाळ विक्री करण्याकरिता दुकानदारांना 1 रुपया 50 पैसे प्रति किलो एवढे मार्जिन देण्यात येईल. या डाळ वितरण योजनेकरिता एकूण 73 कोटी 37 लाख इतका वित्तीय भार पडणार आहे.\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ\nराज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व 3 दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nयानुसार कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले. यामुळे 29 कोटी 67 लक्ष 60 हजार इतका वाढीव बोजा पडेल.\nसेंट्रल मार्ड संघटनेने निवासी डॉक्टर 24 तास सेवा देत असल्याचे निदर्शनास आणले आहे. राज्यात कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या महाराष्ट्रात प्रतिमहा 54 हजार, गुजरात मध्ये 63 हजार, बिहारमध्ये 65 हजार आणि उत्तर प्रदेशात 78 हजार एवढे विद्यावेतन देण्यात येते.\nमहाराष्ट्रात निवासी डॉक्टरांना विद्यावेतनात वाढ केल्याचा निर्णय झाल्यामुळे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांचे सुधारित विद्यावेतन हे 64 हजार 551 पासून 71 हजार 247 रुपयांपर्यंत होईल. तर दंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सुधारित विद्यावेतन 49 हजार 648 पासून 55 हजार 258 इतके होईल.\nमुचकुंदी योजनेत सुधारित प्रशासकीय मान्यता\nरत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मुचकुंदी लघुपाटबंधारे योजनेच्या 290 कोटी 30 लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.\nया प्रकल्पामुळे लांजा तालुक्यातील 12 गावांमधील 1407 हेक्टर क्षेत्रास सिं��नाला लाभ मिळणार असून या प्रकल्पाची साठवणुक क्षमता 24.12 द.ल.घ.मी इतकी आहे.\n← पार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 61 रुग्ण; तर एकाचा मृत्यु →\nशारीरिक साक्षरतेसाठी मुलांनी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे – क्रीडामंत्री सुनिल केदार\nअंतिम परीक्षा ,राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र\nराज्यात कोरोनामुक्तांची संख्या पोहोचली साडेपाच लाखाच्या उंबरठ्यावर\nआरोग्य दिल्ली देश विदेश महाराष्ट्र मुंबई\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nसलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त मुंबई, दि. २४ – राज्यात आज 19164 कोरोना बाधीत रुग्णांची\nआरोग्य तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई\nरुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध , प्रति बॅग किंमत निश्चित\nराज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित,लाखो रुग्णांना दिलासा\nऔरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू\nफिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/rishi-kapoor-sweater/", "date_download": "2020-09-24T18:52:28Z", "digest": "sha1:GV32IAA6W6AGKN67W7AZXLWIJ2NBSBKL", "length": 11996, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ऋषी कपुरच्या सुप्रसिद्ध रोमॅन्टिक स्वेटरने त्या दोघांना जवळ आणलं.", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा ल��ला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nऋषी कपुरच्या सुप्रसिद्ध रोमॅन्टिक स्वेटरने त्या दोघांना जवळ आणलं.\n“अय ऋषी पकुर” दुनियादारी मध्ये जित्या स्वप्नील जोशीला चिडवण्यासाठी ऋषी पकुर म्हणून हाक मारत असतो.\n स्वप्नील जोशी घालत असलेल्या रंगेबेरंगी स्वेटरमुळे.\nहोय नव्वदच्या दशकात स्वेटरला समानार्थी दुसरा शब्द ऋषी कपूर होता. ऋषी कपूरला वाटायचं तो स्वेटर घातल्यावर सेक्सी दिसतो. आपल्याला पण वाटायचं व्ह्य व्ह्य रुष्याला स्वेटर चांगला दिसतोय. खर तर त्याचं स्वेटर त्याचं वयोमानाप्रमाण वाढलेलं पोट लपवण्यासाठी डायरेक्टरनी त्याला घातलं होत.\nसाधारण चांदणीपासून ऋषीचा आणि स्वेटरची लव्ह स्टोरी सुरु झाली. (काही पिक्चर पुढे मागे असू शकते चूकभूल द्यावी घ्यावी). स्वित्झर्लंडच्या रंगीन पहाडात शिफोणच्या साडीमध्ये हॉट दिसणारी श्रीदेवी आणि तिच्यासोबत “रंग भरे बादलसे” गाणारा गोल गुब्ब्या ऋष्या स्वेटरमध्ये कुल दिसत होता. आम्ही नाही म्हणणार नाही. पण म्हणून काय प्रत्येक पिक्चर मध्ये स्वेटरच घालायचं\nऊन नाही पाउस नाही दिवस नाही रात्र नाही ऋषी पकुर प्रत्येक सिझन मध्ये स्वेटर घालून हजर.\nऋषी कपूरच्या भिडू स्वेटरने कधी कधी दुसऱ्या हिरोबरोबर कॅमियो देखील केला आहे.\nकुठला पिक्चर माहित आहे का DDLJ. सुपरडुपर हिट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये ऋषी कपूरचा स्वेटर आहे पण तो नाही.\nत्याच झालं असं ddlj च्या सेटवर करण जोहर आणि उदय चोप्रा आदित्य चोप्राचे असिस्टंट डायरेक्टर होते. यश चोप्रा म्हणजे करण जोहरच्या मावशीचे मिस्टर म्हणून त्याला हा असिस्टंटचा जॉब मिळाला होता पण त्याला त्यातलं काहीच कळत नव्हत.(घराणेशाही ओ)\nअनेकदा चुका केल्यामुळे कॅमेरामन करण जोहरला रागवायचा. अखेर वैतागून त्यानं पिक्चरचं खूळ मनातून काढून पुढच्या शिक्षणासाठी पॅरीसला जायचं ठरवलं. (हार्दिक पांड्याचं पण करीयर वाचलं असत)\nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे…\nबायकोची परवानगी ��ाढून राज कपूर यांनी मेरा नाम जोकर साठी…\nदुसऱ्या दिवशी तो हे सांगण्यासाठी आदित्य चोप्रा कडे गेला. आदित्य चोप्रा तेव्हा आधीच शाहरुखच्या कॉस्चूमडिझायनरमुळे वैतागला होता. त्यान करणचं काही ऐकून घेतलं नाही. तो त्याला म्हणाला,\n“तू आधी धावत जा आणि यशराजच्या जुन्या कपड्यांमधून शाहरुखसाठी एक स्वेटर घेऊन ये.”\nकरण जोहर ला तिथे चांदणीमध्ये ऋषी कपूरने वापरलेला लाल पांढरा स्वेटर आवडला मात्र त्याला उंदरान मोठ छिद्र पाडलं होत. करणने त्याला एक एम्बेलम शिवून छिद्र झाकून टाकल. शाहरुखला तो स्वेटर खूप आवडला. शाहरुख आदित्य चोप्राला बोलला “लडका स्मार्ट है.”\nशाहरुखचे कपडे डिझाईन करायची जबाबदारी करणला मिळाली. शाहरुखचा अख्खा लूक करण जोहरने बदलला आणि तिथूनच त्या दोघांची “दोस्ती” सुरु झाली.\nबघा ऋषी पकुरचा स्वेटरने कुठे कुठे दुनियादारी केली ते.\nत्याच्या स्वेटरचा DDLJ हा शेवटचा सुपरहिट पिक्चर ठरला. शाहरुखच्या करियरला करण जोहरसोबतचा स्वेटरमुळे सुरु दोस्ताना खूप कामी आला. पण बिचारा आमचा ऋषी पकुरचं स्वेटर तूतू तारा फस गया दिल बेचारा म्हणत म्हणत हळूहळू पडद्याआड गेलं.\nहे ही वाच भिडू.\nपांचजन्य मधून नारा दिला : तुमचा शाहरुख तर आमचा ह्रितिक\nजेव्हा भाईची पहिली एन्ट्री फसली होती\nआमीरसारखां दिसत नाही म्हणून शाहरूखला नकार देणारी जुही.\nराज कपूरला झालं होत love at first sight\nजेव्हा एस. डी. बर्मन यांना जेलमध्ये डांबण्यात येतं..\nशांतारामबापूंनी रवी कपूरचं नाव बदललं आणि तो सुपरस्टार “जितेंद्र” झाला\nपागनीस म्हणाले, आयुष्यभर निस्वार्थी राहिलेल्या तुकारामांच्या भूमिकेसाठी मानधन कस…\nकोणताही अंगविक्षेप न करता फक्त मिश्यांच्या बळावर नत्थुलालने ओळख निर्माण केली\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/colin-ingram-career-horoscope.asp", "date_download": "2020-09-24T18:35:41Z", "digest": "sha1:5AONWLRDUZ5GK6DGKUPJY2RMJVFLURR7", "length": 10197, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Colin Ingram करिअर कुंडली | Colin Ingram व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » ना��क किव्हा नायकांची कुंडली » Colin Ingram 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 25 E 40\nज्योतिष अक्षांश: 33 S 58\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nColin Ingram प्रेम जन्मपत्रिका\nColin Ingram व्यवसाय जन्मपत्रिका\nColin Ingram जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nColin Ingram ज्योतिष अहवाल\nColin Ingram फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nColin Ingramच्या करिअरची कुंडली\nएकाच नोकरीमध्ये फार काळ टिकून राहणे तुम्हाला कठीण जाते, त्यामुळे विक्रीकर प्रतिनिधीसारखे (सेल्समन) एखादे असे कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुमचा सतत वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत राहील. तुमच्या नोकरीत तुमची सारखी बदली आणि विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही सतत वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या सहकाऱ्यांसह आणि विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाल.\nColin Ingramच्या व्यवसायाची कुंडली\nएखादी गोष्ट तातडीने करण्याचा स्वभाव तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणारा आहे. इतर केवळ बोलतात, तुम्ही कृती करता आणि जो प्रथम सुरुवात करतो, त्यालाच फळ मिळते. ज्या कार्यक्षेत्रात सभ्यता आणि सौजन्य अपेक्षित असेल ते कार्यक्षेत्र तुम्ही निवडू नका. केवळ बाह्य गुण तुमच्यावर प्रभाव टाकत नाहीत. उलट त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तुम्ही एक कृतीशील व्यक्ती आहात आणि तुम्हाला कार्यक्षम व्यक्तीच आवडतात. तुम्ही तुमच्या वास्तव आयुष्यात आणि चित्रपटांमध्ये शोधकर्त्याची भूमिका निभावू शकता. वित्त सल्लागार होण्यापेक्षा तुम्ही एक चांगले सर्जन होऊ शकता. ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही वस्तू तयार करण्याची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी होऊ शकता. अभियंत्याचे कामही तशाच प्रकारचे असते. त्याचप्रमाणे समुद्राशी निगडीत अशी अनेक कार्यक्षेत्रे आहेत, जी तुमच्यासाठी अनुकूल असतील. वैमानिकाला आवश्यक असणारे धाडस आणि धैर्य तुमच्यापाशी आहे. तुमच्या उर्जेचा वापर होऊ शकेल, अशी जमिनीशी निगडीत अनेक क्षेत्रे आहेत. तुम्ही चांगले शेतकरी, तलाठी, खाण अभियंते किंवा प्रॉस्पेक्टर होऊ शकाल.\nColin Ingramची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असाल पण तुम्ही ऐषोआरामी राहणीमानात जगाल. सट्टेबाजारात तुम्ही मोठे धोके पत्कराल किंवा मोठ्या स्तरावरील व्यवसाय करण्याचा प्रयत्न कराल… एकूणातच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही एक उद्योगपती म्हणून Colin Ingram ले स्थान निर्माण कराल. आर्थिक व्यवहारात नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला भेटी किंवा प्रॉपर्टी मिळण्याचीही शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या बाबतीतही तुम्ही नशीबवान असाल. लग्नानंतर तुम्हाला पैसा मिळेल किंवा तुमच्या स्वतःच्या हिमतीवर तुम्ही तो मिळवाल. एक गोष्ट नक्की, ती ही की, तुम्ही श्रीमंत व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/news/kolhapur-rain-updatefour-gates-of-radhanagari-dam-opened-evacuation-of-citizens-from-23-villages-in-the-district-127594300.html", "date_download": "2020-09-24T18:36:16Z", "digest": "sha1:AD3P6ZVMP6735CVDXE4M2X4KMW2L7ODG", "length": 8349, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kolhapur rain update;Four gates of Radhanagari dam opened, evacuation of citizens from 23 villages in the district | राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले, जिल्ह्यातील 23 गावांमधील नागरीकांचे स्थलांतर, शहरात पावसाची थोडी उघडीप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोल्हापूरला महापुराचा धोका कायम:राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले, जिल्ह्यातील 23 गावांमधील नागरीकांचे स्थलांतर, शहरात पावसाची थोडी उघडीप\nकोल्हापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर\nपंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. जिल्ह्यातील इतरही नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी धरण पूर्ण भरले असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाने आजही शहरात पावसाने थोडीशी उघडीप दिली. पण पाणी पातळी गेल्या बारा तासात केवळ एक इंच घट झाली आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने महापुराचा धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदी पात्रा लगतच्या २३ गावांमधील १८७८ कुटुंबातील ५५६१ व्यक्तींचे स्थलांतर केले आहे.\nपंचगंगा नदीने गुरुवारी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अद्यापही धोका पातळीवर वाहणाऱ्या पुराच्या पाण्याने नदीकाठचा परिसर व्यापला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरील पंचगंगा नदी पात्र भागातील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पाणी आले असून याठिकाचे औद्योगिक क्षेत्र, व्यवसाय बंद झाले आहेत. गतवर्षीच्या महापुराचा भयान अनुभव पाठीशी असल्याने ���्रशासनासह नागरीकही सतर्क झाले आहेत. शहरासह जिल्ह्यात ज्या ज्या भागात पुराचे पाणी येते तेथील अनेक नागरीक स्वत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. शहराच्या मध्यावर असलेल्या शाहुपुरी कुंभार गल्ली गतवर्षीच्या महापुरात पूर्णत: बुडाली होती. येथील नागरिकांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.\nगतवर्षी शिरोळ तालुक्यातील सर्वाधिक गावांना महापुराचा फटका बसला होता. येथे एनडिआरएफ चे पथक दाखल झाले असून ज्या गावांमध्ये पुराचे पाणी येते तेथील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३५.५८२ दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणामधून ७११२ तर अलमट्टी धरणातून १५०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.\nगतवर्षी शहराच्या मध्यावर ज्या ज्या भागात पुराचे पाणी शिरले होते. तेथील नागरीकांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेकांच्या चारचाकी महागड्या गाड्या पुराच्या पाण्यात राहून खराब झाल्या. इन्शुरन्स कंपनीकडून काही नुकसान भरपाई मिळाली नाही. यावर्षी पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्या बरोबर नागरीकांनी शहरात ज्या भागात पुराचे पाणी येत नाही अशा ठिकाणी गाडल्या पार्क केलेल्या आहेत. जवळपास तीन किलोमीटर अंतरावर या गाड्या लावल्या आहेत.\nजिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 72.42 दलघमी, वारणा 822.65 दलघमी, दूधगंगा 596.12 दलघमी, कासारी 69.91 दलघमी, कडवी 56.79 दलघमी, कुंभी 63.14 दलघमी, पाटगाव 92.14 दलघमी, चिकोत्रा 26.73 दलघमी, चित्री 42.74 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/sharmistha-mukherjee-slams-bjp-and-rss-for-dirty-trick-ss-292031.html", "date_download": "2020-09-24T17:59:05Z", "digest": "sha1:7VO5YGNVI4DFGVUC3DZY3TAOOU7XHYIX", "length": 19646, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोर���ना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान ह���ते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nमला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती अधिकच गंभीर\nबॉलिवूडप्रमाणे IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज; अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\n पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं 70 कोटींचं घबाड, ACB ची मोठी कारवाई\nमला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया\nकालच्या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर मुखर्जी यांचा फोटोशाॅप केलेला फोटो फिरतोय. त्यात ते संघाप्रमाणे अभिवादन करताना दिसतात.\n08 जून : काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. भारताचा आत्मा सहिष्णुतेतच आहे. एका धर्मामुळे भारताची वेगळी ओळख निर्माण होऊ शकत नाही असं माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या मंचावर स्पष्ट केलं. तरीही प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी अजूनही त्यांच्यावर नाराज आहेत. कालच्या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर मुखर्जी यांचा फोटोशाॅप केलेला फोटो फिरतोय. त्यात ते संघाप्रमाणे अभिवादन करताना दिसतात. त्यावर शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, मला ज्याची भीती होती, तेच झालं.\nत्या म्हणाल्या, प्रणव मुखर्जींचे बदललेले फोटो पाहून मी म्हणत होते तेच घडलं. भाजप आणि संघाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटनं तेच केलं.\nमुखर्जी नागपूरला जाण्याआधीच तुम्ही सांभाळू राहा आणि संघ तुमचा चुकीचा वापर करू शकते असा सल्लाच प्रणवदांची कन्या आणि काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला होताच.\nTags: BJPphotosPranav mukharjisanghsharmishtha mukharjiप्रणव मुखर्जीफोटोभाजपशर्मिष्ठा मुखर्जीसंघ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/sahcin-tendulkar-clears-again-that-his-son-arjun-and-daughter-sara-not-on-twitter/articleshow/72258302.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T19:15:28Z", "digest": "sha1:MVLLC74SCOXT5UVYFYNCHIIPYH5DW6KY", "length": 11865, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nअर्जुन, साराचे ट्वीटरवर अकाउंट नाहीः सचिन\nसोशल मीडिया साइटवर मुलगा अर्जुन आणि मुलगी साराचे कुठलेही अकाउंट नाही, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्पष्ट केलंय. अर्जुन आणि साराच्या नावाने ट्वीटरवर अनेक अकाउंट्स आहे. हे सर्व अकाउंट्स बोगस आहेत, असं सचिनने म्हटलंय.\nनवी दिल्लीः सोशल मीडिया साइटवर मुलगा अर्जुन आणि मुलगी साराचे कुठलेही अकाउंट नाही, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्पष्ट केलंय. अर्जुन आणि साराच्या नावाने ट्वीटरवर अनेक अकाउंट्स आहे. हे सर्व अकाउंट्स बोगस आहेत, असं सचिनने म्हटलंय.\nसचिनन एका ट्वीटर अकाउंटला टॅग करत त्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. सचिनने ज्या ट्वीटर हँडलला टॅग केलंय ते अर्जुनचं अधिकृत अकाउंट असल्याचा दावा करण्यात आलाय. 'ऑफिशिल, लेफ्ट आर्म मीडियम पेसर, सन ऑफ गॉड' असंही या अकाउंटच्या माहितीत म्हटलंय.\nमाझा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्वीटर अकाउंट नाहीए. हे ट्वीटर अकाउंट बोगस आहे. हे अकाउंट चुकीच्या पद्धतीने मान्यवरांची आणि संस्थांची माहिती पोस्ट करत आहे. ट्वीटरने या बोगस अकाउंटवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणीही सचिनने केलीय.\nअर्जुन आणि सारा ट्वीटरवर नाहीत, हे यापूर्वीही सचिनने स्पष्ट केलं होतं. २० वर्षीय अर्जुनने मुंबईच्या अंडर-१४, अंडर-१६ आणि अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २२ वर्षीय साराने अलिकडेच लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपड���ट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nIPL वर कोट्यवधी खर्च करणाऱ्या बीसीसीआयचे कॉस्ट कटिंग; १...\nवनडे क्रिकेटमधील तुफानी सामना; मॅक्सवेल-कॅरीने अशक्य गो...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nधोनीने सांगितला पत्नीला खूश ठेवण्याचा 'हा' मंत्र\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/04/22/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-24T18:48:19Z", "digest": "sha1:Y7J5MFJUUU4FVIORINAZA6B3T227GCWX", "length": 4305, "nlines": 86, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मनातील प्रेम", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nपण डोळ्यातले भाव माझ्या\nतु वाचले नाहीस ना\nहात तुझा हातात घेऊन\nतुला थांबवायचे होते ही\nपण तु जाताना तुझा हात\nमी सोडला नाही ना\nसांग प्रिये दुर तु असताना\nतुला भेटायचे राहिले असेनही\nपण जवळ तु असताना माझा मी\nमाझ्यातच राहिलो नाही ना\nअबोल राहून प्रेम करताना\nमन हे तुला बोलले असेनही\nपण कधी ते तुझेच नाव घेताना\nतु ऐकले नाहीस ना\nहे प्रेम मनातील माझ्या\nपण तुला ते सखे कधी\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/former-raw-officer-arvind-saxena-appointed-as-chair-person-of-upsc/", "date_download": "2020-09-24T18:29:02Z", "digest": "sha1:2YAMPIQYR6DB23ENBVZXEDGZTQ4WUYH3", "length": 11086, "nlines": 93, "source_domain": "bolbhidu.com", "title": "प्रथमच एक ‘रॉ’अधिकारी ‘युपीएससी’च्या अध्यक्षपदावर !", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nप्रथमच एक ‘रॉ’अधिकारी ‘युपीएससी’च्या अध्यक्षपदावर \nकेंद्र सरकारने ३२ वर्षांपूर्वी भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालीसिस विंग’मध्ये (रॉ) अधिकारी म्हणून काम केलेल्या अरविंद सक्सेना यांची भारतीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या अध्यक्षपदी नियु��्ती केली आहे. सक्सेना हे २० जून २०१८ पासून यूपीएससीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांची नियुक्ती ७ ऑगस्ट २०२० पर्यंत असणार आहे.\nकोण आहेत अरविंद सक्सेना..\nअरविंद सक्सेना यांनी ‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधून सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक आणि आयआयटी दिल्लीमधून एम.टेक पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी १९७८ साली भारतीय डाक सेवेतील अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. डाक अधिकारी म्हणून काम करताना अलिगढ स्टँप आणि सील फॅक्टरीच्या आधुनिकीकारणाचे श्रेय त्यांनाच जाते.\n१९८२ साली त्यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून दिल्लीला बोलावण्यात आले. नवव्या आशियायी स्पर्धांच्या आयोजनासंबंधीची आणि अलिप्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या डाक विभाग संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.\n१९८८ साली त्यांना प्रतिनियुक्तीवर भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’मध्ये पाठविण्यात आले. भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या रणनीतीविषयक अभ्यासाचे तज्ञ म्हणून त्यांच्याकडे बघण्यात येते. ‘रॉ’ अधिकारी म्हणून त्यांनी पाकिस्तान, चीन यांसह ५ शेजारी देशात काम बघितलं. २०१५ साली त्यांची यूपीएससी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.\n२०१५ साली यूपीएससीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले ते पहिलेच ‘रॉ’ अधिकारी ठरले होते आणि आता युपीएससीचे अध्यक्ष बनलेले देखील ते पहिलेच ‘रॉ’ अधिकारी ठरले आहेत.\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का…\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nअध्यक्षपदावर आयएएस, आयपीएस, आयएफएस सेवेतील अधिकाऱ्यांचंच वर्चस्व\nयूपीएससीचे यापूर्वीचे अध्यक्ष विनय मित्तल हे भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवेशी संबंधित होते. यूपीएससीच्या अध्यक्षपदावर आतातापर्यंत आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस सेवेशी संबंधित अधिकारीच मोठ्या प्रमाणात बघण्यात आलेले आहेत. १९४९ पासूनच्या युपीएससीचे २५ पैकी १४ अधिकारी हे याच सेवांशी संबंधित राहिलेले आहेत. उरलेले ११ अध्यक्ष हे अभ्यासक आणि इतर सेवांशी संबंधित राहिले आहेत.\nभारतीय सैन्यात लेफ्टनंट जनरल म्हणून काम केलेल्या सुरिंदर नाथ यांनी देखील १९९८ ते २००२ या कालावधीत युपीएससीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.\nयूपीएससीच्या अध्यक्षांची नियुक्त��� कोण करतं..\nभारतीय संविधानाच्या कलम ३१६ नुसार केंद्र शासनाच्या शिफारसीनुसार देशाचे राष्ट्रपती युपीएससीच्या अध्यक्षांची नियुक्ती करतात. युपीएससीच्या अध्यक्षांना ६ वर्षे किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे यांपैकी जो कालावधी कमी असेल तोपर्यंत आपल्या पदावर राहता येतं.\nहे ही वाच भिडू\nमुढेंच्या बदल्यांसाठी कारणीभूत ठरलेत हे बारा स्वभाव \nही पाच वाक्ये तुमच्या खोलीत नसतील तर MPSC साठी तुम्ही अपात्र आहात \n२६/११ : यांच्या एका घोषणेमुळे वाचले होते शे-पाचशे जणांचे प्राण.\nभारताची गुप्तचर संघटना RAWचा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता \nअरविंद सक्सेनायूपीएससीरिसर्च अँड अॅनालीसिस विंगरॉ\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/fact-check-old-video-from-bihar-is-viral-as-kashmiri-youth-lynched-by-rss/articleshow/72105611.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T19:32:00Z", "digest": "sha1:5O4PMZOAYCJZGD7DI2HQSRAMSUIOCKDY", "length": 14570, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Kashmir News: Fact Check: काश्मिरी मुलाला मारून जय श्रीरामच्या घोषणा\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFact Check: काश्मिरी मुलाला मारून जय श्रीरामच्या घोषणा\nट्विटर यूजर Suhaib Saqib यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात काही जण एका माणसाला बेदम मारहाण करत आहेत आणि यानंतर त्याच्या छातीवर बसून 'जय श्रीराम' च्या घोषणा देत आहेत. ट्विटर यूजरचा दावा आहे की मार खाणारा एक काश्मिरी मुस्लिम मुलगा आहे आणि त्याला बेदम मारहाण करणारे 'RSS चे गुंड' आहेत. व्हिडिओत एक पोलीसही दिसत आहे\nट्विटर यूजर Suhaib Saqib यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात काही जण एका माणसाला बेदम मारहाण करत आहेत आणि यानंतर त्याच्या छातीवर बसून 'जय श्रीराम' च्या घोषणा देत आहेत. ट्विटर यूजरचा दावा आहे की मार खाणारा एक काश्मिरी मुस्लिम मुलगा आहे आणि त्याला बेदम मारहाण करणारे 'RSS चे गुंड' आहेत. व्हिडिओत एक पोलीसही दिसत आहे.\nट्विटर यूजरने व्हिडिओसोबत एक टेक्स्टही ट्वीट केलं आहे. त्यानुसार, 'एक काश्मिरी मुस्लिम मुलाला आरएसएसचे हिंदुत्ववादी नाझी गुंड मारत आहेत. माझा प्रश्न पश्चिमी नेत्यांना आहे. तुम्ही तुमच्या मुलांना असं बेदम माराल का गुपचूप बघत राहणार का ही मारहाण गुपचूप बघत राहणार का ही मारहाण कोणी समजूतदार माणूस हे रोखू शकेल का कोणी समजूतदार माणूस हे रोखू शकेल का' टि्वटर यूजरने यासोबत #100DaysOfKashmirSiege हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.\nहा व्हिडिओ काही पाकिस्तानी हँडल्सवरूनही याच दाव्यासह शेअर झाला आहे.\nशेअर केलेला व्हिडिओ काश्मीरचा नाही आणि मारहाण होतेय तो युवकही काश्मीरी मुस्लिम नाही.\nव्हिडिओ बिहारच्या कैमूर जिल्ह्यातला आहे. वॉर्ड काउंन्सेलरच्या मुलाने एका युवकावर गोळी झाडली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर जमावाने आरोपीला मारहाण केली आणि त्याच्या छातीवर बसून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.\nगुगल क्रोमच्या InVid टूल द्वारे आम्ही या व्हिडिओला की फ्रेम्समध्ये विभाजित केलं आणि नंतर रिव्हर्स इमेज सर्च केली. रिजल्टमध्ये इंडिया टुडेचं ५ ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रकाशित झालेलं वृत्त आलं. यात वापरलेलं छायाचित्र या व्हिडिओशी जुळतं. या वृत्ताशी संबंधित कीवर्ड्स गुगलवर सर्च केल्यावर अनेक लिंक्स आल्या.\nआज तकच्या वृत्तानुसार, ही घटना कैमूर जिल्ह्यातील भभुआ येथील शिवाजी चौकातील आहे. भभुआच्या वॉर्ड सदस्याच्या मुलावर एका युवकाने गोळी झाडली. त्यानंतर संतप्त जमावाने आरोपी युवकाला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ व्हायरल झाला. यात जमावाने आरोपीला मारले आणि त्याच्या छातीवर बसून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या हे स्पष्ट दिसतं. यावेळी पोलीसही उपस्थित होते.\nव्हायरल व्हिडिओत केलेला काश्मीर युवकाला मारहाण होत असल्याचा दावा अयोग्य आहे. व्हिडिओ बिहारच्या भभुआ येथील आहे आणि या घटनेमागे कोणतंही सामाजिक कारण नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने क...\nFact Check: १९६५ च्या पाकच्या युद्धात भारतीय जवानाची मु...\nFake Alert: २०१३ च्या फोटोला आता कृषि विधेयकाशी जोडून क...\nfake alert: CM शिवराज यांच्या रॅलीत कमलनाथ यांच्या समर्...\nfake alert: या व्हायरल फोटोत अबू सालेम सोबत कंगना रनौत ...\nFact Check: ओबामा आता हॉटेलमध्ये काम करतात\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/amazon-rainforest-fire-sao-paulo", "date_download": "2020-09-24T19:11:53Z", "digest": "sha1:JPQSRE4IPYJL6TULVVJPCEFWJQEJHE7K", "length": 14652, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अ‍ॅमेझॉन वर्षावनाच्या आगीमुळे साओ पावलो अंधारात - द वायर मराठी", "raw_content": "\nअ‍ॅमेझॉन वर्षावनाच्या आगीमुळे साओ पावलो अंधारात\nएका ब्राझिलियन एनजीओच्या मते आगींचा थेट संबंध जंगले नष्ट करण्याशी आहे. हा पाऊस नसल्याचा परिणाम आहे, या दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे त्यांना आढळलेले नाहीत.\nब्राझिलमध्ये जंगले नष्ट करण्याचे प्रमाण खूप वाढलेले असतानाच ब्राझिलमधील अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये आगींचे प्रमाण नाट्यमयरित्या वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या विषुववृत्तीय वनांच्या भविष्याबद्दल जगभरच्या पर्यावरणवाद्यांना चिंता वाटू लागली आहे.\n१ जानेवारी ते २० ऑगस्ट या काळात लागलेल्या आगींची संख्या ७४,१५५ इतकी मोठी आहे. ब्राझिलियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रीसर्च (INPE) मधील डेटा नुसार २०१८ च्या तुलनेत आगींमध्ये ८५% इतकी वाढ झाली आहे. या वर्षातील आगीच्या निम्म्या घटना मागच्या २० दिवसांत घडल्या आहेत असेही INPE डेटावरून दिसते.\n२० ऑगस्ट रोजी ब्राझिलियन एनजीओ IPAM (इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल रीसर्च इन अॅमेझोनिया) यांनी प्रसिद्ध केलेल्या एका तांत्रिक टिप्पणी मध्ये म्हटले आहे, या आगी पावसाच्या कमतरतेमुळे लागत आहेत या दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे त्यांना सापडले नाहीत.\n“आपल्याला आज ज्या आगी दिसत आहेत त्यांचा थेट संबंध जंगले नष्ट करण्याशी आहे,” असे IPAM च्या विज्ञानविषयक संचालिका ऍन ऍलेन्कर म्हणाल्या.\nसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या तांत्रिक टिप्पणीच्या सहलेखिका ऍलेन्कर यांनी या आगी म्हणजे वणवे नव्हेत यावर भर दिला. त्यांच्या मते या आगी माणसांनी लावल्या आहेत, जे जंगलाच्या एकेका भागाला लक्ष्य करून दर वर्षी केले जाते. तसेच या प्रकारच्या आगी अॅमेझॉन भागात नेहमीच जंगले नष्ट करण्याचा शेवटचा टप्पा म्हणून लावल्या जातात.\n“ते झाडे तोडतात, त्यांची लाकडे तिथेच सुकवतात आणि नंतर त्यांना आगी लावतात, जेणेकरून राखेमुळे माती सुपीक होईल,” त्यांनी स्पष्ट केले. पाऊस आल्यानंतर थोड्याच काळात तिथे त्या राखेत उरलेल्या पोषक द्रव्यांमुळे चाऱ्याचे गवत फोफावते.\nFolha de São Paulo या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, अती-उजव्या विचारांचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी २१ ऑगस्ट रोजी याला उत्तर देताना सूचित केले, की कदाचित एनजीओंचे सदस्यच या आगींच्या ���ागे असू शकतील.\n“हे माझ्या विरोधात, ब्राझिल सरकारच्या विरोधात लक्ष वेधून घेण्यासाठी या एनजीओंच्या सदस्यांनी केलेले गुन्हेगारी कृत्य असू शकते,” असे बोल्सोनारो एका मुलाखतीत म्हणाल्याचे बातमीत नमूद केले आहे. ही मुलाखत नंतर सरकारने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली.\nअध्यक्षांच्या मते नॉर्वेने ऍमॅझॉन फंड साठीचा ३३.२ दशलक्ष डॉलरचा निधी थांबवल्याचा सूड घेण्यासाठी हे कृत्य केलेले असू शकते, असेही बातमीत म्हटले आहे.\nसाओ पावलोमध्ये काळे आकाश\n१९ ऑगस्टच्या दुपारी जेव्हा साओ पावलोमधील आकाश अचानक काळे झाले, तेव्हा ब्राझिलमधील या आगी अचानक चर्चेत आल्या. #PrayforAmazonas या हॅशटॅग खाली ट्विटरवर “Amazon Fires” ट्रेंड होऊ लागले. आणि या आगी आणि आकाशातले काळे ढग यांच्यात काय संबंध आहे याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या.\nमाध्यमांमध्ये लवकरच बातमी आली की या अभूतपूर्व घटनेचे कारण एकमेकांशी संबंधित नसलेल्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय थंड हवा, ज्यामुळे शहरावर खालच्या थरातील ढगांचे आणि धुक्याचे प्रमाण वाढले. दुसरी गोष्ट म्हणजे ही थंड हवा पसरत गेली तसे वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल होऊन हजारो मैलांवरचा, अॅमेझॉन तसेच दक्षिण अमेरिकेतील इतर ठिकाणच्या जंगलांच्या आगीमुळे तयार होणारा धूर शहराकडे आला.\nतज्ञांच्या मते हा “स्मोक कॉरिडॉर” तयार होण्यामागे अनेक कारणे आहेत.\n“वर्षाच्या या काळात नेहमीच आगी लागतात. पण दर वर्षी स्मोक कॉरिडॉर तयार होत नाही त्यामागे अनेक कारणे आहेत, जसे की आगींची संख्या आणि तीव्रता, इंधनाचा प्रकार, मातीतील आर्द्रता, आणि हवामानशास्त्राशी संबंधित घटक,” नासा येथील एक संशोधक सँतियागो गॅसो यांनी UOL Noticias ला सांगितले.\nविशेषतः अॅमेझॉन प्रदेशात परिस्थिती खूपच भयानक आहे. ऍकर या राज्याने तसेच अॅमेझोनास या राज्याच्या काही भागांनी आगीशी सामना करण्यासाठी आणीबाणीची परिस्थिती घोषित केली आहे.\nहवामानाच्या घटनांच्या दृष्टीने पाहिले तर हे वर्ष काही फार असाधारण नव्हते, आणि याच गोष्टीची वैज्ञानिकांना अधिक चिंता वाटते आहे. या वर्षी फार मोठे दुष्काळ किंवा एल निनो सारख्या हवामानशास्त्रविषयक घटना नव्हत्या, ज्या १९९८, २००५ आणि २०१५ मध्ये या प्रदेशात आगींच्या घटनात जी तीव्र वाढ झाली होती त्यांच्याशी सहसा संबंधित असतात.\nया वर्षीच्या आगींचा जंगले तोड��ी जाण्याशी जवळचा संबंध असल्याचे दिसते: IPAM च्या डेटावरून दिसते की जिथे जंगले नष्ट होण्याचा दर सर्वात अधिक होता अशा १० नगरपालिकांच्याच हद्दीत सर्वाधिक आगींच्या घटनाही झाल्या आहेत.\nऍलेन्कार यांच्या मते, या वर्षी आगी लवकर सुरू झाल्या. जमीनमालक सहसा त्यांच्या जमिनीवरची झाडे पाऊस येण्याच्या १ महिना आधी तोडतात आणि जाळतात. पण पाऊस तर सप्टेंबरच्या शेवटी शेवटी येतो – अॅमेझॉनच्या उत्तर भागात त्याहूनही नंतर “म्हणजेच आता यापुढे आणखी भरपूर आगी लागणार आहेत.”\nबॉलिवुड आणि राजकारण : मोदींच्या आंबाप्रेमाच्या पलिकडे\nअ‍ॅमेझॉनवर आलेले मानवनिर्मित संकट\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\nपंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी राईट ऑफ केले\nलडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार\nरेड लाइट एरियातला हुंदका\n‘चर्चेविना संमत १५ विधेयकांवर स्वाक्षरी करू नका’\n‘टाइम’च्या यादीत शाहीन बागच्या बिल्कीस दादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiscurry-crop-insurance-maharashtra-25105", "date_download": "2020-09-24T17:32:54Z", "digest": "sha1:SBVLXOVPIQ2YZEBN3OWYRMZIKWP5DLHU", "length": 18190, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,scurry for crop insurance, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळ\nपीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळ\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी वाऱ्यावर सोडल्याने तयार झालेला गोंधळ निस्तारण्यासाठी थेट राज्याच्या मुख्य सचिवांनी लक्ष घातले आहे. दुसऱ्या बाजूला पीकविम्याबाबत राज्यपालांनीही विचारणा केल्यामुळे शासकीय पातळीवर धावपळ सुरू झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी वाऱ्यावर सोडल्याने तयार झालेला गोंधळ निस्तारण्यासाठी थेट राज्याच्या मुख्य सचिवांनी लक्ष घातले आहे. दुसऱ्या बाजूला पीकविम्य��बाबत राज्यपालांनीही विचारणा केल्यामुळे शासकीय पातळीवर धावपळ सुरू झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nविमा योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याची मुख्य जबाबदारी राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीवर आहे. विशेष म्हणजे मुख्य सचिव स्वतःच या समितीचे अध्यक्ष असल्याने पीकविम्याबाबतची नेमकी वस्तुस्थिती, अडचणी व उपाय त्याचबरोबर भरपाई केव्हा मिळणार याविषयी विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भरपाई केव्हा मिळणार याविषयी सध्या विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर ‘अधिकारी व्यस्त आहेत. फोन चालू ठेवा’ असे रेकॉर्ड केलेले उत्तर शेतकऱ्यांना ऐकू येते.\n“पीकविम्यातील नफ्याला चटावलेल्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागणार असल्याचे दिसल्यानंतर तसेच राज्यात आंदोलने होऊ लागल्यानंतर विमा निविदा प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आहे त्या कंपन्यांची यंत्रणादेखील विस्कळितपणे काम करते आहे. मनुष्यबळ नाही असे कारण सांगत सरकारी विमा कंपनीदेखील व्यवस्थित काम करीत नसल्याचे अनेक जिल्ह्यांत आढळून आले आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपीकविम्यातील गोंधळ त्यातील माहिती दडवून ठेवण्यात प्रशासनाकडून सुरू असलेली धडपड तसेच शेतकऱ्यांच्या होत असलेल्या तक्रारींमुळे पीकविम्याच्या भरपाईबद्दल राज्यभर संभ्रम आहे. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांत पीक पंचनाम्याच्या कागदपत्रांवर विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या न केल्यामुळे प्रस्ताव पाठविण्यास उशीर झाला आहे. “विमा कंपन्यांकडून क्लेम सेटलमेंट होऊन शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे केव्हा जमा होतील याबाबत आम्हाला कंपन्यांनी माहिती दिलेली नाही,” असे मराठवाड्यातील कृषी विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.\nपीकविमा योजनेतील मूळ रचनेप्रमाणे स्थानिक आपत्ती आल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तरतूद आहे. “विमा काढलेले पीक असलेले क्षेत्र जलमय झाल्यास वैयक्तिक अधिसूचित पिकाचे नुकसान निश्चित करावे,” असे नमूद केले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा कंपन्यांना मुद्दा टाळता येणार नाही, असे अधिकारी सांगतात.\nकाढणी किंवा कापणी करून शेतात ठेवलेले पीक १४ दिवसांच्या आत ‘अवकाळी पावसा’ने नुकसानग्रस्त झाल्यास भरपाई देण्याची देखील तरतूद आहे. या ठिकाणी अवकाळी पाऊस म���हणजे त्या जिल्ह्यातील त्या महिन्याचे दीर्घकालीन पावसाच्या सरासरीपेक्षा २० टक्के जादा झालेला पाऊस, अशी व्याख्या विमा कंपन्यांना करून दिली गेली आहे. ही व्याख्या करणारे महाभाग केंद्राचे की राज्य शासनाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नियमावलीप्रमाणे विमा कंपन्या काम करीत आहे की नाहीत याविषयी सरकारी अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.\nपुणे विमा कंपनी कंपनी प्रशासन कृषी विभाग अवकाळी पाऊस पाऊस\nकपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्व\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकस\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान\nवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (त\nकपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...\nकोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...\nनाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...\nकुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...\nकाजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...\nसोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...\nझेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...\nपावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...\nमोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...\nपावसाचे धुमशान सुरुच पुणे ः राज्यातील काही भागांत...\nजळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...\nयांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...\nनिम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...\nकृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...\nतुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/165?page=79", "date_download": "2020-09-24T18:57:03Z", "digest": "sha1:YRLQUQZBS6XBXJ53BEF6ZDOYGJD3JKHA", "length": 12586, "nlines": 280, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शासन(सरकार) : शब्दखूण | Page 80 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शासन(सरकार)\nऑर्कुट कम्युनिटी: श्री विट्ठलराव लंघे पाटील\nमहाराष्ट्राच्या स्थापणेला ५० वर्षे पुर्ण होत असताना, नेवासा तालुक्यातील जनतेला नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ मिळणे, ही भारतीय लोकशाहीची नेवासा तालुक्यातील जनतेला सुंदर भेट च आहे. अन, नेवासा तालुक्यातील जनतेचे लाडके नेते, माननीय श्री विट्ठ्लराव लंघे-पाटील यांच्या रुपाने नेवासा मतदार संघाला प्रथम आमदार मिळणे हा सुवर्ण कांचण योग च म्हणावा लागेल\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nविप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे 'आरक्षण' या विषयावरील मत\nRead more about आरक्षण झालेच पाहिजे\nसाजिरा यांचे रंगीबेरंगी पान\nत्रिशंकू वर एक त्रीतीयांशांचा उपाय\nनजिकच्या निवडणुकांतून एक त्रिशंकू लोकसभा (hung assembly) निर्माण होण्याची शक्यात बहुदा जवळ जवळ सर्वांनाच अपेक्षित आहे. नेमकी त्याच पार्श्वभूमीवर राजीव श्रिनीवासनचा हा लेख अतिशय उत्कृष्ट वाटला.\nRead more about त्रिशंकू वर एक त्रीतीयांशांचा उपाय\nयोग यांचे रंगीबेरंगी पान\nअमेरी���ेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी समारंभ आणि मिरवणुक क्षणचित्रे.\nरूनी पॉटर यांचे रंगीबेरंगी पान\nदहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी\nदहशतवादामूळे भारताची केवढी मनुष्य हानी झाली ह्याची आकडेवारी देत आहे. ह्यात मालमत्तेला झालेले नूकसान गृहीत धरलेले नाही.\nRead more about दहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nभारत पाक संबंध कसे असावेत\nRead more about भारत पाक संबंध कसे असावेत\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nसरकार कधी जागे होणार\nकालच्या दहशतवादी कृत्यांनी तरी झोपलेल्या सरकारला जाग येणार आहे काय किती दिवस हे सहन करायचं किती दिवस हे सहन करायचं भारताकडे गुप्तहेर खाते आहे काय भारताकडे गुप्तहेर खाते आहे काय आणि असेल तर त्यांना आतापर्यंत एकही दहशतवादी कारवाई रोखता का आली नाहीये\nRead more about सरकार कधी जागे होणार\nवैभव यांचे रंगीबेरंगी पान\nमुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.\nRead more about मुंबईवर अतिरेकी हल्ला\nरशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नाग\nRead more about रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास\nचिन्मयडॉक्टर यांचे रंगीबेरंगी पान\nअभिनव बिंद्राला बक्षिस योग्य वाटते का\nअभिनव बिंद्राला महाराष्ट्र राज्य आणि पुणे महानगर पालिकेनी जाहिर केलेली बक्षिसे योग्य वाटतात का\nअभिनव बिंद्राला महाराष्ट्र शासनाने १० लाख तर पुणे महानगर पालिकेने ५ लाख असे बक्षिस जाहिर केले आहे.. ह्या बद्दल तुमचे मत काय आहे..\nRead more about अभिनव बिंद्राला बक्षिस योग्य वाटते का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/so-khadse-doesnt-mind-considering-uddhav-thackerays-leadership-shiv-sena/", "date_download": "2020-09-24T16:39:01Z", "digest": "sha1:APT3AWCCUD2D2R4RYG7XXKPXJBD5TGHB", "length": 15618, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "तर, खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही - शिवसेना - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nतर, खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही – शिवसेना\nरत्नागिरी : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते, भाजपचे नेते देवेंद्र पडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक टिप्पणी सुरू केली आहे. त्यातच शिवसेनेने (Shivsena) पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना खुली ऑफर दिली आहे. “खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही”, असे शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी म्हटलं आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खडसेंचं जाहीर युद्ध सुरु आहे. खडसे जर वेगळा विचार करणार असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही”, असं उदय सामंत म्हणाले.\nज्यांच्यामुळे राज्यात भाजपची सत्ता आली, त्या खडसेंवर ही वेळ येणं हे दुर्दैवी आहे. पण खडसेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे असा टोला सामंत यांनी फडणवीसांचे नाव न घेता लगावला. तसेच भाजपमधील अशाच खदखदीमुळे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावादेखील सामंत यांनी केला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमदन शर्मा यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली विचारपूस\nNext articleजेव्हा सत्ता अहंकारी होते तेव्हा तिचं पतन होतं आणि महाराष्ट्रात सध्या तेच दिसत आहे – देवेंद्र फडणवीस\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nप्रकाश आंबेडकर लढणार बिहार विधानसभेची निवडणूक\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/after-the-ban-the-companies-will-also-listen-to-the-hearty-rahul/", "date_download": "2020-09-24T18:09:51Z", "digest": "sha1:ILBJTUGKJK44WNOMMRC5SUH75SYPDQ7J", "length": 11937, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "बंदीच्या शिक्षेनंतर कंपन्यांचीही हार्दिक-राहुलकडे पाठ - News Live Marathi", "raw_content": "\nबंदीच्या शिक्षेनंतर कंपन्यांचीही हार्दिक-राहुलकडे पाठ\nNewslive मराठी- कॉफी विथ करण’ शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोन्ही खेळाडूंवर बीसीसीआयने बंदीची शिक्षा घातल्यानंतर, कंपन्यांनीही या दोन खेळाडूंकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय.\nअनेक मान्यवर कंपन्यांनी हार्दिक आणि राहुलसोबतचा करार मोडला आहे. Gillete Match3 या कंपनीने हार्दिकसोबतचा आपला करार मोडला असून, हार्दिकने केलेल्या वक्तव्याशी कंपनी कोणत्याही प्रकारे संबंध ठेऊ ��च्छित नसल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.\nहार्दिक प्रमाणे लोकेश राहुलही जर्मन स्पोर्ट्स शूज कंपनी प्यूमा, बंगळुरुतील फिटनेस स्टार्टअप क्युअरफिट आणि अन्य काही कंपन्यांचा ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करतो. सेलिब्रेटी आणि खेळाडूंनी केलेली आक्षेपार्ह विधानं आमच्या ब्रँडसाठी फायदेशीर नसतात.\nदरम्यान, जोपर्यंत हार्दिकच्या चौकशीचा निकाल येत नाही तोपर्यंत कंपनी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारे संबंध ठेऊ इच्छित नसल्याचंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. जनमानसात यामुळे ब्रँडची नकारात्मक बाजू उभी राहण्याची शक्यता असल्यामुळे कंपन्या दोन्ही खेळाडूंसोबत सध्या कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यात उत्सुक नाहीयेत.\nगोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी- जयंत पाटील\nNewslive मराठी- गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. २०१४ मधील निवडणुकांत ज्यांनी या मशिनचा फायदा घेतला, तेच मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत. मुंडे यांच्या अपघातानंतर गाडी चालविणाऱ्या चालकावर कारवाई का झाली नाही, जी दुसरी गाडी होती, त्या गाडीचालकावर काय कारवाई झाली, […]\nपाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; ग्रंथही जाळले…\nNewslive मराठी- पाकिस्तान काही समाजकंटकांनी हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. तसेच पवित्र ग्रंथ जाळण्यात आले आहेत. सिंध प्रांतातील खैरपूर जिल्ह्यात मागील आठवड्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच इम्रान खान यांनी ट्वीट करून दोषीना अटक करून त्याच्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, […]\nया अभिनेत्रीसोबत अक्षय कुमार जायचयं डेटवर\nNewslive मराठी- अभिनेता अक्षय कुमारसोबत डेटवर जायची अनेक तरुणींची इच्छा असेल. पण अक्षयला त्याची सासू अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना डेटवर घेऊन जायची इच्छा अक्षयने एका कार्यक्रमात बोलून दाखवली. कॉफी विथ करन’ या शोमधील एका जुन्या एपिसोडमधील व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झालीय. अभिनेता अक्षय कुमार या शोमध्ये पाहुणा म्हणून आलेला असताना करणने त्���ाला ‘रॅपिड फायर’ राऊंडमध्ये वेगवेगळे […]\nसचिन नंतर कोहली शास्त्रींना मिळाला ‘हा’ सन्मान\n100 फुट डोसा बनवण्याचा विक्रम\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\n‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या\nधोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का; 13 सदस्यांना कोरोनाची लागण\nदेशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंवर आली ऊसाचा रस विकण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/the-leftist-also-bathed-in-the-colors-of-ramnama-former-west-bengal-minister-ghosh-was-present-at-the-ceremony-127590301.html", "date_download": "2020-09-24T18:47:06Z", "digest": "sha1:HSMV77EV63X2RF2OY3VQDH433KINOHU6", "length": 6093, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The leftist also bathed in the colors of Ramnama; Former West Bengal Minister Ghosh was present at the ceremony | डावेही रामनामाच्या रंगात न्हाले; पश्चिम बंगालचेमाजी मंत्री घोष समारंभात झाले होते सहभागी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:डावेही रामनामाच्या रंगात न्हाले; पश्चिम बंगालचेमाजी मंत्री घोष समारंभात झाले होते सहभागी\nशरयू तटावर बंकिमचंद्र घोष.\nमूर्तिपूजेला विरोध करणारे अनेक भूमिपूजनात सहभागी\nअयोध्येत बुधवारी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान काही चकित करणारी दृश्ये पाहायला मिळाली. कार्यक्रमात रामभक्तांबरोबरच पश्चिम बंगालच्या माकप सरकारमधील माजी मंत्री बंकिमचंद्र घोष, आर्य समाज व कबीर पंथाचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. हे लोक राम-राम, सीता-रामच्या धूनवर तल्लीन झाले होते. मुस्लिम कारसेवक मंचाचे लोकही समारंभात सहभागी झाले होते.\nघोष ४० वर्षे माकपमध्ये राहिल्यानंतर गेल्या वर्षी भाजपमध्ये सहभागी झाले. ते म्हणाले, मार्क्सवाद गरिबांची लढाई लढण्यासाठी ठीक होता, परंतु १९७२ पूर्वी १४ हजार कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्या काँग्रेसला आता कम्युनिस्ट पार्टीचे नेते पाठिंबा देत आहेत. वास्तविक बंगालच्या प्रत्येक गल्लीत कार्यकर्त्यांचे स्मारक आहे. कालचा शत्रू आजचा मित्र कसा होऊ शकतो बंगालमधील पक्षाच्या धोरणामुळे मोहभंग झाला. १३ सदस्यांच्या पॉलिट ब्युरोतील सात सदस्यांनी ज्योती बसूंना पंतप्रधान होऊ दिले नाही, असे घोष यांनी सांगितले.\nबुधवारी घोष यांच्यासमवेत असलेले कार्यकर्ते रामनामाचा जयघोष करत होते. चुंडी व गंगा नदीच्या संगमावरील जल व माती येथे आणल्याची माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे आर्य समाजाच्या अयोध्येतील शाखेचे अपूर्व कुमार म्हणाले, आम्ही मूर्तिपूजेला विरोध करतो हे खरे आहे. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी एकेकाळी अयोध्येेत राहून तीन महिने राहून मूर्तिपूजेला विरोध केला होता. असे असले तरी आम्ही अयोध्येत भव्य मंदिर व्हावे यासाठी सातत्याने आवाहन केले.\nआज वातावरण बदलत आहे. अनेकदा निर्गुण निर्मळ गंगेची धारा सगुण सरस्वतीमध्ये जाऊन मिळते, असे कबीरपंथी साधूंनी सांगितले.\nकिंग्ज XI पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा 97 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/13395-sada-majhe-dola-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T17:47:28Z", "digest": "sha1:BS42FLF6EPSDQKK335UTBUGIL7E54FYL", "length": 1584, "nlines": 38, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Sada Majhe Dola / सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nSada Majhe Dola / सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती\nसदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती\nगोड तुझे रूप, गोड तुझे नाम\nदेई मज प्रेम सर्व काळ\nविठु माऊली ये हाचि वर देई\nस॑चरोनी राही हृदयी माझ्या\nतुका म्हणे काही न मागो आणिक\nतुझे पायी सुख सर्व आहे\nगोड तुझे रूप, गोड तुझे नाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/no-internet-no-online-class-the-teacher-gave-math-lessons-on-the-village-wall-mhmg-480108.html", "date_download": "2020-09-24T19:27:26Z", "digest": "sha1:4EMAVTFEUMREYTBAD47KNYQSJ6FIN6LM", "length": 21444, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नि:शब्द! इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच���या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\n नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणार हेलिकॉप्टर\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\nकोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत\nजगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या : 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\nराज्यातील एका ग्रामीण भागातील हा फोटो बरंच काही शिकवून जातो..\nचंद्रपुर, 16 सप्टेंबर : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा फटका बसला हे काही वेगळं सांगायला नको. त्यात शैक्षणिक संस्था सुरक्षेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. शहरांमध्ये किंवा सुस्थितीत असलेल्या कुटुंबांतील मुलांना ऑनलाइन वर्ग घेणं शक्य आहे. मात्र गावात जिथे पुरेशी वीज उपलब्ध नाही, तेथे ऑनलाइन क्लासेस कसे घेणार. त्यात कोरोना धोकादायक असला तरी मुलांचे वर्ष फुकट जाऊ नये ही प्रत्येकाचीच इच्छा आहेत.\nअद्यापही राज्यात कोरोनावर नियंत्रण आणणं शक्य झालेलं नाही. यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात मात्र जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी अनोख्या पद्धतीचा अवलंब केला आहे. या शिक्षिकेने सार्वजनिक ठिकाण, रस्त्यांवर गणितं सोडवली आहे. त्यामुळे मुलं खेळत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर गणिताचे धडे दिसत राहतील.\nहे ही वाचा-ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप\nचंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी सांगितले की, जर 'मिशन मॅथमॅक्टिस' यशस्वी झाले तर दुसऱ्या विषयांना घेऊनही प्रयोग केला जाईल. ते म्हणाले, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरात अभ्यास सुरू ठेवावा, अशी आमची इच्छा आहे. यासाठी ग्रामीण भागात अभ्यासाचं वातावरण तयार केलं जात आहे. खेळत खेळत विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा हा 'मिशन मॅथमॅक्टिस' सुरू करण्यामागचा हेतू आहे.\nयाशिवाय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अभिकाऱ्यांनी पोम्बरना, बल्लारपूर, नगभीड आणि बम्हपुरी तहसील गावात मुख्य चौकात भितींवर पहिली ते पाचवीपर्यंतच्या गणित विषयांची प्रकरणं ऱेखाटली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्डिले यांनी सांगितले की, मुलांना अशा प्रकारचे शिक्षण आवडत आहे. ते आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळत असताना गणित शिकत आहेत. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्या तरी मुलांमध्ये अभ्यास, गणिताविषयी आवड कायम राहावी यासाठी या अनोख्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. ते म्हणाले की घोसगी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय वाकुलकर आता इंजिनीअर आहे. त्याने पहिल्यांदा आपल्या गावात मिशन मॅथेमॅटिक्स सुरू केलं होतं. ज���याच्या माध्यमातून मुलं गणित विषयातील कठीण समीकरणंही सहज शिकू शकत होते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/he-played-the-role-of-ms-dhoni-but-could-not-understand-sushant-singh-rajput-mhmg-461164.html", "date_download": "2020-09-24T18:08:05Z", "digest": "sha1:Y3M7CZ3GDYNTXRYAXL3C6JCTA4YB7BZO", "length": 23345, "nlines": 198, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुशांत तू असं का केलं? धोनीची भूमिका साकारली मात्र त्याला समजू शकला नाहीस | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन���यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nसुशांत तू असं का केलं धोनीची भूमिका साकारली मात्र त्याला समजू शकला नाहीस\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nCorona काळात मुंबईत गर्दीचा कहर लोकलचा VIDEO VIRAL झाल्यानंतर रेल्वेनं दिलं उत्तर\nसुशांत तू असं का केलं धोनीची भूमिका साकारली मात्र त्याला समजू शकला नाहीस\nधोनीने आर्थिक संकटाचा सामना करुन केवळ मेहनतीच्या जोरावर मोठं यश संपादन केलं\nनवी दिल्ली, 29 जून : एमएस धोनी ... द अनटोल्ड स्टोरी. भारताच्या महान कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटात धोनीची एक कहाणी दाखविण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धोनीची व्यक्तिरेखा साकारली आणि त्याला रौप्य पडद्यावर अशा प्रकारे चित्रित केले की धोनी आणि सुशांतमध्ये फरक करणे कठीण झाले. सुशांत सिंह राजपूत याने या चित्रपटासाठी अथक ��रिश्रम घेतले.\nया चित्रपटासाठी सुशांत धोनीची देहबोली शिकला..त्याची फलंदाजीची शैली शिकला. फील्डमध्ये प्रवेश करणे किंवा, क्रीझवर उभे राहण्याची शैली. सुशांत सिंह राजपूत याने तर त्याची बोलण्याची पद्धतही शिकून घेतली होती. सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली नाही तर ती व्यक्तिरेखा जगली. पण खरं पाहिले तर सुशांत धोनीला नीट समजू शकला नाही. धोनी फक्त एक महान क्रिकेटपटू एक अद्भुत कर्णधारच नाही तर त्यापेक्षा तो खूप मोठा आहे.\nजर सुशांत सिंह राजपूतने धोनीला योग्यप्रकारे समजून घेतले असते तर कदाचित त्याने 14 जून रोजी मुंबईत त्याच्या घरी आत्महत्या केली नसती.\nगरीब कुटुंब, अभ्यासात फारसा चांगला नव्हता माही\nधोनीच्या जीवनावरील पहिल्या टप्पात खूप अडचणी होत्या. धोनीचे वडील रोजंदारीच्या मजुरीवर होते जेव्हा ते कामाच्या शोधात रांची येथे आले. यानंतर त्याला मेकॉन येथे पंप ऑपरेटरची नोकरी मिळाली. धोनीच्या घरात नेहमीच आर्थिक संकट उभे राहिले. अभ्यास करून धोनी एक उत्तम अधिकारी व्हावा अशी वडिलांची इच्छा होती पण अभ्यासात तो चांगला नव्हता. त्याचे लक्ष क्रिकेटवर होते.\nअंडर 19 विश्वचषकात निवड झाली नाही\n2000 मध्ये अंडर 19 विश्वचषक संघासाठी निवड होण्यापूर्वी सीके नायडू ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणे आवश्यक होते. या स्पर्धेत धोनीला फारशी कामगिरी करता आली नाही आणि सरासरीच्या बाबतीत तो 23 व्या क्रमांकावर होता. यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही आणि हरियाणाच्या अजय रात्राला अंडर - 19 संघात स्थान मिळाले. अजय रात्राची फलंदाजीची सरासरी धोनीपेक्षा वाईट होती पण त्याची विकेटकीपिंग धोनीपेक्षा चांगली मानली जात होती आणि त्याचा परिणाम असा की धोनी अपयशी ठरला. धोनी अयशस्वी झाला पण त्याने हार मानली नाही.\nपदार्पणात 0 वर आऊट\n23 डिसेंबर 2004 रोजी धोनीला भारताकडून पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. ही स्पर्धा बांग्लादेश विरुद्ध होती. अशा परिस्थितीत धोनी आपला करिश्मा दाखवेल अशी सर्वांना आशा होती. धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर तो धावबाद झाला. जर आपल्याला वाटत असेल की एखादा खेळाडू त्याच्या पहिल्या सामन्यात 0 धावांवर बाद झाला असेल तर मग त्याच्या मनात काय चालले असेल. साहजिकच खेळाडू तणावात येईल.\nलगातार 4 टेस्ट सीरीज हारे धोनी\nमहेंद्र सिंह धोनी न�� भले ही भारत को टी20 वर्ल्ड कप जिताया, वनडे वर्ल्ड कप जिताया और टेस्ट में नंबर 1 बनाया लेकिन साल 2013-14 सीजन में वो विदेश में लगातार चार सीरीज हार गए.\nधोनीने सलग 4 कसोटी मालिका गमावली\nमहेंद्र सिंह धोनीने भारत टी -20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक जिंकला असेल आणि कसोटीत तो प्रथम क्रमांकावर आला. परंतु 2013-14 च्या सीजनमध्ये तो परदेशात सलग चार मालिका हरला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2020-09-24T19:33:27Z", "digest": "sha1:NE54SXIFGBBAZYZ5EOKPEYLIALUDXGVQ", "length": 5946, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३०७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे - १३२० चे\nवर्षे: १३०४ - १३०५ - १३०६ - १३०७ - १३०८ - १३०९ - १३१०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ७ - एडवर्ड पहिला, ईंग्लंडचा राजा.\nइ.स.च्या १३०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/rahul-gandhi-make-question-over-defence-ministers-urgent-visit-to-france/", "date_download": "2020-09-24T19:36:18Z", "digest": "sha1:LIHRL4IHMBZSC7RMM2HEVVXX7FPBLBI6", "length": 28525, "nlines": 169, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Rahul gandhi make question over defence ministers urgent visit to France | संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी फ्रान्स दौरा, राहुल गांधींचं प्रश्नचिन्ह? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nशेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nसंरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी फ्रान्स दौरा, राहुल गांधींचं प्रश्नचिन्ह\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या न्यूज पोर्टलने केला होता आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत.\nदरम्यान, या आरोपाचा आधार घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले, “देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी देशाचे ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींना दिले आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर अनिल अंबानींचे चौकीदार आहेत,” तसेच संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या तडकाफडकी फ्रान्स दौऱ्यावर सुद्धा राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे राफेलच्या विषयावर विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडचणीत असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांना राफेल करारात भागीदारी देऊन देशाचे ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातले आहेत आणि त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी असून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने त्यांनी स्वतःहून त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे राहुल गांधींचा एकूणच या विषयावर आक्रमक पवित्रा पाहता ते पुन्हा हा विषयवार मोदींना जोरदार लक्ष करण्याच्या मनस्थितीत आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\n राफेल विमान खरेदी प्रक्रियेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे मोदी सरकारला आदेश\nराफेल विमान करारावरून मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी आधीच राफेल करारातील व्यवहाराची माहिती सामान्यांना उघड करावी अशी मागणी केली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव मोदी सरकारने ती फेटाळली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टातूनच मोदी सरकारला आदेश गेल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.\nराफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे: भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा\nकाँग्रेस सोबतच आता भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राफेल घोटाळ्यावरून नरेंद्र मोदींना लक्ष केलं असून राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा असल्याचा आरोप पंतप्रधानांवर केला आहे. तसेच मोदी सरकार विरोधी पक्ष तसेच जनतेचे या महत्वपूर्ण मुद्यावरुन लक्ष हटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. तसेच मोदी सरकारकडून मूळ प्रश्नांची उत्तरे टाळून दुसरेच मुद्दे समोर आणली जात आहेत असं थेट आरोप त्यांनी केला आहे.\nबोफोर्स वेळी माहिती द्या, मग राफेल वेळी थेट चीन-पाकिस्तानची मदत कशी\nबोफोर्स’वेळी माहिती द्या आणि जनतेला समजू देत असा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणारे भाजप नेते, आज राहुल गांधींनी राफेल सौद्यात माहिती जनतेला द्या, असा प्रश्न विचारताच राहुल गांधी थेट चीन-पाकिस्तानची मदत करत असल्याचा कांगावा का करत आहेत\nपंतप्रधान राफेल विमान खरेदीबाबत संसदेत एक मिनिट सुद्धा बोलत नाहीत: राहुल गांधी\nराहुल गांधी सध्या राजस्थान विधानसभेच्या अनुषंगाने राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदीवरून जोरदार हल्ला चढवला असून त्यामागील वास्तव काय ते मोदी संसदेत बोलायचं टाळतात असा घणाघात केला आहे.\nराफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात - नवी दिल्ली\nराफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात – नवी दिल्ली\nअनिल अंबानींना कर्जाच्या सापळय़ातून वाचवण्यासाठी राफेलचे कंत्राट: राहुल गांधी\nजगातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदीच्या करारात म्हणजे राफेल लढाऊ जेट विमान खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कर्जाच्या सापळय़ात अडकलेल्या एका भारतीय उद्योगपतीच्या भल्यासाठी राफेल करारात वाट्टेल ते फेरबदल केले, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे केला.\nमोदी सरकारने राफेल खरेदीच्या माध्यमातून भारतीय सैन्यावरच सर्जिकल स्ट्राइक केला: राहुल गांधी\nलवकरच भारतात सर्जिकल स्ट्राइक दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारच्या अडचणी खुद्द फ्रान्समधून आलेल्या प्रतिक्रियेतून वाढल्याचे चित्र आहे. या खरेदी व्यवहारातील करारावर काँग्रेसने आध���च अनिल अंबानींच्या सहभागावर संशय व्यक्त केला होता. त्यावर मोदी सरकारने हात झटकले होते. परंतु भाजपने दिलेल्या प्रतिक्रियेच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी दिली आहे.\nव्हिडिओ: जे फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलँद बोलले, तोच गौप्यस्फोट राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला केला होता: सविस्तर\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय ठोकताळ्याच आणि राजकीय गोटातील व्यक्तिगत संबंध उत्तम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण याच उत्तम संबंधामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांचे धागेदोरे आणि गुपित कानावर येत असतात. सध्या फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलँद यांनी राफेल लढाऊ विमानांचा करार आणि त्यात कोणताही पूर्व अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या नवोदित कंपनीचा सहभाग यावर फ्रान्समधील एका मुलाखतीत बोट ठेवलं होतं, त्यानंतर मोदी सरकार पूर्णपणे तोंडघशी पडलं आहे. दरम्यान, त्याच राफेल करारातील घोटाळ्याचे गौडबंगाल आणि अनिल अंबानींच्या कंपनीचा सहभाग, मनसे अध्यक्षांनी आधीच म्हणजे मार्च महिन्यातील गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्रासमोर गौप्यस्फोट केला होता.\nराजीव गांधी बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले, तसे मोदी सरकारने राफेलच्या चौकशीला सामोरे जावे\nराष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून मोदी सरकारला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या काळातील बोफोर्स तोफांच्या करारातील व्यवहाराची चौकशी व्हावी अशी विरोधी पक्षांची मागणी होती आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सुद्धा बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले होते याची आठवण त्यांनी मोदींच थेट नाव न घेता करून दिली आहे.\nअनिल अंबानींचा रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा\nकंपनी कायद्यातील तरतुदीनुसार अनिल अंबानी यांना रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून तशी अधिकृत माहिती शेयर मार्केटला दिली आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला\nआम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली\nसेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे\n मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nबहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nJEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nदेशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू\nकोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार\nआजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०\nमोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०\nआ��चे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T17:56:32Z", "digest": "sha1:7QRWSETIF7XPKGXDKF3JIIL6NKZBHDWQ", "length": 7599, "nlines": 85, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सोनिया गांधी Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nएकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते\nया माणसाने मध्यस्ती केली म्हणून सोनिया गांधी भारताच्या सुनबाई बनल्या..\nएक व्यक्ती गजबजलेल्या दिल्ली विमानतळावर विना व्हिसा उतरते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांमार्फत त्याला ताब्यात घेतलं जातं. कारवाई करून त्याला पून्हा त्याच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया चालू केली जाते. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, मला फक्त एक फोन…\nकलमाडींच्या विजयासाठी वाजपेयींनी पुण्यात जंगी सभा घेतली पण…\nभिडू निवडणुका आल्या आहेत. अजून उमेदवारी जाहीर होतीय. तोवर उमेदवारांची लगीनघाई उडालेली आहे. दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींचे मन वळवणे, ऐनवेळी तिकीट मिळत नसेल तर विरोधी पक्षात काही होतंय का खडा टाकणे हे सध्या चालेलं आपण पाहतोय. दिवसागणिक गणिते…\nमनमोहनसिंग यांची दोन लाखांची उधारी..\n१९९९ सालच्या लोकसभा निवडणुका. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदाच निव���णुकीला सामोरे जात होती. कारगिल युद्धातील विजय, वाजपेयींच सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे भाजपच पारड जड होत. दोन्ही पक्षाच्या राजकीय पंडिताकडून अनेक डाव…\nयांना सांगितलं पंतप्रधान व्हा आणि यांनी नको म्हणत पळ काढला \nग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते आमदार व्हायच.. आमदाराला मुख्यमंत्री, खासदाराला मंत्री आणि केंद्रिय मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो…\nआईसाठी एकमेकांची आई बहिण काढणारे लोक आपल्या आईची किंमत समजतात का \nमोदींची आई साध्या राहणीमानामुळे देशासाठी आदराचा विषय आहे. मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांच्या आईच्या राहणीमानात काही फरक पडला नाही हे कौतुकाने माध्यमात सांगितलं जातं. चवीने वाचलं जातं. मोदी शपथविधीनंतर आईला भेटायला गेले तेंव्हा जवळपास…\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना…\nकेनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता\nमुठभर संख्या असलेले पारशी लोकं इतके श्रीमंत का असतात \nघोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/paresh-ganatra-horoscope-2018.asp", "date_download": "2020-09-24T19:25:44Z", "digest": "sha1:KWNQH745VUNQVB3JF37S4SVVU2QZDV7W", "length": 15688, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Paresh Ganatra 2020 जन्मपत्रिका | Paresh Ganatra 2020 जन्मपत्रिका Actor, Tv Actor", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Paresh Ganatra जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nParesh Ganatra प्रेम जन्मपत्रिका\nParesh Ganatra व्यवसाय जन्मपत्रिका\nParesh Ganatra जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nParesh Ganatra ज्योतिष अहवाल\nParesh Ganatra फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या ���ऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nआर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.\nआर्थिक लाभ होण्यासाठी हा कालावधी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संभवतो. कौटुंबिक वादामुळे तुमची मन:शांती ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही वापरलेल्या कठोर शब्दांमुळे तुम्ही गोत्यात याल. उद्योगाशी संबंधित एखादी वाईट बातमी मिळू शकते. मोठे नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करण्याची शक्यता आहे.\nनवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत ���गेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nनोकरी करत असाल तर वर्षाची सुरुवात उत्साही असेल. विकास आणि वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण मात्र तणावपूर्ण असेल आणि वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा काळ फार चांगला नाही कारण मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य हे दूर वाटू लागतील. फार बदल अपेक्षित नाही. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा.\nतुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.\nप्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/central-governments-dhanalakshmi-yojana-is-very-beneficial-to-farmers/", "date_download": "2020-09-24T17:01:57Z", "digest": "sha1:QSCYER35DRZL7NG4PKIYVLYC6MX6MQBF", "length": 4535, "nlines": 87, "source_domain": "krushinama.com", "title": "केंद्र सरकारची धान्यलक्ष्मी योजना शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची!", "raw_content": "\nकेंद्र सरकारची धान्यलक्ष्मी योजना शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची\nकेंद्र सरकारची धान्यलक्ष्मी योजना शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची\nमुख्य बातम्या • राजकारण\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nमुख्य बातम्या • राजकारण\nपंचनामे झाले नाही तर शेतकरी सापडेल संकटात – इंद्रनिल नाईक\nमुख्य बातम्या • राजकारण\nसर्व्हेक्षणासाठी घरी येणाऱ्या पथकाला अचूक माहिती द्या – विभागीय आयुक्त सिंह\nमुख्य बातम्या • राजकारण\nकृषी विधेयकामुळे शेतक-यांना मिळणार भक्कम पाठबळ\nमुख्य बातम्या • राजकारण\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा – उद्धव ठाकरे\n‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\n‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/nashikites-sniper-maya-sonawane-selected-for-challengers-trophy-in-india-a-team", "date_download": "2020-09-24T16:38:49Z", "digest": "sha1:IWJ3T2NJ4HLQMBRLUFJBCMOCU7SKZ6PH", "length": 4811, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिकची माया सोनवणे चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारत अ संघात", "raw_content": "\nनाशिकची माया सोनवणे चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारत अ संघात\nनाशिकच्या सत्यजित बच्छावची रणजी ट्रॉफी संघातील निवडीनंतर नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणे ची देखील प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली आहे.\nमाया ही उत्तम फिरकीपटू असून नुकतीच पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली.\nमागील वर्षी 23 वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक 15 गडी बात करण्याचा विक्रम केला होता. सातत��यपूर्ण कामगिरी मुळे तिची चॅलेंजर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\n11 ते 13 डिसेंबर पुदुचेरी येथे इंडिया ए, इंडिया बी व इंडिया सी अशा एकमेकांविरुद्ध तीन सामन्यांच्या नंतर सर्वोत्तम दोन संघांमध्ये 15 डिसेंबरला पुदुचेरी येथेच महिलांच्या 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी चॅलेंजर ट्रॉफी चा अंतिम सामना होणार आहे. इंडिया ए चे सामने ११ व 13 डिसेंबर रोजी होणार आहेत.\nमहिला क्रिकेटमधील या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून माया सोनवणे चेही नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=2829", "date_download": "2020-09-24T17:07:33Z", "digest": "sha1:KKYPSBGJ4TKD5JYK2U3AW53C7XTGSWQP", "length": 8936, "nlines": 129, "source_domain": "pcnnews.in", "title": "सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन-ना.धनंजय मुंडे - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > शहरं > मुंबई > सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन-ना.धनंजय मुंडे\nसफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन-ना.धनंजय मुंडे\nAugust 28, 2020 PCN News71Leave a Comment on सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन-ना.धनंजय मुंडे\n*सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन-ना.धनंजय मुंडे*\nमुंबई दि . 28. सफाई कामगारांच्या विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे\nप्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.\nसफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते .यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे ,सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे , सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार , विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास\nविभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nश्री मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाराच्या प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करणार. नियुक्ती बाबतीत शैक्षणिक अर्हता बाब तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.\nबीड जिल्हयात 264तर परळीच्या 105 जणांनी केली कोरोनावर मात\nस्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित -ना.धनंजय मुंडे यांची माहिती\nऑफलाईन बदल्यांचा निर्णय हा शिक्षकांवर कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल – पंकजाताई मुंडे\nशरद पवारांच्या ताफ्यातील दोघा सुरक्षारक्षकांना कोरोना\nऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे – साखर संघ दरम्यान बैठक\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nबीड जिल्हयात 342 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज September 24, 2020\nशिक्षक नेते पी.एस.घाडगे यांची कोरोनावर यशस्वी मात September 23, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/01/27/", "date_download": "2020-09-24T18:37:26Z", "digest": "sha1:RQ6MWBTNUAVRBZWWDYCS4IQIXFAGKWT6", "length": 8513, "nlines": 121, "source_domain": "belgaumlive.com", "title": "January 27, 2019 - बेळगांव Live", "raw_content": "\nउड़ान-3 घोषित लेकिन कब शुरू होंगी उड़ानें \nकाफी इंतजार के बाद उड़ान-3 के तहत आवंटित किए गए मार्गों की घोषणा कर दी गई है बेलगाम का हवाई अड्डा देश में सबसे पुराने हवाई अड्डों में से एक है जो 1942 में रॉयल एयरफोर्स द्वारा स्थापित किया...\nऑस्ट्रेलिया की तर्ज पर बनेगा बेलगाम हुबली मार्ग\nहुबली-बेलगाम मार्ग को ऑस्ट्रेलिया की तर्ज पर विकसित किया जाएगा हाल ही ऑस्ट्रेलिया का दौरा कर लौटे सार्वजनिक निर्माण व���भाग मंत्री एच डी रेवन्ना ने कहा है कि मैसूरु-बेंगलुरु और हुब्बल्ली-बेलगाम मार्ग को ऑस्ट्रेलिया की तर्ज पर विकसित किया जाएगा हाल ही ऑस्ट्रेलिया का दौरा कर लौटे सार्वजनिक निर्माण विभाग मंत्री एच डी रेवन्ना ने कहा है कि मैसूरु-बेंगलुरु और हुब्बल्ली-बेलगाम मार्ग को ऑस्ट्रेलिया की तर्ज पर विकसित किया जाएगा\n‘वन टच फौंडेशन तर्फे मदत शिलाई मशीनची’\nओल्ड गुडशेड रोड येथिल \" वन टच फाऊंडेशन\"च्या वतीने काल प्रजासत्ताक दिनानिमित्त कु. रंजिता कलाप्पा धारपन्नावर या आई वडीलांचा आधार नसलेल्या पण स्वतः सकाळी कॉलेज शिकुन पार्टटाईम जॉब करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुलीला नवीन शिलाई मशीन देऊन एक नवा आदर्श...\nउतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या, कंप, स्‍नायूंच्या ताठरपणा, अशक्तता, विशिष्ट तऱ्हेची चालण्याची पद्धत ही लक्षणे असलेल्या रोगाला कंपवात असे म्हणतात. हा रोग ५० ते ७० वर्षे वयाच्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. स्‍नायू व तंत्रिका (मज्जातंतू) यांमध्ये बाह्यतः काही...\nमटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा\nशहर-परिसरासह तालुक्यातील भागात आधीच भटक्या कुत्र्यांचा हैदोस सूरु आहे. अशातच केंबाळी नाल्यात हिंडलगा येथील मटण-चिकन दुकानातील कचरा टाकण्यात येत...\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nदिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली...\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nसदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...\nअंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार\nदिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...\nमुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.\nमुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....\nमटण-चिकन कचरा ट��कल्याने धोक्याची घंटा\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/viral-social-actress-hana-kimura-found-dead-in-her-apartment-netflix-japanese-tv-star-mhmj-455344.html", "date_download": "2020-09-24T19:35:44Z", "digest": "sha1:LP3BP56XFKIR4WNHZ62GNPV2L2YQSBA4", "length": 21443, "nlines": 194, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! 22 वर्षीय अभिनेत्रीचं निधन, राहत्या घरातच सापडला मृतदेह viral-social-actress-hana-kimura-found-dead-in-her-apartment-netflix-japanese-tv-star | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n 22 वर्षीय अभिनेत्रीचं निधन, राहत्या घरातच सापडला मृतदेह\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबने मारली बाजी\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\n 22 वर्षीय अभिनेत्रीचं निधन, राहत्या घरातच सापडला मृतदेह\nया अभिनेत्रीचं वयाच्या 22 व्या वर्षीच निधन झालं असून तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरीच सापडला आहे.\nमुंबई, 25 मे : मागच्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीमधून एका मागोमाग एक निधन वार्ता येतच आहेत. अशात आता आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त आहे. या अभिनेत्रीचं वयाच्या 22 व्या वर्षीच निधन झालं असून तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरीच सापडला आहे. ही अभिनेत्री म्हणजे, नेटफ्लिक्सचा पॉप्युलर रिअरलिटी शो टेरेस हाऊसची अभिनेत्री हाना किमूरा आहे. हानाचा मृतदेह तिच्या राहत्या घरातच सापडला आहे. ती एक जपानी प्रो-रेसलर सुद्धा होती. स्टारडम रेसल‍िंग या रेसलिंग ऑर्गनायझेशननं तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nहाना किमूराचा मृत्यू नेहमी कशामुळे झाल्या याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे एवढ्या कमी वयात तिचं निधन झाल्यानं फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. फार कमी वयातच हानानं बरंच यश मिळावलं होतं. तिच्या निधनाबाबत तिच्या जवळच्या व्यक्तीच्या कोणत्याही प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाहीत. सोशल मीडियावरही हानाचे बरेच चाहते होते.\nकाही मीडिया रिपोर्ट्सनी असा दावा केला आहे की, मागच्या काही दिवसांपासून हाना ट्रोलर्समुळे त्रासली होती. नेटफ्लिक्सवर टेरेस हाऊस हा शो सुरु झाल्यानंतरच हाना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. हा शो टोकियोमध्ये राहणाऱ्या तीन महिला आणि तीन पुरुषांवर आधारित होता. जो कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर बंद करण्यात आला. मात्र या शोनंतर हानाला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.\nअसंही म्हटलं जातं की हानानं तिच्या मृत्यूच्या आधी चाहत्यांना हिंट दिली होती. मृत्यूच्या दोन दिवस अगोदरच हानानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती तिच्या मांजरीसोबत दिसत आहे. या फोटोसोबत तिनं तिच्या चाहत्यांसाठी एक गुडबाय मेसेज लिहिला होता आणि त्यात तिनं चाहत्यांना नेहमीच खूश राहा असंही म्हटलं होतं.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/tennis/sumit-nagal/articleshow/71380128.cms", "date_download": "2020-09-24T19:17:28Z", "digest": "sha1:7PR6Y7OVTDZQWGDC3FH2HOV7WIK3AQTX", "length": 15170, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुमीत नागलनेपटकावले विजेतेपदएटीपी चॅलेंजरवृत्तसंस्था, ब्यूनोस आयर्स (अर्जेंटिना)भारताच्या सुमीत नागलने स्थानिक खेलाडू फाकुन्डो बोग्निसला सरळ ...\nवृत्तसंस्था, ब्यूनोस आयर्स (अर्जेंटिना)\nभारताच्या सुमीत नागलने स्थानिक खेलाडू फाकुन्डो बोग्निसला सरळ सेटमध्य��� नमवून एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. सुमीतचे हे चॅलेंजर स्तरावरील कारकिर्दीतील दुसरे जेतेपद आहे. त्याने २०१७मध्ये बेंगळुरू चॅलेजर स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.\nपुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत सातव्या मानांकित सुमीतने आठव्या मानांकित अर्जेंटिनाच्या बोग्निसला ६-४, ६-२ असे पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले. ही लढत एक तास अन् ३७ मिनिटे चालली. या विजयाने सुमीतला एटीपी क्रमवारीत २६ स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम १३५वे स्थान पटकावले आहे.\n'मी अर्जेंटिनामध्ये एकटाच आहे. माझ्या मदतीसाठी कोणीही आले नाही. एकाअर्थाने हे चांगलेच झाले. जेणेकरून मी चांगले टेनिस खेळू शकलो. पण, खर सांगू तर माझ्यासाठी हा काळ फार कठिण आहे,' असे सुमीत म्हणाला. सुमीतने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सलामीच्या लढतीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला चांगला लढा दिला होता. फेडररसह अनेकांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले होते. मात्र, त्यानंतरही त्याची स्थिती बदललेली नाही. त्याला आर्थिक चणचण जाणवत असल्याने त्याचेकडे स्वत:चे प्रशिक्षक आणि फिजिओदेखील नाहीत. तो म्हणाला, 'अमेरिकन ओपन स्पर्धेत चांगला खेळ केल्यानंतरही मी एकट्यानेच मार्गक्रमण करीत आहे. वयाच्या २२व्या वर्षीच मी अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरलो. फेडररविरुद्ध एक सेटही जिंकलो. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही. टेनिसच्या पाठीशी उभे राहायला कोणीही तयार नाही, याचे वाइट वाटते.' सुमीतला 'टॉप्स'च्या योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, नंतर त्याला यातून वगळण्यात आले. त्या वेळी त्याला महिन्याला ५० हजार रुपये तरी मिळत होते. आता 'टॉप्स'मध्ये केवळ रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांचाच समावेश आहे. एकेरीच्या एकाही टेनिसपटूचा यात समावेश नाही.\nसुमीतला विराट कोहली फाउंडेशनकडून मदत मिळते. मात्र, एका टेनिसपटूसाठी प्रशिक्षक, फिटनेस ट्रेनर, फिजिओ यासह अनेक गोष्टींची गरज असते. यासाठी सुमीतला वर्षाला दीड कोटी रुपये खर्च येतो. सुमीतमध्ये गुणवत्ता आहे. त्याने ती दाखवूनही दिली आहे. अशा वेळी ऑलिंपिकच्या तयारीसाठी त्याला मदत करायला हवी. खरे तर हे आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे.\n- महेश भूपती, माजी टेनिसपटू\nजेव्हा मी क्रमवारीत ३५०व्या स्थानावर होतो, तेव्हा��ी माझा खर्च तेवढाच होता, जेवढा आता आहे. पण, यापेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी मला अधिक मदतीची गरज आहे. दौऱ्यावर असताना तुमच्या काय चुका होत आहेत, हे सांगायला प्रशिक्षक हवा. पण, जास्तीत जास्त स्पर्धेत मी एकटाच असतो. मात्र, लोक माझ्यासमोरून मदत न करता निघूत जात आहेत. ते मला फोन करून सांगतात, काही मदत हवी असेल, तर सांग आणि जेव्हा मदत मागितली तेव्हा ते दुर्लक्ष करतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअमेरिकन ओपन: जोकोविचला अपात्र ठरवले ; रागात महिला अधिका...\nकरोना पसरवणाऱ्या चीनला क्रीडा विश्वाने दिला धक्का......\nस्पर्धा रद्द झाली; ६२० खेळाडूंना मिळणार ९५० कोटी\nस्पर्धा खेळण्यासाठी हॉटेल ऐवजी 'या' खेळाडूने ३० लाख रुप...\nकाहीही झालं तरी मी भारतालाच पाठिंबा देणार, सानिया मिर्झ...\nकिमचे कमबॅक महत्तवाचा लेख\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्���र्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-election-2019-i-am-optimistic-bjp-shiv-sena-alliance-says-sharad-pawar/", "date_download": "2020-09-24T17:56:24Z", "digest": "sha1:4N3VCJKGUIEOVZWYRZEB2AUPI6GVJFFR", "length": 34247, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्ट्र निवडणूक 2019: शेवटच्या तासापर्यंत मी आशावादी; शरद पवारांना सत्तास्थापनेची खात्री - Marathi News | Maharashtra Election 2019: I am optimistic for BJP Shiv sena alliance; says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमलबार हिल टेकडीवरील धोका कायम\nएनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nVideo: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्…\n“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं\nया कारणामुळे दीपिका पादुकोणला बोलले गेले 'ढोंगी', तिच्यावर उठली होती प्रचंड टीकेची झोड, काय होते प्रकरण\nरिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा\nBollywood Drugs Connection: 'ड्रग म्हणून निवड केली दारूची', पूजा भटचा धक्कादायक खुलासा\nDrugs Case : सारा अली खान गोव्याहुन मुंबईला रवाना, एनसीबीसमोर हजर राहण्याचे आदेश\nदुबईमध्ये कुटुंबासोबत असा वेळ घालवतोय संजय दत्त, पत्नी मान्यता दत्तच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं\nपुण्याच्या जम्बो कोविड सेन्टरमधून मुलगी गायब | Jumbo Covid Centre Pune | Pune News\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अजिबात घाबरू नका कारण | Dr Ravi Godse | Corona Virus Update\nआता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून निरोगी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित केलं जाणार; 'या' देशानं उचलली जोखीम\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nहिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 61 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,110 वर\n“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं\nचहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला\nसोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी नव्याने आढळले 54 कोरोना बाधित रुग्ण; दोघांचा मृत्यू\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती\nSushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत, अभिनेते अजून बाकी आहेत, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया\nतुझं नाव आणि कामगिरी दोन्ही 'विराट' पंतप्रधान मोदींनी कोहलीवर केला कौतुकाचा वर्षाव\n 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 91,149 लोकांना गमवावा लागला जीव\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nहिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 61 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,110 वर\n“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं\nचहल विराटची फिर���ी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला\nसोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी नव्याने आढळले 54 कोरोना बाधित रुग्ण; दोघांचा मृत्यू\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती\nSushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत, अभिनेते अजून बाकी आहेत, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया\nतुझं नाव आणि कामगिरी दोन्ही 'विराट' पंतप्रधान मोदींनी कोहलीवर केला कौतुकाचा वर्षाव\n 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 91,149 लोकांना गमवावा लागला जीव\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: शेवटच्या तासापर्यंत मी आशावादी; शरद पवारांना सत्तास्थापनेची खात्री\nशिवसेना सोबत न आल्यास स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे....\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: शेवटच्या तासापर्यंत मी आशावादी; शरद पवारांना सत्तास्थापनेची खात्री\nठळक मुद्दे९ तारखेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट लागू शकते.'भाजपा-सेना आज ना उद्या एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील याची आम्हाला खात्री वाटते'शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुठलंही प्रपोजल आणलं नव्हतंः शरद पवार\nमहाराष्ट्रात भाजपा - शिवसेना महायुतीकडे बहुमताचा आकडा असला, तरी त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून एकमत होत नसल्यानं सत्तास्थापनेची कोंडी फुटता फुटत नाहीए. ९ तारखेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे सगळेच पक्ष वेगाने हातपाय मारताना दिसत आहेत. शिवसेना सोबत न आल्यास स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भेटीगाठी, फोनाफोनी सुरू असल्याचंही समजतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहे. सातत्याने विरोधी पक्षात बसण्याची भूमिका पवार मांडत असले, तरी सस्पेन्स कायम ठेवण्याचं कामही ते चोख बजावताहेत. आजच्या पत्रकार परिषदेतही, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही, असं म्हणतानाच ते बरंच काही बोलून गेले.\n...अन् अखेर शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, चर्चेचे चक्र फिरले; उद्धव ठाकरेंना मानाचं पद\nशरद पवार म्हणतात, तुमच्याप्रमाणे मीदेखील त्यांची आतुरतेनं वाट पाहतोय\nराज्यातील जनतेनं भाजपा-शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांची युती आजची नाही. २५ वर्षांपासून ते सोबत आहेत. त्यामुळे ते आज ना उद्या एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील याची आम्हाला खात्री वाटते, असं शरद पवार यांनी पुन्हा स्पष्ट केलं. आता अवघे काही तास उरले आहेत आणि भाजपा-शिवसेनेतील तिढा सुटताना दिसत नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, या प्रश्नावरही त्यांनी युतीच्या एकीचा आशावाद व्यक्त केला. त्यांचं जमेल असा विश्वास मला अगदी शेवटच्या तासापर्यंत आहे, असं त्यांनी नमूद केलं.\n२५ वर्षं युतीत सडली म्हणाले, पण एकत्रच निवडणूक लढले; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला\n'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'\nराज्याच्या सत्तास्थापनेत माझी कुठलीही भूमिका नाही, पुढचे तीन दिवस तर मी मुंबईतही नाही, असं शरद पवार म्हणाले खरं; पण निर्णय घ्यायचा झालाच, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच घेतील, असंही त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुठलंही प्रपोजल आणलं नव्हतं, ते नेहमीच भेटतात आणि आमची भेट सकारात्मकच होते, राज्यसभेच्या विषयासंदर्भात ते आले होते, असंही त्यांनी सांगितलं.\nभाजपा-शिवसेनेनं घटनात्मक पेच निर्माण होऊ देऊ नये, त्यांच्याकडे संख्या आहे, त्यांनी सरकार बनवावं. आमच्याकडे संख्या असती तर आम्हीच बनवलं असतं, वाट पाहिली नसती, असा सल्लाही त्यांनी दिला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMaharashtra Assembly Election 2019Sharad PawarBJPShiv SenaNCPcongressमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शरद पवारभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस\nस्थायी समितीची सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर\nCoronavirus : कोथरुडमध्ये फक्त 5 रुपयात घरपोच मिळणार पोळी-भाजी, चंद्रकांत पाटलांचा उपक्रम\ncoronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन\nCoronavirus:...मग ‘या’ दोन्ही वेळांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही पंचांगी नाते आहे काय\nCoronavirus: कमलनाथ यांच्या 'त्या' प्रेस कॉन्फरन्सला गेलेल्या पत्रकाराला कोरोना; मुलीकडून संसर्ग\nCoronavirus: 'रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी आहे का\nऊसतोडणी कामगार संघटना व साखर संघ मधील चर्चा फिस्कटली; आता चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती\nमराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - ठाकरे\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nकसं समजायचं आली की पन्नाशी \nपुण्याच्या जम्बो कोविड सेन्टरमधून मुलगी गायब | Jumbo Covid Centre Pune | Pune News\nसंचितातून चांगले प्रारब्ध कसे काढाल\nशरीर टेपरेकॉर्डर आहे का\nखरा देवधर्म जाणून घ्या\nआपल्याला मनाचे ज्ञान का हवे\nआपल्यातल्या खजिन्याची मनरुपी किल्ली\nशूssss.... रोमान्स खराब मत करना ‘उतरन’ फेम टीना दत्ताने ‘बिग बॉस’ला लिहिले प्रेमपत्र\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nDrugs Case : सारा अली खान गोव्याहुन मुंबईला रवाना, एनसीबीसमोर हजर राहण्याचे आदेश\nUrvashi Rautela ने सांगितलं तिचं फिटनेसचं गुपित, बघा LATEST PHOTOS\n दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\nत्याने मला जनावरासारखे मारले...; लग्नानंतर 14 दिवसांतच पूनम पांडेने घेतला पतीला सोडण्याचा निर्णय\nनवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट\n जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी ह��णार\nप्रशासनाच्या आदेशानंतरही रात्री ९ नंतर औरंगाबादकर सुसाट\nएनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप\nIPL 2020: हार्दिक पांड्या हिट विकेट होताच पुन्हा 'त्या' वादळाची चर्चा; तुम्हाला आठवतेय का 'ती' घटना\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nरिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा\nनिवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता सोडणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा\n“मराठा नेत्यांना आरक्षण नको असतं तर अध्यादेश पारित केलाच नसता” माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार\nएनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nIPL 2020: हार्दिक पांड्या हिट विकेट होताच पुन्हा 'त्या' वादळाची चर्चा; तुम्हाला आठवतेय का 'ती' घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/shiv-sena-mp-sanjay-raut-claim-we-have-clear-majority-to-form-government/", "date_download": "2020-09-24T18:48:53Z", "digest": "sha1:DMBVNDUICFENJKRKQ3H3GU7IFQLAX4NI", "length": 24785, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "शिवसेनेकडे १७५चं संख्याबळ; आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल: खा. संजय राऊत | शिवसेनेकडे १७५चं संख्याबळ; आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल: खा. संजय राऊत | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nशेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nMarathi News » Maharashtra » शिवसेनेकडे १७५चं संख्याबळ; आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल: खा. संजय राऊत\nशिवसेनेकडे १७५चं संख्याबळ; आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल: खा. संजय राऊत\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By अमोल परब\nमुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळालेला असतानाही राज्यात सत्तेचा रथ मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावरून रूतून बसला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत मोठं विधान केलं आहे. “शिवसेनेकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे.\nशिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या आग्रहामुळं राज्यातील सत्ता स्थापनेचा गाडा अडकला आहे. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मात्र, मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेताना दिसत नाही. त्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे.\nराज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष दहाव्या दिवशीही कायम असल्यामुळे एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपी’च्या निवडक नेत्यांची शनिवारी पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पवार हे आज, रविवारी सायंकाळी दिल्लीला जात असून, ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारीच किंवा सोमवारी भेट घेतील, असे एनसीपी’च्या एका नेत्याने सांगितले.\nतत्पूर्वी, मुख्यमंत्रीपदही वाटून घेण्याचे ठरले नव्हते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यानंतर सत्तावाटपाच्या चर्चेचे गाडे रुळावरून घसरले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोजच भारतीय जनता पक्षावर शरसंधान साधून, शिवसेनेला अन्य पर्याय खुले असून काँग्रेस-एनसीपी’च्या पाठिंब्यावर सरकार येऊ शकते, असे इशारे देत आहेत. लोकसभा निवडणुकीत युती होण्य���आधीही राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण होते. मात्र आता राऊत अतिरेक करीत आहेत, अशी भारतीय जनता पक्ष नेत्यांची भावना असून शिवसेना नेतृत्व त्यांना रोखत नसल्याने भारतीय जनता पक्षानेते नाराज आहेत.\nपंतप्रधान मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nसंजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा \nसध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.\n २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर\n २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर\nमहाभारतात 'संजय'चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो: भाजपचा राऊतांना टोला\nशिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्यावर भाजपने संजय राऊत यांच्यावर ही झोंबणारी टीका केली आहे. भाजपच्या राज्य आयटी सेल ने ट्विट करून संजय राऊतांना टोला लगावला आहे.\nआम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही\nशिवसेनेतील संजय राऊतांसारख्या व्यक्तीला भाजपने कधीही महत्त्व दिलेले नाही. त्यांना केवळ प्रसार माध्यमांनी मोठे केलं. पण आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला ४ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिल.\nन्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिल्यास पुढची १ हजार वर्षे राम मंदिर होणार नाही\nसध्या लोकसभा निवडुकीच्या तोंडावर सत्त्ताधारी पक्ष राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक होताना दिसत आहे. त्यात केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना विकासाच्या मुद्यावर तोंडघशी पडल्याने त्यांनी केवळ अयोध्येतील राम मंदिरावर मोर्चा वळवला आहे. सत्ताकाळात वाढलेल्या महागाईपासून सामान्यांचं परावृत्त करण्यासाठी शिवसेनेकडून केवळ राम मंदिरावर रोजच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.\nअटलजींचे निधन नक्की कोणत्या तारखेला संजय राऊतांना तारखेबद्दल शंका\nमुंबई : माजी पंतप्रधान दिवंगते अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची केवळ घोषणा करण्यात आली होती, अशी शंका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चा���े मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला\nआम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली\nसेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे\n मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nबहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nJEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nदेशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू\nकोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार\nआजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०\nमोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ngyc.com/mr/production-platform/", "date_download": "2020-09-24T16:49:04Z", "digest": "sha1:JMBNO6YA2MIA37J4KZUPMV4YOPBWY7FI", "length": 3740, "nlines": 156, "source_domain": "www.ngyc.com", "title": "उत्पादन प्लॅटफॉर्म - Ninggang स्थायी चुंबकीय सामुग्री कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\n1: 5 SmCo लोहचुंबक\nवारंवार विचारल�� जाणारे प्रश्न\nखालील चित्र Equipment.For commerical गोपनीयता Net.Please वाटत मोफत मास उत्पादन लाइन प्रदर्शित नाही कोणतीही Question.Thank आपण आमच्याशी संपर्क लहान भाग दर्शविते.\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत.\nNo.505 Qiming रोड, Yinzhou गुंतवणूक आणि व्यवसाय अंडी, निँगबॉ, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/06/blog-post_26.html", "date_download": "2020-09-24T16:53:41Z", "digest": "sha1:VNBEUQAY44AQ5VYOTIGJKPSLIB7XLDFF", "length": 19877, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "सत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political सत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट\nसत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट\nमाजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पातळीवरुन हा वाद मिटवण्या ऐवजी त्यास सातत्याने खतपाणी दिले जात असल्याने संपुर्ण राज्यात भाजपाचा भक्कम बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्यात अनेक बुरुज ढासळू लागली आहे. महाजन यांनी केळी उत्पादक शेतकर्‍यांना अरेरावी केल्याने त्यांच्या कार्यालयावर करण्यात आलेले केळी फेक आंदोलन, भाजपा जिल्हाध्यक्षांवर ड्रग माफियांना सरंक्षण देण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप, खडसेंमुळे भाजपात आलेल्या चोपडा साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष शशिकांत देवरे यांची झालेली हकालपट्टी, वाकडी येथे मागासवर्गीय मुलांना नग्न करुन केली मारहाण आदी घटनांमुळे भाजापाची वाट बिकट असल्याचे मानले जात आहे.\nराज्यात व केंद्रात सत्ता असतांना जळगाव जिल्हा भाजपा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणीत येत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकत्व असलेले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जिल्हावासियांचा विशेषत: शेतकर्‍यांचा प्रचंड रोष आहे. पाटील हे दोन ते तिन महिन्यातून एकदा जिल्ह्यात हजेरी लावतात व जिल्हाधिकारी कार्यालयात बसून एकाच दिवसात मॅरेथॉन बैठका घेवून निघून जातात, यामुळे भाजपला नाराजीचा फटका बसत आहे. गेल्या १५ दिवसांत पाच म��ठ्या घटना घडल्यामुळे भाजपासाठी आगामी काळ किती कठीण असेल याची प्रचिती येत आहे.\nघटना क्र. १ - मंत्रीमंडळातून हटविण्यासाठी व बदनाम करण्यासाठी माझ्या विरुध्द मोठं षडयंत्र रचण्यात आले. मला न्याय मिळू न देण्यासाठी पोलिसांवर देखील कोणाचातरी दबाव आहे. यात एका मंत्र्याचाही समावेश आहे, असे धक्कादायक विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत केलं. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांनी न्यायालयात सादर केलेले कागदपत्रेही बनावट असल्याचे उघड झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार दमानिया यांच्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. खडसे मंत्रीमंडळाच्या बाहेर गेल्यामुळे कुणाला फायदा होईल,यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले आहे. मी मंत्रीपदाचा राजीनामा देईपर्यंत माझी बदनामी सुरु ठेवण्याचा हा कट होता. या मागे कोण कोण आहे हे हळूहळू समोर येत आहे. मंत्रीमंडळात परत येण्यापेक्षा मला दोन वर्ष जो त्रास झाला त्याचा हिशोब चुकता करणे महत्वाचे आहे. याकाळात अ‍ॅन्टी करप्शन, इंन्कमटॅक्ससह अनेक यंत्रणांनी माझी कसून चौकशी केली मात्र त्यांना काहीच चुकीचे आढळले नाही. आता कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांची परतफेड करायची आहे. मी कुणालाही सोडणार नाही, असे सांगत त्यांनी त्यांची रणनीती स्पष्ट केली.\nघटना क्र.२ - मातंग समाजाची दोन मुलं एका विहिरीत पोहले म्हणून त्यांना पट्टयाने मारहाण करत नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात हा प्रकार घडल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला टीकेचे लक्ष केले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी ही ट्विट केल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी वाकडी गावात धाव घेतली. हा प्रकार दडपण्यासाठी महाजन यांचा पोलीसांवर दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्���ाची शक्यता आहे.\nघटना क्र.३ - गेल्या आठवड्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, फैजपूर तालुक्यांमध्ये प्रचंड वादळी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात केळी उत्पादक शेतकर्‍यांचे सुमारे १२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा परिसर मध्यप्रदेश राज्याला सिमेला लागून असल्याने परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची तात्काळ दखल घेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली व तात्काळ मदतीची घोषणा केली. मात्र मध्यप्रदेशपेक्षा जास्त नुकसान जळगाव जिल्ह्यात झाले असतांना मुख्यमंत्रीच काय पण पालकमंत्री देखील तिकडे फिरकले नाहीत. विशेष म्हणजे त्यावेळी पालकमंत्री जळगाव शहरातच होते. शेतकर्‍यांची नाराजी वाढल्याने गिरीश महाजन यांनी रावेर तालुक्याला भेट देवून पाहणी केली. मात्र मुख्यमंत्री व पालकमंत्री कुठे आहेत असा सवाल शेतकर्‍यांनी केल्याने वाद झाला. तेथे शेतकरी नेते सोपान पाटील यांच्याशी अरेरावी करण्यात आल्याने दोन दिवसांपुर्वी शेतकर्‍यांनी जळगाव येथे येवून महाजन यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन केले. वादळात खराब झालेली एक ट्रक्टरभर केळी तेथे फेकून देत शेतकर्‍यांनी भाजप विरोधी जोरदार घोषणाबाजी केली.\nघटना क्र.४ - केळी फेक आंदोलनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ड्रग माफियांना सरंक्षण देण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप केला. यावेळी त्याचे व्हिडीओ चित्रण दाखवून खळबळ उडवून दिली. केवळ आरोप झाल्याने मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तसाच वाघ यांचाही राजीनामा घेत खडसेंनी भुमिका जाहीर केली. त्यावर वाघ यांनी माझे नेते मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष असल्याचे सांगत सर्व हे राजकीय आरोप असल्याने राजीनाम्याचा विषयच नसल्याचे स्पष्ट करत खडसेंवर कुरघोडी करण्याच प्रयत्न केला. याचेही जिल्ह्यात पडसाद उमटले. भाजपाचे माजी आमदार डाॅ.बी.एस.पाटील यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांसह पत्रकार परिषद घेत वाघ यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. संपूर्ण जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या अशा वर्तवणुकीमुळे प्रचंड चीड व संताप व्यक्त होत असून भाजपाचा ब��लेकिल्ला समजल्या जाणार्‍या जिल्ह्यात भाजपाची प्रचंड मानहानी झाली असून जिल्हाध्यक्ष यांचे वर्तन पक्षाला काळिमा फासणारे आहे. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून सत्य काय ते उजेडात आणावे; तोपर्यंत जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची जिल्हाध्यक्ष पदावरून पक्षातून हकालपट्टी करावी, अशी भुमिका त्यांनी मांडली. त्यास प्रतिउत्तर म्हणून एका गटाने पुढे येत वाघ यांचा बचाव करत प्रशासनाला निवेदन देत आरोप करणार्‍यांचीच चौकशी करण्याची मागणी केली.\nघटना क्र.५ - चोपडा तालुक्यात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी एकनाथ खडसेे यांनी शशिकांत देवरे यांना पक्षात घेतले ते आता चोपडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. मात्र तालुक्यातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांची अचानक पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेवून नाराजी व्यक्त केली. नाथाभाऊंच्या निमंत्रणामुळे भाजपत आलो. काम करण्याच्या शैलीमुळे तालुक्याचा युवक आमच्याशी जोडला गेला आहे. नाथाभाऊ व गिरिष महाजन यांच्यात वादात काड्या करणारांचा गट जिल्ह्यात बळावतो आहे. क्लिमिश कालविणार्‍यांमुळे तालुक्यात भाजप संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. भाजपत राहून मोठे काम करुन सुध्दा हकालपट्टी झाली असे सांगणे याचा खेद वाटतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=496", "date_download": "2020-09-24T17:54:28Z", "digest": "sha1:LXAR45OGO5J26G2ZRAVPV7B6TYO2POQC", "length": 2617, "nlines": 61, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Aapli Mula Ghadavitana | आपली मुलं घडवताना", "raw_content": "\nमुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो, पण ही फुलं फुलत असताना आपली भूमिका आपलेपणाने बागेची देखभाल करणार्‍या माळ्याची आहे की रखवालदाराची हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आपली मुलं फक्त आपलीच नसतात, तर ती राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांच्याच विश्वासावर देश आर्थिक, सांपत्तिक, सांस्कृतिक, वैचारिक प्रगतीचे स्वप्न पाहत असतो. म्हणून त्यांना जाणीवपूर्वक घडवायला हवे. मुलं त्यांचे भावविश्व, त्यांची भावनिक बुद्धीमत्ता, सकारात्मक दृष्टिकोन, तरुणाई, अभ्यास, करियर, यशस्वीता या सर्व विषयांना स्पर्श करणारे प्रा. मिलिंद जोशी यांचे हे शास्त्रशुद्ध पुस्तक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T19:33:33Z", "digest": "sha1:ZKKL5J5LYJ2AP4YYIWQMJWOHN64XSBXN", "length": 7427, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्राह्मी लिपी - विकिपीडिया", "raw_content": "\nब्राह्मी लिपी प्राचीन भारतात वापरली गेलेली एक लिपी आहे. देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मीवरून झाली. साधारणतः २,५०० ते १,५०० वर्षांपूर्वीच्या कालखंडात ही लिपी वापरात असल्याचे संकेत आहेत. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात.\nसाधारण १,५०० वर्षांपूर्वी गुप्त साम्राज्यकालात ब्राह्मी लिपीत स्थित्यंतरे होऊ लागली व सहाव्या शतकानंतर या लिपीवरुन अनेक स्थानिक लिप्या तयार झाल्या व त्यांचा वापर सुरू झाल्यावर मूळ ब्राह्मी लिपी लुप्तप्राय झाली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/election-standing-members-18th-agenda-general-assembly-announced-speaker-can-be", "date_download": "2020-09-24T18:29:20Z", "digest": "sha1:A2DZWL36Z3AGPBOMXYR4MUMVOKH75BER", "length": 14850, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "स्थायी सदस्य निवडी 18 ला : महासभेचा अजेंडा जाहीर...30 सप्टेंबरपुर्वी सभापती निवड शक्‍य | eSakal", "raw_content": "\nस्थायी सदस्य निवडी 18 ला : महासभेचा अजेंडा जाहीर...30 सप्टेंबरपुर्वी सभापती निवड शक्‍य\nसांगली- स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आता सत्ताधारी भाजपमधून हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 18 सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता महासभेत निवडी होती. त्यानंतर सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांना ठराव करून पत्र पाठवण्यात येईल. साधारण 30 सप्टेंबरपुर्वी सभापती निवड होणे अपेक्षित आहे.\nसांगली- स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आता सत्ताधारी भाजपमधून हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 18 सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता महासभेत निवडी होती. त्यानंतर सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांना ठराव करून पत्र पाठवण्यात येईल. साधारण 30 सप्टेंबरपुर्वी सभापती निवड होणे अपेक्षित आहे.\nभाजपचे सहयोगी सदस्य गजानन मगदुम, अनारकली कुरणे, राजेंद्र कुंभार, मोहना ठाणेदार अशा चार सदस्यांमध्ये चुरस आहे. आयुक्तांनी पत्रकारांना जुन्याच पत्राचा दाखला देऊन निवडी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि सदस्य आक्रमक होताच त्यांनी माघार घेत निवडीसाठी शासनाशी पत्रव्यवहार केला. त्यांनंतर नगरविकास मंत्रालयाने ऑनलाईनसभांद्वारे स्थायी समितीच्या निवडी घ्याव्यात, असे लेखी आदेश दिले.\nस्थायी समितीची मुदत नियमानुसार 31 ऑगस्ट रोजी संपली होती. तत्पुर्वी महापालिका अधिनियमानुसार महासभेत त्या निवडी आणि सभापती निवड होणे गरजेचे होते. सभापती संदीप आवटी यांच्यासह भाजपचे पाच, कॉंग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य बाहेर पडणार आहे. आयुक्तांच्या फ्लॉप शो नंतर आता स्थायी सभापती व सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nस्थायीसाठी इच्छूक सदस्यांमध्ये भाजपकडून शिवाजी दुर्वे, प्रकाश ढंग, नसीम नाईक, पांडुरंग कोरे, गजानन आलदर, संजय यमगर, सुनंदा राऊत, सविता मदने, उर्मिला बेलवलकर.\nकॉंग्रेसकडून वहिदा नायकवडी, संतोष पाटील, उमेश पाटील, करण जामदार, शुभांगी साळुंखे तर\nराष्ट्रवादीकडून मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी, संगीता हारगे, पवित्रा केरिपाळे आदींच्या हालचाली सुरु आहेत. त्यानंतर सभापती निवड असेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिदुर्गम भागात गट शाळेच्या माध्यमातून तरूण करताहेत ज्ञानदान\nमंदाणे : कोरोना संसर्गाचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा, महाविद्यालय बंद आहेत. शिक्षण विभागाने ऑनलाइनचा पर्याय अवलंबला आहे. पण...\nनंदुरबारचे विनय गौडा साताऱ्याचे नवे सीईओ\nसातारा : ऐन कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. आज (ता. २४) अचानक झालेल्या या फेरबदलामध्ये नंदुरबार...\nदोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाने मृत्यू; पुणे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर\nपुणे : शहर पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. त्यापैकी एक अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. एकाच...\nऐन परीक्षेच्या तोंडावर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचे आंदोलन, कामकाजावर बहिष्कार\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज लेखणी, अवजार बंद आंदोलन सुरू केले. बुधवार (ता.30)...\n\"फेसाटी'कार नवनाथ गोरेंना भारती विद्यापीठ देणार नोकरी, विश्‍वजीत कदम यांची ग्वाही\nसांगली ः एक उत्तम दर्जाचे पुस्तक जन्माला घातलेला लेखक शेतमजुरी करतोय, या \"सकाळ'मधील बातमीने आज राज्यातील संवेदनशील, साहित्यप्रिय माणसाला वेदना...\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात विदर्भाच्या पुत्राला वीरमरण\nनागपूर : काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात ‘सीआरपीएफ’...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/mp-barne-demanded-lok-sabha-industrialists-state-should-deposit-csr-funds-cm-care", "date_download": "2020-09-24T18:08:31Z", "digest": "sha1:XHYAUH2UBE2TJTIOCUHWGEZFLMA6DVOH", "length": 15640, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "खासदार बारणेंनी लोकसभेत उठवला आवाज; केंद्र सरकारकडे केल्या 'या' दोन मागण्या | eSakal", "raw_content": "\nखासदार बारणेंनी लोकसभेत उठवला आवाज; केंद्र सरकारकडे केल्या 'या' दोन मागण्या\nजगावर कोरोना महामारीचे संकट आहे. भारत देश पण त्याचा सामना करत आहे. मी ज्या राज्यातून येतो, त्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.\nपिंपरी : महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी सीएसआरअंतर्गत पीएम केअर फंडात निधी दिला आहे. उद्योगपती पीएम केअर फंडाकरिता निधी देऊ शकतात. परंतु, ज्या राज्यात आपला उद्योग सुरु आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सीएसआर फंड जमा करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे.\n- लोकहो, आता... ‘शिस्त देवो भवः’​\nकोरोना विरोधातील लढाईसाठी महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील उद्योगपतींना त्यांचा सीएसआर निधी सीएम फंडास देण्याची मुभा द्यावी. तसेच केंद्र सरकारमार्फत पीएम केअर फंडातून राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. पीएम केअर फंडात सीएसआर अंतर्गत किती निधी जमा झाला, याची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\n- जम्बो हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळणार 'हे' चार डॉक्‍टर\nखासदार बारणे म्हणाले, जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. भारत देश पण त्याचा सामना करत आहे. मी ज्या राज्यातून येतो, त्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. या महामारीच्या काळात राज्यातील उद्योगपती, कंपन्याच्या माध्यमातून पंतप्रधान केअर फंडात किती सीएसआर निधी जमा झाला, याची माहिती मिळत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी पीएम केअरमध्ये सीएसआर निधी जमा केला आहे.\n- मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडने पेटवली 'मशाल'\nउद्योगपती पीएम केअर फंडासाठी सीएसआर फंड देऊ शकतात. परंतु, ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सीएसआर फंड जमा करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे. जे उद्योजक ज्या राज्यात उद्योग करतात, त्या राज्याचे ते काहीतरी देणे लागतात. उद्योजकांनी पीएम फंडाऐवजी सीएम फंडाकरिता जर सीएसआर निधी दिला असता, तर कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला मोठी मदत झाली असती.\nकोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकारसोबत आहे. त्यामुळे राज्यावर अन्याय न करता केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत\nपुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा...\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या कोविड साहित्य खरेदीत झाला आहे गोलमाल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या...\nअमेरिकी भारतीयांची ट्रम्प यांना पसंती; मोदी यांच्या मैत्रीसह अनेक मुद्यांवरून समर्थन\nवॉशिंग्टन- अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असलेले विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्या विजयाबद्दल अनेक आडाखे बांधले जात आहे...\nधनगर समाजाच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील एल्गार आंदोलनाला सुरवात\nकरमाळा (सोलापूर) : धनगर समाजाच्या राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज करमाळा येथून ढोल वाजवत पश्‍चिम...\nपिंपरी-चिंचवडमध्ये 'या' विषयावरून भाजप-शिवसेनेत रंगतोय सामना\nपिंपरी : ताथवडेतील नवीन रस्त्याच्या निर्मितीवरून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात पत्रकयुद्ध सुरू आहे. सत्तारूढ पक्षनेते...\nअतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत द्या\nमहूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूदसह परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेती, फळबागा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/4431/", "date_download": "2020-09-24T16:46:15Z", "digest": "sha1:65AQHGXS45SHJRANM4ZLCZTGRT434ZP3", "length": 12261, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात 362 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमहाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान\nऔरंगाबाद जिल्ह्यात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,चार मृत्यू\nबॉलीवूड ड्रग्स प्रकरण; अभिनेत्री दीपिका, श्रद्धा आणि साराला एनसीबीचे समन्स\nनांदेड जिल्ह्यात 362 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू\n202 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी\nनांदेड दि. 4 :- शुक्रवार 4 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 202 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 362 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 94 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 268 बाधित आले.\nआजच्या एकुण 1 हजार 381 अहवालापैकी 966 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 8 हजार 212 एवढी झाली असून यातील 5 हजार 203 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.85 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 698 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 271 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.\nया अहवालात आज 6 जणांचा मृत्यू झाला असून मृत्त पावलेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 46 वर्षाचा देगलूर येथील एक पुरुष, 61 वर्षाचा विनायकनगर नांदेड येथील एक पुरुष, 70 वर्षाचा विष्णुपुरी नांदेड येथील एक पुरुष, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदेड येथील 72 वर्षाचा एक पुरुष, 50 वर्षाचा किनवट येथील पुरुष तर खाजगी रुग्णालयात गणराज प्लाझा नांदेड येथील 56 वर्षाचा एका पुरुषाचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 257 झाली आहे.\nआज बरे झालेल्या 202 व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 94 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 288 बाधित आढळले.जिल्ह्यात 2 हजार 698 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.\nजिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण सर्वेक्षण 1 लाख 52 हजार 613घेतलेले स्वॅब- 53 हजार 063,निगेटिव्ह स्वॅब- 42 हजार 658,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 362,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 212,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 24,एकूण मृत्यू संख्या- 257,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 203,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 698,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 488, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 271.\n← कंत्राटदार नोंदणीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी समिती\nजालना जिल्ह्यात 164 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह →\nनांदेड जिल्ह्यात 154 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू\nराज्यात कोरोनाच्या ११ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल-पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास\nमुंबई दि २३: ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआरोग्य दिनांक स्पेशल दिल्ली मुंबई\nमहाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान\nऔरंगाबाद जिल्ह्यात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,चार मृत्यू\nबॉलीवूड ड्रग्स प्रकरण; अभिनेत्री दीपिका, श्रद्धा आणि साराला एनसीबीचे समन्स\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडि��ा सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/32437/", "date_download": "2020-09-24T18:26:12Z", "digest": "sha1:OJBPNKPGHSCGOLOUNGK7V744KTPH4U6X", "length": 8227, "nlines": 52, "source_domain": "journalistasso.tv", "title": "कोलकाता : माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nकोलकाता : माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन\nपश्चिम बंगालमधील माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना 30 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “माजी नेते, माजी खासदार आणि बंगालचे माजी मंत्री श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनामुळे मी दु:खी आहे. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि समर्थकांबद्दल माझी संवेदना व्यक्त करते.'\nमाकपने ट्विट केले आहे की, “श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनामुळे पक्ष शोक व्यक्त करत आहे.” कॉम्रेड श्यामल हे अनुभवी कामगार संघटनेचे नेते, माजी मंत्री आणि माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. आज, कामगार वर्ग आणि डाव्या चळवळीने देशातील एक महत्वाचा आवाज गमावला आहे. ‘श्यामल चक्रवर्ती यांनी 1982 ते 1996 या काळात तीनदा परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले. राज्यसभेचे खासदार म्हणून ते दोनदा निवडून आले. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, श्यामल यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची मुलगी उशसी चक्रवर्ती ही एक अभिनेत्री आहे. श्यामल चक्रवर्ती हे पश्चिम बंगालमधील कोरोनामुळे निधन झालेले दुसरे नेते आहेत. नुकतेच टीएमसीचे आमदार तमनश घोष यांचेही कोरोनामुळे निधन झाले.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-indians/all/page-3/", "date_download": "2020-09-24T17:59:42Z", "digest": "sha1:7OAC3DJ44O3USQAHABZKGVWMKOZLPIW3", "length": 17551, "nlines": 210, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Indians- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो य��� देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nIPL 2020 वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता ‘या’ तारखांना होणार सामने\nबीसीसीआयच्या वतीने यावर्षीची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 19 सप्टेंबर होणार आहे.\nस्पोर्ट्स Jul 27, 2020\nपाचव्यांदा आयपीएल जिंकण्यास पलटन सज्ज मुंबईचे 'या' प्रमुख खेळाडूंवर असणार मदार\n एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका\n यावेळीही मुंबई इंडियन्सच जिंकणार IPL, रोहितने सांगितले कारण\nरोहितपासून बुमराहपर्यंत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मिळते इतके सॅलरी\n रोहितचे ‘हे’ 5 शिलेदार मुंबईला पुन्हा एकदा करणार IPL चॅम्पियन\nमुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी IPLआधी फिट होणार रोहितचा हुकुमी एक्का\n‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन\nIPLआधीच मुंबई इंडियन्सने KKR आणि CSKला टाकलं मागे, रचला अनोखा रेकॉर्ड\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nमुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू 'या’ प्रसिद्ध मॉडेलला करतोय डेट\nमुंबईकर रो'हिट' शर्मा झळकला Forbes मासिकाच्या कव्हरवर, फॅन्स विचारतात चौथी डबल सेंच्युरी कधी \nदोन धावा का घेता आल्या नाही शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधना�� कामगिरी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=498", "date_download": "2020-09-24T16:58:41Z", "digest": "sha1:7ZE5CIPRMQKPKIDDZIA6NYPS2B5RJU5I", "length": 2828, "nlines": 61, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Pachrut | पाचरूट", "raw_content": "\nअरुण जाखडे यांनी ‘पाचरुट’ या घटीतनिष्ठ कादंबरीत कृषीसंस्कतीतील उत्कट शोकांतिका अतितळमळीने व पोटतिडिकीने मांडली आहे. या कादंबरीत भेटणारा नायक व त्याच्याभोवती पात्रे, त्यांची निकटची नाती, त्यांचे राग-लोभ, हेवे-दावे, सुख-दु:खे यांचे चित्रण वेगवेगळ्या घटना-प्रसंगातून येते; त्याचबरोबर कादंबरीत प्रत्ययास येणारे मानवी मनाचे वास्तव आणि त्याचा जिवंत प्रत्यय वाचकास अंतर्मुख करणारे आहे. अतिरिक्त ऊस उत्पादनामुळे ही गोड उसाची ही कहाणी कडू होते. समकालीन ग्रामीण वास्तवाचे दाहक चित्रण या कादंबरीत चित्रीत झाले आहे. आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून या कादंबरीचे वाचन दोन वेळा प्रसारित झाले असून, कामगार कल्याण मंडळाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार व दै. सकाळचा नानासाहेब परुळेकर पुरस्कार या कादंबरीला प्राप्त झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/hundreds-of-workers-were-leaving-from-ulhasnagar-lockdown-mhss-447730.html", "date_download": "2020-09-24T17:06:26Z", "digest": "sha1:MYONDC6OQJGIOILHWUD25HTBIPJAY2LG", "length": 20199, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nमालिकांनंतर फिल्म सेटवर कोरोना; 2 अभिनेते पॉझिटिव्ह, अर्जुन रामपालची अशी अवस्था\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nसुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आ��ि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nIPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nअभिनेत्री किम कार्दिशनचं रात्री स्वीमिंग पूलमधील Bold Photo Session; म्हणाल...\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\n'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग\nDrug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nCorona काळात मुंबईत गर्दीचा कहर लोकलचा VIDEO VIRAL झाल्यानंतर रेल्वेनं दिलं उत्तर\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरह�� गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती अधिकच गंभीर\n'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग\nमोठ्या संख्येने हे कामगार पायी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला\nउल्हासनगर, 16 एप्रिल : वांद्रे इथं परप्रांतीयांची गर्दी जमवण्याचे प्रकरण समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, उल्हासनगरमध्येही शेकडो कामगार आपला जीव धोक्यात घालून पायी निघाल्याची घटना समोर आली आहे. परंतु, पोलीस प्रशासनाने या मजुरांची समजूत काढली आणि परत पाठवले.\nकोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू असे म्हणत 100 पेक्षा अधिक कामगारांनी गावी परतण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्रीच्या सुमारास गुपचूपपणे पायी प्रवास सुरू केला होता. हे सर्व कामगार उल्हासनगर जवळील माणेरा गावात वास्तव्यास आहे.\nहेही वाचा - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या जवळ, मृत्यूची संख्या 187वर\nदरम्यान, मोठ्या संख्येने हे कामगार पायी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याने हा निर्णय घेतल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.\nमाणेरा गावातून व्हिनस चौक, शिवाजी मैदान, उल्हासनगर रेल्वे स्थानक, तिन नंबर ओटी सेक्शन, राधास्वामी संत्सग, पंजाबी कॉलनी, खेमानी परिसर असा प्रवास करीत हे 100 पेक्षा अधिक कामगार रात्रीच्या अंधारात गावी जाण्यासाठी पायपीट करीत निघाले होते.\nमात्र, उल्हासनगर 1 नंबर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोबी घाटला हे कामगार पोहचताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांची चौकशी करून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात आले.\nहेही वाचा - ‘कोरोना’रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला, 1 डॉक्टर आणि 3 पोलीस जखमी\nप्रशासन बाहेरगावच्या तसंच परराज्यातील नागरिकांना आहे, तिथेच राहण्याचे आवाहन करत आहे. शिवाय त्यांना सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन पोलीस आणि पालिका प्रशासनाने दिले आहे.\nसंपादन - सचिन साळवे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जा��्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/11-th-online-admission-process/articleshow/52812710.cms", "date_download": "2020-09-24T19:10:25Z", "digest": "sha1:PIR3HDE67RCXHYI4ECJFL7PP2H726WSF", "length": 15540, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअकरावीच्या प्रवेशाला बुधवारपर्यंत मुदतवाढ\nविद्यार्थी आणि पालकांच्या मागणीमुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची मुदत २१ जून सकाळी नऊ ते २२ जून दुपारी चार वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत संधी गमावलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील भाग एक भरणे, त्याचे अप्रुव्हल घेणे, भाग दोन भरणे आणि अर्ज पूर्ण भरून तो सबमिट करता येणार आहे.\nअकरावीच्या प्रवेशाला बुधवारपर्यंत मुदतवाढ\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nविद्यार्थी आणि पालकांच्या मागणीमुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प��रक्रियेची मुदत २१ जून सकाळी नऊ ते २२ जून दुपारी चार वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत संधी गमावलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील भाग एक भरणे, त्याचे अप्रुव्हल घेणे, भाग दोन भरणे आणि अर्ज पूर्ण भरून तो सबमिट करता येणार आहे.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत ७१ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरले. या प्रक्रियेत आतापर्यंत एकूण ७७ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी काही विद्यार्थी विविध कारणांमुळे अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी समितीकडे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यांना शेवटची संधी म्हणून अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने हा निर्णय घेतला.\nया प्रवेश प्रक्रियेमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या अकरावीच्या कॉलेजमधील एकूण ७३ हजार ३५८ जागांवर प्रवेश मिळणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरलेला नाही, त्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अर्ज १७ जूनपर्यंत एकत्रितपणे भरता येणार होते. मात्र, त्यापैकी केवळ ७१ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी संपूर्ण अर्ज शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत ‘सबमिट’ केले. त्यामुळे केवळ तेच विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेऊ शकत होते. मात्र, समितीच्या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरायचा राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.\nकॉलेजांचे प्राधान्यक्रम देताना विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले गुण, ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याचा कट ऑफ, महाविद्यालयाचे अंतर, शुल्क, शिकवले जाणारे विषय, विनाअनुदानित किंवा अनुदानित तुकडी या सर्व बाबी लक्षात घेऊन अर्ज करायचे होते.\nनंतर पुन्हा मुदतवाढ नाही\nअकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्धवट अर्ज भरता येण्यासाठी २१ जून सकाळी नऊ ते २२ जून दुपारी चार वाजेपर्यंत http://pune.fvjc.org.in या संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक सुरू ठेवण्यात येईल. अर्ज करण्याची ही शेवटची संधी असून, त्यानंतर या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ करणार नसल्���ाचे समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णा...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\nपुण्यातील बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी चित्रपट निर...\nरेल्वे पोलिस परीक्षेत बनावट विद्यार्थी महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी केली हत्या\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेश'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nआयपीएलधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/cm-will-be-from-shiv-sena-if-we-form-alliance-government-ncps-nawab-malik/videoshow/72069889.cms", "date_download": "2020-09-24T17:18:21Z", "digest": "sha1:OMKURU2JO63IPJBPIQIOUIJQGLRGVUMK", "length": 9504, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुख्यमंत्री शिवसेनेचा असेल: नवाब मलिक, राष्ट्रवादी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" ���हारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/entertainment/salman-khan-blackbuck-poaching-case/", "date_download": "2020-09-24T18:45:42Z", "digest": "sha1:B2P3ERCUXUKXTOGY5LAZY6GCCG6XQ3JZ", "length": 17397, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Salman Khan blackbuck poaching case | नायक नाही खलनायक है तू, सलमान दोषी: जोधपूर न्यायलय | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nशेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nनायक नाही खलनायक है तू, सलमान दोषी: जोधपूर न्यायलय\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nजोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला जोधपूर न्यायालयाचा जोरदार धक्का. न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवत अन्य सर्व आरोपींना दोषमुक्त केलं आहे. या निर्णयामुळे सलमान खानला धक्का बसला असून ���ोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या आरोपींना दोषमुक्त करून केलं आहे कारण सर्वांविरोधात ठोस पुरावे नव्हते.\nजवळ जवळ दोन दशकापूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे हे राजस्थान मध्ये काळवीटांची शिकार करण्यास गेले होते. त्यावेळी घटनास्थळी सलमान खान व्यतिरिक्त सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे हे देखील उपस्थित होते. त्यात सलमान खानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल केला होता. आता सलमान खानला किती शिक्षा होते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nसलमान ट्विट करत म्हणतो 'मुझे लडकी मिल गयी' \nतसा सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे चर्चा करत नाही, परंतु कालच्या ट्विट मुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्च्या रंगली आहे.\nबिईंग ह्युमन संस्थेला मुंबई पालिकेकडून नोटीस.\nमुंबई पालिकेकडून सलमान खान ची संस्था ‘बिईंग ह्युमन’ ला नोटीस, ब्लॅक लिस्टमध्ये जाण्याची शक्यता \nशाहरुखचा दावोसमध्ये पुरस्कार देऊन सन्मान\nबॉलीवूड चा बादशहा शाहरुख खानचा दावोसमध्ये पुरस्कार देऊन सन्मान\nशाहरुख खान चौथ्या अपत्याच्या तयारीत \nमी माझ्या चौथ्या बाळाचं नाव आकांक्षा ठेवणार आहे असं खुद्द शाहरुख खानच म्हणाला.\nशाहिद कपूरचा नवा लूक, लवकरच चाहत्यांच्या भेटीला.\nपद्मावत चित्रपटातील हटके लूक नंतर शाहिद कपूरचा नवा हटके लूक प्रेक्षकांच्या भेटीला. शाहिद सध्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचे समजते.\nवयाच्या ७५ व्या वर्षी जितेंद्र यांच्यावर चुलत बहिणीने केला लैंगिक शोषणाचा आरोप.\nएकेकाळी बॉलीवूड मध्ये चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारे जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर त्यांच्याच चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी जितेंद्र यांच्यावर चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने तो सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.\n���ेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला\nआम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली\nसेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे\n मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nबहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nJEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nदेशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू\nकोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार\nआजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०\nमोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-samudrashodh-dr-shrikant-karlekar-marathi-article-4408", "date_download": "2020-09-24T18:34:31Z", "digest": "sha1:TKELM6Q336H3LXQU5CYY5IKWRSRWHUS3", "length": 12718, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Samudrashodh Dr Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 ऑगस्ट 2020\nसमुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची\nसमुद्राच्या पृष्ठभागावर निरनिराळ्या प्रकारच्या हालचाली सतत सुरू असतात. काही हालचालींत जलबिंदू एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जातात, तर काही हालचालींत सागरपातळी नुसतीच वर-खाली होते. सागरपृष्ठावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्रावर विविध प्रकारच्या लाटा (Sea Waves) तयार होतात. सागरजलाच्या अस्थिरतेचे हे नेहमी आणि सहज आढळणारे रूप आहे.\nसमुद्रलाटेचे सर्वसामान्य रूप पाहिले तर असे दिसते, की प्रत्येक लाटेवर शिखर किंवा उंचवटा (Crest) आणि गर्ता (Trough) म्हणजे खोल भाग असे दोन मुख्य भाग आहेत. दोन शिखरातील अंतरास तरंगलांबी (Wave length) आणि शिखराची उंची व खोल भागाची उंची यातील फरकास लाटेची उंची (Wave Height) असे म्हणण्याचा प्रघात आहे. कमी तरंगलांबीपासून जास्त तरंगलांबीपर्यंतच्या अनेक लाटा समुद्रपृष्ठावर तयार होत असतात. अशा सर्व प्रकारच्या सागरी लाटा त्यांचा प्रवेग (Velocity), उंची (Height) व वारंवारता (Frequency) गुणधर्मानुसार बदलत असतात.\nसामान्यपणे शिखरावरील जलकण हे लाट ज्या दिशेने पुढे सरकत असेल त्याच दिशेने पुढे जाताना दिसतात. परंतु, खोल भागातील कण लाटेच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसतात. याचा परिणाम असा होतो, की खोल भागाच्या उजवीकडील व डावीकडील शिखरातील जलकण स्वतःभोवती वर्तु��ाकृती मार्गाने फिरतात. मात्र सागरपृष्ठावरील लाटांचे स्वरूप इतके सोपे नसते. वाऱ्याच्या वेगामुळे सागरपृष्ठावर लाटांची खूप मोठी शिखरे व खोल भाग तयार होतात आणि लाटा फार वेगाने पुढे सरकतात. लाटांतील जलकण स्वतःभोवती फिरत असले तरी जलकणांच्या हालचालींचा एकत्रित परिणाम लाट पुढे सरकण्यात होत असतो.\nसमुद्रामध्ये कमी-जास्त तीव्रतेच्या लाटा निर्माण होण्यामागे वारा हेच कारण आहे. जास्त तरंग लांबीची लाट जास्त काळ टिकून राहते. अशा लाटेचा वेगही जास्त असतो. हिंदी महासागरात पश्चिमेकडे लाटांचा वेग सर्वांत जास्त म्हणजे दर सेकंदाला १५ मीटर इतका दिसून येतो. लाटेची उंची हीसुद्धा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. सामान्यतः महासागरात आढळणाऱ्या लाटांचा वेग एकदम कमी होतो आणि तळभागाशी होणाऱ्या जलकणांच्या घर्षणामुळे लाटेची उंचीदेखील वाढते. उंची प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास लाट फुटते. फुटणाऱ्या लाटेस भग्नोर्मी (Breaker) असे म्हणतात. उतरत्या (Sloping) किनारपट्टीवर ही लाट एकापेक्षा अधिक वेळा फुटलेली आढळते.\nसमुद्रबूड जमिनीच्या (Continental Shelf) खोलीवरही लाटांचे फुटण्याचे प्रमाण अवलंबून असते. समुद्रबूड जमिनीवर पाणी जसजसे उथळ होत जाते, तसतशा लाटा फुटत राहतात. परंतु, खोल समुद्रात त्या फुटत नाहीत. किनाऱ्याजवळ आल्यानंतर पाण्याच्या उथळपणामुळे लाटेची उंची वाढते व ती फुटते. ती फुटल्यानंतर किनाऱ्याला समांतर वाहणारे प्रवाह तयार होतात. या प्रवाहांना ‘तट समांतर प्रवाह’ (Longshore Currents ) असे म्हणतात.\nसमुद्राच्या पृष्ठभागापासून जसे आपण अधिकाधिक खोल जातो, तशी जलकणांची ही वर्तुळाकृती हालचाल कमी होत जाते. काही मीटर खोलीवर जलकणांची हालचाल जवळजवळ नष्टच होते. यामुळेच पाणबुड्या बोटी खवळलेल्या समुद्रातदेखील जास्त खोलवर स्थिर उभ्या राहू शकतात.\nलाटा नेहमीच वाऱ्यामुळे तयार होतात असे नाही. वायुभारात (Atmospheric Pressure) अचानक झालेला बदल, सागरतळावर होणाऱ्या हालचाली यामुळेही खूप मोठ्या व जास्त वेगाच्या आणि अधिक काळ टिकणाऱ्या लाटा निर्माण होतात. यांना विध्वंसक लाटा (Destructive Waves) म्हणतात. सागरतळावर भूकंप झाल्यास किंवा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास अशा लाटा तयार होतात. अनेक वेळा समुद्रावर किनाऱ्यापासून खूप दूर निर्माण झालेल्या लाटा हजारो मैल लांबपर्यंत पसरतात आणि किनाऱ्यावर विध्वंस घडवून ���णतात.\nअलास्कातील अल्युशिअन बेटावर १९४६ मध्ये निर्माण झालेल्या लाटांचा जोरदार तडाखा ३२०० कि.मी. दूर असलेल्या हवाई बेटांना बसला होता. १७ जुलै १९९८ रोजी समुद्रातील भूकंपामुळे निर्माण झालेल्या लाटेत पापुआ न्यूगिनीत हजारो लोक बेघर झाले होते. वादळी हवेमुळेही अशा लाटा तयार होतात. सागरपृष्ठावरील हवेतील वायुभारात एकदम होणारे बदल अनेकदा या लाटा निर्माण करतात.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/liquor-shop/", "date_download": "2020-09-24T17:06:13Z", "digest": "sha1:S7NGZG3EDM73XW2D4E2NMQCPJ5AR6DVS", "length": 2987, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "liquor shop Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi : कोयत्याचा धाक दाखवून तिघांचा दारूच्या दुकानातून राडा; दारूच्या बाटल्या पळविल्या\nएमपीसी न्यूज - दुकानात आरडाओरडा करू नका, म्हणणा-या दारूच्या दुकानदाराला तिघांनी मिळून मारहाण केली. तसेच दुकानातील टीव्ही व कॅमेरे फोडून मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी दोनच्या सुमारास आकुर्डी…\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\nPimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/collector-fines-bouquet-plastic-cover-25310", "date_download": "2020-09-24T18:52:35Z", "digest": "sha1:TMYDSFQVTUQJNP6QM235GWX5OMDGWGZ4", "length": 11825, "nlines": 187, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "collector fines for bouquet in plastic cover | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्लॅस्टिकमधील पुष्पगुच्छ खासदाराला : कल���क्टर जी. श्रीकांत यांनी आकारला पाच हजारांचा दंड\nप्लॅस्टिकमधील पुष्पगुच्छ खासदाराला : कलेक्टर जी. श्रीकांत यांनी आकारला पाच हजारांचा दंड\nसोमवार, 25 जून 2018\nलातूर : शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पुष्पगुच्छ (बुके) दिल्याबद्दल येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आहे.\nप्लॅस्टिकबंदीनंतर एखाद्या शासकीय यंत्रणेला दंड आकारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी. लातूर जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज येथे झाली. त्या वेळी हा प्रकार घडला.\nलातूर : शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पुष्पगुच्छ (बुके) दिल्याबद्दल येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आहे.\nप्लॅस्टिकबंदीनंतर एखाद्या शासकीय यंत्रणेला दंड आकारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी. लातूर जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज येथे झाली. त्या वेळी हा प्रकार घडला.\nराज्यात शनिवारपासून प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ठिकठिकाणी प्रबोधन करून प्लॅस्टिक जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असताना शासकीय यंत्रणेकडून प्लॅस्टिकबंदीच्या नियमाचे पालन करणे अपेक्षित होते; पण या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळेले पुष्पगुच्छ देऊन खासदार डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांचे स्वागत केले.\nहे स्वागत सुरू असताना जी. श्रीकांत यांचे प्लॅस्टिककडे लक्ष गेले. त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करण्याचे आदेश दिले. ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या दंड वसुलीचे अधिकार आहेत. त्यामुळे या साखळीतील कोणताही अधिकारी दंडाची आकारणी करू शकतो. एकाद्या जिल्हाधिकाऱ्याने थेट दंडवसुली केल्याची ही पहिलीच घटना असावी.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपला खरोखर मराठा आरक्षण द्यायचे होते का, हाच प्रश्न आहे : पृथ्व���राज चव्हाण\nकऱ्हाड : भाजपच्या देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार 2014 रोजी सत्तेत आले. त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nबॅरेजेसचे दरवाजे वेळत न उघडल्ऱ्याने शेतीचे नूकसान, संबंधितांची चौकशी करा..\nलातूर : मागील आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे...\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nपुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, अधीक्षकपदी अभिनव देशमुख\nपुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली झाली असून त्यांच्या जागी लाॅकडाऊन काळात वाधवान बंधूंच्या पासमुळे चर्चेत आलेले अमिताभ गुप्ता...\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nराष्ट्रवादीच्या एका सदस्याने पंचायत समितीतील भाजपची सत्ता उलटवली\nउदगीर : राज्यात नऊ महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा राजकीय चमत्कार घडवत १०५ आमदार असलेल्या भाजपला सत्तेच्या बोहर फेकत...\nशनिवार, 29 ऑगस्ट 2020\nविलासराव मुख्यमंत्री झाले.. आता अब्दुल सत्तारांचे काय\nजळगाव: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी रोखली. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी...\nगुरुवार, 27 ऑगस्ट 2020\nतूर लातूर latur विकास खासदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/school-closed-but-education-continues-first-experiment-in-the-country-for-children-in-remote-areas-mhak-479536.html", "date_download": "2020-09-24T19:06:21Z", "digest": "sha1:MPDTX5QCFO66NWX4P4W5TOBQK5ZXNVHE", "length": 29826, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाळा बंद पण शिक्षण चालू! कोरोना काळात दुर्गम भागातल्या मुलांसाठी देशातला पहिलाच प्रयोग | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nशाळा बंद पण शिक्षण चालू कोरोना काळात दुर्गम भागातल्या मुलांसाठी देशातला पहिलाच प्रयोग\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता झाला डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती अधिकच गंभीर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nमालिकांपाठोपाठ फिल्मच्या सेटवरही कोरोना; 2 अभिनेते पॉझिटिव्ह, अर्जुन रामपालची अशी झाली अवस्था\nशाळा बंद पण शिक्षण चालू कोरोना काळात दुर्गम भागातल्या मुलांसाठी देशातला पहिलाच प्रयोग\nया भागातले काही तरूण एकत्र आले आणि त्यांनी पुढाकार घेत या मुलांना शिकवण्याचं काम सुरू केलं आणि मुलांच्या शिक्षणाची नव्याने सुरूवात झाली.\nजुन्नर 13 सप्टेंबर: कोरोना काळात सर्वत्र शाळा बंद आहेत मात्र पुणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात एक वेगळा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी राबवला आहे. जिथे मोबाइल रेंज नाही तिथे ऑनलाइन शिक्षण कसं पोहचणार हा प्रश्न होता यावर आयुष प्रसाद यांनी मार्ग काढला. विशेष म्हणजे हा उपक्रम देशात राबवणारी पुणे जिल्हापरिषद ही एकमेव जिल्हा परिषद आहे.\nपुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेलं जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे हे निस���्गसंपन्न गाव आहे मात्र या ठिकाणी ना मोबाईलची टिक-टिक वाजते ना बेसिक सोयी सुविधा. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हे गाव विकासकांमासाठी दत्तक घेतले आहे मात्र इथल्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाहीत.\nकोरोना काळात इथल्या डोंगर कपारीत आणि वाड्या वस्तीवर राहणाऱ्या मुलांचं काय होणार ही सुद्धा समस्या होतीच. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एक आयडिया लढवली आणि पोरं जाम खुश झालीत.\nकोरोनामुळे राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांना आदेश देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यकता होती ती अँड्रॉईड मोबाईल आणि नेटवर्कची. त्यामुळे हा उपक्रम शहरी भागात व रेंज उपलब्द आहे अशा ग्रामीण भागात यशस्वी झाला.\n'...म्हणून ठाकरे सरकारला देवेंद्र फडणवीसांची आठवण झाली', भाजपने व्यक्त केली शंका\nकोव्हिड कालावधीत शिक्षकांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा देण्यात आली होती परंतु राज्याच्या अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे तसेच गावातील मोकळ्या जागेत समाज मंदिर, चावडी गावातील उपलब्ध असलेला एखादा हॉल शालेय परिसरातील मोकळी जागा क्रीडांगण किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या पाच ते दहाच्या गटाने वेळेचे नियोजन करून कम्युनिटी क्लास म्हणजेच समुदाय वर्ग या माध्यमातून नियोजित शैक्षणिक अध्यापन करावे.\nतसेच हे होत असताना जास्त गर्दी होणार नाही व कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याबाबतची काळजी घेण्यात येऊन लॉकडाऊन बाबतचे सर्व नियम पाळण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत कोरोणा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये. ज्या विद्यार्थ्यांकडे सोशल,इलेक्ट्रॉनिक माध्यमांची उणीव आहे त्यांच्यापर्यंत शिक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करावे आणि या सगळ्यावर दर आठवड्याला केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांनी एकत्रित अहवाल करून जिल्हा परिषदेला पाठवावा असं म्हटलं आहे.\nकोरोना च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद झाल्याने जुलै महिन्यात या आदिवासी भागातील कोपरे जिल्हा परिषद शाळेच्या म��ख्याध्यापिका सुनीता निर्मल व शिक्षक शैलेंद्र देवगुणे यांनी या उपक्रमाला शिक्षक मित्रांच्या सहकार्याने सुरुवात केली. आदिवासी भागात बऱ्याच ठिकाणी मोबाईल व नेटवर्क नसल्याने या दुर्गम आदिवासी भागात शाळा बंद झाल्याने व नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणारच असे वाटत होते.\n कोरोना लशीचा पहिला डोज घेण्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची तयारी\nमात्र अत्यंत दुर्गम आदिवासी समजल्या जाणाऱ्या कोपरे-मांडवे, मुथाळणे, पुतांचीवडी, जांभुळशी, या भागातील आश्रमशाळेसह जिल्हा परिषदेच्या शाळेतील शेकडो विध्यार्थी यावर्षी शिक्षणापासून वंचित राहतात की काय अशी भीती असतानाच याच भागातील पूजा विठ्ठल कवटे, शंकर गेनू माळी, उमेश बुधा माळी, निलेश रमेश माळी, रवींद्र मनोहर मुठे,गणपत नामदेव मुठे,पांडुरंग जयराम माळी, अंकुश हरिभाऊ माळी, महेंद्र बुधा माळी, या पदवीधर व उच्चपदवीधर तरुण स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.\nस्थानिक शिक्षकांच्या सहकार्याने \"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण चालू\" या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने मुलांना शिकविण्यास पुढाकार घेतला व शिक्षकमित्र म्हणून काम करायचे ठरविले ज्यामुळे या दुर्गम आदिवासी मुलांचा शिक्षण प्रवाह चालू राहण्यासाठी मदत झाली आहे.\nहे सर्व शिक्षकमित्र गटागटाने व कोरोनाच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून मुलांना शिकवत आहेत. या स्वयंसेवक शिक्षकमित्रांचे आपल्या आदिवासी बांधवावरील शैक्षणिक प्रेम पाहून कोपरे जांभुळशी ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच हौसाबाई काठे, विद्यमान सदस्य विठ्ठल कवटे, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आपण दत्तक घेतलेल्या कोपरे -जांभुळशी भागातील नेटवर्किंग ची समस्या दूर करण्यासाठी टॉवर लवकरात लवकर सुरु करावे यासाठी विनंती पत्र लिहिले आहे.\nजिल्हा परिषदेच्या कम्युनिटी स्कुल उपक्रमाच्या पुढे जात या गावातल्या माजी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेत \"शाळा बंद पण शिक्षण चालू\" या उपक्रमाची जोड देत स्वतः खारीचा वाटा उचलला. केमस्ट्री मध्ये MSC झालेली पूजा कवटे 5वी ते दहावीच्या मुलांना मारुती मंदिरात शिकवताना दिसली.\nपीक अप शेडमध्ये उमेश माळी 1 ली ते 5वीला शिकवत होता आणि गावा बाहेरील स��ाज मंदिरात 9वी मध्ये शिकणारी स्वाती कवटे अंगनवाडीततल्या चिमुरड्या मुलांना शिकवत होती.\nइन्फोसिस उभारणाऱ्या सुधा मूर्तींच्या साधेपणाची पुन्हा चर्चा, पाहा PHOTO\nहा उपक्रम मागील महिन्या पासून इथे अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाचे गावक-यांनीही मोठं कौतुक केलं आहे. शिक्षक आणि माजी विद्यार्थी एकत्र आल्याने गावातली मुलं शिक्षणाबाहेर राहणार नाहीत याचंही समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं\nजिल्हा परिषदेच्या या उपक्रमात गावातील माजी विद्यार्थी सहभागी झाले आणि \"शाळा बंद पण शिक्षण चालू\" उपक्रम राबवला गेला. यामुळे कोणत्याही सुविधा नसताना आदिवासी आणि दुर्गम भागातली ही पोर कुरकुर न करता शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. हा उपक्रम इतरही जिल्ह्यातल्या आदिवासी भागात यशस्वी झाला असता तर सुविधा नसणाऱ्या मुलांना फायदा होणार आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/positive-delhi-negative-jaipur-mp-hanuman-beniwal-shares-both-coronavirus-test-reports-346131", "date_download": "2020-09-24T17:41:38Z", "digest": "sha1:4OTUDRHN65KUIFMFYW4XJROPB2C5GAW2", "length": 14673, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "खासदार दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह | eSakal", "raw_content": "\nखासदार दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह\nनागौर येथील खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हुनमान बेनीवाल यांचा कोरोनाचा अहवाल दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह आला आहे.\nजयपूर (राजस्थान): नागौर येथील खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हुनमान बेनीवाल यांचा कोरोनाचा अहवाल दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह आला आहे. दोन्ही अहवाल त्यांनी ट्विटरवून शेअर केले आहेत. दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानावा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.\nहोय, चीनमधूनच कोरोनाचा प्रसार; माझ्याकडे पुरावे...\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. त्यापुर्वी लोकसभा सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बेनीवाल यांनी ट्विटरवर अहवाल शेअर करताना म्हणाले की, 'मी लोकसभा परिसरात 11 सप्टेंबरला कोव्हिड-19 ची चाचणी केली, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये 13 तारखेला चाचणी केली, जी नेगेटिव्ह आली आहे. दोन्ही अहवाल तुमच्यासोबत शेअर करत आहे. अखेर यातील कोणता रिपोर्ट खरा समजायचा\nमैंने लोकसभा परिसर में #Covid19 की जांच करवाई जो पॉजिटिव आई उसके बाद जयपुर स्थित SMS मेडिकल में जांच करवाई जो नेगेटिव आई,दोनों रिपोर्ट आपके साथ साझा कर रहा हूँ,आखिर किस रिपोर्ट को सही माना जाए \nबेनीवाल यांनी सांगितले की, 'मी पुर्णपणे बरा असून, तिसरा अहवाल पण निगेटिव्ह आला आहे. क्वारंटाईन कालावधी पुर्ण केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.' दरम्यान, जुलै महिन्यात बेनीवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली होती.\n11 सितम्बर 2020 को लोक सभा परिसर में मैंने कोविड की जांच करवाई जिसके सम्बन्ध में कल 13 सितम्बर को मैं जयपुर आवास पर था जहां मुझे सुबह दूरभाष पर लोक सभा सचिलवाय से कोरोना पॉजिटीव आने की सूचना प्राप्त हुई तब मैंने वरिष्ठ चिकित्सको से सलाह करके जयपुर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराहुरीत कासार यांची पोपळघट यांच्यासाठी माघार\nराहुरी : राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनिल कासार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे...\nलासलगावचे मनमाड तर होणार नाही ना\nनाशिक/लासलगाव : लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटणे हे जणू पाचवीला पुजले आहे. मागील १० ते...\n\"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही\"\nसिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका...\nमनाशी खूणगाठ बांधली अन् कोरोनाला धैर्याने तोंड दिले : पोलिस पाटील प्रशांत कोळी\nमायणी (जि. सातारा) : येथील पोलिस पाटील प्रशांत कोळी यांनी कोरोनाबाधित झाल्यानंतर भयभीत होऊन काळजी न करता त्यावर मात करण्याची काळजी घेतली. धैर्य,...\nभिवंडी दुर्घटनाः कंगनाचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल\nमुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड...\nखासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर वाजले ढोल; मराठा क्रांती मोर्चाचे खासदारांच्या घरासमोर आंदोलन\nअमरावती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण तसेच अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर आज सकाळी १० वाजता ढोल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC", "date_download": "2020-09-24T19:26:28Z", "digest": "sha1:BRGTKQA6YSCB3SBU3D7QPRGXDUGZORQ6", "length": 6956, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपी��िया", "raw_content": "\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: te:వాతావరణ పీడనం\n{{भौतिकशास्त्र}} जडवत आहे. using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:فشار هوا\nसांगकाम्याने वाढविले: ku:Pestoya atmosferê\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:वायुमंडलीय दबाव\nसांगकाम्याने वाढविले: mk:Атмосферски притисок\nसांगकाम्याने वाढविले: ckb:پەستانی کەش\nसांगकाम्याने बदलले: ml:അന്തരീക്ഷ മർദ്ദം\nसांगकाम्याने वाढविले: be:Атмасферны ціск\nसांगकाम्याने वाढविले: eo:Atmosfera premo\nसांगकाम्याने वाढविले: oc:Pression atmosferica\nसांगकाम्याने वाढविले: lv:Atmosfēras spiediens\nसांगकाम्याने वाढविले: gl:Presión atmosférica\nसांगकाम्याने वाढविले: ml:അന്തരീക്ഷ മര്‍ദ്ദം\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://journalistasso.tv/news/32442/", "date_download": "2020-09-24T18:50:53Z", "digest": "sha1:VUXZDZAIVCLMJ6BBJWTMCM2OBEJQF3UL", "length": 9740, "nlines": 53, "source_domain": "journalistasso.tv", "title": "मुंबई : ‘नालेसफाई केली का हातसफाई?’, मुंबईतल्या पावसावरुन फडणवीसांचा निशाणा - Journalistasso.tv", "raw_content": "\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबई : ‘नालेसफाई केली का हातसफाई’, मुंबईतल्या पावसावरुन फडणवीसांचा निशाणा\nमुंबईमध्ये कालच्या एका दिवसात पावसाने हाहाकार माजवला. कालच्या एका दिवसात मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यातल्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मुंबईतल्या पावसाच्या या परिस्थितीचा आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.\nमुंबईमध्ये ११३ टक्के नालेसफाई झाली का हातसफाई झाली असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच ज्या गतीने पम्पिंग स्टेशनची उभारणी करायला हवी तशी होत नाही, त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचलं. गेल्या १५ वर्षांमध्ये महापालिकेने या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा, हा परिणाम असल्याची टीका फडणवीस यांनी केली. मुंबईच्या बाबुलनाथ जंक्शनजवळ असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरात पावसामुळे उतारावरचा भाग खचला. या परिसराची देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.\nकाल कुलाबा क्षेत्रात ऑगस्ट महिन्यातल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. कालपासून आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झाला. कुलाबा येथे काल सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता, तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढला. काल मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशांना रेल्वे पोलीस आणि एनडीआरएफने सुरक्षित बाहेर काढलं. दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कालची परिस्थिती वादळसदृष्य होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काल ३ तासांमध्ये ३०० मिमी पाऊस पडला. वारेसुद्धा १२० किमी प्रति ताशी वेगाने वाहत होते. त्यामुळे कालच्या परिस्थितीला वादळ म्हणायला हरकत नाही, असं चहल म्हणाले. तसंच नरिमन पॉईंट आणि कुलाब्यात इतिहासात कधी एवढा पाऊस पडला नाही. मी मुंबईत अनेक वर्षांपासून राहतो. २६ जुलैलादेखील या भागात एवढा पाऊस पडला नव्हता, असं वक्तव्य चहल यांनी केलं.\nलखनौ : महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा; योगी सरकारचा पोलिसांना आदेश\nमुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nरांची : 13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास\nमुंबई : IPL मध्ये कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबई : आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्य��चा इशारा\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण\nअबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली\nकोल्हापूर : मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nजालना : जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T19:23:01Z", "digest": "sha1:JJB7AIHGKNLWGPF35ROKJNMGCXWWQHZE", "length": 20670, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धूळपाटी/मराठी साहित्यातील अजरामर काव्यपंक्ती आणि सूक्ती - विकिपीडिया", "raw_content": "धूळपाटी/मराठी साहित्यातील अजरामर काव्यपंक्ती आणि सूक्ती\nमराठी साहित्यात अनेक अजरामर काव्यपंक्तींची आणि सूक्तींची उधळण झालेली दिसते. अश्या काव्यपंक्ती किंवा त्याचे अंश, लेखांचे-विशेषत:अग्रलेखांचे मथळे, पुस्तकांची शीर्षके, नाटक-चित्रपटांची-कार्यक्रमांची नावे यांसाठी उपयोगात येतातच पण त्याशिवाय गप्पांच्या ओघात किंवा व्याख्यानाच्या-प्रवचनांच्या वाक्प्रवाहांत मुक्तहस्ते वापरली जातात.\nअश्या काव्यपंक्तींचा आणि सूक्तींचा हा संग्रह :\nअनाथ मी अपराधी ... 'धांव पाव रे सांवळे विठाई'ने सुरू होणाऱ्या गीतातील ओळ. मूळ गाणे 'छोटा जवान' या चित्रपटात आशा भोसले यांनी गायले आहे. गीतकार - ग.दि. माडगुळकर; संगीतकार - वसंत देसाई.\nअसून खास मालक घरचा, चोर म्हणती त्याला ... संगीत रणदुंदुभि'तील नाट्यगीत; कवी - वीर वामनराव जोशी; संगीतकार वझेबुवा; गायक - दीनानाथ मंगेशकर; राग - पिलू.\nअन्नासाठीं दाही दिशा, आम्हां फिरविसी जगदीशा ... व्यंकटेशस्तोत्र २२.\nआतां रक्षण नाना उपायीं, करणें तुज उचित ... व्यंकटेशस्तोत्र १६.\nआधीच मर्कट ... पारंपरिक कविता - आधीच मर्कट, तशांतही मद्य प्याला, झाला तशांतही वृश्चिकदंश त्याला; झाली तयास तद्नंतर भूतबाधा, चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा ॥. संकृतमध्ये - मर्कटस्य सुरापानम् तत्र वृश्चिकदंशनम् \nउडदांमाजीं काळें गोरें, काय निवडावें निवडणारें ... व्यंकटेशस्तोत्र १४.\nउदकाचिया आर्ती ... ज्ञ���नेश्वरी अध्याय ११वा, ओवी ५३वी. पूर्ण ओवी - देवा गंधर्वनगरीची वस्ती सोडूनि निघालों लक्ष्मीपती रोहिणी पीत ॥ ५३ ॥. मिलिंद बोकील यांचे याच नावाचे एक पुस्तक आहे.\nएकवार पंखावरुनि फिरो तुझा हात ... 'वरदक्षिणा' चित्रपटातल्या गीताची ओळ, कवी - ग.दि. माडगुळकर, गायक - सुधीर फडके; संगीतकार - वसंत पवार.\nऐसा विटेवरी देव कोठे ... ज्ञानेश्वरी अध्याय \nकठिण समय येता कोण कामास येतो ... रघुनाथ पंडिताचे नलदमयंती स्वयंवर आख्यान ४५.\nकबिराचे विणीतो शेले ...\nकलंक मतिचा झडो ... मोरोपंतांची केकावली\nकशासाठी पोटासाथ ... बालगीत, कवी - माधव ज्युलियन.\nकुचलिया वृक्षाचीं फळें, मधुर कोठोन असतील ... व्यंकटेशस्तोत्र १४.\nकुबेर तुझा भांडारी, आम्हां फिरविसी दारोदारीं ... व्यंकटेशस्तोत्र १९.\nकृतान्तकटकामलध्वजज़रा ... मोरोपंतांची केकावली ४६.\nकृपाळुवा जगजेठी, अपराध पोटीं घालीं माझे ... व्यंकटेशस्तोत्र ११.\nकुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें ... 'सामना' चित्रपटातील गीत; कवी - आरती प्रभू; गायक रवींद्र साठे, संगीतकार - भास्कर चंदावरकर.\nकेल्याने होत आहे रे आधीं केलेंच पाहिजें ... रामदासस्वामीकृत दासबोध समास-अध्याय-ओवी\nकोण तुजसम संग मज गुरुराया, कैवारी सदया ... 'संगीत सौभद्र'मधील नाट्यगीत, कवी व संगीतकार - अण्णासाहेब किर्लोस्कर; गायक - छोटा गंधर्व; राग मिश्रपिलू.\nगड आला पण सिंह गेला ...ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील शिवाजीच्या तोंडचे उद्गार.\nगर्जा जयजयकार क्रांतिचा ... कुसुमाग्रज\n दगड तो ॥ धोंडे मुले देती नवसा पावती नारी-नर ॥ - सावित्रीबाई फुले\nजगी सर्वसूखी असा कोण आहे ... रामदासस्वामीकृत मनाचे श्लोक ११.\nजनांचा प्रवाहों चालिला (म्हणजे कार्यभाग आटोपला जन ठायी ठायी तुंबला जन ठायी ठायी तुंबला म्हाणिजे खोटे ... रामदास स्वामींनी संभाजीराजांना लिहिलेल्या काव्यमय पत्रातल्या ५व्या कडव्याची पहिली ओळ)\nजया (ज्याचे) अंगीं मोठेपण तया यातना कठीण ... तुकारामाची गाथा, अभंग क्रमांक \nजिंकू किंवा मरू ... वसंत बापट\nजें जें आपणास पाहिजें तें तें कल्पून वाहिजे तें तें कल्पून वाहिजे \nजो जें वांच्छील तो तें लाहो ... ज्ञानेश्वरांचे पसायदान ३.\nटवाळासि आवडे विनोद ... रामदासस्वामीकृत दासबोध, दशक सातवे, ओवी ५१.\nतो गुरु, तो गुरुनंदन, तो कृप, तो कर्ण, तो पितामह, रे ... मोरोपंतकृत आर्याभारत-विराटपर्व-अध्याय ४था, आर्या ७७.\nदुरिताचें तिमिर जावो ... ���्ञानेश्वरांचे पसायदान ३.\nद्रौपदीसी वस्त्रें अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हांलागीं कृपणता, कोठोनि आणली गोविंदा ...व्यंकटेशस्तोत्र २०.\nधांव धांव रे गोविंदा, हाती घेवोनिया गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा ...व्यंकटेशस्तोत्र ३७.\nन मिळे अशी मौज पुन्हां पाहण्या नरां ...'संगीत शौभद्र'मधील 'लग्नाला जातों मी' या पदातली एक ओळ.\nनाटक झालें जन्माचें ...संगीत शारदातले नाट्यगीत. - अजून खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना ॥धृ॥ नाटक झालें जन्माचें, मनीं कां हो येईना ॥१॥. कवी/संगीतकार - गो.ब. देवल, मूळ गायक/नट - केशवराव भोसले; राग - झिंजोटी.\nपण तुम्ही खा ... ('सामना' चित्रपटातील हिंदूराव पाटील यांच्या तोंडचे एक वाक्य)\nपरवशता पाश दैवें ज्यांच्या गळां लागला ... संगीत रणदुंदुभि'तील नाट्यगीत; कवी - वीर वामनराव जोशी; संगीतकार वझेबुवा; गायक - दीनानाथ मंगेशकर; राग - पिलू.\nपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ... ग.दि. माडगुळकरकृत 'गीतरामायण' कडवे क्रमांक ... ; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके.\nपळा पळा कोण पुढे पळे तो ... बबन प्रभू यांच्या गाजलेल्या नाटकाचे नाव; नाटकातील प्रमुख भूमिका आत्माराम भेंडे याची.\nपुच्छ ते मुरडिलें माथां, किरीटेीं कुंडलें बरी ... रामदासस्वामीकृत 'भीमरूपी महारुद्रा' ७.\nपुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद ... व्यंकटेशस्तोत्र १३.\nबचेंगे तो और भी लडेंगे ... पानिपतच्या युद्धावरील दत्ताजी शिंदे याच्या तोंडचे मरणापूर्वीचे वाक्य\nबहू हिंडतां सौख्य होणार नाहीं ... रामदास स्वामींकृत मनाचे श्लोक, श्लोक ४१वा.\nबालिश बहु बायकांत बडबडला ... |मोरोपंतांचे आर्याभारत-विराटपर्व-अध्याय ३रा (\n त्याची वंदावी पाऊले ... संत [[तुकाराम}तुकारामांचा]] अभंग. गाथेतील क्रमांक \nमना सज्जना भक्तिपंथेंचि जावें ... रामदासस्वामीकृत मनाचे श्लोक पहिला.\nमहापुरे झाडें जातीं, तेथें लव्हाळीं वाचतीं ... तुकारामाची गाथा, अभंग क्रमांक \nमाझा मराठाचि बोलू, कौतुकें परि अमृतातेंहि पैजासी जिंके ॥ ... ज्ञानेश्वरी ६/१४.\nमागें उभा मंगेश, पुढें उभा मंगेश ... 'महानंदा'चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले गीत; कवयित्री - शांता शेळके; संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर; राग - यमनकल्याण.\nमी जातां राहिल कार्य काय, जन पळभर म्हणतिल हाय हाय ... कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांच्या कवितेतील ओळ.\nमुका बाळा मी भोळा ... 'वरदक्षिणा' चित्रपटातल्या गीताची ओळ, कवी - ग.दि. माडगुळकर, गायक - सुधीर फडके; संगीतकार - वसंत पवार.\nय़त्न तो देव जाणावा ...रामदासस्वामीकृत दासबोध\nराहिलें रे दूर घर माझें ... भावगीत, कवयित्री - शांता शेळके; गायिका - आशा भोसले; संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर; राग - धनाश्री + श्री.\nलहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ... तुकारामाची गाथा, अभंग क्रमांक \nलक्ष्मी तुझे पायांतळीं, आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी ... व्यंकटेशस्तोत्र १८.\nलाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ... सुरेश भट\nविद्यार्थियासी विद्या व्हावी, युद्धीं शस्त्रें न लागावीं ... व्यंकटेशस्तोत्र ८८.\nसमर्थाचिये घरींचें श्वान, त्यासी सर्वही देती मान ... व्यंकटेशस्तोत्र १७.\nसमर्थाचियां सेवकां वक्र पाहें, असा भूमंडळीं कोण आहें ... रामदास स्वामींकृत मनाचे श्लोक, श्लोक ३०वा.\nसामर्थ्य आहें चळवळीचें, जो जें करील तयाचें, परंतु तेथें भगवंताचें अधिष्ठान पाहिजें ...रामदासस्वामीकृत दासबोध.\nसुंदरा मनामधि भरली ... शाहीर राम जोशी यांच्या राम जोशी चित्रपटात वापरली गेलेल्या लावणीची पहिली ओळ. गायक/नट - जयराम शिलेदार, संगीतकार - वसंत देसाई, डाॅ, शरद घाटे यांचे याच नावाचे पुस्तक. इंग्रजी-मराठी लेखक दुर्गानंद गायतोंडे यांचा 'सुंदरा मनामध्ये भरली' नावाचा आठ लघुकथा असलेला कथासंग्रह आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मराठी नाटककार, नाट्यनिर्मात्या, नृत्य दिग्दर्शक, आणि अभिनेत्या डाॅ. मीना नेरूरकर यांचा 'सुंदरा मनामधि भरली' नावाचा लावणीनृत्यावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम होता.\nसुसंगति सा घडो, सुजन्यवाक्य कानी पडो ... मोरोपंतांची केकावली\nहरिदासां आवडे कीर्तन ... रामदासस्वामीकृत दासबोध समास नववा-श्रवणनिरूपण, ओवी ४६.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०२० रोजी १८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T19:32:22Z", "digest": "sha1:UBZZDLATRZE4OFJE5PCJJSH2M4P3AUFE", "length": 5925, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संबलपुर जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसंबलपुर जिल्हाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख संबलपुर जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nओडिशा ‎ (← दुवे | संपादन)\nओडिशामधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअंगुल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबौध जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभद्रक जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबालनगिर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबरागढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबालेश्वर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकटक जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदेवगढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nधेनकनाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nझर्सुगुडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजगतसिंगपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकेओन्झार जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकोरापुट जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकेंद्रपाडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमलकनगिरी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनबरंगपुर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनुआपाडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनयागढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपुरी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nरायगडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसोनेपुर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसुंदरगढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगंजम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगजपती जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजाजपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nखोर्दा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकालाहंडी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकंधमाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमयूरभंज जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसंबलपूर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ओरिसा - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/how-naikwade-became-ideal-jamkheds-condition-handled-difficult-conditions-59500", "date_download": "2020-09-24T18:00:46Z", "digest": "sha1:LC5UDSDZDAZKTJZJOL3PXLOEUIPUO5BS", "length": 16996, "nlines": 197, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "This is how Naikwade became an ideal! Jamkhed's condition handled in difficult conditions | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाईकवाडे असे बनले आदर्श कठिण परिस्थितीत हाताळली जामखेडची स्थिती\nनाईकवाडे असे बनले आदर्श कठिण परिस्थितीत हाताळली जामखेडची स्थिती\nनाईकवाडे असे बनले आदर्श कठिण परिस्थितीत हाताळली जामखेडची स्थिती\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nमहाराष्ट्रात महसूलविभागाने अनेक अधिकाऱ्यांना गाैरविले. नगर जिल्ह्यातीलही काही अधिकाऱ्यांचा गाैरव झाला. त्यामध्ये जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचा आदर्श तहसीलदार म्हणून गाैरव करण्यात आला.\nजामखेड : काही अधिकारी आपल्या उत्कृष्ठ कामांमुळे नागरिकांच्या कायम स्मरणात राहतात. प्रत्येक तालुक्यात गुंडगिरी, राजकारण, वाळुतस्करी हे प्रकार होतच असतात. परंतु संबंधित तहसीलदार तेथील परिस्थिती कशी हाताळतात, यावर सर्व काही अवलंबून असते. असाच आदर्श घालून दिला आहे जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी.\nमहाराष्ट्रात महसूलविभागाने अनेक अधिकाऱ्यांना गाैरविले. नगर जिल्ह्यातीलही काही अधिकाऱ्यांचा गाैरव झाला. त्यामध्ये जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचा आदर्श तहसीलदार म्हणून गाैरव करण्यात आला.\nनुकताच त्यांचा आदर्श तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नाईकवाडे यांचा गाैरव केला. त्यानिमित्ताने `सरकारनामा`शी बोलताना त्यांच्या कर्तृत्त्वाचे अनेक पैलू उलगडले. विशेषतः जामखेडला कोरोनामुक्तीकडे घेवून जाताना त्यांचे काम राज्यात एक वेगळा पॅटर्न ठरले.\nकोरोनात कसे काम केले\nगेल्या तीन महिण्यांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केलेले काम दीपस्तंभासारखे जामखेडकरांच्या स्मरणात राहील. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दररोज टाकलेले पाऊल आणि घेतलेले निर्णय राज्यात लक्ष वेधी ठरले. राज्यात आगळेवेगळे ��्रयोग जामखेडला राबविले म्हणूनच आजपर्यंत तालुक्याची स्थिती चांगली राहिली.\nजामखेड हाॅटस्पाॅट असताना केलेले कार्य, दिलेली मदत, दिलेली साथ आणि कोरोनावर केलेली मात, सदैव जामखेडकरांच्या स्मरणात राहिल. यानिमित्ताने काही प्रसंगी प्रशासन म्हणून तहसीलदार नाईकवाडे कठोर झाले, तर काही प्रसंगात भावनिक आणि दयाळू झाल्याचे पहायला मिळाले. अशा अधिकाऱ्यांमुळेच आज समाज किती सुरक्षित राहू शकतो, याची प्रचिती जामखेडकरांनी अनुभवली.\nमुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या व्यक्तींना जामखेड व खर्डा येथे क्वारंटाईन करण्याचा घेतलेला निर्णय राज्याचे लक्ष वेधणारा ठरला. यासाठी दररोज हाजारोंचा खर्च प्रशासनाने उचलला. हे नियोजन कौतुकास्पद ठरले, मात्र खरोखरच या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुरक्षितता आजपर्यंत अबाधित राहिली. प्रत्येक जामखेडकर प्रशासनाचा ऋणी आहे, असेच काम करून दाखविले. त्यामुळे त्यांचा आदर्श तहसीलदार म्हणून झालेला गाैरव सार्थ ठरला आहे.\nतहसीलदार म्हणून तीन वर्षापूर्वी विशाल नाईकवाडे जामखेडला हजर झाले. सातत्याने खडतर परिस्थितीवर मात करण्याचे आव्हाण त्यांनी पेलले. जामखेडचे तहसीलदार म्हणून जामखेड नगरपालिकेच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पदाचीही जबाबदारीही त्यांनी सांभाळली. दैनंदिन कामकाजाबरोबरच नैसर्गिक आपत्तीचा सामना कणखरपणे केला. पाणी टंचाईची गंभीर स्थिती त्यांनी चांगल्या पध्दतीने हातळली. मागेल त्या गावांना शासनाच्या नियम अटींना अधिन राहून टँकरचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. चारा टंचाईच्या स्थितीवर मात करताना तालुक्यातील विविध भागात चारा छावण्या दिल्या. निर्माण झालेल्या गंभीर परिस्थिती मागेल त्याला हाताला काम आणि पोटाला दाम दिला. `रोहयो`, `मनरेगा`ची कामे मोठ्या कुशलतेने सर्व विभागाला बरोबर घेऊन केले.\nशहरातील अतिक्रमणाचे संवेदनशील विषय मोठ्या खुबीने त्यांनी हाताळला. वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुध्द निःपक्षपातीपणे कार्यवाही केली. दरवर्षी महसूल विभागाला विक्रमी वसूल करुन दिला. तालुका जिल्ह्यात आघाडीवर राहिला. कायदा सुव्यवस्था चोख राहील, याची काळजी घेतली. जामखेडच्या इतिहासात चांगले काम करणारे तालुका दंडाधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. केवळ कागदावर, फलकावर नाही, तर येथील जनतेच्या मनावर, स्वतःचे स्थान निर्माण केले. म्हणूनच त्यांच्या कार्यबाहुल्याचा सन्मान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला. ही जामखेडकरिता गौरवाची आणि अभिमानाची बाब ठरली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर महापालिकेत लक्ष घालण्यापूर्वीच मंत्री शंकरराव गडाख यांना दणका\nनगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांनी नगर शहरातील शिवसेना बळकट करण्यासाठी लक्ष घालण्यास प्रारंभ केला....\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\n `स्थायी`ची दोरी आमदार जगताप यांच्याच हातात\nनगर : महापालिकेत सध्या भाजपचा महापाैर असला, तरी त्याला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाठबळ आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nपंकजा यांनी पाठपुरावा परदेशातून केला होता का : धनंजय यांचा सवाल\nमुंबई : वैद्यनाथ कारखान्याला राज्य सरकारची थकहमी कोणी मिळवून दिली, यावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nनगरमध्ये भाजपचा उमेदवार पळविला `स्थायी`साठी मनोज कोतकर राष्ट्रवादीत\nनगर : महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने राजकारण पेटले आहे. भाजपच्या हाती महापालिकेची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nमी शेतकऱ्याचा पोरगा, राजकारणात मला कोणी गॉडफादर नाही : गुप्तेश्‍वर पांडे\nपाटणा : मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. राजकारणात मला कोणी गॉडफादर नाहीत. मी शेती करीत होतो, नांगर चालवत होतो. गाईम्हशी चारत होतो तेथून उठून मी आलो आहे. हा...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/state-service-pre-examination-postponed-now-september-20-60010", "date_download": "2020-09-24T17:00:30Z", "digest": "sha1:DPBUO7VZCOASTR4RHKDM54S5HUPZMF4F", "length": 10873, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "State service pre-examination postponed, now on September 20 | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, आता होणार 20 सप्टेंबरला\nराज्यसेवेची पूर्वपरीक्ष��� पुढे ढकलली, आता होणार 20 सप्टेंबरला\nराज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, आता होणार 20 सप्टेंबरला\nबुधवार, 12 ऑगस्ट 2020\nकोरोनामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यसेवा पूूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता देशपातळीवरील राष्ट्रीय परीक्षा व प्रवेश प्रक्रीया एकाच दिवशी येत असल्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 20 सप्टेंबरला होणार आहे.\nनगर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यसेवा पूूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता देशपातळीवरील राष्ट्रीय परीक्षा व प्रवेश प्रक्रीया एकाच दिवशी येत असल्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 20 सप्टेंबरला होणार आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 23 डिसेंबर 2019 रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार राज्यासेवीची पूर्व परीक्षा 5 एप्रिल रोजी घेण्याचे नियोजन केले होते. तथापि, या काळात कोरोनाचा प्रादुर्भावर देशभर वाढत होता. त्यामुळे त्यात बदल करून 13 सप्टेंबर 2020 रोजी करण्याचे नियोजन केले होेते. त्याच दिवशी देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश प्रक्रिया असल्याने परीक्षा केंद्राच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, ती आता ता. 20 सप्टेंबरला होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.\nकोरोनामुळे ही परीक्षा दोनदा लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला, तरी परीक्षा घेण्यासाठी हाॅल निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर तसेच कोरोनाविषयक सर्व नियमांची अंमलबजावणी करीत या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकांदा निर्यात बंदी हटवा, फलोत्पादन मंंत्र्यांचे कृषीमंत्र्यांना पत्र...\nऔरंगाबाद, : राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराकडे, परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू\nपरभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ते ३० सप्टेंबर...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकॉलेजचे शै��्षणिक सत्र १ नोव्हेंबरपासून; ‘यूजीसी’ची सूचना\nनवी दिल्ली : विद्यापीठांनी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करून शक्‍यतो १ नोव्हेंबरपासून २०२०-२१ चे नवीन शैक्षणिक वर्ष...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकोरोनाचे केवळ पाचशे रुग्ण असलेला भारत सहा महिन्यात आज जगात दुसरा \nनवी दिल्ली, ः कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली त्याला आज सहा महिने पूर्ण...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nमोदींचा नवा मंत्र \"फिटनेसचा डोस, अर्धा तास रोज \"\nनवी दिल्ली : तंदुरूस्त भारत (फिट इंडिया) उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट कप्तान विराट कोहली...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकोरोना corona नगर महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/varta-view", "date_download": "2020-09-24T18:42:39Z", "digest": "sha1:EURSM32M3GDAQ3VPJKRBMUXZLE7ACKAR", "length": 9237, "nlines": 198, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा वार्ता | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nगूढ वलय लाभलेला प्रतिभावंत हरपला...\nशुद्धलेखनाचा दांडगा व्यासंग असणारे अरुण फडके यांचे निधन\nमाणिक सीताराम गोडघाटे अर्थात कवी ग्रेस यांचा आज जन्मदिन\nवक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे\nकोरोना ही माणसानेच छेडलेल्या निसर्गाविरुद्धच्या युद्धाची नांदी\nगुणाकार ते वजाबाकी.. भीतीदायक प्रवास..\nकवी, समीक्षक वसंत डहाके यांचा आज जन्मदिन\nचित्रभूषण दिनकर पाटील यांचा आज स्मृतिदिन\nमराठी नवकवितेचे जनक बाळ सीताराम मर्ढेकर यांचा आज स्��ृतिदिन \nपर्रिकर, तुम्ही फार लवकर गेलात .......\nमहाराष्ट्राचे राष्ट्रगुरू विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज स्मृतिदिन\nप्रतिभासंपन्न महिला चित्रकार : अमृता शेरगिल\nसंवादलेखन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद\nकवी, कथाकार, कादंबरीकार पु.शि.रेगे यांचा स्मृतिदिन\nठाकरे यांचा भगवा दणका\nसाहित्य संमेलन - एक नवीन अनुभव\nव्यंगचित्रातल्या दुनियेतला जादुगार हरपला\nमुलुंड वाणिज्य महाविद्यालयात रंगले पहिले \"युवा संमेलन \"\nभागीदारी - रविराज गोसावी\nआसामचा पूर आणि आपण\nकामगारांचा लढवय्या नेता हरपला...\nसावरकर साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी रोजी धुळ्यात\nसाहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन\n‘खेलो इंडिया’चा ९ जानेवारीपासून शुभारंभ\n'...घाणेकर' आणि 'नाळ' ठरत आहेत वरचढ\nकस्तुरीरंगन समितीला तिसर्‍यांदा मुदतवाढ\nमोबाईल पोर्टेबिलिटी सेवा हवीच\nराष्ट्रपती कोविंद यांच्याकडून चंद्रपुरच्या एव्हरेस्टविरांना कौतुकाची थाप\n‘आम्ही आणि आमचे संविधान’ पुस्तकास वाचकांचा प्रचंड प्रतिसाद\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/7/18/innvovation-starts-from-home.aspx", "date_download": "2020-09-24T18:26:07Z", "digest": "sha1:5KCCVPVM54T7IYJQOO7GWH3PY5G4UMGN", "length": 6949, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "इनोव्हेशनची सुरुवात घरापासून...", "raw_content": "\nसध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही. मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. पण, आपल्याला अगदी बालवाडीपासून ते उच्चशिक्षण घेत असताना आजूबाजूचे सगळे जण सांगत राहणार ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करा, चाकोरीपलीकडचा वेगळा विचार करा आणि आपण मात्र या गोंधळात ठरलेला अभ्यास आणि मिळालेले मार्क्स पदरात पाडून मोठे होत राहणार. पण एखाद्या दिवशी खरंच असं वेगळं काही करायचं ठरवलं, थोडं हटके जगायचं ठरवलं, तर कुठून सुरुवात करायची आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही. मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. पण, आपल्याला अगदी बालवाडीपासून ते उच्चशिक्षण घेत असताना आजूबाजूचे सगळे जण सांगत राहणार ‘आऊ��� ऑफ बॉक्स’ विचार करा, चाकोरीपलीकडचा वेगळा विचार करा आणि आपण मात्र या गोंधळात ठरलेला अभ्यास आणि मिळालेले मार्क्स पदरात पाडून मोठे होत राहणार. पण एखाद्या दिवशी खरंच असं वेगळं काही करायचं ठरवलं, थोडं हटके जगायचं ठरवलं, तर कुठून सुरुवात करायची\nआपलं घरच असू शकते आपल्या कल्पनाशक्तीला चालना देणारी कार्यशाळा. आपण जरा डोळे उघडे ठेवून बघितलं, तर जाणवेल की कित्येक गोष्टी आपण अनवधानाने इनोव्हेट करून टाकल्यासुद्धा आहेत. अगदी रोजचा दात घासायचा ब्रश जुना झाला की, आपण त्याचा वापर स्पेे्र पेंट करायला करतोय. एखाद्या ग्लासमधून पेन, पेन्सिल, पट्टी डोकावतेय, तर कपाटाच्या दारावर आपलं शाळेचं वेळापत्रक चिकटलेलं आहे. जरा स्वयंपाक घरात गेलो, तर कुठल्याशा जुन्या डब्या, बाटल्या, बरण्या वेगळ्याच पदार्थांनी भरलेल्या असतात. कुठल्याशा कोपर्‍यात ठेवलेल्या तांदळाच्या पिंपावर मखमली कापड पसरून ही जागा मिक्सरने घेतलेली असते. जुन्या कापडाच्या तुकड्यांचंच पायपुसणं बनून गेलेलं असतं. घरभरातला इंच न इंच वापरत आपण ते जगण्यासाठी सोईस्कर करत असतो.\nकेवळ माणूसच नाही; तर कित्येक मोठमोठाल्या कंपन्या त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक म्हणून इनोव्हेशन या मुद्याला महत्त्व देतात. 3 एम सारखी कंपनी गेली जवळपास ११४ वर्षं याच इनोव्हेशनच्या बळावर जगात अधिराज्य गाजवत आहे. post it notes हे या कंपनीचं खूप प्रसिद्ध असं उत्पादन. सर्वप्रथम या कंपनीतील स्पेन्सर सिल्व्हरने एक प्रकारच्या डिंकाचा शोध लावला, ज्यामुळे दोन गोष्टी एकमेकांना चिकटतील. परंतु, त्यातील एक वस्तू बाजूला केली, तर त्याचं निशाण दुसर्‍या वस्तूवर राहणार नाही. पुढे काही वर्षांनी आर्थर फ्रायने त्याच्या हातातील पुस्तक उघडताना त्यातील बुकमार्क गळून पडले, तेव्हा हा डिंक वापरून त्याने त्यावर कागद चिकटवून बघितला. त्या प्रकारच्या पद्धतीने पुढे post it notes अस्तित्वात आल्या आणि त्यांनी जगाच्या बाजारपेठेत इतिहास घडवला.\n- नंदिता केळकर - गाडगीळ\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/rbi-raises-withdrawal-limit-for-pmc-bank-depositors-to-rs-50000/articleshow/71926891.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T16:38:54Z", "digest": "sha1:WAGQ2WDU2IB7BAKYEXRTCDOOQJDQZGYS", "length": 14303, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPMC बँक खातेधारकांना ५० हजार काढता येणार\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेदारांना काहीसा दिलासा देत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आरबीआयच्या ताज्या निर्देशांनुसार आता पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेदारांना काहीसा दिलासा देत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या निर्देशांनुसार आता पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली आहे.\nपीएमसी बँकेच्या व्यवहारांत अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध लादले होते. त्यानुसार बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्या होत्या. ही मर्यादा रिझर्व्ह बँक हळूहळू सैल करत आहे. २३ सप्टेंबर रोजी बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर आतापर्यंत चारवेळा पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे.\nपीएमसी घोटाळा: कोर्टाने आरबीआयला दिले 'हे' आदेश\nसुरुवातीला पैसे काढण्याची मर्यादा केवळ एक हजार रुपये इतकी ठेवण्यात आली होती. ती नंतर वाढवून १० हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर त्यात आधी २५ हजार रुपये आणि नंतर ४० हजार रुपये अशी वाढ करण्यात आली. यात आता चौथ्यांदा वाढ करत ही मर्यादा आज ५० हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेवर निर्बंध लादल्यापासून तणावाखाली असलेल्या खातेधारकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.\nपीएमसीच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित\nकामकाजातील अनियमितता आणि एचडीआयएल कंपनीला देण्यात आलेल्या कर्जाबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. बँकेने एचडीआयएल कंपनीला सर्व नियम धाब्यावर बसवून ६ हजार ५०० कोटींचे कर्ज दिले आहे. हेच कर्ज बँकेच्या मुळावर आले आहे. बँकेवर सध्या रिझर्व्ह बँकेच्या एका माजी अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nरिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे पीएमसी बँकेचे हजारो ग्राहक हवालदील झाले आहेत. आपली आयुष्यभराची कमाई बुडाल्याची भीती त्यांना वाटत आहे. या तणावातून आतापर्यंत ८ खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे बँकेच्या खातेधारकांनी एकजूट होत आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी व्यापक आंदोलन उभं केलं आहे. बँक व आपल्या ठेवी वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांपुढेही खातेधारकांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं आहे.\nपीएमसी बँक रेकॉर्डमधून गायब होते १०.५ कोटी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\n'आत्मनिर्भर भारत'ची पहिली कठोर परीक्षा; चीननेही दंड थोप...\nEMI Moratorium; कर्जदारांनो ही बातमी तुमचे टेन्शन करेल ...\nअर्जदारांना त्वरीत ऑनलाइन PAN मिळणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईBreaking: राज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nदेश... तोपर्यंत पँगाँगमधील महत्त्वाच्या शिखरांवर भारतीय जवान तैनात राहणार\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day-latest-marathi-joke/articleshow/77534154.cms", "date_download": "2020-09-24T17:50:04Z", "digest": "sha1:SZ36VYVSISV77H4KFDCMMR4KTCPTJHUJ", "length": 8239, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi Joke: सुट्टीचे बहाणे\nकाल ताप आल्याच्या बहाण्यानं सुट्टी घेतली होती आणि आज खरोखरच ताप आला\nविचार करतोय पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बहाण्यानं सुट्टी घ्यावी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nMarathi joke: आईचे मोबाइल पुराण...\nMarathi Joke: लॉकडाऊनचं दुःख महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nआयपीएलधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nकोल्हापूरभाजप सरकारकडून विचारांची हत्या; 'या' मुद्द्यावर गणेश देवींचा संताप\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020 Live Score: कर्��धार केएल राहुलच्या ५० धावा पूर्ण\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nमोबाइलसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळणार\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nरिलेशनशिपदीपिका ते शिल्पासारख्या अनेक अभिनेत्रींनी प्रेमात मिळालेल्या धोक्याला अशी केली स्वत:ची स्ट्रेंथ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/nitish-asks-gadkari-to-answers-questions-about-his-dept-1135430/", "date_download": "2020-09-24T19:07:12Z", "digest": "sha1:ZAJBKL7MPLJRETVKVHHIKAJCM7R6SBD3", "length": 11634, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वजनापेक्षा जास्त बोलण्याची गडकरींना सवयच – नितीशकुमारांचा टोला | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nवजनापेक्षा जास्त बोलण्याची गडकरींना सवयच – नितीशकुमारांचा टोला\nवजनापेक्षा जास्त बोलण्याची गडकरींना सवयच – नितीशकुमारांचा टोला\nनितीन गडकरी यांना वजनापेक्षा जास्त बोलण्याची सवयच आहे.\nनितीन गडकरी यांना वजनापेक्षा जास्त बोलण्याची सवयच आहे. त्यांनी बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजऐवजी त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे आधी द्यावीत, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी लगावला.\nएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींची ‘ट्विटर’च्या ���ाध्यमातून खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी दिलेल्या पॅकेजमध्ये सर्वाधिक वाटा हा रस्ते निर्मितीसाठी आहे. एकूण पॅकेजमधील ५६ हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहेत. त्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींवर टीका केली. बिहारमध्ये ४१ महामार्ग बांधण्यासाठी या पॅकेजमध्ये ५४,७१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४७,५५३ कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्या सरकारच्या काळातच मंजूर करण्यात आले आहेत. केवळ ७,१६० कोटी रुपयांचे रस्ते बांधणी प्रकल्पच या पॅकेजमध्ये नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहेत, याकडे नितीशकुमार यांनी लक्ष वेधले आणि गडकरीचा मुद्दा खोडून काढला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतेल आयातीमुळे देश आर्थिक संकटात – नितीन गडकरी\nआयुष्मान योजनेचे नितीश कुमार यांच्याकडून कौतुक\nभौतिक विकासासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार महत्त्वाचे – नितीन गडकरी\nतुकाराम मुंढे यांनी बळकावलं सीईओ पद; नितीन गडकरींची केंद्रात लेखी तक्रार\nसमोसा, पाटवडी, पावभाजी हे माझे आवडते पदार्थ- गडकरी\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 पाकचे माजी पंतप्रधान गिलानींच्या अटकेचे आदेश\n2 गुजरातमध्ये तणावपूर्ण शांतता, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या नऊवर\n3 रसगुल्ला मूळ बंगालचा की ओडिशाचा\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/goalkeeper-guillermo-ochoa-is-mexicos-national-hero-after-draw-vs-brazil-614783/", "date_download": "2020-09-24T17:47:35Z", "digest": "sha1:AATSGQG7DF7J4B35XWSOFSN3YIHE4Q6Y", "length": 15302, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गोलरक्षणाय नम:! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nक्रिकेट हा खेळ जसा फलंदाजांचा आहे, तसेच फुटबॉल हा खेळ आक्रमकपटूंचा आहे, असेही म्हटले जाते. पण आक्रमणपटूबरोबर महत्त्वाचे असतात ते बचावपटू. कारण प्रतिस्पर्धी संघांचे आव्हान\nक्रिकेट हा खेळ जसा फलंदाजांचा आहे, तसेच फुटबॉल हा खेळ आक्रमकपटूंचा आहे, असेही म्हटले जाते. पण आक्रमणपटूबरोबर महत्त्वाचे असतात ते बचावपटू. कारण प्रतिस्पर्धी संघांचे आव्हान ते थोपवत असतात. आणि फुटबॉलमध्ये गोलरक्षकही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ब्राझील आणि मेक्सिको यांच्यातील सामन्यामध्ये हेच नेमके पाहायला मिळाले. या दोन्ही संघांतील गोलरक्षकांमुळेच सामन्यात अधिक रंगत भरली आणि कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात मेक्सिकोने एक गुण कमावला, ही त्यांच्यासाठी फार मोठी बाब आहे. मेक्सिकोचा गोलरक्षक गिलेर्नो ओकोआ हा त्यांच्या यशाचा खरा शिलेदार आहे. ब्राझील हा जोरदार आक्रमण करणारा संघ आहे. त्यांनी मेक्सिकोवर जोरदार आक्रमणे लगावली खरी, पण ओकोआच्या अभेद्य बचावापुढे त्यांची डाळ शिजली नाही. ओकोआने ब्राझीलचे आक्रमण निर्विवादपणे थोपवून लावले आणि तिथेच मेक्सिकोचा संघ वरचढ ठरला.\nब्राझीलला रोखणे सोपे नसले तरी ते मेक्सिकोने घडवून आणले ते चोख व्यूहरचनेच्या जोरावर. मेक्सिकोने यावेळी १-५-३-२ अशी व्यूहरचना रचली होती. त्यामुळे त्यांच्याकडे पाच बचावपटू होते, तर तीन मध्यरक्षकही बचाव करत असल्याने एकूण आठ खेळाडू त्याच्या गोलपोस्टजवळ होते. त्यामुळे गोल करायला ब्राझीलच्या खेळाडूंना जास्त जागा आणि संधीही मिळाली नाही. ब्राझीलच्या आक्रमणाला त्यांनी चांगलाच लगाम लावला होता आणि जो चेंडू त्यांनाही चकवा द्यायचा तो अडवायला ओकोआ समर्थ होता. ब्राझील या सामन्यात त्यांच्या १-४-३-३ या रणनीतीनुसार उतरला होता. पण आक्रमक ब्राझीलने मेक्सिकोच्या बचावापुढे शरणागती पत्करल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nआतापर्यंत या दोन्ही देशांमध्ये १२ सामने झाले असून ब्राझीलने ६ सामने जिंकले असून दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. ही आकडेवारी पाहता ब्राझील बाजी मारण्याची शक्यता होती. पहिल्या सामन्यात तीन गुणांची कमाई केल्यामुळे त्यांनी जर हा सामना जिंकला असता तर त्यांना बाद फेरीत पोहोचता आले असते. पण हा सामना बरोबरीत सुटल्याने त्यांना कॅमेरुनविरुद्धच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल. या सामन्यात ब्राझीलकडून लौकिकाला साजेसा खेळ पाहायला मिळाला नाही. नेयमारला गोल करण्यात अपयश आले. ऑस्कर हा त्यांचा मध्यरक्षक चांगल्या फॉर्मात दिसला नाही, त्यामुळेच त्याला सामन्याची काही मिनिटे शिल्लक असताना बाहेर काढले. पण त्यांचा गोलरक्षक ज्युलियन सेसारने मात्र अप्रतिम कामगिरी केली. मेक्सिकोने या सामन्यात बचावावर भर दिला असला तरी त्यांचे आक्रमणही चांगले होते आणि या आक्रमणाला सेसारने शांत केले. सेसारकडून जर सामन्यात अपेक्षित कामगिरी झाली नसती, तर ब्राझीलवर गोल झाला असता. अखेरच्या मिनिटामध्ये मेक्सिकोला ‘फ्री-किक’ मिळाली होती, जर या संधीचे सोने मेक्सिकोला करता आले असते तर धक्कादायक निकाल लागू शकला असता. ब्राझीलला रोखले म्हणजे मेक्सिकोचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल, जर त्यांनी असाच खेळा केला तर ते उपांत्य फेरीतही दिसू शकतील. कारण विश्वचषकामध्ये कधीही काहीही होऊ शकते. हा सामना खऱ्या अर्थाने गाजवला तो दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी. प्रतिस्पध्र्याच्या आक्रमणाची धार बोथट करत त्यांनी संघाला सावरले, मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 फुटबॉलच्या मैदानावर राजनीतीचा गोल\n2 अभी नहीं, तो कभी नहीं..\n3 नेदरलँड्सचा निसटता विजय\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/no-water-management-at-ujjani-dam-1466562/", "date_download": "2020-09-24T18:28:27Z", "digest": "sha1:T3SV77ER63672VLLYZGXRHFTTK76LCOW", "length": 18836, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "No Water Management at Ujjani Dam | उजनीतील जलवितरण नियोजनाची ऐशीतैशी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nउजनीतील जलवितरण नियोजनाची ऐशीतैशी\nउजनीतील जलवितरण नियोजनाची ऐशीतैशी\nपाणीवाटप ताळेबंदात वास्तव उघड\nउजनी धरणावर अवलंबून असलेल्या काही जलसिंचन योजना अद्यापि पूर्ण व्हायच्या आहेत.\nपाणीवाटप ताळेबंदात वास्तव उघड; राजकीय दादागिरीचा वरचष्मा\nसोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी वाटपाची असलेली तरतूद आणि प्रत्यक्षात सोडण्यात येणारे पाणी यात तफावत असून त्यास प्रामुख्याने राजकीय दादागिरी कारणीभूत आहे. त्यामुळे प्रशासन हतबल होते. उजनी धरणाच्या पाणी वाटपाचा ताळेबंद पाहिला तर ही बाब विशेषत्वाने नजरेत येते.\nएकूण ११७ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे १२३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा होऊ शकतो. मागील वर्षी १११ टक्क्य़ांपर्यंत धरण भरले होते. त्याप्रमाणे १५ ऑक्टोबपर्यंत धरणात उपयुक्त पाण्याचा साठा ५९.६२ टीएमसी इतका होता. त्यापैकी २० टीएमसीपेक्षा जास्त पाणी भीमा नदीवाटे सोलापूरसह पंढरपूर, सांगोला आदी लहान-मोठय़ा शहरांसाठी सोडले गेले. तर ११.५० टीएमसी इतके प्रचंड पाणी केवळ बाष्पीभवनामुळे रिते झाले. शिवाय धरणाच्या जलाशयातून (बॅकवॉटर) शेतीसाठी ७.८५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद असताना प्रत्यक्षात १२ टीएमसीपर्यंत पाणी सोडले गेले. धरणात ४ टीएमसी इतका गाळ आहे. सोडले गेलेले एकूण पाणी ४६.५० टीएमसी इतके आहे. धरणात शंभर टक्के उपयुक्त पाण्याचा साठा ५३.५० टीएमसी आहे. प्रत्यक्षात उपलब्ध एकूण ५९.६२. टीएमसी उपयुक्त पाणीसाठय़ातून सोडलेले ४६.५० टीएमसी पाणी वजा करता १३.१२ टीएमसी पाणी शिल्लक राहते.\nया शिल्लक पाणीसाठय़ाच्या पाश्र्वभूमीवर नियोजनानुसार शेतीसाठी दोन्ही कालव्यांतून २२.८० टीएमसी पाणी सोडावे लागते. याशिवाय सीना नदीवाटे २.१४ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद असताना प्रत्यक्षात पावणेतीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडले जाते. याशिवाय सीना-माढा उपसा सिंचन योजनेसह, आष्टी, भीमा-सीना जोडकालवा, बार्शी आदी विविध योजनांसाठी तरतुदीपेक्षा जास्त म्हणजे सुमारे चार टीएमसीपेक्षा अधिक पाणी द्यावे लागते. सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा हा ताळेबंद पाहता अवघ्या सहा महिन्यांतच उजनी धरणातील पाणीसाठा उणे पातळीवर जातो. यात पाणी सोडण्याच्या नियोजनातील निकषही पाळले जात नाहीत. धरणात जेव्हा किमान १८ टक्क्य़ांपर्यंत म्हणजे ३३ टीएमसी इतका पाणीसाठा असेल तेव्हा पाणी सोडले जाऊ शकते. परंतु हा निकष खुंटीवर टांगून बेसुमार पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे इतक्या मोठय़ा धरणातून शाश्वत पाणीपुरवठा होणे अशक्य होते. ही वस्तुस्थिती जलसंपदा विभागही मान्य करतो.\nउजनी धरणाच्या जलाशयातील तरतूद असलेल्या ७.८५ टीएमसीपेक्षा जास्त म्हणजे ११ टीएमसीपेक्षा जास्त पाणी उपसले जाते. करमाळा, माढा, इंदापूर व कर्जत या चार तालुक्यांतील शेतीसाठी हे पाणी घेतले जाते. परंतु यात वीजपुरवठय़ाच्या संदर्भात सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा व माढय़ाला एक न्याय तर पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर व नगर जिल्ह्य़ातील कर्जत भागाला वेगळा न्याय दिला जातो. करमाळा व माढा भागात केवळ पाच तासांपर्यंतच वीज मिळते. तर याउलट इंदापूर व कर्जत भागात त्यापेक्षा जास्त म्हणजे किमान आठ तासांपर्यंत वीज मिळते. हा भेदभाव पाहता नेहमी संघर्षांचे प्रसंग निर्माण होतात. वास्तविक पाहता धरण व जलाशयातील पाणी वाटपाबाबत योग्य नियंत्रण राखण्याचे अधिकार सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. परंतु त्यांना कोणीही विचारत नाही. त्यासाठी पुणे विभागीय आयुक्त व नाशिक विभागीय आयुक्त यांना नियंत्रणाचे अधिकार असले पाहिजेत. त्यानुसार अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी येतच राहते.\nउजनी धरणावर अवलंबून असलेल्या काही जलसिंचन योजना अद्यापि पूर्ण व्हायच्या आहेत. एकरूख उपसा सिंचन योजना. शिरापूर उपसा सिंचन योजना आदी योजना पूर्णत्वास यायच्या आहेत. या योजना लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा विचार करता या नव्या सिंचन योजनांना पाणी द्यायचे तर उजनी धरणावरील भार आणखी वाढणार आहे.\nप्राप्त परिस्थितीत राज्यात उजनी हे एकमेव धरण असे आहे की, या धरणातून सोलापूर व इतर भागाला पिण्यासाठी म्हणून भीमा नदीवाटे वारेमाप पाणी सोडले जाते. नदीवाटे पाणी न देता बंद वाहिनीद्वारे पाणी सोडल्यास किमान १५ टीएमसी पाण्याची बचत होणे सहज शक्य आहे. याशिवाय उसासाठी प्रचंड प्रमाणात होणारा पाण्याचा वापर थांबविण्यासाठी ठिबक सिंचनाचे बंधन कठोरपणे अमलात आणण्याची आत्यंतिक गरज आहे. ठिबक सिंचन झाले नाही, तर पुढे गंभीर समस्या उद््भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसोलापूर शहरासाठी उजनी जलाशयातून समांतर जलवाहिनी योजना उभारली जाणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे उभारले गेलेल्या एनटीपीसीच्या औष्णिक प्रकल्पासाठी उजनी जलाशयातून नव्याने जोडलेली जलवाहिनी योजना सोलापूर शहराला पिण्यासाठी देणे व त्यामोबदल्यात सोलापुरातील सांडपाणी प्रक्रिया करून (टर्सरी प्लॅन्ट) एनटीपीसी प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. परंतु त्यास विलंब होत आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 भिलार देशात आपली ओळख प्रस्थापित करेल\n2 इतर धान्य खरेदीही बंद, सरकारी घोषणा कागदावरच\n3 सिंधुदुर्गातील गोदामात भात पडून\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/dilip-kumars-mooh-bola-beta-bollywood-actor-shah-rukh-khan-visits-shower-love-on-the-iconic-actor-see-photos-1530994/", "date_download": "2020-09-24T16:38:31Z", "digest": "sha1:T2SY523GA766LIUWOMLPGY5S6SXRFSUM", "length": 12805, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dilip Kumars Mooh bola beta Bollywood actor Shah Rukh Khan visits shower love on the iconic actor See photos | | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमानलेल्या मुलाने घेतली दिलीप कुमार यांची भेट\nमानलेल्या मुलाने घेतली दिलीप कुमार यांची भेट\nसध्या दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. पण, काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्या�� आलं. दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यापासूनच चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. यामध्ये काही सेलिब्रिटींचाही समावेश होता. काही दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर दिलीप कुमार ज्यावेळी घरी परतले तेव्हा अनेकांनीच त्यांच्या परतण्याचा आनंद सोशल मीडियावरुन व्यक्त केला.\nया महान अभिनेत्याची भेट घेण्यासाठी अनेकांनीच त्यांच्या घराची वाट धरली. यामधीलच एक नाव म्हणजे अभिनेता शाहरुख खान. दिलीप कुमार यांचा मानलेला मुलगा म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुखने मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी जाऊन प्रकृतीविषयी विचारणा केली. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन खुद्द सायरा बानो यांनीच ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. ‘त्यांच्या मानलेल्या मुलाने म्हणजेच शाहरुखने त्यांची भेट घेतली. त्यावेळचेच हे काही फोटो…’, असं ट्विट करत त्यांनी काही फोटोही पोस्ट केले.\nवाचा : शब्दांच्या पलिकडले : ‘ओ मेहबूबा… ओ मेहबूबा… मेरे दिल के पास’\nट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये शाहरुख मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने दिलीप कुमार यांना अंथरुणात बसवत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढतं वय आणि त्यामुळे ओढवणारे आजार यांमुळे दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली होती. पण, सध्या मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यापासूनच या महान अभिनेत्याची पत्नी सायरा बानो त्यांची काळजी घेत आहेत. सायरा प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत रुग्णालयातही उपस्थित होत्या. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे लिलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम���रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 शब्दांच्या पलिकडले : तेरे मेरे बीच मे…\n2 कथा पडद्यामागचीः रंगभूमी माझ्यासाठी दुसरी आई- जयवंत वाडकर\n3 पहलाज निहलानींचा जाता-जाता सिद्धार्थ-जॅकलिनच्या ‘अ जंटलमन’ला झटका\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajput-final-film-dil-bechara-to-premiere-on-disney-plus-hotstar-at-this-time-ssv-92-2224399/", "date_download": "2020-09-24T18:09:24Z", "digest": "sha1:PTL7VBMXRMZ3HC2M74YSPYZJYQDX7OAS", "length": 12205, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sushant Singh Rajput final film Dil Bechara to premiere on Disney plus Hotstar at this time | सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जाहीर | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जाहीर\nसुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जाहीर\nडिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची वेळ आता जाहीर झाली आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची वेळ आता जाहीर झाली आहे. २४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीच��� मुख्य भूमिका आहे.\nजॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र लॉकडाउनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.\nकिझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. संजनाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी ट्रेलरमध्ये तिच्या दमदार अभिनयाची छाप पाहायला मिळते. “जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे”, हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.\n१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्��णेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’च्या कलाकारांसाठी नवे आव्हान\n2 Video : “दिल बेचारा” म्यूझिक ट्रॅक व्हिडीओद्वारे ए आर रहमानने वाहिली सुशांतला श्रद्धांजली\n3 सलमान खान करतोय ‘वर्क फ्रॉम होम’; ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यास दिला नकार\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/ipl-2020-uae-washington-sundar-bowling-record-in-ipl-history-mhpg-479648.html", "date_download": "2020-09-24T19:07:11Z", "digest": "sha1:S4ERKYZRKAAZT6PLFL674EHPAFGKZ6ZC", "length": 17466, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : 'या' 20 वर्षीय खेळाडूच्या नावे अजब रेकॉर्ड, 12 वर्षांच्या इतिहासात एकही गोलंदाज नाही आसपास– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फे�� बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही ��्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\n'या' 20 वर्षीय खेळाडूच्या नावे अजब रेकॉर्ड, 12 वर्षांच्या इतिहासात एकही गोलंदाज नाही आसपास\nअनिल कुंबळे, आर अश्विनपासून जसप्रीत बुमराहपर्यंत आतापर्यंत एकही गोलंदाज या खेळाडूचा रेकॉर्ड मोडू शकले नाही आहेत.\nजगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) दरवर्षी अनेक रेकॉर्ड मोडले जातात. मात्र एक असा रेकॉर्ड आहे, जो 12 आयपीएल फायनलमध्ये कोणत्याच गोलंदाजाला मोडला आलेले नाही आहे. हा रेकॉर्ड एका 20 वर्षीय खेळाडूच्या नावावर आहे.\nहा रेकॉर्ड आहे, आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावा देणाऱ्या गोलंदाजाच्या नावावर. गेल्या 12 हंगामात आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम हा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या नावावर आहे. सुंदरने 2017मध्ये पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना अंतिम सामन्यातील 4 ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या होत्या.\nयानंतर दुसरा क्रमांक लागतो जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहचा. बुमराहनं 2019 चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध अंतिम सामन्यात 4 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या होत्या.\nतर, राहुल चाहरनं 2019 फायनलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून 4 ओव्हरमध्ये 14 धावा देत एक विकेट घेतली होती.\nत्यानंतर दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा क्रमांक लागतो. 2009मध्ये कुंबळेने बंगळुरू संघाकडून खेळताना अंतिम सामन्यात केवळ 16 धावा दिल्या होत्या.\nतर, IPL 2011 मध्ये आर अश्विनने बंगळुरू संघाविरुद्ध फायनल सामन्यात 16 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा स���िस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/skin-cream-containing-mercury-may-damage-your-kidney/", "date_download": "2020-09-24T17:45:10Z", "digest": "sha1:GSNY22TZOJOYNUTDCXW4DQ6M2TM7MJN2", "length": 16625, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "चेहऱ्याच्या क्रिम्स किंवा मेकअपच्या वस्तूंचा थेट किडनीवर होतोय परिणाम, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च ! | skin cream containing mercury may damage your kidney | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nचेहऱ्याच्या क्रिम्स किंवा मेकअपच्या वस्तूंचा थेट किडनीवर होतोय परिणाम, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च \nचेहऱ्याच्या क्रिम्स किंवा मेकअपच्या वस्तूंचा थेट किडनीवर होतोय परिणाम, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्ही गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रिम किंवा इतर मेकअप साहित्य वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या गोष्टींचा तुमच्या शरीरावर थेट परिणाम होतो. यात शरीराला घातक ठरणाऱ्या मर्क्युरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळं अशा क्रिम्स वापरण्यामुळं गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येत या क्रिम्स बाजारात विकल्या जातात.\nतपासणीसाठी दिल्लीतल्या गफ्फार मार्केट येथून काही फेअरनेस क्रिम्सचे सॅम्पल घेण्यात आले होते. यात 48.10 ते 1 लाख 10 हजार पीपीएम इतकं मर्क्युरीचं प्रमाण आढळून आलं होतं. विशेष म्हणजे जगभरात या क्रिम्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मर्क्युरी वर्किंग ग्रुपमार्फत असा दावा करण्यात आला आहे. तब्बल 12 देशात झि��ो वर्किंग मर्क्युरी ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपमार्फत करण्यात आलेल्या दाव्यानुसार सगळ्यात जास्त फेअरनेस क्रिम्स या आशियात तयार केल्या जातात.\nतुम्हाला क्वचितच माहित असेल मेकअपच्या उत्पादनांचा सगळ्यात जास्त परिणाम हा किडनीवर होतो. मस्कारा तसंच डोळ्यांच्या मेकअपच्या वस्तूंमध्येही जास्त प्रमाणात मर्क्युरीचा वापर केलेला असतो. या उत्पदनांच्या वापरामुळं किडनी खराब होऊ शकते. शरीराचा आणि मर्क्युरीचा संपर्क आल्यानं नर्वस सिस्टीम आणि फुप्फुसांवर प्रभाव पडतो. याशिवाय पचनशक्ती मंदावणं, डिप्रेशन, त्वचेवर पुळ्या येणं, चट्टे येणं अशा काही त्वचेच्या गंभीर समस्यादेखील जाणवू शकतात.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nVivo नं IPL सोबतचा मोडला करार, BCCI ला शोधवा लागणार नवा स्पॉन्सर\nमोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकते ‘पॅरासिटामोल’, क्रोनिक पेनमध्ये न देण्याचा सल्ला\nBenefits Of Amla : आवळा ज्यूस आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’7 मोठे फायदे\nDeworming In Children : मुलांच्या पोटात वाढणारे जंतू असू शकतात धोकादायक,…\nFace Yoga : काय आहे फेस योग जाणून घ्या खास 6 टिप्स आणि 8 फायदे\nपीरियड्सच्या भयानक वेदना मिनीटांमध्ये करा दूर, ‘या’ 4 गोष्टींचा करा वापर,…\nकीडे चावल्यानं होऊ शकतो खुप धोका, ‘या’ 4 पध्दतीनं तात्काळ मिळेल आराम,…\nCoronavirus Pandemic : काय येणार्‍या काळामध्ये आणखी धोकादायक होईल कोरोना व्हायरस \n‘कोरोना’ व्हायरस हंगामी ‘फ्लू’…\nजर तुम्ही आज मुलांना शाळेत पाठवलं असेल तर कोणत्याही…\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंना ‘कोरोना’ची लागणं \nचीनविरूध्द Jio ला हत्यार बनवणार अंबानी, 2 वर्षात आणणार 20…\nवजन कमी करण्यासाठी ‘प्रभावी’ ठरतो आवळा,…\nशेतकऱ्यांसाठी नवं ॲप, बळीराजाच्या ‘ईज ऑफ डुईंग…\nराज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज \nबिग बॉस 13 ची स्पर्धक रश्मी देसाईने शेयर केले ग्लॅमरस फोटो,…\n‘इनकम टॅक्स’ संबंधित विधेयक संसदेत झालं मंजूर,…\nDrugs de-addiction : नशेपासून मुक्ती एवढी देखील अवघड नाही,…\n‘टोमॅटो’ खाल्यानं ‘किडनी स्टोन’ होऊ…\n‘ट्रेडमिल’वर धावताना इंजिनिअरचा मृत्यू, जीममध्ये…\n‘गुलाबाचा चहा’ प्या, ‘वजन’ कमी करा,…\nTB होण्याचा जास्त धोका कोणाला असतो \nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रूग्णांची संख्या 31 वर…\nप्रथमच निरोगी व्यक्त���मध्ये मिळाला ‘हा’ DNA,…\nआता ‘डिओ’ला विसरा; ‘हा’ रस दूर करेल…\nथंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे ‘हे’ 6…\nलग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण,…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nचीनमध्ये बनलेल्या लसीची पाकिस्तानमधील 10 हजार लोकांवर होणार…\n‘धक-धक’ गर्ल माधुरी लग्नाच्या 20 वर्षांनंतरही…\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट,…\nZoom नं लॉन्च केले अनेक नवीन फीचर्स, बदलेल व्हिडीओ कॉलिंगची…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या ‘ही’ 12 कारणे ज्यामुळे ‘भारतीय-अमेरिकन’ लोक…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत कंगनाला…\nIndia-China Tension : सीमेवर सैन्याच्या हालचालीसाठी 43 पूल रेडी,…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा…\n3 दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, वर्गमित्रानंही केली…\nआज Google डुडलवर झळकली भारतीय जलतरणपटू आरती साहा\nभरलेलं LPG ‘गॅस सिलिंडर’ किती काळ घरात ठेवावं, जाणून घ्या\n8 दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-ganpati-vishesh-jyoti-bagal-marathi-article-2005", "date_download": "2020-09-24T18:59:53Z", "digest": "sha1:JXDT2QXECILPEZ4BIVZMEEEYR2FDF2PI", "length": 22261, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Ganpati Vishesh Jyoti Bagal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nगणेशोत्सव म्हटलं, की एक वेगळाच उत्साह, जल्लोष सर्वत्र पाहायला मिळतो. कारण बाप्पा वर्षातून एकदाच येतात आणि येतानाच मांगल्याचं, चैतन्याचे वातावरण सोबत घेऊन येतात. अशा आपल्या मंगलमूर्ती बाप्पाचं मग त्यांच उत्साहात स्वागत व्हायला हवं या उद्देशानेच प्रत्येक भक्त तयारीला लागलेला दिसतो. खरं तर या उत्सवाची सुरुवात ही गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच सुरू होऊन बाजार पेठांमधील खरेदीसाठीची लगबग वाढते. गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश मूर्ती बुक करणे, गौरींचे मुखवटे खरेदी करणे, गौरी-गणपतीच्या सजावटीचे साहित्य, गणपती बाप्पाच्या आराशीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करणे सुरू होते. सध्या बाजारपेठा बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी गजबजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात नवीन गणेशमूर्तींचा ट्रेंड कोणता आणि बाजारात उपलब्ध असलेल्या सजावटीच्या साहित्याविषयी...\nयंदा गणेशमूर्तीमध्ये तुळशीबाग, लाल बागचा राजा, गुरुजी तालीम, कसबा गणपती, शिवरेकर, दगडूशेठ, फिलिप्स, नाना पाटेकर गणपती, चौरंग, आसनमांडी.... हे नेहमीचे प्रकार दिसतात. तर फॅन्सी लूकमध्ये मूषकावर बसलेली गणेश मूर्ती, बाळ कृष्णाच्या अवतारातील गणेशमूर्ती, कमळ, पिंपळाचे पान व जास्वंदीच्या फुलांमध्ये विराजमान झालेली गणेशमूर्ती, हनुमान, विठ्ठल यांच्या रूपातील गणेश मूर्ती पहावयास मिळत आहेत. घरगुती पूजेसाठी लागणाऱ्या गणेश मूर्ती सहा इंचापासून ते अडीच फुटापर्यंत उपलब्ध आहेत. जास्त करून घरगुती पूजेसाठी सहा इंच, नऊ इंच आणि अकरा इंच उंचीच्या मूर्ती खरेदी केल्या जातात. यांच्या साधारण किमती ९०० रुपयापासून ते ६ हजार रुपयांपर्यंत आपण घेऊ तशा आहेत.\nपारंपरिक गणेश मूर्तीमध्ये शिवरेकर, टिळक पगडी, चौरंग, बैठा चौरंग, मध्यम चौरंग, शारदा गणपती, दगडूशेठ गणपती, लोडावर टेकलेली गणेश मूर्ती या मूर्ती दिसतात.\nकाही मूर्तींना एकदम नैसर्गिक रंग वापरून रंगवले आहे; तर काही मूर्तींच्या मुकुटावर खड्यांची आरास दिसते; तर काही फेटेधारक मूर्तींना चमकीचा मुलामा चढवला आहे. मूर्तीवर कलर कॉम्बिनेशन करताना फेटा किंवा मुकुटाचा रंग आणि धोतर यांचा रंग मॅच केलेला दिसतो. जरी शाडूच्या मूर्तींना मागणी असली तरीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीदेखील मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत.\nगौरींचे मुखवटे आणि तयार बॉडी\nगौरी��चे मुखवटे तीन साईजमध्ये उपलब्ध असतात, लहान,मध्यम आणि मोठ्या आकारात आहेत. मुखवट्यांच्या आकारानुसार किमतीत थोडाफार फरक होतो. तरी यामध्ये मध्यम साईजला जास्त मागणी आहे.काही मुखवटे एकदम साधे आहेत, त्यांच्यावर कसल्याही प्रकारच्या दागिन्यांची नक्षी नसते,तर काही मुखवट्यांना खड्यांच्या दागिन्यांची नक्षी असते. साध्या मुखवट्यांची जोडी साधारण पाचशे रुपयांपर्यंत मिळते, तर दागिन्यांची नक्षी असलेले मुखवटे ९०० रुपयांपासून पुढे मिळतात.\nपूर्वी गौरीचे बॉडी पार्टस हे कापडी हात आणि लोखंडी स्टॅंडमध्ये उपलब्ध असायचे. पण अलीकडच्या काळात त्यातही बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. गौरींचे मुखवटे हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये उपलब्ध आहेत. तर बॉडी पार्टस किंवा पूर्ण बॉडी ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस, सागवानी लाकूड या मटेरिअलमध्ये उपलब्ध आहेत. फायबरपासून तयार केलेले बॉडी पार्टस हे जास्त टिकाऊ असतात, पण त्याची किंमतही जास्त आहे. फायबरपासून तयार जोडी तीन हजार रुपयांपासून पुढे आहे. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तयार जोडी बाराशे रुपयांपासून पुढे मिळतात.\nगौरीच्या बाळाचे मुखवटे आणि पूर्ण बॉडीदेखील सर्व प्रकारच्या मटेरिअलमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस, सागवानी लाकूड इत्यादी.यामध्ये मुलगा मुलगी अशी जोडी पाहायला मिळते. मुलांचे टोपीवाले, पगडीवाले मुखवटे उपलब्ध आहेत तर मुलींचे मुकुटवाले मुखवटे पाहायला मिळतात. यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जोडी आठशे रुपये तर फायबरची जोडी पंधराशे रुपयांपर्यंत आहे. साईजनुसार किंमत कमी जास्त होते.\nगौरीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बिंदी, नथ, गळ्यातले हार, मंगळसूत्र, डोरली, बांगड्या, बाजूबंद, झुबे, कमरपट्टे, छल्ला, कानातले वेल उपलब्ध आहेत. गोल्डन आणि मोत्यांच्या मुकुटला जास्त मागणी आहे. यांच्या साधारण किमती पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आहेत. ठुशीमध्ये अनेक डिझाईन उपलब्ध असून बेंटेक्‍समध्ये यांच्या साधारण किंमत नऊशे रुपयांपासून पुढे घेईल तशा आहेत. तर हारांमध्ये मोत्यांचे हार, वेगवेगळ्या आणि रंगीत स्टोनचे हार, गोल्डन मस्तानी हार, बोरमाळ, गंठण इत्यादी प्रकार आहेत. मोत्यांचे हार साधारण साडेपाचशेपासून तर स्टोनचे हार सहाशे रुपयांपासून पंधराशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नथीमध्ये मोत्यांच्या पारंपरिक नथींना जास्��� मागणी आहे. यात बानूची नथ, म्हाळसाची नथ, काशीबाईची नथ असे प्रकार पाहायला मिळतात. नथींच्या सर्वसाधारण किंमती दीडशे रुपयांपासून पुढे आहेत.\nहल्ली गौरीलादेखील मोठ्या आकारातले झुबे घेतले जातात. झुब्यांच्या किंमती तीनशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत आहे. गोल्डन बांगड्यांचा सेट हा दीडशे रुपयांपासून पुढे घेईल तसा आहे, तर चमकी असलेल्या काचेच्या मॅचिंग बांगड्यादेखील गौरीसाठी घेतल्या जात आहेत. या सेटची किंमत साठ रुपये आहे. कमरपट्टे हे अनेक प्रकारात आहेत. त्यांच्या साधारण किंमती तीनशे रुपयांपासून पुढे आहेत. तर बाजूबंदच्या किंमती अडीचशेपासून पुढे आहेत. दागिन्यांचा पूर्ण सेट घेणाऱ्यांमध्ये मस्तानीच्या दागिन्यांना भरपूर मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.\nगणपतीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, फेटा, शेला, सोंडपट्टी, मोत्यांचे हार, माळा, जास्वंदीचे फूल, दूर्वा, दूर्वा हार, मोदक, मोदक हार, त्रिशूळ, परसू, तोडे, केळीचे पान, उपरणे, मखर, कान, कमरपट्टा यांचा समावेश दिसतो. शेल्यामध्ये गोल्डन शेला उपलब्ध असून त्यावर रंगीत खड्यांची नक्षी आहे. याच्या साधारण किंमती साडेपाचशेरुपयांपासून पुढे आहेत. मुकुट हे तीनशे रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर फेटे हे अगदी साठ रुपयांपासून उपलब्ध आहेत. यामध्ये साधा फेटा आणि पगडी फेटा असे दोन प्रकार पाहायला मिळतात. पगडी फेटा हा दिसायला खूप आकर्षक आणि वेगळा असल्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. याची किंमत १३० रुपये आहे. खास गणपतीसाठी मोदक आणि दूर्वा हार बाजारात उपलब्ध आहेत. यांच्या किमती पाचशे रुपयांपासून पुढे आहेत.\nगौरी गणपतीच्या सजावटीसाठी आवर्जून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे गणपतीसाठी वेलवेट किंवा रेशीम कापडापासून तयार केलेला शेला आणि आसन, रंगीत फुलांचे हार, मोत्यांच्या माळा, झिरमाळ्या, प्लॅस्टिकचे चमक असलेले बॉल, वेगवेगळ्या आकारात चमकीच्या कागदापासून तयार केलेले ऑलपीस, प्लास्टिकच्या मान्यांपासून तयार केलेल्या माळा, चमकीच्या टिकल्यांचा वापर करून बनवलेले पडदे, रेशीम कापडापासून तयार छत आणि मंडप इत्यादी. तसेच मंडपाला लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेशीम आणि जाळीच्या झालरी इत्यादींचा समावेश दिसतो. गणेशमूर्तीच्या आकारानुसार शेला आणि आसन उपलब्ध असून हे अगदी १० ते १५० रुपयांपर्यंत मिळत���त. प्लॅस्टिकचे चमकणारे बॉल हे ११० रुपये, १८० रुपये पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत. एका पॅकेटमध्ये साधारण ६ बॉल असतात. तर कापडाचा मंडप टाकण्याऐवजी बरेच लोक फक्त चमकीची जाळी आणि मण्यांच्या माळांच्या लटकनी लावून मंडप तयार करतात. ही मण्यांची एक माळ १० ते ३० रुपयांच्या दरम्यान मिळते. फुलांचे हार हे ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत.\nबॅकड्रॉपसाठीदेखील छान आणि आकर्षक पडदे बाजारात उपलब्ध आहेत. तर तयार मंडत हे ३×३, ४×४, ६×६ या आकारात उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किंमती अडीच हजारांपासून ते पाच हजारापर्यंत आहेत. गेल्या दोन वर्षात झालेल्या नोटबंदी आणि जीएसटीचा परिणाम प्रत्यक्ष जाणवत नसला तरीही मार्केट जरा शांतच असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.\n(लेखात दिलेल्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो)\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सुशिक्षित नागरिकांचा कल वाढला आहे. त्यासाठी घरच्या घरीच बादलीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता यावे यासाठी लोक शाडू मातीच्या मूर्तींबाबत आग्रही असून छोट्या आकारातल्या मूर्तींना प्राधान्य देत आहेत.\n- मिलिंद दाते, विक्रेते\nसध्या गणेश मूर्तीमध्ये अनेक डिझाईन उपलब्ध आहेत,पण घरगुती पूजेसाठी शाडू मातीच्या छोट्या आणि फॅन्सी गणेश मूर्तींना जास्त मागणी आहे.\n- मनीषा चंदेल, विक्रेत्या\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/team-anna/", "date_download": "2020-09-24T17:59:15Z", "digest": "sha1:56FY6VXMHSH4DEKFSDNE2EONWWF3FUTV", "length": 7044, "nlines": 71, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "Team Anna – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nअण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)\n2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण… या तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्र��िसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम […]\nलटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…\nलोकपाल लटकलं ते लटकलंच… कुणी काहीही म्हणो, पण गुरूवारी मध्यरात्री राज्यसभेत जो काही तमाशा झाला, त्यामुळे सरकार पूर्णपणे उघडं पडलं… आता सरकारचे सर्व वरीष्ठ मंत्री म्हणजे प्रणबदा किंवा पवनकुमार बन्सल किंवा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायण स्वामी यांनी कितीही सांगितलं की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा लोकपाल सादर करणार, पण त्यावेळी काय होणार, याचा ट्रेलर सबंध […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/badminton-thomas-and-uber-cup-postponed/", "date_download": "2020-09-24T17:39:00Z", "digest": "sha1:TFNHNDWTULHIMNKILEVXDOKFEYBXB554", "length": 17023, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बॅडमिंटनच्या थॉमस व उबेर कप स्पर्धा पुढे ढकलल्या - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nबॅडमिंटनच्या थॉमस व उबेर कप स्पर्धा पुढे ढकलल्या\nजागतिक बॅडमिंटन (Badminton) महासंघाने थॉमस आणि उबेर कप (Thomas And Uber Cup) स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. डेन्मार्क मधील आरहूस येथे 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार होती. आता या स्पर्धा 2021 मध्ये होणार आहेत.\nबॅडमिंटन डेन्मार्कशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असे जागतिक महासंघाने म्हटले आहे. बऱ्याच संघांनी या दोन्ही स्पर्धातून माघार घेतल्याने हानिर्णय घेण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी या स्पर्धा होतात मात्र इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, थायलंडसारख्या आघाडीच्या संघांनी माघार घेतली होती.\nबॅडमिंटन पुन्हा सुर�� व्हावे म्हणून जागतिक महासंघ व बॅडमिंटन डेनमार्क बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी बायो बबलची सुद्धा त्यांची तयारी होती. मात्र जगभरात कोविड 19 (COVID-19) संदर्भातील अलीकडच्या घडामोडीनी अनेक खेळाडू व संघ सहभागास तयार नव्हते. त्यांच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेतला गेला आहे.\nदरम्यान, ओडेन्स येथे होणारी डेन्मार्क ओपन स्पर्धा नियोजनानुसारच 13 ते 18 आॕक्टोबर दरम्यान होणार आहे. मात्र 20 ते 25 आॕक्टोबर दरम्यान होणारी डेन्मार्क मास्टर्स 2020 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.\n1982 नंतर प्रथमच या स्पर्धा युरोपमध्ये होणार होत्या.\nभारताच्या आघाडीच्या खेळाडू पी.व्ही. सिंधू व साईना नेहवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महामारीच्या काळात या स्पर्धा घेण्यावर साईनाने प्रश्न उपस्थित केले होते. सिंधूने म्हटले आहे की खेळाडूंचे आरोग्य व सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय अपेक्षितच होता, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आयुष्य सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून धोका पत्करून खेळायची ही वेळ नाही. मात्र आपण सराव नियमीतपणे सुरुच ठेवणार आहोत कारण कोणत्याही वेळी मी स्पर्धेला तयार असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nथाॕमस व उबेर कप\nPrevious articleकोरोनाची भीती बाजूला सारत आता रणबीर कपूरही या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचला\nNext articleभजनी कलावंतांवर उपासमारीचे संकट ; रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची मागणी\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेद��ात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/lets-burn-coronavirus-as-ravana-on-vijayadashami-hasan-mushrif/", "date_download": "2020-09-24T17:04:44Z", "digest": "sha1:GW2PGUBGKXTEKNQBN26MOE432WPXTY5L", "length": 16036, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया : मंत्री हसन मुश्रीफ - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nविजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया : मंत्री हसन मुश्रीफ\nकोल्हापूर : वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या संकल्पनेतून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ (My family – my responsibility) हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अभियानाचा पहिला टप्पा, १२ ऑक्टोबर २४ ऑक्टोबर या अभियानाचा दुसरा टप्पा आहे. २५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री ह��न मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. जनतेने आणि कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सज्ज व्हा, अशी प्रेरणाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.\nराज्य शासननाच्या ‘माझ कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी झाला. कागल, मुरगूड शहरासह तालुक्यातील ८६ गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.\nमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, घरोघरी सर्व्हे करून अजून बाहेर न पडलेले रुग्ण शोधून त्यांना उपचारापर्यंत आणण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने आणि विशेष करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेला हा कार्यक्रम असून मंगळवारपासून घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. आज अनेक व्यक्तींना लक्षणे दिसून येताहेत मात्र असे लोक घाबरून उपचार घेण्यास पुढे येत नाहीत. जे आरोग्यदूत म्हणून सर्व्हे करणार आहेत, त्यांनी न घाबरता काम करावे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleभारतीय लष्कराच्या प्रतिकारामुळे जिनपिंग यांची चाल फ्लॉप – अमेरिकन मीडिया\nNext article” नव्या भूमिकेसाठी खास ट्रेनिंग “\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nप्रकाश आंबेडकर लढणार बिहार विधानसभेची निवडणूक\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://pcnnews.in/?p=3172", "date_download": "2020-09-24T19:05:11Z", "digest": "sha1:7HSAADEDPPQNUE6HGNGWS3SPXRPZXOU5", "length": 7912, "nlines": 128, "source_domain": "pcnnews.in", "title": "मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन - PCN News | Marathi News Portal", "raw_content": "\nयेथे जाहिरात देण्याकरिता संपर्क करा मो. 9881265102\nHome > ई पेपर > बीड > मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nSeptember 17, 2020 PCN News66Leave a Comment on मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिननिमित्त परळी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या हस्ते न.प.च्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.\nयावेळी स्वामी रामानंद,सरदार वल्लभभाई पटेले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.\nयाप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण नगरसेवक राजेंद्र सोनी व न.प.कर्मचारी अदी मान्यवर उपस्थित होते.\nबीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज\nपरळीत मराठा क्रांती मोर्चाचे सामाजिक न्यायमंत्री ना.धंनजय मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे, तहसीलदार यांना निवेदन\nएसबीआय बँकेशी संपर्क आलेल्या दीड हजार लोकांची दोन दिवसात स्वॅब तपासणी\nवीज कामगार अभियंते सघंटना सयुंक्त कृती समिती व्हडिओ काँन्फरन्सव्दारे बैठक सपंन्न ; दत्तात्रय गुट्टे यांच्यास��� पाच कृती समितीच्या सदस्यांना साधला संवाद\nParli corona update:परळी तालुक्यातुन आज पुन्हा नव्याने 5 स्वॕब काल पाठवलेले 21″निगेटिव्ह”\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे September 24, 2020\nभाजपचा आजपासून सेवा कार्य सप्ताह September 24, 2020\nपरळी टी.एच.ओ.कार्यालयापुढे ‘आशा’ व गटप्रवर्तकांची निदर्शणे व संपाची नोटीस September 24, 2020\nपत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा September 24, 2020\nमागोवा Select Category औरंगाबाद देश-विदेश बीड मुंबई लातूर\nटीप : सदर न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध / प्रकाशित झालेल्या बातम्या / लेख / इतर साहित्य किंवा व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. (सर्व वाद Parli Vaijanath न्याय कक्षेत)\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\nजनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -ना.धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/justice/articleshow/71984837.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-24T17:36:36Z", "digest": "sha1:AZKWQDEMEBG5KX4KEMBY5P7SQ5SXFA5C", "length": 20334, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअखेर अयोध्या प्रकरणाचा बहुप्रतीक्षित निकाल आला सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या जागी राम मंदिर आणि मशिद दोन्ही होणार, हा याचा निष्कर्ष म्हणायला हवा...\nअखेर अयोध्या प्रकरणाचा बहुप्रतीक्षित निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या जागी राम मंदिर आणि मशिद दोन्ही होणार, हा याचा निष्कर्ष म्हणायला हवा. निकालाच्या तपशीलात जाण्याची इथे गरज नाही. (या अंकात त्याचे सविस्तर वार्तांकन आहेच.) परंतु, सुन्नी वक्फ बोर्डाने निकालावर प्रतिक्रिया देताना थोडी नाराजी व्यक्त केली असली, तरी देशभरात या निकालाचे 'समतोल' असेच स्वागत झाले, हे बरे झाले. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, देशभरात योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. समाजमाध्यमांवरही निर्बंध घालण्यात आले होते. पंतप्रधानांपासून सर्वांनीच या प्रश्नी संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. या उपाययोजना फळास आल्या.\nसर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई पुढील रविवारी निवृत्त होत आहेत. त्या आधी काही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर ते निकाल देणार आहेत. अयोध्या प्रश्न त्यातला सर्वात महत्त्वाचा होता. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस काही अत्यंत महत्त्वाच्या खटल्यांचे निकाल देण्याची प्रथा नवीन नाही. न्या. टी. एस. ठाकूर, न्या. जे. एस. केहार आणि न्या. दीपक मिश्रा या न्या. गोगोई यांच्या आधीच्या तीन मुख्य न्यायाधीशांनी हेच केले. असे करावे का, हे निकाल आधी लागू शकत नव्हते का वगैरे प्रश्न गौण आहेत.\nगेल्या काही वर्षांतील सर्वोच्च न्यायालयातले अशा प्रकारचे निकाल पाहिले की, आपण त्या-त्या प्रकरणात किती 'मागे' होतो ते लक्षात येते. न्या. दीपक मिश्रा यांनी निवृत्तीच्या महिन्यात ३५ महत्त्वाचे निकाल दिले. त्यातील काहींवर नुसती नजर टाकली, तर त्याचे महत्त्व कळेल. आधार वैध असल्याचा निकाल, समलैंगिकता हा गुन्हा असल्याचे सांगणारे ३७७ कलम रद्द करणे, विवाहबाह्य संबंधांच्या संदर्भातले ४९७ कलम रद्द ठरवणे, घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या खटल्यांचे थेट प्रक्षेपण करणे आणि सन्मानाने मरण स्वीकारण्याचा कायदा ग्राह्य धरणे या संदर्भातले हे निकाल होते. निवडणुकीत एखादा उमेदवार एखाद्या प्रकरणात केवळ आरोपपत्र दाखल झाल्याच्या कारणास्तव बाद ठरत नाही, असा निकालही न्या मिश्रा यांनी दिला होता. न्या. केहार यांनी त्यांच्या निवृत्तीच्या महिन्यात केवळ पाच निकाल दिले. परंतु त्यातील दोन अत्यंत महत्त्वाचे होते. तिहेरी तलाक संपूर्णपणे बेकायदा असल्याचा निकाल त्यांनी दिला. त्याचप्रमाणे 'राइट टु प्रायव्हसी' हा भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे, असा दुसरा निकाल त्यांनी दिला. न्या ठाकूर यांनी त्यांच्या अल्पकाळात २५ निकाल दिले. सरकारने एखादा अध्यादेश विधिमंडळासमोर न आणता सतत किती वेळा काढायचा याला मर्यादा हवी, असा आदेश न्या. ठाकूर यांनी दिला होता.\nअसे असले, तरी २०१९ पेक्षा २०१८ साल जास्त महत्त्वाचे ठरले. वर उल्लेखलेल्या खटल्यांबरोबरच आणखी काही निकाल लागले. ते असे - शबरीमला मंदिरात सर्वच महिलांना प्रवेश, समूहाने होणारे ���िंसाचार, कथित गोहत्या प्रकरणातला हिंसाचार रोखू पाहणारे निकाल, प्रदूषण रोखण्यासाठी दिवसातून केवळ दोन तास फटाके उडवायला मंजुरी आणि अनुसूचित जाती, जमाती कायद्याचा दुरुपयोग थांबविण्याचा निकाल. ही सारी जंत्री देण्याचे कारण एवढेच की, गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक गोष्टी या निकालाने बदलल्या. एका अर्थाने असे म्हणता येईल की, आज आपण मोबाइल वापरताना, मोबाइल येण्याआधी आपण कसे जगत होतो, असा प्रश्न विचारतो. तसेच, भारतीयांच्या सामाजिक, राजकीय आयुष्यात आमूलाग्र बदल करणारे गेल्या एक-दोन किंवा फार तर तीन वर्षांतले निकाल पाहून वाटते. इतके हे महत्त्वाचे निकाल आहेत. विविध पातळीवरील न्यायालयांत किती खटले तुंबून आहेत, याची आकडेवारी नियमित प्रसिद्ध होत असते. या वर्षी जूनमध्ये कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातल्या उच्च न्यायालयांत एकूण ४३ लाख ५५ हजार खटले निकालाची वाट पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयात एक लाख ५८ हजार खटले प्रलंबित आहेत. यातले बरेचसे खटले खरोखरच न्यायालयात जायला हवे होते का आणि गेल्यावर इतकी वर्षे प्रलंबित राहायला हवे होते का, हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. परंतु या साऱ्या निमित्ताने आपल्या आयुष्यात न्यायालय किती महत्त्वाचे आहे आणि सरकारइतकीच न्यायालयेही आपल्या आयुष्यावर कशी परिणाम करत असतात, ते यातून दिसून येते.\nआताही न्या. गोगोई अजून काही महत्त्वाच्या प्रकरणात निकाल देणार आहेत. राफेल लढाऊ विमानांसंदर्भात राहुल गांधी यांनी केलेले आरोप, अर्थ कायद्याची वैधता, मुख्य न्यायाधीशांना माहिती हक्क लागू होतो की नाही, तसेच मशिदीमध्ये महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, अशा विषयांचे हे खटले आहेत.\nअर्थात, या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा खटला म्हणजे रामजन्मभूमी वाद. त्या निकालाच्या बातम्यांमुळे शुक्रवारचा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसलेला भाजप-शिवसेना संघर्ष काहीसा मागे पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यातील वाद एवढ्यात संपेल असे दिसत नाही. न्यायालये एकीकडे समाजमन सांधत असताना, राजकारणी मात्र खुर्चीपायी वेगळा 'न्याय' मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत, हे चित्र खटकणारे असले, तरी ते सहन करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. खरे तर भाजप, शिवसेना या दोघांनाही एकमेकांची गरज ���हे, यदाकदाचित दोघांपैकी एखाद्या पक्षाने नमते घेतले आणि सरकार स्थापन झालेच, तरी ते लोकांचे सरकार असेल की, राजकारणी लोकांचे हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कोणत्याही न्यायालयाकडे निदान या प्रश्नाचे उत्तर नसावे, असे वाटते\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nनिवडणूक सुधारणा करणे गरजेचे महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईलोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: बेंगळुरू विरुद्ध पंजाब\nविदेश वृत्तउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची 'अशी' केली हत्या\nअर्थवृत्त'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nपुणेपुणेः आयटी पार्कमध्ये गांजा विक्री पोलिसांनी असा रचला सापळा\nदेश'मेक इन इंडिया' नाही, हे तर 'मेक इन फ्रान्स', काँग्रेसचा भाजपला चिमटा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादक���यलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/dhule/congress-party-leaders-protest-at-dhule-collector-office-for-farmers/articleshow/71927861.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-24T19:31:24Z", "digest": "sha1:SWKRVONYBBPBW2MEFEERWSSDYSK25RZY", "length": 12404, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधुळ्यातही काँग्रेसचे धरणे आंदोलन\nवाढती महागाई, बेराजगारी आणि शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाच्या संकटात भाजप सरकार हात वर करून जबाबदारी झटकत आहे. सर्वसामान्य जनतेच्या या प्रश्नांवर मंगळवारी (दि. ५) जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुक्याचे आमदार कुणाल पाटील, काँग्रेसच्या माजीमंत्री शोभा बच्छाव, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांनी केले.\nम. टा. वृत्तसेवा, धुळे\nवाढती महागाई, बेराजगारी आणि शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाच्या संकटात भाजप सरकार हात वर करून जबाबदारी झटकत आहे. सर्वसामान्य जनतेच्या या प्रश्नांवर मंगळवारी (दि. ५) जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुक्याचे आमदार कुणाल पाटील, काँग्रेसच्या माजीमंत्री शोभा बच्छाव, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांनी केले.\nया वेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नुकसान झालेली पिके दाखवत शेतकऱ्यांनी आक्रोश केला. एका शेतकऱ्याने आपली आपबिती सांगत हंबरडा फोडला. अशा संकटकाळी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ करावी, २५ हजार हेक्टरी मदत द्यावी. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या मेंढ्याची आणि ग्रामीण-शहरी भागातील पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या काँग्रेस आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून केल्या आहेत. या वेळी जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करणकाळ, डॉ. दरबारसिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, प्रमोद सिस��दे, डॉ. अनिल भामरे, अलोक रघुवंशी, गुलाबराव कोतेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nChudaman Patil: धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ चुडामण प...\nधुळ्यात गँगवॉर; भररस्त्यात पाठलाग करून तरुणाचा केला खून...\n'हे कोविड सेंटर नरीमन पॉईंटवर असल्यासारखे वाटते; रुग्ण ...\ntiktok ban : टिकटॉक बंद झाल्याने टिकटॉक स्टारच्या दोन्ह...\nAnil Gote: 'धनगर व मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचा भाजपच...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nअहमदनगरपोलीस धबधब्यात गेला वाहून; 'हे' चार जण तिथे का गेले होते\nआयपीएलIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nमुंबईदादरने वाढवले टेन्शन; पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nमुंबई'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nधार्मिकअधिक मास : अपेक्षित यशासाठी करा श्रीविष्णूंना प्रसन्न; 'हे' उपाय प्रभावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्��ोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/photo-gallery/potato-mud-was-seen-in-the-eyes-of-the-farmer-see-these-photos-mhss-479799.html", "date_download": "2020-09-24T19:11:04Z", "digest": "sha1:MD62AJZFPH3LLQJSU2KH3BOWLYXXGMG3", "length": 21331, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याच्या डोळ्या देखत झाला बटाट्याचा चिखल! पाहा हे PHOTOS– News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nकोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nकाश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nमराठा आरक्षण आंदोलनाचं लोण दिल्लीत पोहोचलं, 2 हजार कोटींचा निधी देण्याचा मागणी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nशूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं\nकोरोना नेगेटिव्ह आल्यानंतरही गायक एसपी बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा ध��व्वा, पंजाबची बाजी\n\"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज\", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ\nIPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर\nIPL 2020 दरम्यान धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा अचानक मृत्यू\nBasicFirstच्या easyMATH ई-लर्निंग प्रोग्रामसह उत्कृष्ट स्कोरसह यश मिळवा\nGold Rates: 4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोनं 2500 रुपयांनी उतरलं\nयुरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर\n40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप\nकोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्र्यांना आता डेंग्यू; ऑक्सिजननंतर प्लेटलेट्सही झाल्या कमी\nTimeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nअंकिता लोखंडेने सांगितलं आनंदी राहण्याचं गुपित; फॅन्स म्हणाले, सुशांतनंतर...\nकेवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nतब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल\nभररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण\n'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO\nफॅमेली पिकनिकमध्ये न बोलवता आले पाहुणे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nहोम » फ़ोटो गैलरी » पुणे\n शेतकऱ्याच्या डोळ्या देखत झाला बटाट्याचा चिखल\nपाऊस झाल्याने बटाटे वेळेत काढले नाही तर सडून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने बटाटा काढणी सुरू झाली. मात्र, काढनी केलेले बटाटे पावसामुळे शेतात सुडू लागले आहे. (रायचंद शिंदे, प्रतिनिधी)\nपुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार असलेल्या सातगाव पठार भागात मागील 8 दिवस सातत्याने वळवाचा मुसळधार पाऊस होत असून जमिनीत गाळ आणि ओलसरपणा वाढून बटाटा शेतातच सडू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बटाटे काढायला सुरूवात केली आहे. मात्र, शेतामध्ये ओलसरपणा वाढल्याने ट्रॅक्टर किंवा बैल जोडीने बटाटे काढता येत नाही. यामुळे मजुरांकडून लाकडी काठीने बटाटे काढावे लागत आहेत त्यामुळे बटाटा काढणी खर्चात मोठी वाढ झाली आहे.\nसातगाव पठार परिसरात काढणीला आलेला बटाटा आरणीतच बुरशी लागून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात बटाटा विक्री करावा लागत आहे.\nया भागामध्ये दरवर्षी नगर जिल्ह्यतील अकोले व जुन्नर परीसरातून शेतमजुरांच्या टोळ्या बटाटा काढण्यासाठी येत असतात. पण यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मजूर येत नाही ही वस्तुस्थिती आहे.\nयंदा या परिसरात साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात बटाटा लागवड झाली.आता पीक काढणी योग्य झाले असून पाऊस झाल्याने बटाटे वेळेत काढले नाही तर सडून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने बटाटा काढणी सुरू झाली. मात्र, काढनी केलेले बटाटे पावसामुळे शेतात सुडू लागले आहे.\nशेतात गाळ झाल्याने बटाटा काढणी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरने काढणी करता येत नाही. त्यामुळे काढणी खर्चात वाढ झाली आहे. पुरुष मजुरास 250 किंवा 300 रुपये व महिला मजुरास 200 किंवा 250 रुपये व जोडीला 500 किंवा 600 ते 700 रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते.असे एकावेळी मोठ्या शेतकऱ्यांकडे 25 ते 30 मजूर बटाटे काढणीस लागत आहेत.\nसातगाव पठार भागात प्रत्येक शेतकऱ्याने एक ते 10 एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली. एक एकर बटाटा शेतीला 60 ते 65 हजार खर्च येत आहे. खते, औषधे,मजुरी, फवारणी,बियाणे ,काढणी आदींसाठी मोठा खर्च लागतो.\nतर मुंबई ,पुणे येथील मार्केट व खाजगी कंपन्या यांच्याकडून 225 दरम्यान प्रति 10 किलोस बाजारभाव दिला जातो. मात्र, या वर्षी बटाटा पिकाचे गळीत कमी असल्यामुळे हा बाजार भाव सुद्धा शेतकरी वर्गाला परवडत नाही बाजार भावा अभावी येथील शेतकरी अडचणीत आला आहे.\nयावर्षी सुरुवातीला लागवडीच्या वेळी कमी पाऊस झाल्यामुळे बटाटा पिकाला गळीत कमी आहे. कोरोना संसर्गजन्य आजार या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी बटाटा पिकाकडे पाठ फिरवली होती. यामुळे बटाटा उत्पादन प्रचंड प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.\nकोरोना यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने जलद बटाटे काढता येतील या आशेवर शेतकरी वर्ग होता पण वळवाच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या सर्व आशा धुळीस मिळवली आहे.\nदरम्यान सोमवारी दुपारी आंबेगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी टी.के.चौधरी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे.तर येथील बटाटा उत्पादक शेतकरी दिलीप धुमाळ,दिलीप पवळे,विनायक धुमाळ, आदी शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून या पिकाला हमी भाव द्यावी अशी मागणी केली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nIPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी\nपुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल\nप्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का\nन्यूड फोटो शूटमुळे होती चर्चेतं; किंग खानवर आरोप करणाऱ्या शर्लिनचा HOT अंदाज\nजुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-twenty-six-crores-need-road-repairing-nagar-maharashtra-25118?page=1", "date_download": "2020-09-24T17:05:42Z", "digest": "sha1:QUAZ735ITMRB2TWHJDVVYUG7L7FUQRFL", "length": 14438, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, twenty six crores need for road repairing, nagar, maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिं�� न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्हा परिषदेला रस्ते दुरुस्तीसाठी हवेत २६ कोटी\nनगर जिल्हा परिषदेला रस्ते दुरुस्तीसाठी हवेत २६ कोटी\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nनगर ः नुकत्याच झालेल्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्तादुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला २६ कोटींच्या निधीची आवश्‍यकता लागणार आहे.\nनगर ः नुकत्याच झालेल्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्तादुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला २६ कोटींच्या निधीची आवश्‍यकता लागणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत १४ हजार १८५ किलोमीटर रस्ता आहे. यामध्ये उत्तर विभागात ६८६०, तर दक्षिण विभागात ७३२५ किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे. यामध्ये इतर जिल्हा व ग्रामीण मार्गांचा समावेश आहे. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांची पाहणी करण्याच्या सूचना शाखा अभियंत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांची पाहणी सुरू असून, अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.\nऑक्‍टोबरमधील पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्याच्या उत्तर भागाला बसला आहे. तेथे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला २६ कोटी रुपयांची आवश्‍यकता भासणार आहे. यात उत्तर विभागामध्ये १९ कोटींची, तर दक्षिण विभागाला सात कोटींची गरज भासणार आहे. हा प्राथमिक अंदाज असून, यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे दक्षिण व उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.\nनगर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग\nकपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्व\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकस\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान\nवैराग, जि. सोला���ूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (त\nआदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...\nउत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी...नाशिक : नाशिक व नगर जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र...\nसोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी;...यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटल्याने...\nवाशीम जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावीवाशीम ः जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वर्ग एक...\nठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा...मुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण...\nरब्बी पेरणीपूर्वी जल, मृद संधारणसपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व...\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...\nजेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव...\nसोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...\nवळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...\nकृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...\nमालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...\nसोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...\nजीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...\nहिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...\nद्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...\nजळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...\nदुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...\nउदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...\nबीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्य���हार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/davis-cup-match-in-new-delhi-1127349/", "date_download": "2020-09-24T18:05:14Z", "digest": "sha1:5CCADCCTQM53I62ZDTD7UZPYJKY75MCN", "length": 10518, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डेव्हिस चषकाची लढत दिल्लीत चेक प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nडेव्हिस चषकाची लढत दिल्लीत चेक प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला\nडेव्हिस चषकाची लढत दिल्लीत चेक प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला\nखेळाडूंच्या विनंतीला मान देत अखिल भारतीय टेनिस संघटननेने (आयटा) डेव्हिस चषकातील चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’ लढतीसाठी दिल्लीची निवड केली आहे.\nखेळाडूंच्या विनंतीला मान देत अखिल भारतीय टेनिस संघटननेने (आयटा) डेव्हिस चषकातील चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’ लढतीसाठी दिल्लीची निवड केली आहे. १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत ही लढत रंगणार आहे. या लढतीसाठी दिल्ली आणि पुणे यांच्यात आयोजनासाठी चुरस होती. मात्र बहुतांशी खेळाडूंनी दिल्लीला प्राधान्य दिल्याने राजधानीला आयोजनाची पसंती मिळाली.\nदिल्लीतील आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये या लढती होणार आहेत. पुण्यात वातावरण उष्ण असते आणि आद्र्रताही जास्त असते. ही परिस्थिती चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंना अनुकूल होईल. भारतीय खेळाडूंना नाही. त्यामुळे पुण्याऐवजी दिल्लीला प्राधान्य देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीच्या खन्ना स्टेडियमधील संथ कोर्टवर सोमदेवने एकही लढत गमावलेली नाही. आयटाचे अध्यक्ष अनिल खन्ना, महासचिव भरत ओझा आणि बंगाल टेनिस संघटनेचे अध्यक्ष हिरॉनमय चटर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिष�� निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 बार्सिलोनाचा दारुण पराभव\n2 टेनिस : साकेत मायनेनीला पराभवाचा धक्का\n3 भारत ‘अ’ संघाची घसरगुंडी\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/justice-dk-jain-appointed-bcci-ombudsman-1845526/", "date_download": "2020-09-24T18:45:18Z", "digest": "sha1:HPVQPBYRKZCHRGXE5KFZRG5YGR4XTXMP", "length": 12797, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Justice DK Jain appointed BCCI ombudsman | निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनिवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी\nनिवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी\nखंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयातील सहा माजी न्यायमूर्तीची नावे ठेवण्यात आली होती.\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) लवाद अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायालयाने ‘बीसीसीआय’वर नेमलेले ते पहिले लवाद अधिकारी आहेत.\nन्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि ए. एम. सप्रे यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे की, ‘‘दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.’’\nखंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयातील सहा माजी न्यायमूर्तीची नावे ठेवण्यात आली होती. यापैकी जैन यांना प्राधान्य देण्यात आले. खंडपीठाने जैन यांच्या नावाविषयी विचारले असता सर्व वकिलांनी अनुकूलता दर्शवली.\nराज्य क्रिकेट संघटनांमधील खेळाडूंचे प्रश्न आणि आर्थिक समस्या सोडवण्याची जबाबदारी लवाद अधिकाऱ्यांवर असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ९ ऑगस्ट २०१८च्या निकालात लोकपालांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंडय़ा व लोकेश राहुल वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांच्या निलंबनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी लोकपालांची गरज तीव्रतेने भासली होती.\nप्रशासकीय समितीमधील मतभेदांबाबत सर्वोच्च न्यायालयाची नाराजी\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय आणि सदस्य डायना एडल्जी यांच्यातील मतभेदांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी प्रकट केली. तुमच्यामधील वाद लोकांसमोर जाता कामा नये, अशा सूचना त्यांना केल्या आहेत. प्रशासकीय समितीमध्ये आणखी तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि ए. एम. सप्रे यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे. प्रशासकीय समितीमध्ये आधी चार सदस्यांचा समावेश होता. मात्र इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा आणि बँकिंगतज्ज्ञ विक्रम लिमये यांना राजीनामा दिल्यामुळे फक्त दोनच सदस्य आता शिल्लक आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 भारताची भूमिका धोक्याची ठरू शकेल\n2 IND vs AUS : मुंबईकर फिरकीपटू देणार ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धडे\n3 मुंबईकर श्रेयसचा धमाका T20मध्ये केला धोनी, विराटलाही न जमलेला विक्रम\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/truck-accident-on-vikroli-jogeshwari-link-road-mumbai-1746836/", "date_download": "2020-09-24T19:29:53Z", "digest": "sha1:RDYABICK4AXRQVH72HK2O5WME7OJW4BR", "length": 9506, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Truck Accident on vikroli jogeshwari Link Road Mumbai | मुंबईत विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर ट्रक उलटला | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमुंबईत विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर ट्रक उलटला\nमुंबईत विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर ट्रक उलटला\nट्रकची टाकी फुटल्याने डिझेल रस्त्यावर सांडले, हा ट्रक हटवण्याचे काम सुरू\nआज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर पवई या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर ट्रक उलटला. या अपघातात ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला. ट्रकची टाकी फुटल्याने डिझेल रस्त्यावर सांडले मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रक उलटल्याने वाहतुकीत बदल करणअयात आला आहे. पवई आयआयटी गेटपासून हा बदल करण्��ात आला असून वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. ट्रक सामानानी भरलेला असल्याने तो रस्त्यावरून बाजूला काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे अशीही माहिती मिळते आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ५६ इंची छातीचा दावा करणारे, कमर बाजवांचा बाजा वाजवणार का\n2 ‘मुंबईचा राजा’ बनण्याची संधी\n3 जिवावर उदार होऊन रुळांवर\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/jimikki-kammal-dance-video-of-indian-school-of-commerce-is-the-2nd-most-watched-video-on-youtube-2017-list-1599058/", "date_download": "2020-09-24T19:32:54Z", "digest": "sha1:QHQG3LGXV2WCOTUPKTLHMOQXFIFYK3EP", "length": 11685, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jimikki Kammal Dance Video of Indian School of Commerce is the 2nd Most Watched Video on YouTube 2017 list | Video : हा ठरला यूट्युबवर सर्वाधिक पाहिला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्���ा हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nVideo : हा ठरला यूट्युबवर सर्वाधिक पाहिला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ\nVideo : हा ठरला यूट्युबवर सर्वाधिक पाहिला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ\nजाणून घ्या कोण आहेत या महिला\nभारतात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये 'मर्सल' आणि 'बाहुबली २' हे दोन चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहेत.\n२०१७ हे वर्ष संपत आलं आहे. गेल्यावर्षभरात विविध क्षेत्रात घडलेल्या, चर्चिल्या गेलेल्या वेगवेगळ्या घटनांचा आढावा घेतला जात आहे. यूट्युबनंही वर्षभरात तुफान प्रसिद्ध झालेल्या ‘टॉप १०’ व्हिडिओंची यादी जाहीर केली आहे. या यादीत ‘Until We Will Become Dust’ हा व्हिडिओ २०१७ मधला सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला आहे.\nतर भारतात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये ‘मर्सल’ आणि ‘बाहुबली २’ हे दोन चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांवर आहे तो केरळमधल्या ‘इंडियन स्कूल ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ. ऑगस्ट महिन्यात यूट्युबवर अपलोड केलेल्या हा व्हिडिओ जवळपास दोन कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ओणमनिमित्त या कॉलेजच्या शिक्षका आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून जिमीक्की कमाल यांच्या एका गाण्यावर सहज गंमत म्हणून डान्स केला होता. पारंपरिक साडी नेसून शिक्षिकांनी जिमीक्कीच्या गाण्यावर ठेका ठरला. मग काय वर्गातल्या इतर मुलांनीही बाकडे वाजवून आपल्या शिक्षिकांना प्रोत्साहन दिलं. हा व्हिडिओ इतका पाहिला जाईल याची तेव्हा कोणीही कल्पनाही केली नव्हती. ‘टॉप ट्रेंडिंग’च्या यादीत दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर या व्हिडिओची पुन्हा एकदा सगळीकडे चर्चा पाहायला मिळत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्ह���ाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 VIDEO : आजीबाईंच्या या नृत्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतील\n2 VIDEO : गावकऱ्यांनी पिल्लाला वाचवल्यानंतर हत्तीणीनं पाहा काय केलं\n3 भारतातील पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट होमी व्यारवाला यांना डुडलची मानवंदना\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/indusind-robbery-case-once-three-get-arrested-31656/", "date_download": "2020-09-24T18:03:04Z", "digest": "sha1:WSUMMQSPWJZBCGP5LQXEIL6QKIC6QAT4", "length": 13537, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "इंडसइंड चोरीप्रकरणी आणखी तिघे अटकेत | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nइंडसइंड चोरीप्रकरणी आणखी तिघे अटकेत\nइंडसइंड चोरीप्रकरणी आणखी तिघे अटकेत\nइंडसइंड बँकेच्या २८ लाख रूपये चोरीच्या प्रकरणात आज आणखी तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ११ लाख ३० हजार २१० रूपयेही हस्तगत करण्यात आले. यापूर्वी पकडलेले बँकेचेच\nइंडसइंड बँकेच्या २८ लाख रूपये चोरीच्या प्रकरणात आज आणखी तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ११ लाख ३० हजार २१० रूपयेही हस्तगत करण्यात आले. यापूर्वी पकडलेले बँकेचेच ३ कर्मचारी व यांचा काही संबंध आहे का याच्या शोधात पोलीस आहेत.\nसद्दाम शेख इक्बाल (राहणार कोठला), इरफान शेख जाकीर (लालटाकी), चांद सलीम सय्यद (सर्जेपुरा) अशी आज अटक केलेल्या तिघांची नावे आहे. पोलीस नाईक राजू वाघ यांना त्��ांच्या खबरीकडून ही माहिती मिळाल्यावर त्यांनी ती वरिष्ठांना दिली. पोलीस उपअधीक्षक (शहर) शाम घुगे, पोलीस निरीक्षक अशोक ढेकणे, उपनिरीक्षक अनिल भिसे, तसेच पोलीस शिपाई अजय कदम, सुरेश माळी, सुरेश डहाके, संदीप पवार यांनी ही कामगिरी केली. त्यांना पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मार्गदर्शन केले.\nराजू वाघ यांना चांद याच्याबाबत सुरूवातीला माहिती मिळाली. त्यांनी त्याला त्याच्या सर्जेपुरा येथील घरातच ताब्यात घेतले. पोलिसांबरोबर येत असतानाच त्याने खिशातील पैसे रस्त्यात टाकून दिले. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुसऱ्या साथीदारांची नावपत्त्यासह माहिती दिली. त्यातील सद्दाम व इरफान हे पोलिसांना त्यांच्या घरातच सापडले. अन्य दोघे मात्र फरार झाले. त्यांची नावे पोलिसांनी सांगितली नाही. त्यातील एकजण या गुन्ह्य़ाचा मुख्य सुत्रधार असल्याचे पकडलेल्या तिघांनी पोलिसांना सांगितले आहे. चोरीच्या रकमेतील उर्वरित रक्कम त्यांच्याकडे असल्याची माहितीही तिघांनी पोलिसांना दिली.\nचोरी झाल्यानंतर त्याच रात्री (शनिवार) पोलिसांनी बँकेचा रोखपाल आदिनाथ एकनाथ आढाव, योगेश सुखदेव बारगळ व ललीत सुभाष चौधरी यांना संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयाने २६ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आज ताब्यात घेतलेले तिघे व हे बँकेतील तिघे यांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध पोलीस आता घेत आहेत. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली असून ती ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबंगल्यात शिरलेल्या चोरटय़ांनी पिस्तुलाच्या धाकाने ऐवज लुटला\nसतर्कता दिनीच अक्कलकोटजवळ रेल्वेवर दरोडा\nअमेरिकेत टॉलिवूड अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला अटक\nचोरांची होंडा सिटीवर नजर; ड्रग्स विकत घेण्यासाठी चारचाकी गाड्यांची चोरी\nदरोडेखोरांनी लग्नाच्या वऱ्हाला लुटले, नवरी मुलीची गोळी झाडून हत्या\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी का���\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 पहिला सत्यदेव दुबे रंगकर्मी पुरस्कार घेवरीकर यांना\n2 प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे पालिकेचे अंदाजपत्रक कोसळले\n3 तब्बल ६२ वर्षांनंतर लष्कराने काढली अधिसूचना\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/sushmita-took-hard-work-to-learn-kathak-dance/", "date_download": "2020-09-24T17:01:10Z", "digest": "sha1:RK57I37OU7RNG2G56PLEGEHUDWI5QHU4", "length": 11530, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "'कथ्थक' डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत - News Live Marathi", "raw_content": "\n‘कथ्थक’ डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत\nNewslive मराठी- सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी सगळेच आपला छंद जोपासताना पहायला मिळतात. प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनलाही अभिनयाव्यतिरिक्त डान्सची आवड आहे. सोशल मीडियावर आपले काही डान्स व्हिडिओज तिने शेअर केले आहेत.\nव्हिडिओमध्ये सुष्मिता पांढ-या रंगाच्या ड्रेसवर ती कथ्थकचा सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.\nव्हिडिओमध्ये सुष्मिता डान्स शिकण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती गेल्या २५ वर्षांपासून कथ्थक शिकतेय. तिचा हा डान्सिंग व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असून अभिनयासह कथ्थक डान्समध्ये सुष्मिता पारंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.\nTagged कथ्थक, व्हिडिओ, सुष्मिता सेन\nपुण्यातील खडकवास��ा धरणातून ११ हजार ७०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू\nNewsliveमराठी – पुणे शहरात सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सद्यस्थितीला चारही धरणात मिळून २०.०४ टीएमसी आणि ६८.७३ टक्के इतका पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ११ हजार ७०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा […]\n…आता राजकीय पक्षांनाही रॅप साँगची भुरळ (पाहा व्हिडिओ)\nNewslive मराठी- अभिनेता रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ सिनेमातलं रॅप साँग तुम्ही पाहिलंच असेल आता लोकसभा धर्तीवर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी पूरा बहुमत आएगा म्हणत नवीन रॅप साँग आणलं आहे. भाजपाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक असलेल्या दिल्लीतील दोन चुलत बहिणींनी हा रॅप तयार केलाय. न्योनिका आणि इशिता या अवघ्या १२ आणि १५ वर्षांच्या बहिणींनी […]\nमी मुंबईला येतेय, कोणाच्या बापात हिंंम्मत असेल तर मला रोखून दाखवा- कंगणा\nबॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राजकीय नेत्यांपासून ते अनेक कलाकारांनी तिच्यावर जोरदार टीका केली. कंगणावर राजकीय नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात टीका केली. आता तिने सर्व टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी मुंबईला येत असून कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात कंगणाने […]\nमी लोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे\nप्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला \nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nअमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nतुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक\nराज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण\nराज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे- सुधीर मुमगंटीवार\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती चिंताजनक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ngyc.com/mr/services-and-support/", "date_download": "2020-09-24T18:11:33Z", "digest": "sha1:PJUQBKU5D6IRJXLOUN7ISH5FINXWCKAE", "length": 6478, "nlines": 184, "source_domain": "www.ngyc.com", "title": "सेवा आणि आधार - Ninggang स्थायी चुंबकीय सामुग्री कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\n1: 5 SmCo लोहचुंबक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n1.The विक्री निर्गमन. डिस्पॅचिंग केल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहक कळवावे.\n2.The विक्री निर्गमन. कालांतराने ग्राहक समाधान तपास ठेवेल विश्लेषण आणि ग्राहक ज्याचे summarizing; आवश्यकता आणि बाजार संभाव्य मागणी.\n3.Sales विभाग प्रथम लेखी स्वरूपात एकदा ग्राहक ज्याचे प्राप्त गुणवत्ता विभाग अभिप्राय करेल; उत्पादने बद्दल तक्रारी. मग गुणवत्ता विभाग विश्लेषण करेल, संबंधित जबाबदार विभाग पुष्टी करा, सुधारणा कृती, लिहिणे आणि प्रमाणित अंमलबजावणी प्रभाव आणि शेवटी शिस्तबद्ध विक्री विभाग करण्यासाठी परिणाम कळवा. शेवटी, विक्री विभाग समाधान पुष्टी प्राप्त ग्राहकांना या संबंधित दस्तऐवज आणि विश्लेषण पाठवेल.\n4.We विविध वाहतूक प्रदान करू शकता: स्टीम-वाहतूक, रेल्वे, शिपिंग, विमान आणि जलद मेल (यूपीएस, ADP, ADC, AirFex, TTK)\nप्रिय ग्राहक, आपण काही मदत हवी असेल, व्यक्ती खालील संपर्क करा.\nसंपर्क: श्री हाँगकाँगला / श्री दांग\nउत्पादन अनुसूचित संपर्क: मिस झांग\nइतर संबंधित विक्री संपर्क साधा.\nगुणवत्ता व्यवस्थापक: मिस ली\nसंपर्क करा: मिस ल्युओ\nचूक टाळणे, फॅक्स किंवा ई-मेल करून अवतरण पाठवा करा. आगाऊ धन्यवाद.\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत.\nNo.505 Qiming रोड, Yinzhou गुंतवणूक आणि व्यवसाय अंडी, निँगबॉ, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/lecture-series-by-college-campus-friend-circle", "date_download": "2020-09-24T18:07:09Z", "digest": "sha1:TCT7N3S2DX4AHGOYSQAVQLBXKPO5ETKQ", "length": 4020, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Lecture series by College Campus Friend Circle", "raw_content": "\nकॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कलतर्फे व्याख्यानमाला\nनाशिक कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कल नाशिक आयोजित आपली वसंत व्याख्यानमाला 2020 चे आयोजन गुरुवारी (दि.६) फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित करण्यात आले आहे.\nसामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा कायदा व सुव्यवस्था समाज प्रबोधन आदी विषयांना दिशादर्शक ठरणारी आपली वसंत व्याख्यान माला 2020 ही व्याख्यानमाला गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ' आठवणीतलं नाशिक ' या विषयावर गं.पा. माने माजी आयुक्त दारूबंदी खाते महाराष्ट्र शासन यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवारी(दि.७)नाशिककर सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीर यांचे ' प्रदूषणमुक्तगोदा 'या विषयावर सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होणार आहे.\nया व्याख्यानमालेचा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन करण्यात आले असून सर्व नाशिककर नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कल नाशिक संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर , राहुल पगारे , रमाकांत तरोडे, मुन्ना ठाकूर, ज्ञानेश्वर चव्हाण, भूषण भावसार आदींनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/crime-news-sangmner-action-criminal", "date_download": "2020-09-24T18:05:22Z", "digest": "sha1:UBCWESLVSACQTGTOWOXWHWMR5JT7IRPQ", "length": 4636, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल", "raw_content": "\nलग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nसंगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner\nएका समाजाच्या तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे अमिष दाखवून शहरातील एका युवकाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुध्द बलात्कारासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nतालुक्यातील खांडगाव नजिक ही अत्याचारित तरुणी राहते. गुंजाळवाडी हद्दीत असणार्‍या विडी कामगार सोसायटीसमोर असणार्‍या कृष्णानगर येथील रहिवाशी निलेश नंदकुमार देशमुख याने सदर तरुणीशी ओळख वाढविली. तिला लग्नाचे आमिष दाखवून व वेगवेगळे प्रलोभन दाखवून त्याने 12 ऑगस्ट 2019 ते 18 ऑगस्ट 2020 या कालावधीत इंदिरानगर व कृष्णा नगर परिसरात या तरुणीवर अत्याचार केले. तसेच त्याने जात���वाचक शिवीगाळ करून तिला मारहाण केली.\nयाबाबत सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश देशमुख यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(2) (V),3(I) (W)(I) (II) यासह भादंवि कलम 376, 376 (2) (एन), 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित करत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrigonda-sandip-nagwade-administration-question", "date_download": "2020-09-24T18:37:53Z", "digest": "sha1:O55GVZQUERKI4THZDPR5PQCGXB7MCNBM", "length": 6402, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उद्योग व्यवसाय करण्यासाठी श्रीगोंदेकरांना वेगळा न्याय का ?", "raw_content": "\nउद्योग व्यवसाय करण्यासाठी श्रीगोंदेकरांना वेगळा न्याय का \nभाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचा प्रशासनाला सवाल\nश्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda\nश्रीगोंदा शहर व तालुक्यातील अनेक नागरिक उद्योग-व्यवसाय करत असल्याने त्यांच्या दुकानांच्या वेळेत सुधारणा करून सदरची वेळ सायं 5 वरून सायं 7 वाजेपर्यंत करण्याची मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली.\nकरोनासदृश परिस्थितीमुळे तीन महिन्यांच्या काळासाठी झालेला लॉकडाउन हा छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम करणारा ठरला. सर्व प्रकारच्या व्यावसायिकाना आर्थिक फटका बसू लागल्याने सर्वच व्यवसाय करणारे अडचणीत आलेले आहेत. सध्या कोव्हिड- 19 च्या प्रादुर्भावामुळे शासनाने काही नियम व अटींच्या आधारे व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यास वेळेचे बंधन घालून परवानगी दिलेली आहे.\nशासनाने उद्योग व्यवसाय करण्यास सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे श्रीगोंदा शहर व तालुक्यात मात्र प्रशासनाने सकाळी 9 ते सायं 5 या वेळेतच उद्योग व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे प्रशासनाकडून सायं 5 नंतर उद्योग व्यवसाय बंद करण्यास विलंब झाल्यास संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.\nशासनाने उद्योग व्यवसाय करण्यास सकाळी 9 ते सायं 7 वाजे पर्यंत परवानगी दिलेली असतानाही आमच्या तालुक्याला वेगळा न्याय का असा प्रश��न श्रीगोंदा तालुक्यातील व्यावसायिकांना पडलेला आहे.\nव्यावसायिकांना सध्या प्रशासनाने दिलेली वेळ अपुरी पडत असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींसह श्रीगोंदा शहर व तालुक्यातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास सकाळी 9 ते सायं. 7 वाजेपर्यत वाढीव वेळ देण्याची मागणी या निवेदनात भाजपा पदाधिकार्‍यांनी केली आहे.\nयावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, नगरसेवक महावीर पटवा, अंबादास औटी कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे, सोशल मीडिया प्रमुख महेश क्षीरसागर, भाजपा सरचिटणीस दीपक हिरनावळे,बाळासाहेब गांधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/vaibhav-pichad-statement-dam-victims-problem-akole", "date_download": "2020-09-24T17:41:25Z", "digest": "sha1:NXPK3LYOC36OQDZID4VZJBHUMJD32XLW", "length": 6866, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांचे उर्वरीत प्रश्न तातडीने मार्गी लावा- वैभव पिचड", "raw_content": "\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांचे उर्वरीत प्रश्न तातडीने मार्गी लावा- वैभव पिचड\nमाजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हे धोरण स्वीकारल्यानेच त्यांच्यावर विश्वास ठेवून निळवंडे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या योगदानातून निळवंडे धरणाची निर्मिती होऊ शकली.\nनिळवंडे हे तालुक्याला लाभलेले वरदान असून प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकर्‍यांचे उर्वरित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे प्रतिपादन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.\nनिळवंडे धरण भरल्याने काल निळवंडे प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकरी व माजी आ. वैभवराव पिचड यांनी साडी, चोळी, श्रीफळ वाढवून जलपूजन केले. तसेच माजी आमदार वैभवराव पिचड यांच्याहस्ते धरणाच्या प्रवेशद्वाराचेही उदघाटन करण्यात आले.\nयावेळी पिचड म्हणाले, निळवंडे धरण व त्याच्या परिसराचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूने कठडे, लोखंडी बॅरीकेट्स तातडीने उभे करावेत. पर्यटकांना जाण्या-येण्यासाठी रस्ते चांगले बनवाववेत.\nनिळवंडेचे पाणी नदीपात्रात सोडल्याने कोकणेवाडीच्या बाजूने माती पडत आहे, त्यामुळे गावाला धोका होऊ शकतो, त्यादृष्टीने कोकणेवाडीच्या बाजूने सिमेंट काँक्रिटकरणाची भिंत बांधावी, अशी मागणी श्री. पिचड यांनी केली.\nराष्ट्रवादीमध्ये असताना प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या उर्वरित प्रश्नांसाठी अनेक आंदोलन केली, त्यावेळी मात्र निळवंडेचे श्रेय घेणारे गप्प होते, अशी टीका पिचड यांनी केली.\nयावेळी विठ्ठल आभाळे गुरुजी, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, मधुकर रामचंद्र पिचड, रामहरी आवारी, अरुण आवारी, मोहन आवारी, रमाकांत आभाळे, दगडू कोकणे, विठ्ठल वंडेकर, बाळासाहेब आभाळे, विठ्ठल वाळके, प्रमोद आभाळे, अरुण गायकर, अनिल वाकचौरे, देविदास कोकणे, बाबू आभाळे, शिवाजी वंडेकर, गंगाराम नलावडे, निवृत्ती मेंगाळ, नामदेव मेंगाळ, भाऊसाहेब मेंगाळ, बबन कातोरे,\nअशोक कोकणे, दगडू दामोधर कोकणे, भाऊसाहेब भिकाजी आभाळे, शिवदास आभाळे, नवनाथ आभाळे, विष्णू बालचंद आभाळे, पुंजा भगवंत आभाळे, संदीप ठका आभाळे, वणीदास गायकवाड, हरिभाऊ पथवे, राजेंद्र बबन डावरे, राजेंद्र बालचंद डावरे, हनुमंत भिकाजी आभाळे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jagrukta.org/page/4/", "date_download": "2020-09-24T18:07:26Z", "digest": "sha1:ODOVEVAQZLU6NZZKK5OVR7Q6ZDUKB2DU", "length": 7204, "nlines": 96, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "Home - जागरूकता", "raw_content": "\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nआयपीएलच्या पाचव्या सामन्यात कोलकत्ता आणि मुंबई आमने-सामने\nमार्च ते जून दरम्यान एक कोटी मजुरांनी गाठले पायी घर\nकोरोनाविरोधी लसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात\nरब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nसरकारच्या अहंकाराने देशाला आर्थिक संकटात ढकलले : राहुल गांधी\n‘बेलबॉटम’साठी अक्षय करतोय 16 तास काम\nआयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात हैदराबाद आणि बंगळुरू आमने-सामने\n188 दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला\nभारत कोरोना रिकव्हरी रेट मध्ये अव्वल स्थानी\nदहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक\nपंतप्रधान मोदींकडून अजयच्या मुलाची स्तुती\nबाल बॉलिवूड अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा\n“तानाजी” करणार 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश\nऑस्ट्रेलिया चा भारतावर 10 गडी राखून विजय\nनिर्भया प्रकणातील दोषींनी 23 वेळा तुरूंगातील तोडले नियम\nभारतीय सैन्य दिन विशेष\nप्रदर्शन करणे हा व्यक्तीचा घटनात्मक हक्क : दिल्ली कोर्ट\nओवैसींनी केला काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला\nनिर्भया दोषी विनय-म���केश यांची क्युरेटर याचिका SC ने फेटाळली\nजामिया मध्ये परीक्षा झाल्या रद्द\nBJP ची केजरीवाल यांना मानहानीची कायदेशीर नोटीस\nतीन तासांच्या शुटसाठी करीना-सैफला मिळणार 1.5 कोटी\nJNU हिंसाचार : विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटीस\nगुरूवार, सप्टेंबर 24, 2020\nपुण्याच्या ‘आयटी हब’ मधून गांजा जप्त\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nपुण्याच्या ‘आयटी हब’ मधून गांजा जप्त\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nढगाळ वातावरणामुळे तूर, कापूस, सोयाबीन पिकांवर दुष्परिणाम\nपुण्याच्या ‘आयटी हब’ मधून गांजा जप्त\nगुजरातमध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त\nनवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे\nकेंद्र सरकारने दिल्या राज्य सरकारला सूचना\nमानवत तहसिल कार्यालयासमोर सामूहिक कपडे फाडो आंदोलन\nकुष्ठरोग, क्षयरोग आणि एड्स यासारख्या विविध प्रकारच्या आजारांबद्दल जागरूकता पसरविणे, गरीब आणि कष्टकरी मुले, दलित महिला, उपेक्षित आणि दुर्दैवी पीडितांचे पुनर्वसन काळजी या विषयी जागरूकता पसरविणे ही जागृकता वेलफेअर फाउंडेशनची योजना आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/595", "date_download": "2020-09-24T17:23:37Z", "digest": "sha1:O3MKJSLY6EDZ5MN5UQEQ2ZC5FBDZXMTH", "length": 9278, "nlines": 149, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); मोह मोह के धागे | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nएच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeमोह मोह के धागे\nमोह मोह के धागे\nह्म्म्म..तरीही एकदाही तुला का नाही वाटावं मनात जे साचलंय ते ओकून टाकावं. वाटा वेगळ्या झाल्या पण नियती म्हणावी का ही दोन भिन्न मार्गानी जाऊनही आपण एकाच हमरस्त्याला आलो.\nमीरा,आपल्या आठवणी त्रासदायक होत्या काआपलं एकत्र फिरणं,एकत्र राहणं, तुझे नको ते हट्ट हे सारं त्रासदायक होत काआपलं एकत्र फिरणं,एकत्र राहणं, तुझे नको ते हट्ट हे सारं त्रासदायक होत काजगण्याविषयीच्या तुझ्या कल्पना भन्नाट होत्या. खूप उशिरा मला त्या समजल्या. मीरा,लग्नानंतर मी पहिल्यांदा विस्की प्यायलो.ती कडवट विस्की गळ्याखाली उतरवताना तूच समोर होतीस माझ्या.मिश्किलपणे माझ्याकडे बघून हसत होतीस.विचारत होतीस नशेमधलं सुख कळतंय काजगण्याविषयीच्या तुझ्या कल्पना भन्नाट होत्या. खूप उशिरा मला त्या समजल्या. मीरा,लग्नानंतर मी पहिल्यांदा विस्की प्यायलो.ती कडवट विस्की गळ्याखाली उतरवताना तूच समोर होतीस माझ्या.मिश्किलपणे माझ्याकडे बघून हसत होतीस.विचारत होतीस नशेमधलं सुख कळतंय का हो मीरा, तेव्हा कळत होत्या तुझ्या जगण्याविषयीच्या कल्पना.ही नशा बेधुंद करते बघ.साऱ्यापासून दूर नेऊन ठेवते अगदी आपल्या अस्तित्वापासून ही.काही क्षणासाठी का होईना पण ‘सुख’ ही कल्पना त्या नशेत अनुभवता येते.\nत्या रात्री तू नशेत होतीस.मी सुद्धा त्या रात्री का नाही प्यायलो ही चुकचुक अजूनही मनाला लागून आहे. त्या रात्री तुझ्यासोबत वाहवत गेलो पण ते क्षण तुझ्यासारखे मनापासून जगलो नाही. तीचएक रात्र होती मीरा, त्या रात्री तू खूप वेगळी होती.माझी रती.मीरा, हे सगळ त्रासदायक होतं का तुझ्यासाठी तुझ्या या अशा वागण्याने मी उद्विग्न होतोय.मीरा, माझ्या मनात खूप प्रश्न आहेत पण त्याची उत्तर माझ्याकडे नाहीत.ही उत्तर तुझ्या या अशा वागण्यात आहेत. खूप काही बोलायचं आहे पण....\nत.टि - मनात साचलेला आठवणीचा कचरा एकत्र करून जाळून टाकला तरी राख मागे उरतेच.ही राख वाऱ्यासोबत उडून गेली तर अधांतरी न राहता पुन्हा मनाच्या जमिनीवरच विसावते. त्या राखेची धग तशीच ठेवावी की त्याला समाधानाचा ओलावा द्यावा हे आपल्या हातात आहे.मी काय बोलतोय तुला कळतयं ना\nमराठी नवकवितेचे जनक बाळ सीताराम मर्ढेकर यांचा आज स्मृतिदिन \nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव प���ठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/category/news/page/548/?filter_by=random_posts", "date_download": "2020-09-24T17:54:13Z", "digest": "sha1:YI6Q3EV627OBPR7RR6MPPTU7VO3SMHOC", "length": 14207, "nlines": 157, "source_domain": "belgaumlive.com", "title": "बातम्या Archives - Page 548 of 815 - बेळगांव Live", "raw_content": "\nविमानतळावर साजरा गर्ल्स इन एव्हीएशन डे\nवूमन ईन एव्हीएशन इंटरनॅशनल च्या भारतीय शाखेतर्फे आज बेळगाव विमानतळावर गर्ल्स इन एव्हीएशन डे साजरा करण्यात आला. मुलींना हवाई वाहतूक क्षेत्रातील करियर च्या संधींची माहिती करून देणे हा उद्देश यामागे होता. भारत सरकारच्या स्किल इंडिया उपक्रमांतर्गत हा डे संलग्न...\nपीएलडीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर पोलीस छावणीचे स्वरूप\nधुमशान सुरू असलेल्या पीएलडी बँकेच्या निवडणूकमुळे तहसीलदार कार्यालयाजवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. डीसीपी सीमा लाटकर या स्वता जातीने या ठिकाणी लक्ष देत आहेत. त्यामुळे सध्या तरी वातावरण शांत आहे. पोलिसानी रिसालदार गल्ली येथील रहदारी आता दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली...\nजकार्ता मध्ये बेळगावचा झेंडा…मलप्रभेच मेडल नक्की\nबेळगावची लाडली तुरमुरी गावची कन्या मलप्रभा जाधव हिने इंडोनेशिया मध्ये बेळगावचा झेंडा फडकविला असून ज्यूडो मधल्या कुरास या प्रकारात भारताचे मेडल निश्चित केले आहे.मलप्रभा ने सलग तीन साखळी सामने जिंकले आहेत. तिसऱ्या क्वाटर् फायनल सामन्यात व्हिएतनाम च्या व्हेन नोगास चा...\n‘पी एल डी सदस्यांना आमिष- जारकीहोळी यांचा आरोप\nबेळगाव पी एल डी बँक निवडणूक पुढे का ढकलली यावर माजी मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांचं वक्तव्य आलेलं आहे. पी एल डी बँक अध्यक्ष पद निवडणूक आमच्या साठी प्रतिष्ठेची बनली आहे कारण या अगोदर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिन...\nकुद्रेमानीचा पहिला विकेट- सी पी आय निलंबित\nलेडी सिंघम डी सी पी सीमा लाटकर यांनी कुद्रेमानीत खुले आम सुरु असलेल्या जुगार अड्ड्याच्या उध्वस्त केल्या नंतर पोलीस विभागात देखील पोस्ट मोर्टम सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी काकतीचे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांना निलंबित केले...\nदारू बंदीसाठी संतीबस्तवाडच्या महिलांचा एल्गार\nसंतीबस्तवाड येथे मागील काही महिन्यांपूर्वीपासून सरकारी दारूचे दुकान सुरू करण्यात आले आहे. यामुळे परिसरात नागरिक येथे दारू पिण्यासाठी येत असू�� मारामारी आणि इतर गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे येथील दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी संतीबस्तवाड येथील महिलांनी सोमवारी जोरदार...\n‘महिला आमदारांसह समर्थकांचे रात्री ठिय्या आंदोलन’\nबेळगाव तालुका पी एल डी बँकेच्या अध्यक्ष पदाची उद्या मंगळवारी होणारी पुढे का ढकलली असा सवाल करत जिल्हा प्रशासनाचा विरोध करत ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रात्री तहसीलदार कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आमदार लक्ष्मी यांच्या बरोबर तालुक्यातील...\n‘काँग्रेस रोड खड्ड्यांचा पहिला बळी हिट अँड रन’\nअज्ञात कारने असेंट दुचाकी स्वाराला ठोकरल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना काँग्रेस रोडवर सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे. विजय फकिरा काळे वय 23 रा.काकतीवेस रोड बेळगाव असे या हिट अँड रन अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रहदारी पोलीस निरीक्षक...\n‘स्विफ्ट बसच्या धडकेत दोघे ठार दोन गंभीर’\nखानापूर कडून भरधाव वेगानेयेणाऱ्या स्विफ्ट कार बेळगाव कडून खानापूर कडे जाणाऱ्या बस मध्ये आमोरासमोर अपघात झाल्याने कार मधील दोघे जण ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर रोड वर इदिलहोंड जवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली आहे. रमेश अशोक...\n‘नियतीने केला लेडी सिंघमचा सत्कार’\nकुद्रेमानी येथील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाईने आपली छाप टाकलेल्या लेडी सिंघम डीसीपी सीमा लाटकर यांचा नियती फौंडेशन च्या वतीनं सत्कार करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था(Law & Order) विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी बुधवारी सायंकाळी कुद्रेमानी येथील मटका व...\nमटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा\nशहर-परिसरासह तालुक्यातील भागात आधीच भटक्या कुत्र्यांचा हैदोस सूरु आहे. अशातच केंबाळी नाल्यात हिंडलगा येथील मटण-चिकन दुकानातील कचरा टाकण्यात येत...\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nदिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली...\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\nसदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...\nअंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार\nदिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...\nमुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.\nमुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....\nमटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली\nसदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2020-09-24T18:07:56Z", "digest": "sha1:RXS3LFN7H64V3G7ZYC74J7VDDZUAQXVL", "length": 8386, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात चाडला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलिंपिक खेळात चाडला जोडलेली पाने\n← ऑलिंपिक खेळात चाड\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ऑलिंपिक खेळात चाड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचाड ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९६४ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९६८ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९७२ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९७६ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९८० उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९८४ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९९२ उन्हाळी ऑलिंपि�� ‎ (← दुवे | संपादन)\n१९९६ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n२००० उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक पदकांची संख्या ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात अमेरिका ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात सोव्हियेत संघ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात इटली ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात जर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात युनायटेड किंग्डम ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात हंगेरी ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात भारत ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ऑलिंपिक खेळात सहभागी देश ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात चिली ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात मिश्र संघ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात रशिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात बेल्जियम ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात पश्चिम जर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात कॅनडा ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात चीन ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात स्वित्झर्लंड ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात स्पेन ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात जपान ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात नेदरलँड्स ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात ऑस्ट्रिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात डेन्मार्क ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात क्रो‌एशिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात एकत्रित संघ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात बल्गेरिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात बोहेमिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात क्युबा ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात चिनी ताइपेइ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात दक्षिण कोरिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात न्यू झीलंड ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात पोर्टो रिको ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात व्हेनेझुएला ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात फिनलंड ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात युक्रेन ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात इंडोनेशिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात ब्राझील ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lata-mangeshkar-asks-pm-modi-to-take-the-country-to-a-height-on-rakshabandhan/", "date_download": "2020-09-24T17:03:41Z", "digest": "sha1:5BATZDFHSR7OD2LGVBAGWEJSOMDHZE3L", "length": 17949, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "रक्षाबंधना दिवशी लता मंगेशकर यांनी PM मोदींकडे मागितलं देशाला आणखी उंचावर घेवुन जाण्याचं 'वचन', पंतप्रधानांनी दिलं 'हे' उत्तर | lata mangeshkar asks pm modi to take the country to a height on rakshabandhan | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nरक्षाबंधना दिवशी लता मंगेशकर यांनी PM मोदींकडे मागितलं देशाला आणखी उंचावर घेवुन जाण्याचं ‘वचन’, पंतप्रधानांनी दिलं ‘हे’ उत्तर\nरक्षाबंधना दिवशी लता मंगेशकर यांनी PM मोदींकडे मागितलं देशाला आणखी उंचावर घेवुन जाण्याचं ‘वचन’, पंतप्रधानांनी दिलं ‘हे’ उत्तर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील दिग्गज गायिक लता मंगेशकर यांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. लता मंगेशकर यांनी व्हिडीओदेखील शेअर केला होता. यावर्षी पीएम मोदींना त्या राखी का पाठवू शकल्या नाहीत हेही त्यांनी सांगितलं होतं. सोबत त्यांनी मोदींकडून एक वचनही मागितलं होतं.\nव्हिडीओ शेअर करताना लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, “आज मी तुम्हाला राखीच्या शुभ मुहूर्तावर प्रणाम करते. आज मी राखी का नाही पाठवू शकले हे याचं कारण जगालाही माहित आहे. तुम्ही देशासाठी खूप काही केलं आहे. आज देशातील लाखो महिलांचे हात राखी बांधण्यासाठी पुढं येत आहेत. परंतु राखी बांधणं मुश्किल आहे. तुम्ही हे समजू शकता. आज राखीच्या दिवशी मला हे वचन द्या की, तुम्ही भारताला आणखी उंचीवर न्याल.”\nनमस्कार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई. आपके लिए मेरी ये राखी. @narendramodi pic.twitter.com/Na9yGFVKke\nलता मंगेशकर यांच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी उत्तरही दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, “रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर लता दीदी, तुमचा हा भावपूर्ण संदेश अपार प्रेरणा आणि ऊर्जा देत आहे. कोट्यावधी माता-भगिनींच्या आशीर्वादानं आपला देश नवीन उंची गाठेल आणि नवं यश मिळवेल. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी रहावं ही देवाकडे प्रार्थना आहे.”\nलता दीदी, रक्षा बंधन के इस शुभ अवसर पर आपका यह भावपूर्ण संदेश असीम प्रेरणा और ऊर्जा देने वाला है करोड़ों माताओं-��हनों के आशीर्वाद से हमारा देश नित नई ऊंचाइयों को छुएगा, नई-नई सफलताएं प्राप्त करेगा करोड़ों माताओं-बहनों के आशीर्वाद से हमारा देश नित नई ऊंचाइयों को छुएगा, नई-नई सफलताएं प्राप्त करेगा आप स्वस्थ रहें और दीर्घायु हों, ईश्वर से मेरी यही प्रार्थना है आप स्वस्थ रहें और दीर्घायु हों, ईश्वर से मेरी यही प्रार्थना है\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nनायडू हॉस्पिटलमध्ये अचानक गेली वीज आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा जीव आला धोक्यात\nRBI Recruitment :केवळ मुलाखत अन् रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, जाणून घ्या\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह,…\n‘अति तेथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आला आहे’ : निलेश राणे\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या विद्या माळवदेच्या योगा पोज…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर अवघ्या 14 दिवसातच पूनम…\nअणु शास्त्रज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. शेखर बसु यांचं…\nRare Blue Snake : पहिल्यांदाच दिसला दुर्मिळ निळा साप, पहा…\n‘कोरोना’मुळं नोकरी गमावणाऱ्यांना 30 जून 2021…\nड्रग्स केस : सनम जौहर आणि अबिगॅल पांडेच्या घरावरील छापेमारीत…\nदेवगाव येथील 15 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग, आरोपीस 3 दिवसाची…\nइमरानचा चमत्कार नव्हे तर PAK मध्ये ‘या’…\nMonsoon Session 2020 : 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या…\nकोरोना काळात नोकरी गेलीय \n‘या’ 9 आजारांवर रामबाण उपाय आहे वेलची \nआठवड्यातून 2 वेळा खा नट्स, कमी होईल हार्ट अटॅकचा धोका :…\nवजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरातील मसाले उपयुक्त\nअचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घाबरू नका \n‘लघवी’व्दारे येत असेल रक्त तर होवू शकते मोठी…\n‘गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज’ म्हणजे काय \nतुमच्या घोरण्याने जवळचे असतील त्रस्त, तर करा…\nडेंग्यूने सांगलीत तरुणाचा मृत्यू ; आरोग्य यंत्रणा सुस्त\nतुम्ही डोकेदुखीने त्रस्त असाल तर ‘हे’ 6 घरगुती…\nVideo : ’हेलो कौन’ नंतर रितेश पांडेच्या नव्या रॅप साँगची…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\nअनुराग कश्यप वरील ‘लैंगिक’ छळाच्या आरो��ावर रवी…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\n सेंसेक्सची 1100 अंकापेक्षा जास्त…\nPune : पिंपरीत रेमडीसिवीर इंन्जेक्शनची चढया दराने विक्री,…\nसिव्हिल सेवा परीक्षा स्थगित करण्याची मागणी, केंद्र आणि UPSC…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nकेएल राहुलनं IPL मध्ये पूर्ण केल्या 2000 धावा, वेगाच्या…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nश्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची…\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय…\nSBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या विद्या…\nIPL 2020 : शारजाहच्या रस्त्यावर पडला MS धोनीचा जादुई षटकार, जाणून घ्या…\nPune : दुसर्‍याच्याच नावाने 4.75 लाखाचे ऑनलाइन कर्ज घेवून फसवणूक\n‘धक-धक’ गर्ल माधुरी लग्नाच्या 20 वर्षांनंतरही मिस्टर…\nसासवडच्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या टेक्नेशियन कडून कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण\nकाँग्रेसची मोदी सरकारवर खरमरीत टीका, म्हणाले – ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड…\n‘या’ ठिकाणी सरकारी शाळेतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी, मुख्याध्यापकांसह 3 जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80---%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/A_-ocy.html", "date_download": "2020-09-24T16:53:07Z", "digest": "sha1:XGBI4FVMSVZQFSYEKAQ7JAIHTQF2IVXW", "length": 5211, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "शेतकर्‍यांनी एकत्रित उत्पादक कंपनी स्थापन करावी - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nशेतकर्‍यांनी एकत्रित उत्पादक कंपनी स्थापन करावी - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nMarch 16, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nशेतकर्‍यांनी एकत्रित उत्पादक कंपनी स्थापन करावी - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nकराड - राज्य शासन शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. बाजारपेठेत अनेकदा शेतकर्‍यांची पिळवणूक होते. त्यामुळेच शेतकर्‍यांनी एकत्रित येत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.\nकोपर्डे हवेली (ता.कराड) येथील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत कृषी संगम शेतकरी उत्पादक कंपनी व आरोग्य उपकेंद्रच्या नुतनीकरण इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सभापती मानसिंगराव जगदाळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक जशराज पाटील, शंकरराव चव्हाण, माजी संचालक बळवंतराव चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती सुहास बोराटे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.\nना. बाळासाहेब पाटील म्हणाले, मागील वेळच्या सरकारने कर्जमाफी करताना शेतकर्‍यांचा छळ केला. कर्जमाफी न देण्याकडे सरकारचा कल होता. महाविकास आघाडीच्या सरकारने एका क्लिकवर शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. नियमित कर्ज भरणार्‍याना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्यात आले आहे. जिल्ह्यामधील 29 हजार 530 शेतकर्‍यांना 257 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याची कार्यवाही सुरू आहे, असे ना. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.\nयावेळी मानसिंगराव जगदाळे, आर. एम. मुल्ला, महादेव बरडकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. सरपंच मेघा होवाळ, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, नेताजी चव्हाण यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400219691.59/wet/CC-MAIN-20200924163714-20200924193714-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}