diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0059.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0059.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0059.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,733 @@
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Aale_NaLaagataAale.html", "date_download": "2019-07-17T07:18:01Z", "digest": "sha1:ENWFTIFPSBFBXVX5LHEZ7KLXFCWUKCCV", "length": 5427, "nlines": 27, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Ginger Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - 'आले' न लागता आले", "raw_content": "\n'आले' न लागता आले\nश्री. विलास जयवंत शिंदे (पैलवान), मु. पो. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली.\n१८ मे २००० रोजी वीस गुंठे क्षेत्रावर आले. पिकाची लागण केली होती. बेणेप्रक्रियेसाठी जर्मिनेटर एक लिटर + प्रोटेक्टंट २०० ग्रॅम + १०० लिटर पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून त्यामध्ये बेणे भिजवून काढून लागण केली असता बेणे २० - २२ दिवसात १०० % उगवले. इतर वेळी ३५ ते ४० दिवस लागतात. जर्मिनेटरच्या बेणेप्रक्रियेमुळे रोपांची वाढ चालू झाली.\nरोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर पंधरा दिवसांनी जर्मिनेटर ५०० मीली + थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली + १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घेतल्यामुळे रोपांची वाढ निरोगी व जोमदार होऊन, प्लॉटवर काळोखी आली.\nउगवणीनंतर ३५ दिवसांनी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ४०० मिली + १०० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून ओलीवर हात पंपाने (नोझल काढून) आळवणी बुंध्यात सोडले. यामुळे पांढरी मुळीची वाढ चांगली होऊन एका रोपापासून १२ ते १५ फुटवे एकसारखे मिळाले.\nयानंतर पुढीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या असता. प्लॉटवर शेवटपर्यंत काळोखी टिकून होती. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. आले लागण्याचा जो प्रादुर्भाव होतो तो या तंत्रज्ञानाने झाला नाही. रोपांची उंची दोन ते अडीच फुट होती.\nलागणीनंतर ६० दिवसांनी : जर्मिनेटर ४०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली + स्ट्रेप्टोसायक्लीन १२ ग्रॅम + १०० लिटर पाणी .\n९० दिवसांनी : थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.\n१२० दिवसांनी : थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली + राईपनर ४०० मिली + १०० लिटर पाणी.\n१५० दिवसांनी: थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.\n१७५ दिवसांनी : थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर ६०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.\nवरील फवारणीमध्ये इतर किटकनाशक बुरशीनाशकाचे प्रमाण अत्यल्प वापरले आहे. या भातात प्रथमच हे पीक करून उत्तम प्रत व अधिक उत्पादनाची हमी डॉ.बावसकर टे���्नॉंलॉजीमुळे मिळून, ' आले' न लागता आल्यामुळे शेजारील शेतकरी कुतुहलाने या प्लॉटची चौकशी करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/saudi-arabia-will-cost-fuel/articleshow/69029731.cms", "date_download": "2019-07-17T07:48:20Z", "digest": "sha1:F4SZ7H6QJT3RWOPDBIHE7B6Y7IY7CAMR", "length": 11401, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: सौदी अरेबियामुळे इंधन महागणार? - saudi arabia will cost fuel? | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nसौदी अरेबियामुळे इंधन महागणार\nवृत्तसंस्था, रियाधअमेरिकेने इराणवर घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे भारतातील इंधनाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असतानाच बुधवारी सौदी अरेबियानेही ...\nसौदी अरेबियामुळे इंधन महागणार\nअमेरिकेने इराणवर घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे भारतातील इंधनाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असतानाच बुधवारी सौदी अरेबियानेही आणखी एक झटका दिला. सध्या जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढत असतानाच सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यास नकार दिला आहे. सौदीच्या या घोषणेमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कच्च्या तेलाचे दर आणखी वाढल्यास भारतात ऐन निवडणुकीच्या काळात इंधनाचे दर वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सोदी अरेबियाचे उर्जा मंत्री खालिद अल फलिह यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जगभरातील तेल खरेदीदारांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पुन्हा प्रमुख तेल उत्पादक देशांनी तेलाच्या उत्पादनात वाढ करण्यास नकार दिल्याने जगभरातील संकटे वाढली आहेत. रियाधमध्ये आयोजित आर्थिक परिषदेत बोलताना फलिह म्हणाले की, व्हेनेझुएलावरील संकट आणि इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. मात्र, उत्पादनात वाढ होणार नसल्याने तेलाच्या किमती तूर्तास घटण्याची चिन्हे नाहीत.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nमालक, भाडेकरूंचे टळणार वाद\nडेबिट कार्डच्या संख्येत १० कोटींनी घट\nSBI ने रद्द केले NEFT, RTGS व्यवहारांवरील शुल्क\nस्टेट बँकेच्या ग्राहकांना‘आयएमपीएस’ मोफत\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nनिर्देशांक पुन्हा ३९ हजारपार\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nवाहनांची किरकोळ विक्रीही घटली\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nक्रेडिट कार्डचा वापर करताना...\nनिर्देशांक पुन्हा ३९ हजारपार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसौदी अरेबियामुळे इंधन महागणार\nदोन रिटर्न थकल्यास ‘ई वे बिल’ नाहीच...\nदोनशे, पाचशेच्या नव्या नोटा येणार...\n‘यूट्यूब’ वापरामध्ये आशियात भारत अव्वल...\nमुंबई शेअर बाजार पुन्हा ३९,००० पार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96", "date_download": "2019-07-17T06:58:28Z", "digest": "sha1:IVIRSF4MVPRBVAILLSKDQB3TA6FMDJKQ", "length": 11421, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उषा देशमुख - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nडॉ. उषा माधव देशमुख या मराठी लेखिका आहेत. त्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी व���भागाच्या विभागप्रमुख होत्या. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील (खानदेश) अंमळनेर येथे झाला. इ.स. १९५२ साली त्यांचा विवाह विदर्भातील समीक्षक-नाटककार प्रा. मा. गो. देशमुख यांच्याशी झाला. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख स्त्रीशिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ मॅट्रिक असलेल्या आपल्या पत्नीला उच्चशिक्षण घ्यायला लावले. नंतरची दहा वर्षे रौप्यपदके मिळवत पीएच.डी. केलेल्या उषाताई प्राध्यापक झाल्या आणि पुढे त्यांनी ४० वर्षे अध्यापन केले.\nमा. गो. देशमुख मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर उषाताईसुद्धा मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, या दोघांनीही या विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद भूषवले.\nलग्नानंतर मागोंच्या सहवासात उषाताईंना मराठी साहित्यात खूप रस निर्माण झाला. त्यांच्यावर बालपणापासून संतसाहित्याचे संस्कारही होते. त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून उषाताईंनी ज्ञानेश्वरी उलगडण्याचा अभ्यासपूर्वक प्रयत्न केला आणि ज्ञानेश्वरीसंबंधी अनेक पुस्तके लिहिली.\nप्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास आणि साहित्य संशोधन व साहित्य समीक्षा हे त्यांच्या अभ्यासाचे क्षेत्र राहिले. आधुनिक मराठी कवितेचा अभ्यास हाही त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. उषाताईंनी प्राचीन व अर्वाचीन वाङमय, संत साहित्य, संशोधन व समीक्षा, असे सर्व प्रकार लेखनात हाताळले आहेत. संतसाहित्यावरची त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. संतांची लोकशिक्षणविषयक भूमिका, त्यांचा भक्तिविषयक दृष्टिकोन, संतांची शिकवण या सर्व गोष्टींची उकल त्यांनी त्यांच्या साहित्यातून केली आहे.\nजगभरात ठिकठिकाणी झालेल्या जागतिक मराठी साहित्य परिषदेत त्यांनी व्याख्याने दिली आहेत. केवळ राज्यातीलच नाही, तर शेजारच्या राज्यातील मराठी अभ्यास मंडळांशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला आहे. बडोदा विद्यापीठात त्यांनी मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून काम केले आहे.\nमराठी नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास खंड २ (संपादन)\nरामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव\nविदर्भ साहित्य संघाच्या पुसदला झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद (१९८९)\nविदर्भ साहित्य संघाच्या २ऱ्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद (जानेवारी १९८४)\n‘पुढचं पाऊल ट्रस्ट’, ‘भरारी प्रकाशन’ आणि ‘ऋजुता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त व���द्यमाने १३ नोव्हेंबर २०१६ रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे झालेल्या एका राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात मिळालेला पुरस्कार\nमहाराष्ट्र सरकारचा २०१६ सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ डिसेंबर २०१८ रोजी १९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-07-17T06:44:41Z", "digest": "sha1:E2AMUTGXBLIG2U5IO7ESGWT6J2RKVQAJ", "length": 8346, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूरक उपग्रह प्रक्षेपण यानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपूरक उपग्रह प्रक्षेपण यानला जोडलेली पाने\n← पूरक उपग्रह प्रक्षेपण यान\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पूरक उपग्रह प्रक्षेपण यान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविक्रम साराभाई (← दुवे | संपादन)\nहोमी भाभा (← दुवे | संपादन)\nजयंत विष्णू नारळीकर (← दुवे | संपादन)\nचंद्रयान १ (← दुवे | संपादन)\nचंद्रयान (← दुवे | संपादन)\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (← दुवे | संपादन)\nसतीश धवन (← दुवे | संपादन)\nपी.एस.एल.व्ही. (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय अंतराळ संशोधन (← दुवे | संपादन)\nथुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (← दुवे | संपादन)\nविक्रम साराभाई अंतराळ केंद्र (← दुवे | संपादन)\nइस्रो उपग्रह केंद्र (← दुवे | संपादन)\nसतीश धवन अंतराळ केंद्र (← दुवे | संपादन)\nलिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र (← दुवे | संपादन)\nस्पेस अॅप्लिकेशन केंद्र (← दुवे | संपादन)\nइस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अॅन्ड कमांड नेटवर्क (← दुवे | संपादन)\nइन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी (← दुवे | संपादन)\nइस्रो इनर्शियल सिस्टम युनिट (← दुवे | संपादन)\nभौतिकी संशोधन कार्यशाळा (← दुवे | संपादन)\nसॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपेरिमेन्ट (← दुवे | संपादन)\nआर्यभट्ट उपग्रह (← दुवे | संपादन)\nरोहिणी उपग्रह (← दुवे | संपादन)\nभास्कर उपग्रह (← दुवे | संपादन)\nएरियान पॅसेंजर पेलोड एक्स्परिमेंट (← दुवे | संपादन)\nभारतीय राष्ट्रीय उपग्रह (← दुवे | संपादन)\nइंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (← दुवे | संपादन)\nस्ट्रेच्ड रोहिणी सॅटेलाइट सिरीझ (← दुवे | संपादन)\nकार्टोसॅट (← दुवे | संपादन)\nहॅमसॅट (← दुवे | संपादन)\nकल्पना-१ (← दुवे | संपादन)\nजीसॅट (← दुवे | संपादन)\nउपग्रह प्रक्षेपण यान (← दुवे | संपादन)\nभूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (← दुवे | संपादन)\nध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (← दुवे | संपादन)\nस्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग (← दुवे | संपादन)\nइंडियन ह्युमन स्पेस फ्लाइट प्रोग्राम (← दुवे | संपादन)\nटाटा मूलभूत संशोधन संस्था (← दुवे | संपादन)\nभारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती (← दुवे | संपादन)\nरामन संशोधन संस्था (← दुवे | संपादन)\nभारतीय खगोलभौतिकी संस्था (← दुवे | संपादन)\nडिपार्टमेन्ट ऑफ स्पेस (← दुवे | संपादन)\nएरोस्पेस कमांड (← दुवे | संपादन)\nराकेश शर्मा (← दुवे | संपादन)\nरवीश मल्होत्रा (← दुवे | संपादन)\nकृष्णस्वामी कस्तुरीरंगन (← दुवे | संपादन)\nयू.आर. राव (← दुवे | संपादन)\nएम. अण्णादुराई (← दुवे | संपादन)\nआर.व्ही. पेरूमल (← दुवे | संपादन)\nअवकाश (← दुवे | संपादन)\nचंद्रयान २ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7", "date_download": "2019-07-17T06:36:53Z", "digest": "sha1:EXKY43ZBJ5EIX6LCNTLPLQTVQDARLGJC", "length": 3210, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विज्ञाननिष्ठ निबंधला जो��लेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविज्ञाननिष्ठ निबंधला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विज्ञाननिष्ठ निबंध या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविनायक दामोदर सावरकर (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/60905", "date_download": "2019-07-17T07:39:38Z", "digest": "sha1:ZDUBXIW3KASIJW4FGRYVRS3VXRHCYJM7", "length": 41443, "nlines": 298, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन\nमोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन\nपेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अॅप्स वापरता का काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.\nमी अजून एक ही अॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले\nसिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अॅड केले.\nबिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.\n१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.\n२) डीटीएच चा रीचार्ज\n४) इतर बँकांची क्रेडिट कार्ड ची पेमेंट\n५ ) विम्याचे हप्ते.\nअॅपस ची नावे धाग्यात मुद्दाम लिहीलेली नाहीत कारण एका दुसृया ब्रँडचे प्रमोशन नाही आहे. तर एकूण संकल्पनाच नवी आहे. खूप लोक्स धडपड करत आहेत त्यांना माहिती मिळावी. सिनीअर सिटिझन्स ना पण ह्याचा उपयोग होईल. कृपया आपल्या आईबाबांना ही कल्पना समजावून सांगा. व स्मार्ट फोन वर अॅप डाउनलोड करून द्या. त��यांचे रांगेत उभे राहणे वाचेल.\nकमीत कमी १० रु. पासून तुम्ही हे इ पाकीट लोड करू शकता. व आपल्या घरच्यांना मित्र मैत्रिणींना पण ही सुविधा उपलब्ध करून देउ शकता. ( अॅड ऑन कार्ड सारखे. ) आधीच लोड केलेले प्री लोडेड असल्याने इथे तुम्ही लिमिट मध्ये असाल तर ट्रांझॅक्षन नाकारले जात नाही. सद्य परिस्थितीत आर बी आय ने इपाकिटाची लिमीट २०००० रु. केली आहे. व केवाय सी नोंदी करून हीच लिमिट एक लाख रुपये आहे. ह्यातून फार मोठ्या पर्चेसेस अभिप्रेत नाहीत तर रोजच्या जीवनातील ट्रँझाक्षन्स सोपी करणे हा उद्देश आहे.\nतुम्ही म्हणजे ग्राहक २०००० रु लोड करू शकता. दुसृया बाजूला जो व्हेंडर आहे तो ५०. ००० रु. बँकेत भरू शकतो. छोट्या व्यापार्याला हे फायद्याचे आहे. ही परि स्थिती अजून सुधारण्यासाठी छोट्या व्यापारी वर्गाचे, सर्विस प्रोवायडरचे मत बदलणे गरजेचे आहे. नथिंग लाइक कोल्ड कॅश. ही सुरक्षिततेची भावना आमच्या पिढीत तरी होती पण आता पैसे बँकेत. व्यवहार मोबाईल वरून. खिसा रिक्कामा ही परिस्थिती कॉमन होत जाईल.\nइथे जास्त माहिती उपलब्ध आहे. पे टी एम चा पर्याय बरेच ठिकाणी चालतो. किराणा माल आटो व टॅक्सी ( काली पिली ) साठी चालतो. उबर किंवा ओला मध्ये आपण आपली पेमेंट ऑप्शन सिलेक्ट आधी करावी लागते. ती कार्ड सिलेक्ट केली तर ओटीपी देउन व्यवहार करता येतो.\nओला वापरत असाल तर ओला मनी\nओला वापरत असाल तर ओला मनी बेस्ट आहे. ओला मनी अकाउंट मधे पैसे असतील तर राईड सुरू होताना - शेअर असेल तर - किंवा संपताना त्यातूनच पैसे कट होतात. हॅसल फ्री वाटलं मला तरी.\nएकदा सिट्रस -Citrus - वापरलं होत ऑफीसमधे एका स्टॉल वर पेमेंट करण्यासाठी. अर्थात ते समोरच्याने इनिशिएट कराव लागतं आणि मग आपण आपलं डेबिट \\ क्रेडिट कार्ड वापरू शकतो.\nपेटीएम विषयी पण कोणी लिहा\nपेटीएम विषयी पण कोणी लिहा राव.\nनाही रे बाबा, माझेच पैसे ४\nनाही रे बाबा, माझेच पैसे ४ टक्के इतका जिझीया देवून वापरावे अशी पाळी अजूनतरी माझ्यावर आली नाही.\nआणि भविष्यातही न येवो.\nनाही रे बाबा, माझेच पैसे ४\nनाही रे बाबा, माझेच पैसे ४ टक्के इतका जिझीया देवून वापरावे अशी पाळी अजूनतरी माझ्यावर आली नाही.\nआणि भविष्यातही न येवो.\n>> ओके. वी गेट इट. धन्यवाद.\nपेटीएम टू बँक हे व्हेरिफाईड\nपेटीएम टू बँक हे व्हेरिफाईड कस्टमर साठी १% आहे व नॉन व्हेरिफाईड साठी ४ टक्के आहे असे साईटवर वाचले.\nप्र��ाश, धन्यवाद आपण वापरत\nप्रकाश, धन्यवाद आपण वापरत असाल तर जरा अनुभव लिहाल का\n१०० रू ची एक वस्तू मी\n१०० रू ची एक वस्तू मी विक्रेत्याकडून घेताना माझे आणि विक्रेत्याचे मिळून मिबाईल चार्जेस, पेटीएम चार्जेस आणि बँक ट्रान्सेक्शन चार्जेस असे सगळे मिळून किती पैसे खर्च होतात हे कुणी समजावून सांगेल का\nयामुळे - मला ती वस्तू काही टक्के महाग पडली\nविक्रेत्याला ती काही टक्के तोट्यात पडली\nहे झालेच पण आपल्याच देशाचे अधिकृत चलन अधिकृतपणे वापरण्याऐवजी आपण हे पैसे विनाठायी खर्च केल्याचे दु:ख आणि निराशा मला होईल.\nम्हणजे मग चलन आणि त्याचा अधिकृतपणा यांचे मूल्य आपण आपल्या हाताने कमी करतोय.\nनव्या अर्थक्रांतीसाठी सर्वांना शुभेच्छा\nडेबिट/ क्रेडीट कार्ड वापरणं\nडेबिट/ क्रेडीट कार्ड वापरणं की हे अॅप्स वापरणं जास्त सेफ आहे कोणीतरी नवा धागा काढेल का ह्या विषयावर \nनाही रे बाबा, माझेच पैसे ४\nनाही रे बाबा, माझेच पैसे ४ टक्के इतका जिझीया देवून वापरावे अशी पाळी अजूनतरी माझ्यावर आली नाही.\nआणि भविष्यातही न येवो.>>> सातीची ही पोस्ट मला समजली नाही. साती, संत्र सोल प्लिज\nश्री इथेच लिहा. मी पण अजून\nश्री इथेच लिहा. मी पण अजून कार्ड पेमेंट टाइप पर्सनच आहे. अशी अॅप कधी वापरली नाहीत. पण आता त्याची गरज भासेल असे वाट्ते.\nहे झालेच पण आपल्याच देशाचे अधिकृत चलन अधिकृतपणे वापरण्याऐवजी आपण हे पैसे विनाठायी खर्च केल्याचे दु:ख आणि निराशा मला होईल.> आपण अधिकृत चलनच वापरणार ह्या अॅप्स मध्ये. आपल्या बँकेतली कॅश खिशात कॅरी करण्या ऐवजी ती अॅप मध्ये लोड करायची. अनधिकृत चलन, खोट्या नोटांचा प्रसार ह्याला काही प्रमाणात पायबंद बसेल. शिवाय कॅश वापरायचा पर्याय आहेच. फ्रोम अ टेक्निकल\nपॉइंट ऑफ व्यू हा फक्त अजून एक पर्याय आहे. क्रेडिट कार्ड मध्ये पण जास्तीची एक फी लागतेच\nम्हणजे मग चलन आणि त्याचा अधिकृतपणा यांचे मूल्य आपण आपल्या हाताने कमी करतोय.>> नाही. माइंडसेट चेंज करायची गरज आहे. गोइंग फॉरवर्ड हे पर्याय जास्त वापरायला लागतील. मी स्वतः कमी कॅश. ( स्कॉलरशिप मनी) नोकरीतला पगार पाकिटातून मिळणे कॅश मध्ये, चेक मध्ये,\nतसेच धंदा चालवताना रोख पैशाच्या उलाढाली, कॉर्पोरेट जीवनात पूर्ण पणे बँक ट्रानस्फर/ आर्टीजीएस,\nएन ई एफ टी, कार्ड, अगदी चिल्ल रीचे व्यवहार हे सर्व प्रकार केलेले आहेत. लायनीत उभे रा��ोन वाट पाहून डीडीने पेमेंटे केलेली आहे. ( शाळा कॉलेजच्या फीज) ऑनलाइन पेमेंट हे त्यातलेच लॉजिकल प्रोग्रेशन आहे. त्यात भावना प्रधान होण्यासारखे काही नाही.\nएक जुने उदाहरण आ मच्याकडे एक सुपारी साठी फ्लेवर घेणारा कस्टमर होता. त्याचा धंदा पानवाले व तत्सम दुकानांतस असल्याने पेमेंटे चिल्लर मध्ये मिळायची. त्यांच्या घरी अक्षरशः पोती भरून चिल्लर असे.\nती कशी डिस्पोज ऑफ करणार हा त्यांचा प्रश्न असे. साधे ६००० सात ह जार रुपयांचे पेमेंट चेक किंवा डीडी करतान त्यांना फार त्रास होई. अर्ली २०००स मधली कथा.\nमंजूडी, आपण मोबाईल रिचार करतो\nआपण मोबाईल रिचार करतो तेव्हा १०० रू वर १०० रू टॉकटाईम किती जण देतात\nबर्याचदा ११०/११५ मध्ये १०० रू टॉकटाईम मिळतो.\nमी बॅकेतून १०० रु माझ्या वॅलेटात टाकले तर बँक टू वॅलेट, आणि मी टू बँक या व्यवहारातून माझ्याकडून जितका पैसा कट होईल तो सध्या ४टक्के आहे.\nतसेच विकणार्याच्या वॅलेटात ते पैसे आले की त्याला तिथून ते बँकेत जातील तेव्हा आणि बँकेतून ते पैसे स्वतः वापरायला /इतरत्र ऑनलाईन पे करायला वापरेल तेव्हा काही रक्कम एक्स्ट्रा द्यावी लागते.\nम्हणजे एकंदर मी चलनातले १०० रू बँकेत भरते तेव्हा त्या पैशातून१०० रू किंमतीची वस्तू विकत घ्यायला माझे खरेतर १०४ हून अधिक (बँक ट्रान्सेक्स्चन चार्जेस आणि मोबाईल चार्जेस(नगण्य असले तरी)) जातात.\nमी एरवी माझे क्रेडीट कार्ड,\nमी एरवी माझे क्रेडीट कार्ड, भारताबाहेरून ऑन लाईन पेमेंट साठीच वापरत असे, यावेळी मात्र सटर फटर खरेदीसाठी वापरावे लागले. उलट आधी तूम्ही कार्ड ने पैसे घेता का, असे विचारूनच दुकानात शिरत असे.\nओला मनी मी वापरले. ( ते इतर काही ठिकाणीही चालते ) पण माझे ते पैसे मी भारतात परत येईपर्यंत तसेच राहणार \nइथे पेटीएम बद्दल माहिती आहे. मी अगदी नुकतीच वापरायला सुरवात केली आहे.\nओके साती, आलं लक्षात तुला काय\nओके साती, आलं लक्षात तुला काय म्हणायचं आहे ते.\nतुझ्या उदाहरणात रोख पैसे दिले तरी १०० रुपयांच्या टॉकटाईमला ११० रुपये द्यावे लागतात ना\nअमा, ते वॉलेट कराल का\nअमा, ते वॉलेट कराल का प्लीज\nसाती, सर्व व्यवहार रुपयांतच होणार आहेत फक्त नोटा आणि नाणी याऐवजी कार्डस किंवा इ-वॉलेट्स वापरात येतील. यात सोय, सुरक्षितता आणि पारदर्शकता असेल.\nचार्जेस जसजशी स्पर्धा वाढेल\nचार्जेस जसजशी स्पर्धा वाढेल तस��� कमी होऊ शकतात. जसं मोबाईल कॉल्स करता सुरवातीला अवाच्या सवा पैसे भरावे लागत असत. इनकमिंग कॉलकरताही पैसे पडत. पुढे टेक्नॉलॉजी, स्पर्धा, वापरणार्यांची संख्या वाढल्याने चार्जेस कमी झाले. तसे.\nमामी केला बदल. तुमचा\nमामी केला बदल. तुमचा प्रतिसाद हेड र मध्ये लावला तर चालेल का\n'मला १००रु त १०० रु चा टॉकटाईम नाही मिळत ११० द्यावे लागतात ' हे उदाहरण नाही; अॅनॉलॉजी आहे.\nमामी बरोबर, शासनाला पारदर्शकता हवीय म्हणून किमान १० हजारापर्यंतचे व्यवहार फ्री ऑफ ट्रान्सेक्शन चार्जेस झाले आणि त्यावरच्या ट्रान्सेक्शननाही अत्यल्प चार्जेस लागले तर मी कंसिडर करेन हे ऑप्शन.\nपण प्रश्न मूळात असा आहे की एकदा मी टॅक्स देऊन पैसे कमावले की नंतर मी ते कुठेकुठे खरच करत्येय याच्या पाऊलखूणा मला राहू द्यायच्या नाहीयेत.\nपण जर हे उदाहरण म्हणून\nपण जर हे उदाहरण म्हणून वापरायचं पाहिलं तर-\nआयडिया वगैरेच्या १०० रू च्या रिचार्जात ८७ रू चा टॉक टाईम आहे.\nहेच जर मी ऑनकाईन केले तर बँकिंग चार्जेस आणि आयडियाच्या साईटचे चार्जेस पकडून खरे १२२ रू जातात म्हणे.\nम्हणजे १२२ रूत मला ८७ चा टॉक टाईम मिळतो.\nआता हेच पेटीएम कडून भरायचेत तर ते तुमच्याकडून आणखी चार टक्के घेते.\nआणि गंमत माहित्येय का, पेटी एम वापरायचे तर त्या वॅलेटात आपल्या बँकेतून काढून पैसे भरून ठेवावे लागतात\nआपण वापरेपर्यंत ते पैसे पेटीएमचे असतात.\nबँकेत ते असेपर्यंत आपल्याला व्याज मिळत होते. ते गेलेच.\nपेटीएम ते आपल्याला देईपर्यंत स्वतः वापरून व्याज मिळवणार वर वॅलेट सुविधा दिल्याबद्दल आपल्यालाच चार टक्के चार्जेस लावणार.\nजागो ग्राहक , जागो.\n(ही माहिती बँकींग क्षेत्रातल्या एका अधिकार्याने दिली आहे. जल्ला कीडाच गेला ना डोचक्यात मांज्या\nमी आत्ताच नवंनवं पेटीम आणि\nमी आत्ताच नवंनवं पेटीम आणि फ्री चार्ज एकेकदा वापरले आहे. मी माझ्या क्रेडिट कार्डानी ह्या ऍपच्या मार्फत पेमेंट केले. विक्रेते ओळखीचे नव्हते . मला दोन्ही ठिकाणी कॅशबॅक मिळाला. आता स्टेटमेंट आलं की कळेल एक्सत्रा पैसे लागले का आत्ता तरी transaction alert जेवढ्या किमतीची वस्तू होती तेवढ्याचाच आलाय. मी ऍपचा गेटवे वापरते अनोळखी विक्रेत्यासाठी, बघूया.\nमी तरी माझी पोस्टपेड बिलं,\nमी तरी माझी पोस्टपेड बिलं, रिलायन्स बिलं, रिचार्ज वगैरे पेटीएम ने देते.. बर्याच ऑफर्स असतात... पैसेहि परत येतात थोडे अकाउंट मध्ये. पेटीएम वापरुन बरीच ऑनलाईन खरेदीहि केलीय.\nराजसी , भावना, ओव्हरऑल अनुभव\nराजसी , भावना, ओव्हरऑल अनुभव कसा आहे सोपा\n४% फी ही १% इतकी कमी केली आहे असे कंपनीच्या ब्लॉग वर वाचले.\nपेटीएम ते आपल्याला देईपर्यंत स्वतः वापरून व्याज मिळवणार वर वॅलेट सुविधा दिल्याबद्दल आपल्यालाच चार टक्के चार्जेस लावणार>> ते व्याज मिळवणार हे कोणत्या बॅक अधिकार्याने सांगितले पेटीम चे कॅश फ्लो व प्रोफिट मार्जिन ची माहिती उपलब्ध नाही. ही कन्सेप्ट मोनेटाइज कशी होते त्याची मला कल्पना नाही. इंटरेस्ट इनकम असेल तर ते अदर इनकम मध्ये दाखवावे लागते बॅलन्स शीट मध्ये व त्यावर इनकम टॅक्स भरावा लागतो.\nजागो ग्राहक , जागो.>> झोपा तश्याच उडालेल्या आहेत.\nमी वापरतोय सध्या पेटीएम.\nमी वापरतोय सध्या पेटीएम. घरच्या सगळ्यांना पण शिकवले आहे. वडील पुर्वी मोबाईल वाल्या माणसाकडे जाऊन रिचार्ज करत असत, त्यांना नेटबँकिंग किचकट वाटते म्हणून, पण आता पेटीएम सोपे असल्या मुळे तुडुंब खुश आहेत.\nसातींचा मुद्दा योग्य असला तरी जर घरबसल्या यूजर फ्रेंडली प्रकारे बिल भरणे, पैशाची देवघेव करणे, खरेदी करणे जर शक्य होत सरल तर लोक आनंदाने 4 टक्के द्यायला तयार होतील.\nज्यांना सोयींपेक्षा पैसे जाण्याचे जास्त दुःख आहे ते रोख वापरू शकतातच कि\n>>>> आयडिया वगैरेच्या १०० रू\n>>>> आयडिया वगैरेच्या १०० रू च्या रिचार्जात ८७ रू चा टॉक टाईम आहे.\nहेच जर मी ऑनकाईन केले तर बँकिंग चार्जेस आणि आयडियाच्या साईटचे चार्जेस पकडून खरे १२२ रू जातात म्हणे. <<<<\nयातील \"म्हणे\" ला शून्य किंमत नेटबँकिंग सुरु झाल्यापासुन मी ऑनलाईन रिचार्ज करतोय, आयडिया अन बीएसेनेलचे, मला कधीही बँकिंग चार्जेस वगैरे धरुन १२२/- रुपये लागले नाहीयेत. उलट आयडिया अन बीएसएनेलचे फुल्ल टॉक टाईमचे रिचार्जही असतात. इतकेच नव्हे तर बीएसेनेल्सचा एक वर्षाचा डबल डाटा देखिल आत्ता घेतलाय, अतिशयच स्वःस्त पडतो. (आता \"म्हणे\" म्हणत यावर व्याजाचा किती तोटा होतो याची आकडेवारी देऊ नका... मी \"व्याजावर \" जगणार्यातला नाहीये, मी मुद्दलावर जगतो नेटबँकिंग सुरु झाल्यापासुन मी ऑनलाईन रिचार्ज करतोय, आयडिया अन बीएसेनेलचे, मला कधीही बँकिंग चार्जेस वगैरे धरुन १२२/- रुपये लागले नाहीयेत. उलट आयडिया अन बीएसएनेलचे फुल्ल टॉक टाईमचे रिचार्जही असतात. इतकेच नव्हे त��� बीएसेनेल्सचा एक वर्षाचा डबल डाटा देखिल आत्ता घेतलाय, अतिशयच स्वःस्त पडतो. (आता \"म्हणे\" म्हणत यावर व्याजाचा किती तोटा होतो याची आकडेवारी देऊ नका... मी \"व्याजावर \" जगणार्यातला नाहीये, मी मुद्दलावर जगतो \n>>>> पण प्रश्न मूळात असा आहे की एकदा मी टॅक्स देऊन पैसे कमावले की नंतर मी ते कुठेकुठे खरच करत्येय याच्या पाऊलखूणा मला राहू द्यायच्या नाहीयेत. <<<<\nत्यात लपवण्यासारखे काय आहे\nअन तसे करायचे तर तुम्हाला \"वस्तुविनिमयाच्या \" काळात जगावे लागेल.\nकारण प्रत्येक व्यवहाराची नोंद व्हायलाच हवी/होतेच जर तुम्ही \"पावती आवर्जुन घेतली असेल\" तर, पावती घेत नसाल, तर तुम्ही \"देशाचे (बीजेपी सर्कारचे नव्हे) नुकसान \" करीत असता... असो.\nचीनमध्ये कशी व्यवस्था आहे तपासले पाहिजे, नै\n[अवांतरः बा़की कोणती ही सेवा/सर्व्हीस/गोष्ट \"फुक्कट्टातच हवी\" ही मानसिकता भारतीयांमधे नजिकच्या पन्नास साठ वर्षातच निर्माण झाली आहे\nसोयींपेक्षा पैसे जाण्याचे जास्त दुःख आहे ते रोख वापरू शकतातच कि>>\nमी पूर्वी जेव्हा प्रायवेट लिमिटेड कंपनी चालवत होते तेव्हा माझे तसेच होते. सर्व काही करवून घेत असे. बँकेत पैसे भरायला एम्प्लोई जात. फार मोठी कॅश असेल तर मी स्वतः भरत असे. सर्व बिले असिस्टंट नाहीतर वाहनचालक भरत असे, लंच तोच आणून देइ पेट्रोल तोच भरे. उरलेली चेंज ते परत आणून देत. खालीच वाण्याचे दुकान होते लिस्ट दिली की सामान गाडीत लोड करूनच ड्रायवर येइ. असली कामे डेलिगेटच केली जात. एकदम आरामाचे मेम साहेबी आयुष्य होते.\nइथे मुंबईत सर्व अपना हाथ जगन्नाथ. व मुंबईची लाइफ स्टाइल हैद्राबाद सारखी फ्युडल नाही. नोकर लोक हाताशी नाहीत. कॅश पण इतकी लागत नाही. सर्व ऑनलाइन कारभार. काम पण असे हाय टेक आहे कि लिटरली पेन पण कमी वापरावे लागते. हाताने लिहिण्याची सवयच गेली आहे. नेफ्ट आर्टीजीएस, हे कामासाठी व कार्ड पेमेंट सर्वत्र. इतरत्र शॉपिन्ग सिनेमे प्रवास सबकुच्च. इतका १८० डिग्री चेंज मी अनुभवला आहे. आपले जीवन जसे बदलते तसे आर्थिक व्यवहार पण बदलत जातात. मला तर हे फार आवडते व सोपे वाटते. नो बॅगेज. आता ती बॅ़केत न्यायची ब्रीफकेस बंद करून कपाटात ठेवली आहे.\nती जी चार % युजर फी आहे ती एक तर सुविधे साठी, त्यांचे इन्फ्रा स्ट्रकचर चालवण्या साठी व ती टेक्नॉलोजी रन करण्यासाठी असावी असे मला वाटते. आय टीतल्या लोकांनी प्रकाश पाडावा.\nमुंबईत जगताना तरी टाइम इज सम टाइम्स मोअर इंपॉर्टंट दॅन मनी. तेव्हा अश्या सुविधा उपयोगी येतील. शिवाय पाकीट माराचे ही भय नाही. पर्स/फोन चोरीला गेला तरी पैसे जाणार नाहीत.\nपेटीएम ची एवढी जाहिरात\nपेटीएम ची एवढी जाहिरात करताहेत म्हणजे त्यांचं इनकम असणारच. पण साती म्हणताहेत तसे वेगवेगळे चार्जेस जाणार असतील तर ही ट्रान्स्परन्सी काय कामाची\nपेटीएम ची एवढी जाहिरात\nपेटीएम ची एवढी जाहिरात करताहेत म्हणजे त्यांचं इनकम असणारच.>> अहो तो स्टा र्ट प अवस्थेतून पुढे गेलेला धंदाच आहे. इनकम असावेच लागेल. नाहीतर बुडेल. मपनी.\nइंटरनेट बँकींग हा जास्त\nइंटरनेट बँकींग हा जास्त चांगला पर्याय नाहीये का पेटीएम पेक्षा\nतिथे जितक्यास तितकेच पैसे खर्च होतात असा अनुभव\nअमा ओवरऑल अनुभव तर खुप चांगला\nअमा ओवरऑल अनुभव तर खुप चांगला आहे.. सोपं आहे अन एक्दम वापरायला. बस, एअर टिकेट वगैरे पेड करु शकतो.. माझा एक मित्र आहे त्यानेच मला हे वापरायला सांगितलं अगोदर नाहि वाटलं सोयिचं पण एकदा वापरल्यावर मला तर तिथुनच सारे व्यवहार करायला बरे वाटतात इव्हन ऑफिसमधलेहि सगळे बिलं वगैरे पेटिएम मधुनच भरु लागलेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/10/marathi-prem-kavita51.html", "date_download": "2019-07-17T06:31:34Z", "digest": "sha1:7LCO5POM5G4KVHKD3LJYM6NYSHWUNHN3", "length": 6280, "nlines": 124, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "सख्या रे तुझी साथ रे हवी... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nसख्या रे तुझी साथ रे हवी...\nसख्या रे तुझी साथ रे हवी,\nएकटी भरकटते मी वाटेवरी..\nभेटशील ना रे मज तू सांगना,\nझाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...\nगहि-या क्षणी वाटते मनी,\nनवे रेशमी स्वप्न उमलावे...\nरेशमी खुशीत सख्या रे तुझ्या,\nआज धुंद होवून मी हरवावे..\nभेटशील ना रे मज तू सांगना,\nझाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...\nगुलाबी ओठावरी शब्द ही नवी,\n���नी झंकारते प्रेमळ गाणी...\nस्वप्त सुरांच्या वाटेवरती साद ऐकू येई,\nनवे सूर गुंजते माझ्या मनी...\nभेटशील ना रे मज तू सांगना,\nझाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...\nनयनात रंगलेले स्वप्न रे तुझे,\nस्वप्नात गुंतलेले अधिर मन माझे...\nरोज भेटते मी तुज स्वप्न नगरी,\nकी वेडे भास होतात रे मला तुझे...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-%C2%A0loksabha-election-2019-nagar-constituency-politics-4769", "date_download": "2019-07-17T06:38:55Z", "digest": "sha1:QO7GFAR2KOKLJD7AOX5VRRDIR4GMEFBK", "length": 12713, "nlines": 100, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news : Loksabha Election 2019 Nagar Constituency Politics | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nही लढत प्रतिष्ठेची नव्हे, तर वर्चस्वाची\nही लढत प्रतिष्ठेची नव्हे, तर वर्चस्वाची\nही लढत प्रतिष्ठेची नव्हे, तर वर्चस्वाची\nही लढत प्रतिष्ठेची नव्हे, तर वर्चस्वाची\nशुक्रवार, 22 मार्च 2019\nनगरमधून डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याने नगरबरोबर शिर्डी मतदारसंघातील लढत काट्याची होणार, हे निश्चित झाले आहे. विखे-पाटील, त्यांचे विरोधक बाळासाहेब थोरात, जगताप यांच्यादृष्टीने ही लढत प्रतिष्ठेचीच नव्हो, तर वर्चस्वाची ठरणार असल्याने त्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.\nनगरमधून डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याने नगरबरोबर शिर्डी मतदारसंघातील लढत काट्याची होणार, हे निश्चित झाले आहे. विखे-पाटील, त्यांचे विरोधक बाळासाहेब थोरात, जगताप यांच्यादृष्टीने ही लढत प्रतिष्ठेचीच नव्हो, तर वर्चस्वाची ठरणार असल्याने त्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक���ष लागले आहे.\nनगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित झाल्याने, आता राजकीय जुळवाजुळव आणि हालचालींना वेग आलाय. मोठा गाजावाजा करत भाजपमध्ये प्रवेश केलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांना पक्षाची उमेदवारी मिळण्याची हमी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याने, ते कामाला लागले आहेत. दुसरीकडे, भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हेसुद्धा दिल्ली दरबाजी हजेरी लावून उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावण्याच्या तयारीत आहेत. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संपर्क मोहिमेत जोर वाढवला आहे. भाजपच्या निष्ठावंतांच्या गोटातील नाराजी दूर करण्याच्या प्रयत्न तसेच ते सर्वपक्षीय मंडळींना चुचकारण्याचे काम करीत आहेत. शिवाय, स्वतः राधाकृष्ण विखे-पाटील हेही पुत्राच्या विजयासाठी सरसावले आहेत. त्यांनीही तालुकानिहाय दौरे करीत व्यक्तिगत गाठीभेटींवर भर दिला आहे.\nविखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप लढणार की, त्यांचे पुत्र आमदार संग्राम लढणार, याबाबत गेली दहा दिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह श्रेष्ठींमध्ये खल चालू होता. अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची घोषणा आज (गुरुवारी) केली. त्यानंतर जगताप समर्थकांनीही जोरदार मोहीम उघडली असून, कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करायचाच, असा चंग बांधलाय. त्यातच नगरच्या जागेसंदर्भातील वाद आणि त्यानिमित्ताने पवार आणि विखे यांच्यातील वाक्युद्ध उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पवार आणि विखे या दोघांनीही नगर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे राज्यातील काट्याच्या लढतीत नगरचा समावेश असेल, यात काडीमात्रही शंका नाही.\nशिर्डी या राखीव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केलेले आहे. लोखंडे कामालाही लागले आहेत. काँग्रेसकडून अनेक नावे चर्चेत होती. मुलगा भाजपमध्ये गेल्याने आता राधाकृष्ण विखेही भाजपमध्ये जातील, अशी शक्यता असल्याची आवई विखे विरोधकांनी पक्षश्रेष्ठींकडे उठवली आहे.\nत्यामुळे विखे यांचे जिल्ह्यातील वजन घटवण्यासाठी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात हे प्रयत्नशील असणे स्वाभाविक आहे. त्याचाच भाग म्हणून विखे यांचे समर्थक असलेले श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा काँग्रेसच्या पहिल्याच यादीत शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार म्हणून समावेश झाला. याशिवाय, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष असलेले दुसरे विखे समर्थक करण ससाणे यांची एका रात्रीतून, थेट दिल्लीतून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. ही दोन्हीही कामे थोरात यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून करून आणली. त्यामुळे विखे यांची कोंडी करण्याचा थोरात यांनी प्रारंभ केल्याचे मानले जाते. आता दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसची कार्यकारिणी लगेच जाहीर करून थोरात यांचा जिल्हा दौरा सुरू होईल. विखे यांचा पाडाव करण्यासाठी थोरात नगरवरही विशेष लक्ष देतील.\nशरद पवारांचीही थोरात यांनाच साथ असेल. त्यामुळे नगर आणि शिर्डी या दोन्हीही मतदारसंघात विखेंचा पाडाव करण्यासाठी पवार आणि थोरात एकत्र येतील. त्यांचा सामना विखे कशा पद्धतीने करतील, याबाबत राज्यात उत्सुकता आहे.\nनगर लढत fight बाळ baby infant महाराष्ट्र maharashtra लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis खासदार दिल्ली संप राधाकृष्ण विखे-पाटील राष्ट्रवाद आमदार शरद पवार sharad pawar जयंत पाटील jayant patil संग्राम जगताप sangram jagtap विजय victory उद्धव ठाकरे uddhav thakare ऊस रांची सामना face election nagar constituency politics\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/smruti-irani/all/page-2/", "date_download": "2019-07-17T06:38:23Z", "digest": "sha1:CRTVW676AL6CARH2DVMFMYJWL5MLNB4K", "length": 10903, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Smruti Irani- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळ���\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\n'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nअमित शहा राज्यसभेची निवडण���क लढवणार\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. तसंच त्यांच्यासोबत स्मृती इराणी याही निवडणूक लढवणार आहे.\nस्मृती इराणींचा तेहसीन पुनावालांवर ट्विटरद्वारे लैंगिक टिप्पणीचा आरोप\nस्मृती इराणींना धक्का, बोगस पदवीप्रकरणी याचिका दाखल\nस्मृती इराणी पुन्हा वादाच्या भोवर्यात\n'त्या' पाचही विद्यापीठाच्या कर्मचार्यांना सेवेत घ्या -स्मृती इराणी\nअगोदर काम पाहा, मग बोला\n'स्मृती'भ्रम, बीए झालं आणि बी कॉमही \n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/new-email", "date_download": "2019-07-17T08:04:55Z", "digest": "sha1:3VPPMXY2FITTCADQZIKCC3E4F2UZMFIL", "length": 13406, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "new email: Latest new email News & Updates,new email Photos & Images, new email Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी...\nउद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक\nसचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक...\nदेशात ३ मोबाइल फोन व्यसनमुक्ती केंद्र सुरू...\nमदत मिळेना; उंदीर खाऊन जगताहेत बिहारचे पूर...\nपुणे, दिल्लीसहीत अनेक ठिकाणी चंद्रग्रहण दि...\nराष्ट्रवादी काँग्रेस दर्जा गमाविणार\nकुलभूषण जाधव खटल्यातील 'या' १० ठळक बाबी\nमुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अटक...\nपाकिस्तानची हवाईहद्द अखेर आजपासून खुली\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही...\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nवाहनांची किरकोळ विक्रीही घटली\nनिर्देशांक पुन्हा ३९ हजारपार\nडॉ. धनंजय दातार यांना 'फोर्ब्ज मिडल इस्ट'त...\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा ...\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्���ा सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह...\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे ...\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\n'खंडेराया' फेम वैभव म्हणतो, फिल्मी गाण्यां...\nअभिनेते शरद पोंक्षे यांची कर्करोगावर यशस्व...\nसंजू'बाबा'च्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँ...\nमाधुरीला भेटणं हा माझ्यासाठी खास क्षणः क्र...\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\n📞धो धो पाऊस कोसळत असतो\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीज..\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याल..\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घ..\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना ..\nदिल्लीः इतिहास, इंग्रजीच्या अभ्या..\nअहमद रझाला भारताच्या ताब्यात देणार\nrafale: मोदी भ्रष्ट व्यक्ती, त्यांना तुरुंगात डांबायला हवे: राहुल यांचा घणाघात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल भ्रष्टाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज पुन्हा आरोपांच्या फैरी झाडल्या. राफेल भ्रष्टाचार प्रकरणी नवनव्या गोष्टी उघड करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी आज या प्रकरणाशी संबंधित एका ई-मेलबाबत माहिती देत पंतप्रधानांवर हे आरोप केले.\nमुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला अटक\n'शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक'\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे अपहरण\nतुम्ही किती सकारात्मक आहात\nबिग बॉस: अभिनेत्रीचा आयोजकांवर गंभीर आरोप\nसुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं कुमारस्वामी गोत्यात\nकर्मचाऱ्यांना झटका; PF वरील व्याज घटले\nकुलभूषण खटला: आज निकाल...'हे' जाणून घ्या\nअवैध वाहतूकदारांचा हल्ला; ST अधिकारी जखमी\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\nभविष्य १७ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1158", "date_download": "2019-07-17T06:54:58Z", "digest": "sha1:V5ZXVGPH3VXVSRP5244G7MSME3ZHGG2I", "length": 16560, "nlines": 196, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत\n'भ���रत'... मान ना मान, मै तेरा सलमान\n(सूचना- हे परीक्षण नाही. सिनेमा पाहून मला काय वाटले ते लिहिले आहे. सलमानच्या पंख्यांनी वाचले नाही तरी चालेल.)\nRead more about 'भारत'... मान ना मान, मै तेरा सलमान\nनिकालानंतरचे सामान्य माणसाचे विचार\nलोकशाही धोक्यात येऊ शकते का\nमी यंदा मतदान केले नाही. कोणीही त्या योग्यतेचा वाटला नाही. ना उमेदवार ना पक्ष. हे आमच्या ऒफिसमध्ये सर्वांना ठाऊक आहे.\nतर परवा निकालानंतर ऑफिसमध्ये चर्चा चालू होती. एकाने चुकीचा मुद्दा उपस्थित करताच मी तो खोडायला गेले. तसे ती व्यक्ती लगेच म्हणाली, तू मतदान केले नाहीस तुला बोलायचा अधिकारच नाही.\nRead more about निकालानंतरचे सामान्य माणसाचे विचार\nपुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध\nपुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.\nRead more about पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध\n या प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे नाही, किंबहुना असते तर लग्नानंतर वेगळे नवरा बायकोने वेगळे राहण्याची वेळ आली नसती. या प्रश्नाचे नक्की उत्तर कोणाकडे आहे की नाही माहीत नाही पण चार शिकल्या सावरलेल्या व्यक्तींमध्ये चर्चा व्हावी या उद्देशाने हे लिहिण्याचे प्रयोजन.\nदोन चवी एक चूल (ग्रीस ३)\n“तुझी खास माणसं ग्रीसमध्ये असताना तू अनोळखी घरी राहून काम का करत्येस हवं तिथे फिर, हवं तितकं लिही, पण आमच्याच घरी राहा.” अरिस्तेयाचे बाबा म्हणाले. अरिस्तेयाशी दहा वर्ष मैत्री असूनही मी भलत्याच गावात जाऊन राहायचं ठरवलं ते त्यांना रुचलं नाही. त्यांच्या घरी राहायला मी एका पायावर तयार झाले असते हवं तिथे फिर, हवं तितकं लिही, पण आमच्याच घरी राहा.” अरिस्तेयाचे बाबा म्हणाले. अरिस्तेयाशी दहा वर्ष मैत्री असूनही मी भलत्याच गावात जाऊन राहायचं ठरवलं ते त्यांना रुचलं नाही. त्यांच्या घरी राहायला मी एका पायावर तयार झाले असते का नाही आवडणार एकामागोमाग एक संग्रहालयं, शहरं, दऱ्या-ड���ंगर आणि भग्न वास्तू पालथ्या घालायला आणि दिवसाच्या शेवटी प्रेमाने आपली वाट बघणाऱ्या चार माणसांमध्ये परत यायला… पण सुरेख निसर्ग, इतिहास आणि जेवण जगात सगळ्याच देशांना मिळालंय.\nRead more about दोन चवी एक चूल (ग्रीस ३)\nआपली संरक्षण दले, त्यांची तयारी आणि कामगिरी\nइस्ट इंडिया कंपनी सरकारने १७७६ साली मिलिटरी विभागाची निर्मिती केली. तिथून वाटचाल करत करत १९४७ मध्ये स्वतंत्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रीमंडळात ह्या खात्याचे पहिले कॅबिनेट मंत्री होते श्री बलदेव सिंग. १९४७ ते १९५५ तिनही संरक्षण दलांना कमांडर ऑफ़ चीफ़ होते. १९५५ त्यांना मध्ये चीफ़ ऑफ़ आर्मी स्टाफ़, चीफ़ ऑफ़ नेव्हल स्टाफ़ आणि चीफ़ ऑफ़ एअर स्टाफ़ असे म्हटले जाऊ लागले.\nसद्ध्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली खाती येतात :\nRead more about आपली संरक्षण दले, त्यांची तयारी आणि कामगिरी\nपीआयओ, ओसीआय आणि बरंच काही\nफार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्यांनां भोगाव्या लागणार्या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला\nसध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.\n- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक\n* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक\nRead more about पीआयओ, ओसीआय आणि बरंच काही\nजागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक\nजागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक\nसाल २०१४ - भारत ५५ व्या स्थानापर्यंत आलेला.\nसाल २०१७ - भारताची थेट १०० व्या स्थानावर घसरण झाली आहे.\nकसे ठरवतात हा ग्लोबल हंगर ईंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांक याचा थोडा शोध घेतले असता खालील चार निकष सापडले.\nRead more about जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक\nया धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.\nअश्विनी के यांचे म्हणणे असे:\nविज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी ���ंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का\nRead more about विज्ञानवाद आणि आस्तिकता\nभारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान \nडीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक\nगार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.\nRead more about भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Sept2014-Daalimb.html", "date_download": "2019-07-17T06:44:55Z", "digest": "sha1:AEENWETWVNTHCX2HJP57UXDSM3KHO3EB", "length": 7315, "nlines": 25, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ लाख डाळींबच्या गुट्या व दर्जेदार डाळींबही !", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ लाख डाळींबच्या गुट्या व दर्जेदार डाळींबही \nश्री. बबन निवृत्ती शिंदे, मु.पो. देशमुखवाडी (राशीन), ता. कर्जत, जि. अहमदनगर, मोबा. ९८९०४०७१२१\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर २००३ सालापासून डाळींब भगवा गुटी कलमासाठी वापरत आहे. एकूण ७ एकर डाळींब बाग आहे. जमीन हलकी मुरमाड आहे. लागवड १२' x १०' वर आहे. यापैकी १ एकर क्षेत्रामध्ये गुटी कलम करतो. वर्षाला १ लाख रोपे तयार करतो. जून जुलैमध्ये गुट्या बांधताना मॉस (शेवाळ) १०० लि. पाण्यात जर्मिनेटर १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम घेऊन या द्रावणात बुडवून बांधतो. १ एकर क्षेत्रामध्ये गुटी कलम करतो. वर्षाला १ लाख रोपे तयार करतो. जून जुलैमध्ये गुट्या बांधताना मॉस (शेवाळ) १०० लि. पाण्यात जर्मिनेटर १ लि. आणि ��्रोटेक्टंट ५०० ग्रॅम घेऊन या द्रावणात बुडवून बांधतो. १ लाख गुट्या बांधल्या तर १ लाख रोपे मिळतात. गुटी बांधल्यानंतर २१ दिवसात तांबडी मुळी झाल्यानंतर (परिपक्वता आल्यावर) गुटी उतरवतो. त्यानंतर ५ x ६ इंचाच्या पिशवीत जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये गुटी भिजवून लावतो व ३ - ४ दिवसांनी लगेच ड्रेंचिंग करतो. त्यामुळे मर होत नाही. पांढऱ्या मुळ्या वाढतात. वाढ लवकर होते. गुटी लागवडीनंतर १० दिवसाच्यापुढे विक्री चालू होते. २५ रू./रोपप्रमाणे विक्री होते.\nउर्वरीत ५ - ५ एकर बागेचा बहार धरतो. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये बागेला ताण देतो. जानेवारीला छाटणी करून खते भरतो. शेणखत ४० किलो, १०:२६:२६ १ किलो, सुक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम, दुय्यम अन्नद्रव्ये ५० ग्रॅम, निंबोळी पेंड १ किलो असे प्रत्येक झाडास देऊन पाणी सोडतो.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर २० हजार खर्च १० टन डाळींब एकरी ४\nपाणी सोडल्यानंतर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करतो. तसेच जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझमची फवारणी करतो. त्यामुळे बाग चांगली फुटते. पाणी दिल्यानंतर २१ दिवसांनी चौकी (बारीक फुलकळी) दिसायला लागते. नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनरसोबत प्रोटेक्टंटची फवारणी करतो. त्यामुळे मधमाशा, फुलपाखरांचे प्रमाण वाढून परागीभवन चांगले होते व नर मादी कळीचा समतोल राहतो. त्यामुळे सेटींग चांगले होते.\nसेटिंग झाल्यावर सुपारी आकाराची फळे झाल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटची फवारणी करतो. त्यामुळे फुगवण सुरू होते. आळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्लोरो पायरी फॉस तसेच बुरशीनाशक म्हणून बाविस्टीन वापरतो.\nबहार धरल्यापासून औषधांवरील एकूण खर्च ४० हजार रू. होतो. त्यापैकी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवरील खर्च २० हजार रू. होतो. खतावरील व मशागतीचा खर्च ४० हजार होतो. असा एकूण १ लाख रू. /एकरी खर्च होतो.\nएकरी १० टनापर्यंत उत्पन्न मिळते. सोलापूर, राहाता, नाशिक मार्केटला विक्री करतो. ७० ते १०० रू. किलो भाव मिळतो. एकरी ४ ते ५ लाख रू. होतात.\n४५० ते ५०० ग्रॅम ची फळे नाशिकला पाठवितो. त्यापेक्षा मोठी साईज असल्यास मालेगावचे व्यापारी जागेवरून माल घेऊन ते दिल्लीला पाठवितात. लहान ३०० ते ४०० ग्रॅम किंवा त्याहून लहान माल असल्यास सोलापूर मार्केटला पाठवितो, तेथे अशा मालाची विक्री होते.\nसध्या झाडावर १०० ते १२५ फळे आहेत. आकार ३०० ते ३५० ग्रॅमचा आहे. आता (२५ जुलै २०१४) फुगवण व कलर येण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी २ लि. आणि ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर ५ लि. घेऊन जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/dipp-recruitment/", "date_download": "2019-07-17T06:24:52Z", "digest": "sha1:XOZFWPNYW3II7FHOYN4BPNZZ354DFTHS", "length": 13237, "nlines": 153, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Department of Industrial Policy & Promotion Office. DIPP Recruitment 2018", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: परीक्षक (पेटंट्स आणि डिझाइन)\nपॉलिमर सायन्स: 04 जागा\nइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 30 जागा\nबायोमेडिकल इंजिनिअरिंग: 04 जागा\nकॉम्पुटर सायन्स /IT: 55 जागा\nइलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन: 70 जागा\nमेटलर्जिकल इंजिनिअरिंग: 06 जागा\nपद क्र.1: बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी\nपद क्र.2: केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी\nपद क्र.3: पॉलिमर सायन्स पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (पॉलिमर)\nपद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी\nपद क्र.5: BE/B.Tech (बायोमेडिकल)\nपद क्र.6: कॉम्पुटर सायन्स /IT पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स /IT)\nपद क्र.7: BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन)\nपद क्र.8: BE/B.Tech (मेटलर्जिकल)\nवयाची अट: 04 सप्टेंबर2018 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nपूर्व परीक्षा: 29 सप्टेंबर 2018\nमुख्य परीक्षा: 18 नोव्हेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2018\nPrevious (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती\n(Eastern Naval) ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये 104 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ]\n(MKCL) महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 125 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 200 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 43 जागांसाठी भरती\n(Prasar Bharati) प्रसार भारती मध्ये 60 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://pmc.gov.in/mr/road", "date_download": "2019-07-17T07:26:38Z", "digest": "sha1:QOYBPYE2T322266SCHMYVLT4G664NU4S", "length": 22244, "nlines": 395, "source_domain": "pmc.gov.in", "title": "पथ विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nअपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त कार्यालय\nअपंग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » पथ विभाग\nपुणे शहरात सक्षम आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक यंत्रणेसाठी रेनबो बीआरटी सेवा विकसित केली जात आहे.\nपुणे महानगरपालिकेने वेगवान पद्धतीने रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी ‘रोड अॅम्ब्युलन्स’ तयार केली...\nनागरिकांना शहरात प्रवास करण्यासाठी सुरक्षित आणि स्वस्त पर्याय\nशहरातील खोदकामासंदर्भातील कामांसाठी मार्गदर्शक तत्त्वे\nशहरातील पादचारी, सायकलस्वार आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक पायाभूत सुविधा\nउच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग(रिंग रोड)\nउच्चतम क्षमता द्रुतगती मार्गाद्वारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या भोवतालचा परिसर एकत्र जोडला जाईल.\nपुणे शहराचे ट्रेचिंग धोरण\nकामकाजात सुलभता आणण्यासाठी शहरातील ‘ट्रेचिंग’संबंधीचे धोरण\n-- परिणाम आढळला नाही --\nपुणे महानगरपलिकेच्या हद्दीतील सर्व अंतर्गत व विकास आराखड्यातील(डीपी) रस्त्यांचा विकास, देखभाल, दुरुस्ती\nपदपथ बनविणे अथवा दुरुस्ती करणे\nविविध केबल कंपन्या व नागरिकांना उत्खननास परवानगी व नियंत्रण\nरस्ता वाहतूक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे.\n१२ मी रुंदी पर्यत रस्त्यांची देखभाल दुरूस्ती क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर केली जाते. १२ मी व त्यापेक्षा जास्त रूंदीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती मुख्य खात्याकडून करण्यात येते.\nरस्त�� बांधणीत प्लॅस्टिकचा वापर\nरस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (आरएएमएस)\nरस्ते विकास व देखभाल\nडांबरी रस्ता दुरुस्ती करताना खंदकासंदर्भातील धोरण\nकेबल कामानंतर रस्ता दुरुस्ती करताना खंदकासंदर्भातील धोरण\nपदपथ/परिच्छेद दुरुस्ती करताना खंदकासंदर्भातील धोरण\nरस्ते विकास आणि रस्ते देखभाल समिती अहवाल ऑगस्ट- 2016\nमहानगरपालिकेचा आरडीआरसी अहवाल परिशिष्ट\nशहरी रस्ते रचनेसंदर्भातील धोरणे\nपुणे शहरासंदर्भातील सर्वसमावेशक मोबिलिटी प्लॅनचा अंतिम अहवाल- भाग 1\nपुणे शहरासंदर्भातील सर्वसमावेशक मोबिलिटी प्लॅनचा अंतिम अहवाल- भाग 2\nबीआरटीचा रस्ते सुरक्षिततेबाबतचा अहवाल\nपुणे शहरांसाठी ‘सर्वसमावेशक मोबिलिटी प्लॅन’ नोव्हें. 2008 परिशिष्ट\nपुणे शहरातील पादचार्यांची सुरक्षा आणि सोयीसंदर्भातील धोरण\nपुणे महानगरपालिका - लुल्लानगर चौक येथील उड्डाणपुला...\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. अनिरुद्ध पावसकर\nपदनाम: मुख्य अभियंता (प्रकल्प)\nमोबाइल क्रमांक: +91 9689931324\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. सायली आल्हाट\nमोबाइल क्रमांक: +91 2025501095\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. संदेश शिर्के\nमोबाइल क्रमांक: +91 8888558384\nविभाग पत्ता: पुणे महानगर पालिका शिवाजी नगर पुणे ४११००५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. अनिरुद्ध पावसकर\nपदनाम: मुख्य अभियंता (प्रकल्प)\nमोबाइल क्रमांक: +91 9689931324\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. सायली आल्हाट\nमोबाइल क्रमांक: +91 2025501095\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. संदेश शिर्के\nमोबाइल क्रमांक: +91 8888558384\nविभाग पत्ता: पुणे महानगर पालिका शिवाजी नगर पुणे ४११००५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - July 17, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2010/04/24/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82/", "date_download": "2019-07-17T06:45:31Z", "digest": "sha1:5MNDBMXES24EVULZCEYIV42XI4R7SHSW", "length": 50572, "nlines": 489, "source_domain": "kayvatelte.com", "title": "पायाखालची वाळू… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nतुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय\nतुमचं वय साधारण २५ ते ३५ कितीही असेल. कधी रस्त्यावरून तुम्ही बाइक वर एखाद्या सिग्नलला उभे आहात , एक सुंदर -हो, कारण मुलगी नेहेमीच सुंदर असते हो. जगातली प्रत्येक मुलगी ही किमान एकदा तरी वळून पहाण्यासारखी असतेच, मुलींकडे न पहाणं म्हणजे त्यांचा अपमान करणं बिइंग अ जंटलमन , तुम्ही त्यांचा अपमान करायला नको- किमान या ( २५-३० ) वयात तरी\nचेहेरा पुर्णपणे ओढणीने झाकलेला, अंगावर तो टिपिकल पांढरा पुर्ण बाह्यांचा ड्रायव्हिंग गीअर – ग्लोव्हज सुध्दा- अशा वेशात बाजूला येऊन उभी रहाते. तुम्ही आपली बाईक आयडल करीत इकडे तिकडे पहात टवाळक्या करताय, तेवढ्यात सिग्नल पिवळा होतो, आणि ती मुलगी सुसाट वेगाने टेक ऑफ घेउना तुमच्या पुढे भुर्रकन निघून जाते. तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा गिअर करीत हळू हळू पुढे जाता – त्या मुलीला गाठून ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत, पण तेवढ्यात दुसराच एक मुलगा एकदम सुसाट वेगाने तिला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो- आणि तुम्ही .बसता आपले हात चोळत………..\nअसं झाले की विचार काय येतो मनात च्यायला, वय झालं आपलं, अरे काय पळवते ती मुलगी गाडी.आपल्याला पण पुढे जाऊ देत नाही. थकलो आपण आता\nअसंही वाटतं की चार पाच वर्षापुर्वी हे शक्य नव्हतं कोणालाच. सिग्नलला बाईक सगळ्यात पहिले पु���े जाणार ती आपली. झालं.. च्यामारी , वय झालं आपलं, म्हातारा व्हायला लागलो आपण. होतं की नाही असं ्तीशीमधे असतांना माझं तर व्हायचं बॉ असं \nहल्ली तसं काही होत नाही – कारण खरंच मध्यम वयात पोहोचलोय.सिग्नलला कार उभी असली, आणि शेजारून कोणी एखादा मुलगा किंवा मुलगी अशी फास्ट निघून पुढे गेली तर काळजी वाटते- अरे पडली तर वयाचा परिणाम असेल कदाचित\nअसो, तर काय सांगत होतो, की वय झालंय, किंवा आपण म्हातारं झालोय/होतोय ही भावना येणं जरी साहजिक असलं तरी वाढणारं वय काही थांबवता येत नाही. पहिला पांढरा केस दिसला होता तो दिवस अजूनही आठवतो..सकाळी ऑफिसला जाण्याची तयारी करत होतो . भांग काढतांना एकदम पांढरा केस दिसला – अरे हे काय झालं असं होणं शक्यच नाही.. कदाचित प्रकाश असेल परावर्तीत झालेला- असं म्हणून तो केस निरखून पाहिला आणि लक्षात आलं की तो खरंच पांढरा आहे.. मग कात्री उचलून कापायचा की मुळापासून उपटायचा हा गहन प्रश्न समोर आल्याने मी बराच वेळ तो केस हातात धरून विचार करीत राहिलो. थोड्या वेळाने सरळ त्याला उपटायचा प्रयत्न केला, तर तो खूप लहान असल्यामूळे हातातून निसटून जायचा.तेवढ्यात लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तो एकटाच नव्हता, बरेच त्याचे साथीदार पण होते आजूबाजूला.\nतेंव्हा वय होतं २६ हे काय वय आहे का केस पांढरे व्हायचं. च्यायला लग्न पण व्हायचंय आणि पांढरे केसहे काय वय आहे का केस पांढरे व्हायचं. च्यायला लग्न पण व्हायचंय आणि पांढरे केसकुठली मुलगी लग्न करणार आपल्याशीकुठली मुलगी लग्न करणार आपल्याशी माझ्या मेंदू मधे टिव्ही वरच्या सगळ्या जाहिरातीतल्या मुली फेर धरून भोवती नाचू लागल्या- आमचा हेअर डाय लाव म्हणुन- सगळ्या जाहिराती आठवल्या . दोन ऑ्प्शन्स होते, एक काळी मेहंदी ( म्हणजे पण डाय असतो हे नंतर समजले) आणि खरोखरचा डाय.. शेवटी गोदरेज काली मेहेंदी ( तेंव्हा लिक्विड हेअर डाय नव्हतं) आणली केस काळे करायला. अगदी जय्यत तयारी केली होती. जुना टुथ ब्रश, जुनी बशी वगैरे.. एकदाचं केस काळे केले टुथ ब्रश ने.\nकेस काळे करतांना सवय नसल्याने इकडे तिकडे बराच रंग लागला होता. जेंव्हा केस धुतले तेंव्हा केसांचा रंग इतका काळाकुळकुळीत होता की तो मिशा आणि भुवयांच्या ब्राउन रंगाशी एकदम विसंगत दिसत होता. बरं कानाला लागलेला डाय पण थोडा काळे डाग मागे ठेवून गेला होता. गालावर पण थोडा काळसर डाग दिसतच होता. आता काय करायचं बराच प्रयत्न केला काढायचा, पण काही निघाला नाही.शेवटी तसाच गेलो ऑफिसमधे.\nऑफिस मधे गेल्यावर सगळे जण ते काळे डाग पाहून अरे डाय केलास म्हणून विचारत होते. या पेक्षा ते पांढरे केस परवडले असते, असं झालं होतं मला. एका मित्राने – ज्याला डाय करण्याचा पुर्ण अनुभव होता सांगितले की डेटॉल घेउन ये , आणि त्यानी पूस, म्हणजे ते काळे डाग जातील. ताबडतोब डेटॉल आ्णून ते काळे डाग पुसले वॉश रुम मधे जाऊन. पुढल्या वेळेस कसं करायचं ह्याचा विचार करत बसलो जागेवर जाऊन. छेः , काहीही आठवतंय आज, इतक्या जुन्या गोष्टी , पण अगदी कालच झाल्यासारख्या झाल्या असं वाटताहेत..\nपांढरे केस हा एक मोठा सेन्सिटीव्ह इशु आहे. पांढरे केस म्हणजे एजिंगचं लक्षणं. आपण म्हातारे झालो याची जाणिव. आधी सुरुवातीला कानाखाली एखादा पांढरा दिसणारा केस जेंव्हा नंतर बऱ्याच पांढऱ्या केसांसोबत दिसतो तेंव्हा आता काहीतरी केलं पाहिजे, आणि हे लपवले पाहिजे असे वाटायला लागते.काही लोकं इतके सेन्सिटीव्ह असतात की अगदी सत्तर वय झालं तरी पण केस आणि मिशा डाय करतात. केस आणि मिशा वगैरे डाय करणे ठिक आहे, चांगलं दिसतं, पण जेंव्हा केस वाढतात तेंव्हा मुळाकडचे नवीन वाढणारे पांढरे केस दिसले की तो एक केविलवाणा वय लपवायचा प्रयत्न वाटतो मला . हे जर टाळायचं असेल तर पिरिऑडीकली केस टच अप करावे लागतात. मला स्वतःला ग्रेसफुली एजिंग झालेलं आवडतं- वय वाढतंय, केस पांढरे होताहेत.. तर ठीक आहे. काय हरकत आहे एक नॅचरल प्रोसेस आहे ती. आणि हो.. ते केस काळे करून कोणा पासुन वय लपवायचं\nकेस इतका सेन्सिटीव्ह विषय आहे ,ज्याचे जातात त्यालाच मी काय म्हणतोय ते समजेल. लग्नापूर्वी बायकोचे केस कंबरेच्या खालपर्यंत लांब होते. काही दिवसांनी रोज केसांचा पुंजका दाखवायची केस विंचरल्यावर- मेले कित्ती केस जातात म्हणुन . केस गळायला लागले की मग डॊक्याची प्रयोगशाळा केली जाते. निरनिराळॆ शॅम्पु, तेलं, ( जबाकुसुम ते डाबर वाटीका, खोबरेल तेल शुध्द नारियलका , बदामाचं तेल, वगैरे) आणि व्हिटॅमिन ई च्या गोळ्या वगैरे घेणं सुरु होतं. कधी तरी कोणीतरी सांगतं की शाम्पु मधे खूप के्मिकल्स असतात, मग शिकेकाई, नागरमोथा, रिठा वगैरे आणुन आणि आधी उन्हात वाळवून मग बारीक कुटणे हा प्रकार पण केला जातो. अर्थात त्याने पण काही फायदा होतो असे नाही. पण एक मानसिक समाधान मात्र मिळ���े. हे शिकेकाईचे प्रकरण फक्त स्त्रियाच करतात बरं कां.. एक अनूप तेल की कुठलं तरी एक तेल आहे, ते लावलं की म्हणे टकलावर पण केस येतात .( नका हो जाउ विकत घ्यायला, उ्गाच पैसे वाया जातील 🙂 )\nस्त्रियांचं तर समजू शकतो, पण पुरुष ते पण काही कमी सेन्सिटीव्ह नसतात केसांच्या बाबतीत. आमच्या ऑफिसमधे एक अकाउंटंट होते, त्यांचे टकलावरचे मध्य भागातले सगळे केस गेले होते , म्हणजे फक्त झाल्लरच शिल्लक होती. ते काय करायचे, आपले डावीकडचे केस जवळपास १०-११ इंच लांब करुन , टकलावरून फिरवून उजवी कडे न्यायचे आणि टक्कल झाकायचे. पण कधी तरी थोडी हवा वगैरे आली की ते केस सरकायचे आणि टक्कल दिसायचं. मग काय, दिवसभर केसच सांभाळत रहायचे हे. कित्ती मोठं काम ना ते पण काही कमी सेन्सिटीव्ह नसतात केसांच्या बाबतीत. आमच्या ऑफिसमधे एक अकाउंटंट होते, त्यांचे टकलावरचे मध्य भागातले सगळे केस गेले होते , म्हणजे फक्त झाल्लरच शिल्लक होती. ते काय करायचे, आपले डावीकडचे केस जवळपास १०-११ इंच लांब करुन , टकलावरून फिरवून उजवी कडे न्यायचे आणि टक्कल झाकायचे. पण कधी तरी थोडी हवा वगैरे आली की ते केस सरकायचे आणि टक्कल दिसायचं. मग काय, दिवसभर केसच सांभाळत रहायचे हे. कित्ती मोठं काम ना डाविकडले केस टकलावरून उजवीकडे नेऊन नीट टक्कल झाकलं राहील याची काळजी घेण डाविकडले केस टकलावरून उजवीकडे नेऊन नीट टक्कल झाकलं राहील याची काळजी घेण माझं आपलं साधं सोपं काम आहे, केस गळतात- ठिक आहे, एकदम बारीक कटींग करून येतो. त्या न्हाव्याला लालू कट मार म्हणून सांगतो.\nलग्न झाल्यावर मुलं पण होतातच. मुलं झाल्यावर पण ते कसे पटापट मोठे होता आणि कधी खांद्यापर्यंत पोहोचतात हे लक्षातच येत नाही. पण जेंव्हा मुलीला आईची साडी घालून पाहिलं किंवा मुलाला आपला रेझर वापरताना पाहिल, जेंव्हा मुलींची उंची झालेली दिसते तेंव्हा किंवा मुलगा तुमच्या पेक्षा पण उंच दिसतो -की मग थोडी जाणीव होते आपण मोठे ( म्हातारे नाही) झाल्याची . मुलं मोठी होत आहेत – म्हणजे आपण म्हातारे होतोय . आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.\nम्हातारे होणं किंवा एजिंग होणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. त्यामधे लाज वाटून घेण्यासारखे काय आहे हे कळत असतं, पण बरेचदा वळत नाही… समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिल्यावर कशी पायाखालची वाळू वाहून जाते, आणि आपण काहीच करू शकत नाही- तसच असतं वयाचं पण..\nफार मोठा झालाय लेख… अ्सो…\nतुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय\n55 Responses to पायाखालची वाळू…\nPingback: पायाखालची वाळू… « स्वगत\nतिकडेच टाकली आहे कॉमेंट\nहा…हा…एकदम मस्त निरीक्षण काका.\nआता सद्ध्या केस लवकर पांढरे होणं काही विशेष राहीलं नाही, अगदी नववीच्या मुलांचे केस पांढरे असतात… खुप कॉमन झालंय…\nशेवटची वाक्ये तर अप्रतिम… लेख खुप आवडला…\nनुसतं निरिक्षण नाही,. मी त्यातून गेलोय कधी तरी. इथे जे काही अनूभवलं ते सगळं लिहिलंय..\nकेस पांढरे होणं हा अनूभव बाकी प्रत्येकालाच आयुष्यात कधी न कधी घ्यावा लागतोच. त्याबद्दल किती सेन्सीटीव्ह रहायचं ते आपलं आपण ठरवायचं.\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता आभार. 🙂\nहो ना, आनंद ला अनूमोदान. माझे ही झालेत म्हणा 🙂\nकही फरक पडत नाही म्हणा, पण लग्नापुर्वी थोडं अपसेट तर होतंच..\nतसंनाही, प्रत्येकाची रहाणी वेगळी असते, काही लोकांना जास्त व्यवस्थित रहायला आवडतं. चेहेरा फ्रेश दिसतो केस काळे असले की असं काही मित्र म्हणतात.\nमामा, अरे झक्कास…पण मला नाही ाआठवत तुझे पांढरे केस पण मामीचे लांब केस एक्दम आठवतात…उगाच कापले रे….कमरे पर्यंत लांब वेणी होती आणि एकदम मऊ मऊ केस…\nपण तू स्वत:ला वय झालं वगैरे का म्हणतोयस\nअगं तेंव्हा कमी होते फार. अगदीच तुरळक, पण तेवढे पण अस्वस्थ करायला पुरेसे होते. आणि वयाचं, चलता है, त्यात काही विशेष नाही.. जे आहे ते आहेच नां\nएकदम खरं बोललीस सोनाली….खरंतर्र मामाला वय लपवणं वगैरे प्रकार आवडत नाही, खोटेपणा तर कधीच नाही…त्याच्या लिखाणात पण ते दिसून येतं…..म्हणूच त्याचं लिखाण भिडतं…त्याने कुठल्याही विषयावर काहिही लिहू देत, ते अगदी आतून आलेलं असतं हे वाचून कळतं बघ\nमामा…अरे एकदम झक्कास….मामूजान यू आर ग्रेट…….\nझाड वाकलं बघ हरबऱ्याचं 🙂\nतिथे कसे उभे राहणार आपण. समुद्राच्या किना-यावर.\nबाकी लेख छान. चष्मा लागल्यावर असाच विचार आला होता. आता आपला एक एक अवयव निकामी होत जातोय.\nदुरुस्त करतो. असे चपखल शब्द आठ्वत नाहीत लिहितांना बरेचदा.. काही गोष्टी इने़एव्हिटेबल असतात, त्यांना अगदी सहजपणे घेतलं आपल्यालाच त्रास कमी होतॊ. चष्म्याचं उदाहरण एकदम सही..\nअगदी खरं (खोटं) सांगतो की माझा एकही केस अजून पांढरा झालेला नाही 😉\n🙂 चांगलं आहे, जर अद्याप झाले नसतील, तर होणार पण नाहीत कधीच 🙂\n मी हरब-याच्या झाडावर चढवलं का तुला…अरे मीच म्���णायची आधी.. तू एकदम रोकठोक लिहितोस म्हणून…पण आता जे आहे ते आहे….आता लिखाण वगरे तू आधी करायचास तरी कुठे फ़ारसं…आम्हा भाचे मंडळी ला भूताच्या गोष्टी सांगायचास..त्या तू स्वत: लिहिल्या (वेळेवर तयार केल्या) होत्या का…अरे मीच म्हणायची आधी.. तू एकदम रोकठोक लिहितोस म्हणून…पण आता जे आहे ते आहे….आता लिखाण वगरे तू आधी करायचास तरी कुठे फ़ारसं…आम्हा भाचे मंडळी ला भूताच्या गोष्टी सांगायचास..त्या तू स्वत: लिहिल्या (वेळेवर तयार केल्या) होत्या का तसं असेल तर तू खूपच सही लेखक आहेस.. कारण तुझ्या त्या गोष्टींमुळे माझी आई अन तुझी ताई जाम परेशान…मी ईतकं घाबरायची ना की एका खोलीतून दुस-या खोलीत जाताना आई लागायची मला….\nसौरभ तर मोठ्या मोठ्याने नानामहाराजांच नाव घेत जायचा इकडून तिकडे….तुला जुनं घर आठवतं नं आमचं….त्या अंगंणात सुद्धा जायचो नाही आम्ही…\nतू जर त्या कथांचा लेखक असशील तर त्या भूतकथा क्षण क्षण जगलेय मी…तू फ़ार प्रभावी पणे सांगायचास…आता तसच प्रभावी लिहितोस…आगदी साध देखिल एकादम भिडत…ज्या लिखाणाने कुणाच्या भावना उफ़ाळून येतात ते लिखाण प्रभावी..मग भावना कोण्त्याही असो…एम एफ़ हुसैन बद्दल लिहिलस तेव्ह क्रोधाच्या ज्वाळा उफ़ाळून आल्या,\nआनंदवनाबद्दल लिहिलेलं वाचल्यावर आदर आणि प्रेम दाटून आलं, ढेकणा बद्दल लिहिलं तर माहिति पूर्ण आणि गमतीदार वाट्लं आणि पायाखालची वाळू वाचल्यावर मानवी मनच्या विचारप्रक्रीया आणि त्याला धरून वागणूक कशी गमती दार असते ते कळलं…\nमामा, तू काहीही लिही रे… तुझी शैलीच अशी काही ्तयार झाली आहे की चित्र्च उभी राहतात पुढे…..\nस्वानुभवाहून चांगला शिक्षक नाही\nहो नां, अनूभव लिहायचे म्हंटल्ं की पोस्ट कशी पटकन लिहून होते. ही पोस्ट फक्त ४० मिनिटात खरडली आहे.\n“टकलावरचे मध्य भागातले सगळे केस गेले होते , म्हणजे फक्त झाल्लरच शिल्लक होती. ते काय करायचे, आपले डाविकडचे केस जवळपास १०-११ इंच लांब करुन , टकलावरून फिरवून उजवी कडे न्यायचे आणि टक्कल झाकायचे. पण कधी तरी थोडी हवा वगैरे आली की ते केस सरकायचे आणि टक्कल दिसायचं.”\nहे म्हणजे स्कर्ट घातलेल्या मु्लीसारख होतं. वारा आला की घाबरतात.\nबरेच लोक सुरवातीला केसाला डाय लावतात. पण लौकरच कंटाळतात. मग सोडून देतात. अश्या वेळी केस धड पांढरे राहत नहीत अन धड काळे दिसत नाहीत.\nएखाद्या उत्तम चित्रकारालासुद्धा त्या��च्या केसांचा रंग सांगत येणार नाही.\nना. सि. फडके यांचा १ लघुनिबंध आहे “काळे केस” नावाचा त्यातल वाक्य आहे हे.\nत्या लघुनिबंधात काळे केस अन पांढरे केस ह्या बद्दल खूप मस्त लिहिलय.\nकेस डाय लावून काळे होतात पण दाढी, मिश्या किंवा पापणीच काय\nपापणीचे केस पिकलेल्या माणसाने डाय लवलेला असला की कसला भयंकर दिसत ते. बापरे.\nदाढी पिकलेली अन केस काळे. हा प्रकार एका मोठ्या संगीतकाराबद्दल कायमचा आहे. (ओळखा पाहू कोण ते \nकाळे केस , पांढरी दाढी अभिनेता माहिती आहे अमिताभ , पण संगितकार\nमस्त ,,सुंदर लेख आहे,केसाची काळजी मुलीना (बायकांना)असते oo\nपुरुषांना पण असते बरं. पण कदाचित थोडी कमी. 🙂\nत्या गोष्टी म्हणजे वेळेवर जुळवलेल्या गोष्टी असायच्या भाचे कंपनीला सांगायचो.\nलेखन नेहमी प्रमाणेच फक्कड मला वाटलेले काही मुद्दे…..\nतरूण वयात डोक्यावर उअगवणारे पांढरे केस म्हणजे आपली मॅच्यरीटी दाखवते असं मला वाटतं. म्हणजे मला तर अश्या पांढर्या केसांचं खूपच आकर्षण असायचं. विशेषत: पांढरे केस झालेली व्यक्ती म्हातारी म्हणजे चेहर्यावर सुरकुत्या, दात पडलेले, चालताना त्रास होणे इ. नसेल तर मग ती व्यक्ती नक्कीच खूप विचारी आणि विद्वान असं मला वाटायचं.\nमुलं मोठी झाल्यावर म्हातारपणाची चाहूल लागणं हा एक दृष्टीकोन झाला. मला तर वाटतं की मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांनी आपल्या मित्रपरिवारात वाढ झाली असं मानलं तर ते अधिक चांगलं ठरेल सगळ्यांसाठीच एक निकोप नातं आणि कुटुंब तयार होण्यासाठी.\nएजींग सुध्दा एका वेगळ्याच ग्रेस ने घेता आलं पाहीजे…..नाही का म्हणजे पायाखालची वाळू न सरकु देता. :):)\nकाही लोकं फार जास्त सेन्सिटीव्ह असतात या बाबतित, नुकताच एक भेटला होता, त्याला पाहिलं आणि हे लिहावंसं वाटलं. मला पण या गोष्टीचा कधी फार बाउ करावासा वाटला नाही.\nएजिंग पण वेगळ्याच ग्रेसने घेता आलं पाहिजे, म्हणजे आयुष्य़ खुप सुंदर वाटतं.\nकपड्यांच्या बाबतीत मात्र मी फारच सेन्सेटिव्ह होतो, त्या बद्दल नंतर कधी तरी..\nखरंच – किती को इन्सिडन्स आहे नाही 🙂 . केसांच्या बाबतीत मी म्हणतो नां स्त्रिया थोड्या जास्तच सेन्सिटीव्ह असतात ( घरच्या तिघींना पण बघुन मत तयार झालंय हे )\nवाढत्या वयाबरोबर हे सगळॅं होतच पण त्याच वेळी आपण जास्त डोळसपणे आपल्या जीवनाकडे पाहू लागतो. लेख छान.\nअगदी खरं बोललात.. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो हे नक्की.. खूप फरक पडलाय माझ्या पण जिवनात.\nआता ब्लॉगचं नांवंच काय वाटेल ते आहे तेंव्हा काहीही लिहिता येतं \nकेस हा माझ्या साठी खूप हळवा विषय आहे…..आमची पण लवकरच फक्त झालर शिल्लक राहणार आहे….तेल अन् शाम्पूचा खर्च वाचला अस महणून मनाची समजूत काढायची. . . .आज ही लहानपणीचे फोटो पाहिले की हळहळ वाटते…असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी बाकी पोस्ट मस्तच झाली आहे…शेवट तर अप्रतिम आहे\nबऱ्याच गोष्टींना काही उपाय नसतो. सोडून द्यायचं. माझे पण मध्यभागचे मैदान साफच झालंय. 🙂 चालायचंच म्हणून सोडुन द्यायचं.\n“केस इतका सेन्सिटीव्ह विषय आहे ,ज्याचे जातात त्यालाच मी काय म्हणतोय ते समजेल” माझ्या बाबतीत मात्र हे लागू पडत नाही. डोक्यावरचे केस तिशीतच गेले, पण उगाच उघडे पडलेले टक्कल झाकण्याच्या मागे न लागता, उरले सुरले केस पण पूर्ण काढून (शेट्टी स्टाइल ) एकदम उजळ माथ्याने (शब्दशः) फिरतो आहे 🙂\nतुम्ही एक एक्सेप्शन . मला वाटायचं मी एकदाच आहे का असा म्हणून. भरत दाभोळकर पण तशीच स्टाइल मेंटेन करतात.\nआणि तुम्हाला दिसते पण छान ही स्टाइल 🙂\nमाझ्यासाठी केस म्हणजे एकदम हळवा विषय. 🙂 आईने खूप मेहनत घेऊन माझे केस छान वाढले आणि आश्चर्य म्हणजे अजूनही टिकलेत ते… 🙂 पांढरे केस तर खरेच आजकाल कुठल्याही वयात होऊ लागलेत. अगदी शाळेतल्या मुलांचेही. बाकी ते शांम्पू काय शिकेकाई आणि इतर वनौषधी काय…. भन्नाट प्रयोग चालूच, त्यात पण मजा येते. सुपर्णा नक्कीच सहमत होईल. ही ही… महेंद्र, एकदम मजा आली रे. अनेक आठवणी तरळून गेल्या. शेवटच्या पॅराशी १००% सहमत.\nसगळ्यांसाठीच असतो हळवा. केस जाणं सुरु झालं की मानसिक त्रासच जास्त होतो. मी कधीच सेन्सेटिव्ह नव्हतो फारसा. नेहेमीच एकदम बारीक केस कापायला सांगतो.\nमनःपुर्वक आभार आणि ब्लॉग वर स्वागत.\nअहो, मला बरेचदा माझी मुलगी बाबा केस काळे करा म्हणते, पण मला नॅचरल लुक बरा वाटतो. म्हणुनच हा लेख लिहायला घेतला . मुलगी लहान आहे, १४-१५ची, तिला वाटणं पण सहाजिकच आहे म्हणा.. 🙂\nपोस्ट एकदम सेन्सिटीव झाली आहे. परफेक्ट निरीक्षण पोस्ट मध्ये उतरले आहे.\nज्याची जळते त्याला कळते हे मात्र खरं आहे.\nवरच्या एका प्रतिक्रियेनुसार खरच उत्तमोत्तम लेख सध्या लिहित आहात.\nधन्यवाद..अरे काय वाटेल ते लिहितो..\nखूप आधी एक लेख वाचला होता.. आता लक्ष्यात देखील नाही काय होते. पण शीर्षक लक्ष्यात आहे… ‘Grey hairs should be respected… ‘\nधन्यवाद. हा आपला उगाच काहीतरी टाइमपास सुरु असतो माझा- वेळ घालवायला म्हणून.टिव्ही फारसा पहात नाही, त्यामुळे लिखाण आणि वाचन दोन्हीही सुरु असतं नेट वर. लिखाण वगैरे खरं तर सुपर्णाचा प्रांत आहे.\nसमृध्दीची भेट झाली हैद्राबादला बरं वाटलं. संपुर्ण संध्याकाळ होतो बरोबर आम्ही अंजू कडे.:) आलो कधी जबलपुरला तर नक्की भेटू.\nछान लेख आहे थोडे विचार बदलले.\nब्लॉग वर स्वागत, आणि आभार.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2011/10/marathi-blogs-syndication-directory-of.html", "date_download": "2019-07-17T06:39:07Z", "digest": "sha1:4PDJL6LQJCAGZ3TCVDQBJS3D4XIV4KLJ", "length": 19593, "nlines": 85, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: मराठीब्लॉगर्स डॉट नेट: मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची संग्रहीका", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑक्टोबर, २०११\nमराठीब्लॉगर्स डॉट नेट: मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची संग्रहीका\nमराठी ब्लॉगर - लेखक आणि वाचक यांच्या माहितीसाठी:\nमराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers] आहे. मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग माहित नसल्याने वाचायचे राहुन जातात. तेंव्हा अधिकाधिक ब्लॉगर्सचे ब्लॉग येथे जोडुन त्यांना आणि त्यांच्या लेखनाला अधिकाधिक वाचकवर्ग मिळवुन देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय.\nचला तर मग, वाचुयात मराठी लेख, कविता, कथा आणि इतर मराठी साहित्य �� अर्थात महाजालावरील आवडीचे मराठी ब्लॉग – मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर\nवर्ग: मराठी ब्लॉग, मराठीब्लॉगर्स, माहिती, संकेतस्थळ\nतिथे पहिल्या पानावार प्रतिक्रिया देता येत नाहीये. Error: please fill the required fields (name, email). असा मेसेज आला. दोन वेळा प्रयत्न केला.\n९ ऑक्टोबर, २०११ रोजी ९:५२ म.पू.\nकांचनजी, प्रतिक्रिया पुन्हा सक्रिय केल्या आहेत. कदाचित आपल्याकडे \"कॅच्ड पेज\" दिसत असेल. कृपया पुन्हा एकदा प्रयत्न करुन पहा.\n९ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:५६ म.पू.\nबरेच दिवसापासून ब्लॉगर्स वर कॉमेंट देता येत नव्हत्या. आता गुगल क्रोम डाउन्लोड केल्यावर देता येतात.\nविजेट लावले आहे ब्लॉग वर.\n१९ ऑक्टोबर, २०१२ रोजी ९:०० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. विकिपीडिया:अथॉरिटी कंट्रोल.\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\n\"आयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\" वर्गातील लेख\nएकूण १२७ पैकी खालील १२७ पाने या वर्गात आहेत.\nचार्ल्स थॉमसन रीस विल्सन\nजॉन हॅसब्रूक व्हान व्लेक\nनॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर\nपॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट\nलुई यूजेन फेलिक्स नेईल\nअर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन\nआयएटीएच ओळखण असणारी पाने\nअथॉरिटी कंट्रोल माहिती असणारी विकिपीडिया पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१७ रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/viva-news/article-about-shoes-1801417/", "date_download": "2019-07-17T07:27:38Z", "digest": "sha1:STAMM5I4XMNB5GHLQZXUD6YOYL6PAZW2", "length": 18417, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about shoes | नया है यह : मेरा जूता है.. | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nय��वकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nनया है यह : मेरा जूता है..\nनया है यह : मेरा जूता है..\nआज ‘आदिदास’ हा आवडता ब्रॅण्ड आहेच पण त्याचबरोबर अनेक विविध ब्रॅण्ड बाजारात आले आहेत ज्यातून कम्फर्टेबल आणि स्टाइलिश असे शूज मिळतील.\nमुलांच्या जगात सर्वात जास्त प्राधान्य असते ते ‘शूज’ला. एव्हाना थंडीतही फुटबॉल, क्रिकेट, अन्य खेळांमध्ये रमणारी मुलं सगळीकडे ब्रॅण्डेड बूट / शूज घालून फिरतात. बरं, त्यातही सर्वाची आवड जवळपास सारखी असते तर काहींची चॉइस ही वेगळी पण असते. काही अवली सोडले तर बाकी सर्व ट्रेण्डमध्ये असतात. या थंडीत ‘शूज’चा ट्रेण्ड जरा बदलला आहे. आज ‘आदिदास’ हा आवडता ब्रॅण्ड आहेच पण त्याचबरोबर अनेक विविध ब्रॅण्ड बाजारात आले आहेत ज्यातून कम्फर्टेबल आणि स्टाइलिश असे शूज मिळतील. थोडय़ा कॉमन रंगांमध्ये काळा, मरून आणि मडी कलर कॅ ज्युअल म्हणून सुटेबल आहे. पठडीच्या बाहेर जाऊन फंकी पण डार्क मिनिमलिस्ट रंग आहेत.\nज्यात पिवळा, नारंगी, हिरवा (यात मिलिटरी ग्रीन आहे), निळा, लाल हे डे वेअर आणि नाईट वेअर म्हणून योग्य ठरतात.\nड्ट सर्वसामान्य मुलांना डिझायनर शूज इतके नाही आवडत, पण तरीही ट्रेण्डमधील डिझायनर शूज हे इतके कॅज्युअल आहेत की कोणीही सहज ते दिवसांत कितीही वेळा वापरू शकतात. आता मेन्स वेअरमध्ये लेदर स्निकर्स आणि बूट्स आहेत जे कोणत्याही सीझनमध्ये चालतात. हेच स्निकर्स डिझायनर वेअरमध्ये पण आहेत. स्निकर्सचे विंटर कलेक्शन म्हणजे ग्रे, ब्लॅक, ब्राऊन, खाकी, ब्ल्यू, कॅमल हे इतकेच रंग आहेत. ‘वूडलॅन्ड’ या ब्रॅण्डचे डिझायनर स्निकर्स आहेत जे कॅमल कलरमध्ये असून लेस आणि आऊ टर फॅब्रिकमध्ये तुम्हाला डिझाइन दिसेल. यांची किंमत ३,९९९ रुपये इतकी आहे. ‘ली कुपर’कडूनही अगदी कॅज्युअल स्निकर्स तुम्हाला मिळतील; २,५९९ रुपयांत तुम्हाला टॅन ब्राऊ न, टॅन डीप ग्रे असे रंग मिळतील ज्यामध्ये वेगळं कलरफुल पॅटर्न शूजवर मिळेल. ‘फ्रॅ न्को लियोन’चे डार्क ब्लॅक शाइन शूज २,८९५ रुपये एवढय़ा किमतीत आहेत. ‘बकारू’ या ब्रॅण्डकडून डिझायनर ब्लॅक डोटेड, सिंगल थ्री लेस आणि डार्क चॉकलेट रंगाचे स्निकर्स १,८४७ रुपये एवढय़ा दरात मिळतील.\nड्ट या सीझनमध्ये ट्रॅव्हलिंग हे मस्ट यादीत मोडतं. त्यामुळे सामानाच्या यादीत शुजला पर्याय नाही. ख��स या सीझनसाठी विंटर हायकिंग बूट्स आहेत जे ‘डिकॅ थ्लोन’ या शॉपिंग साइटवर उपलब्ध आहेत. ‘क्युचूआ’चे एन. एच. १०० ब्लॅक बुट्स तुम्ही घेऊ शकता. त्यांची १,९९९ रुपये इतकी किंमत आहे. सी. एच. १०० हायकिंग बूट्स हे २,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. अॅमेझोनवर वॉटरप्रूफ विथ झिप, विथआऊ ट झिप शूज ४९६ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. यात नॉन स्लिप शूजचेही पर्याय आहेत जे ५७५ रुपयांत मिळतील.\nड्ट थंडीच्या अनुषंगाने उबदार आणि जास्त आरामदायी म्हणून ‘लिओई मॅन’कडून अॅन्कल बूट बाजारात आले आहेत जे तुम्हाला ४,०५५ रुपये एवढय़ा किमतीत मिळतील, या शूजखाली टॅक्टिकल कॉम्बाट पद्धतीचा बेस आहे ज्यामुळे ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंगसाठी ते अत्यंत उपयुक्त आहेत. ‘युनिस्टार’कडूनही इनर कुशन असलेले अॅन्कल बूट ४८९ रुपये एवढय़ा किमतीत मिळतील.\nड्ट स्टाइल इन असलेले डर्बी बूट्सही ऑनलाइन पहायला मिळत आहेत. ‘टाटा क्लिक’वर तुम्हाला स्टाइलिश बूट मिळतील. ‘अलबटरे तोरैसी’ या ब्रॅण्डकडून डार्क ब्राऊ न बूट २,७९६ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत. डार्क टॅन डर्बी बूट्स १,४९९ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत तर नेव्ही ब्लू कॅज्युअल बूट्स २,२०५ रुपये आणि ग्लॅमरस ब्लॅक डर्बी बूट्स २,९९६ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत. क्रिमी ब्राऊ न रंगातील डर्बी बूट्स १,२७७ रुपये एवढय़ा किमतीत लेस-अप मध्ये आहेत. जिप्सी लुक हवा असेल तर त्यातही पर्याय आहेत. ब्राऊ न कलरमधील चक्का बूट्स हे २,०३६ रुपये इतक्या किमतीत मिळतील. यामध्ये अॅपरॉन – टो चक्का बूट्सही आहेत. ५०० रुपयांपासून त्यांची सुरुवात आहे.\nड्ट रिच रॉयल लुक असणारे बूट्स ‘अजिओ.कॉम’वर मिळतील. यामध्ये पॅनल्ड हाय टॉप लेदर शूज आहेत, ३,८९५ रुपये अशी त्यांची किंमत आहे. त्यामुळे लेस-अप बूट्स ४,१९९ ते १,८०० रुपये इतक्या रेंजमध्ये तर स्लिप-ऑन शुज २,०२५ रुपये एवढय़ा किमतीत मिळतील. तसेच यात डिझायनर चेल्सी शूज आहेत. १,६०० रुपयांपासून ते ३,४९९ रुपयांपर्यंत यांचे दर आहेत. डबल स्ट्रॅप मॉन्क बूट्स तुम्हाला ४,१९९ रुपये या दराने मिळतील. २,४९९ रुपयांत ब्रॉग्युईंग शूजही पहायला मिळतील.\nड्ट काही वॉर्म शूज कॉटन, लेदर, स्टील, ब्रिथेबल फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहेत. यात स्नो बूट्स, अॅथलेटिक बूट्स, कम्फाय शूज असे पर्याय मिळतील. यांची किंमत ३,७५९, ४,८४९, ४,१७०, ३,९६७, ५,२००, ३,४००, ३,५००, ५,२०० रुपये एवढय़ा वेगवेगळ्या दरात आहे. त्यामुळे यातून तुम्हाला जे आवडतील आणि खिशालाही परवडतील असे शूज घेणे ही मोठी कसरत ठरणार आहे.\nया सर्वच शूजवरती आणि विविध प्रॉडक्ट्सवर ५०% सूट आहे. यंदा ‘बेका बुकी’ या ब्रॅण्डकडून शूजमध्येही ऑलिव्ह ग्रीन कलर, जेमस्टोन ब्राऊ न, चारकोल ब्लॅक कलर असे विविध रंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १,४९९ रुपयांपासून यांची किंमत आहे. सर से पाँवतक फॅ शन करणार म्हटल्यावर शूज कसेही असून चालत नाही. बाजार तर वेगवेगळ्या ब्रँड्स, आकारप्रकारांच्या शूजने भरलेला आहे. आता तुम्हाला नेमक्या कोणत्या कारणासाठी शूज खरेदी करायचे आहेत ते लक्षात घेऊनच ही बाजारहाट करा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2013-DalimbKanda.html", "date_download": "2019-07-17T07:01:29Z", "digest": "sha1:E23RHS2XQNMEBNRBUDSLUDWCLA7IFHX4", "length": 3905, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डाळींबातील आंतरपीक ३० ते ३५ गुंठ्यात १४० पोती कांदा, भाव कमी (९ ते १३ रू.) तरी ७० हजार", "raw_content": "\nडाळींबातील आंतरपीक ३० ते ३५ गुंठ्यात १४० पोती कांदा, भाव कमी (९ ते १३ रू.) तरी ७० हजार\nश्री. अविनाश देवकर, मु. पो. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि. पुणे. मोबा. ९९७० १४३९७४\nमी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून डाळींबात कांदा या पिकाचे आंतरपीक घेतले आहे. शिवाजीनगरला भरलेल्या प्रदर्शनातून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर ही औष धे नेली. साधारणत: ३० - ३५ गुंठ्यातील कांद्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५ फवारण्या केल्या असता त्याचा अत्यंत उत्तम असा रिझल्ट मिळाला. फवारण्या केल्यानंतर कांद्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नव्हता. कांदा काढणीची वेळ आली तरी कांद्याची मान गळत नव्हती. अत्यंत हिरवीगार अशी पात होती. फवारणीनंतर एक महिना पाणी तोडले, तरी मानगळ झाली नाही. पात हिरवी असताना कांदा काढला. ४ महिन्याचे पीक असताना काढणी वेळेस १ कांदा २०० - २५० ग्रॅमचा मिळाला. लोक कांद्याकडे बघतच राहिले. सहसा हातात न बसणार असा मोठा कांदा डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून मिळाला. १४० पोती कांदा मिळाला. सोलापूर मार्केटला कांद्याला ९ - १३ रू. प्रमाणे भाव मिळाला. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून ३० - ३५ गुंठ्यात ७०,००० रू. उत्पादन मिळाले.\nआज ८/८/१३ रोजी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मार्केटयार्ड ऑफिसला भेट देऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा डाळींबालाही वापर करणार आहेत. त्यासाठी श्री. अडसूळ यांच्या सल्ल्याने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. डाळींबासाठी घेऊन जाता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-17T07:24:10Z", "digest": "sha1:6GIWPJYFCXXW5VCSLGSH5RTIZJ37G7W4", "length": 10698, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिली भारतीय विनाइंजीन ट्रेन सेवेस सज्ज ! | Dainik Prabhat", "raw_content": "\nपहिली भारतीय विनाइंजीन ट्रेन सेवेस सज्ज \nनवी दिल्ली: विनाइंजीन पहिली भारतीय ट्रेन तयार झाली असून 29 तारखेला तिची चाचणी घेण्यात येणार आहे. ही अतिवेगवान (हाय स्पीड) ट्रेन संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून मेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत तिची निर्मिती करण्यात आलेली आहे. ताशी सुमारे 160 किमी वेगानी जाणारी ही ट्रेन सन 2018 मध्ये तयार झाल्याने तिला “ट्रेन 18′ असे नाव देण्यात आले आहे. अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून “ट्रेन20′ तयार करण्यात येत आहे. ही सन 2020 मध्ये सेवेत रुजू होणार आहे.\nट्रेन 18 तयार करण्यसाठी चेन्नई कोच फॅक्टरीला 18 महिने लागले आहेत, अशाच प्रकारच्या विदेशी ट्रेन्सपेक्षा हिची किंमत निम्मी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या ट्रेनला लोकोमोटिव्ह इंजीन नाही, त्या ऐवजी प्रत्येक डब्याला लावलेल्या ट्रॅक्शन मोटर्समुळे ही ट्रेन रुळां��रून धावणार आहे. नेहमीच्या ट्रेन्सपेक्षा हिला प्रवासासाठी 20 टक्के कमी वेळ लागणार आहे. या ट्रेनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दोन्ही बाजूने धावू शकणार आहे. ड्रायव्हर केबिनमधील मॅनेजमेंट सिस्टिममुळे पायलट ब्रेक्स आणि डब्यांच्या दरवाजांचे नियंत्रण होणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n78 प्रवासी बसू शकणारे 14 नॉनएक्झेक्युटिव्ह आणि 56 प्रवासी बसू शकणारे 14 नॉनएक्झेक्युटिव्ह डबे या ट्रेनला जोडण्यात येणार आहेत,\nजैशचा दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात\nआंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधवप्रकरणी आज निकाल\nभाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील\nकॉंग्रेस अध्यक्षाची निवड आणखी लांबणीवर\nशेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत\nकर्नाटकातील पेचप्रसंगाबाबत सुप्रिम कोर्ट आज देणार निर्णय\nनीरज शेखर भाजप मध्ये\nसुनावणीला अनुपस्थित राहण्यास राहुल गांधींना अनुमती\nनागा बंडखोराशी चर्चेत प्रगती\nमृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर – मुख्यमंत्री\nगडदुबाईदेवी डोंगरावर पर्यटकांची गर्दी\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा ख��लासा\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-news/", "date_download": "2019-07-17T06:38:08Z", "digest": "sha1:IKRQPLV6PNXDR55PAWJGAGDHCZYCQLAF", "length": 11210, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'एनआरसी कंपनीचे कामगार आणि रिंगरूटबाधीत नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही'", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \n‘एनआरसी कंपनीचे कामगार आणि रिंगरूटबाधीत नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही’\nटीम महाराष्ट्र देशा- एकेकाळी गत वैभव असलेली एनआरसी कंपनी बंद पडल्याने कामगारांची देणी देण्यासंदर्भात स्वतः जातीने लक्ष घालीन. प्रस्तावित रिंगरूट मध्ये अनेक नागरिकांची घरे येत आहेत मात्र कल्याणकरांनी चिंता करू नका. दोन्ही विषयात तातडीने घालून नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोने येथे बोलताना दिले. भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा आयोजित आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धेच्या अंतीम सामान्याचा उदघाटन सोहळा व व्हॉलीबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोहोने येथे संपन्न झाला.\nकल्याणच्या विकासासाठी काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष या विधानसभेवर असते. एनआरसी कामगारांची देणी देण्याबाबत अनेकदा चर्चाही झाली आहे. या मोहोने परिसरात भेट देणारे इतिहासातील राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब आल्यामुळे आता आम्हा कल्याणकरांच्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत. रिंगरूट बाधित नागरिक आणि एनआरसी कामगार यांना न्याय द्यावा असे प्रास्तावि�� करत आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले\nआमदार नरेंद्र पवार यांच्या प्रश्नाला घेऊन पुढे बोलताना NRC कंपनी आणि रिंगरूट बधितांच्या प्रश्नावर भाष्य केले. सरकार एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी आणि रिंगरूट बाधित नागरिकांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासनही दिले. कामगारांच्या हिताचं रक्षण करणे हे देखील महत्वाचे असून त्यानी दिलेल्या निवेदनात स्वतः जातीने लक्ष घालून कश्या प्रकारे हा प्रश्न सोडवून त्यांना न्याय देता येईल यसाठी खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांची बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.\nसीएम चषक स्पर्धेचे महत्व विषद करताना महाराष्ट्रातील खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे तसेच विविध खेळाला वाव मिळावा व आजची युवापिढी मैदानावर दिसावी या करता सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून 20 लाख खेळाडूंनी विविध स्पर्धेत भाग घेत आपले रजिस्ट्रेशन केले. ही संख्या पन्नास लाखाच्या घरात जाईल असा विश्वास व्यक्त करीत यास्पर्धेला अभूतपूर्व समर्थन मिळाले असल्याचे प्रतिपादन करत आमदार नरेंद्र पवार यांच्या आयोजनाचे कौतुकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शक करताना केले.\nयावेळी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेवजी जानकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार रमेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके, उपमहापौर उपेक्षा भोईर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nगिरीश महाजन सारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहा ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nभेट शरद पवार – नारायण राणेंची, कार्यकर्त्यांत चर्चा मात्र रोहित पवारांची\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lok-sabha-election-third-phase-mumbai-maharashtra-18739", "date_download": "2019-07-17T07:34:18Z", "digest": "sha1:CXQZAINUN3RXPZS4CNPBSZOSDZO7JYRT", "length": 21195, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, lok sabha election third phase, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान\nराज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.\nदरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तात्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या 14 मतदार संघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 28 हजार 691 मतदान केंद्रांपैकी 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. 1 लाख 54 हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या तर चार मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होती.\nतिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित मतदान अशाप्रकारे : जळगाव 58.00 टक्के, रावेर 58.00 टक्के, जालना 63.00 टक्के, औरंगाबाद 61.87 टक्के, रायगड 58.06 टक्के, पुणे 53.00 टक्के, बारामती 59.50 टक्के, अहमदनगर 63.00 टक्के, माढा 63.00 टक्के, सांगली 64.00 टक्के, सातारा 57.06 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 टक्के, कोल्हापूर 69.00 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदार संघात 62.88 टक्के मतदान झाले होते.\nलोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली.\nतिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे रावसाहेब दानवे, गिरीश बापट, संजयकाका पाटील, शिवसेनेचे अनंत गिते, चंद्रकांत खैरे, ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी आदींसह तब्बल २४९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले.\nलोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांत या टप्प्यात मतदान झाले.\nदुपारी ३ वाजेपर्यंत याठिकाणी सरासरी ४६.२८ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत जळगाव येथे ४२.६२, रावेर येथे ४६.०४, जालन्यात ४९.४०, औरंगाबादमध्ये ४७.३६, रायगडमध्ये ४७.९७, पुण्यात ३६.२९, बारामतीत ४५.३५, नगरमध्ये ४५.६५ टक्के, माढा येथे ४४.१३, सांगलीत ४६.६४, साताऱ्यात ४४.७७, रत्नागिरी-सिंधुदुर्गात ४७.१८, कोल्हापुरात ५४.२४, हातकणंगलेत ५२.२७ टक्के मतदान झाले.\nदुपारी रणरणत्या उन्हातही मतदार उत्साहाने मतदानासाठी येत होते. कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात, तर चुरशीने मतदान होताना दिसून आले. त्यामुळे याठिकाणी दुपारी तीनपर्यंतच मतदानाचा टक्का ५० टक्क्यांच्या पुढे गेला होता. पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र मतदारांचा निरुत्साह दिसून आला. त्यामुळे त्याठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचे पाहायला मिळाले.\nमतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असल्याने मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ झाली. संध्याकाळी पाचपर्यंत या सर्व चौदा मतदारसंघांत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. त्यामुळे आता वाढलेल्या मतांचा लाभ कुणाला होणार आणि पुण्यात मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याने त्याचा तोटा कोणाला होईल, याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. तिसऱ्या टप्प्यात एकूण २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानासाठी पात्र होते. यात १ कोटी ३३ लाख १९ हजार १० पुरुष, १ कोटी २४ लाख ७० हजार ७६ महिला आणि ६५२ इतर नागरिक मतदार होते.\nलोकसभा कोल्हापूर हातकणंगले सुप्रिया सुळे सुनील तटकरे उदयनराजे भोसले रावसाहेब दानवे अनंत गिते चंद्रकांत खैरे ईव्हीएम यंत्र जळगाव रावेर औरंगाबाद रायगड पुणे बारामती नगर सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%A6_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-07-17T07:21:43Z", "digest": "sha1:OTSM5BD32CGQGBZUOJPC4YUNGSJ3TE3P", "length": 4915, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द फॉक्स अँड द हाउंड - विकिपीडिया", "raw_content": "द फॉक्स अँड द हाउंड\nद फॉक्स अँड द हाउंड (इंग्लिश: The Fox and the Hound) हा एक इ.स. १९८१ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे, याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील चित्रपट\nआल्या��ी नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१७ रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-07-17T06:54:02Z", "digest": "sha1:AZJSNKMKSSOC2MHN6GVQQGR5W547ERER", "length": 3274, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नबरंगपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nनबरंगपुर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर नबरंगपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१८ रोजी ०७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-07-17T06:24:05Z", "digest": "sha1:XEQGVHVZT5BB3ZYHVHA5SCCRPDI6FFFA", "length": 4160, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३१५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १३१५ मधील जन्म\nइ.स. १३१५ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १३१० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://pmc.gov.in/mr/accountant", "date_download": "2019-07-17T07:25:08Z", "digest": "sha1:IPDBKOLWNKJI2CSRG5KD3NJIG7F3BL3D", "length": 21351, "nlines": 375, "source_domain": "pmc.gov.in", "title": "मुख्यलेखा व वित्त विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nअपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त कार्यालय\nअपंग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » मुख्यलेखा व वित्त विभाग\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nअर्थसंकल्प २०१९ - २०२०\nअर्थसंकल्प २०१९ - २०२० तपशीलवार\nपुणे महानगरपालिकेची वित्तीय स्थिती\nपुणे महानगरपालिकेच्या वित्तीय स्थितीसंदर्भातील तपशील\n-- परिणाम आढळला नाही --\n‘पुर्वेकडील ऑक्सफर्ड’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहराला गौरवशाली भूतकाळ लाभला आहे. त्याचप्रमाणे, अभिनव वर्तमान असणाऱ्या शहराचे भविष्यकाळातील चित्रदेखील तेवढेच आशादायी आहे. पुणे महानगरपालिका १९५० सालापासून शहराचे प्रशासकीय व्यवस्थापन करत असून नागरिकांना विविध सेवा पुरवित आहे. महापालिकेचा मुख्यलेखा व वित्तीय विभागामार्फत सर्व प्रकारची वित्तीय कामे पाहिली जातात. आम्ही महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ९५, ९६ आणि १०० नुसार अनुक्रमे महापालिका आयुक्त, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचा अर्थसंकल्प बनवितो. याशिवाय, शासकीय नियम, अटी आणि ठरावांनुसार डॉकेट्स/फाईल्सची तपासणी करणे, विहित नमुन्यांनुसार आर्थिक अहवाल तयार करणे व तो प्रकाशित करणे ही विभागाची काही प्रमुख कामे आहेत.\nमुख्यलेखा आणि वित्तीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली खालील विभाग कार्यरत असतात-\nउप लेखापाल (संकलन) विभाग\nउप लेख��पाल (कोषागार) विभाग\nअंतर्गत लेखा परीक्षक (अभियांत्रिकी) विभाग\nअंतर्गत लेखा परीक्षक (देयके) विभाग\nउप लेखापाल (अतिरिक्त) निवृत्तीवेतन विभाग\nमहसुली आणि परीक्षा लेखा परीक्षण विभाग\nशासकीय नियमांनुसार पुणे महानगरपालिकेचा लेखाजोखा अद्ययावत करणे, संस्थेच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष ठेवणे, शासकीय नियम, अटी आणि ठरावांनुसार डॉकेट्स/फाईल्सची तपासणी करणे ही विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.\nआमच्या विभागाकडे महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ९५, ९६ आणि १०० नुसार अनुक्रमे महापालिका आयुक्त, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा यांचा अर्थसंकल्प बनविण्याची प्रमुख जबाबदारी आहे.\nस्थायी समितीसमोर अर्थसंकल्प २०१९-२० चे सादरीकरण\nसहभागी अर्थसंकल्पाकरिता स्कॉच गोल्ड अवॉर्ड\nस्थायी समितीसमोर अर्थसंकल्प २०१८-१९ चे सादरीकरण\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्रीमती. कळसकर उल्का गणेश\nपदनाम: मुख्य लेखा व वित्त अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689931986\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. मिनाक्षी कांबळे\nमोबाइल क्रमांक: +91 9423562546\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. श्रद्धा घडशी\nमोबाइल क्रमांक: +91 9823785831\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्रीमती. कळसकर उल्का गणेश\nपदनाम: मुख्य लेखा व वित्त अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689931986\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. मिनाक्षी कांबळे\nमोबाइल क्रमांक: +91 9423562546\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. श्रद्धा घडशी\nमोबाइल क्रमांक: +91 9823785831\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - July 17, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Laharat_Laharat_Baharat", "date_download": "2019-07-17T06:36:20Z", "digest": "sha1:2M7KH5ZH4SGNHKTWQPNXFZI4JJXLEQPO", "length": 2854, "nlines": 39, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "लहरत-लहरत बहरत-बहरत | Laharat Laharat Baharat | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदंवबिंदूंचे मोती आणि धुके रेशमी ल्याली\nप्रिया लाजली गोड गाली\nमाझी, प्रिया लाजली गोड गाली\nआसही तू, ध्यासही तू, श्वासही तू\nसभोवती घमघमता मधुमासही तू\nतुझ्यामुळे मी फुललो, तुझ्यामुळे दरवळलो\nपहा पहा न सखये, तुझ्यामुळे मोहरलो\nतुझ्यामुळे ही आयुष्याची पहाट सुंदर झाली\nप्रिया लाजली गोड गाली\nमाझी, प्रिया लाजली गोड गाली\nदे कोमल हात तुझा दे हाती\nतू मजला कर अपुला सांगाती\nललाट रेषेवरती कोरलीस तू प्रीती\nबनविलेस तू मजला तुझाच जीवनसाथी\nरिमझिम रिमझिम स्वर्गसुखाची अमृतवर्षा झाली\nप्रिया लाजली गोड गाली\nमाझी, प्रिया लाजली गोड गाली\nगीत - इलाही जमादार\nसंगीत - हर्षित अभिराज\nस्वर - एस्. पी. बालसुब्रमण्यम\nगीत प्रकार - भावगीत\nजेव्हा तिची नि माझी\nदाद द्या अन् शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-17T06:16:19Z", "digest": "sha1:JQMZBKQEMLCO3LP3PYAOAIB7FWJFSHVY", "length": 9806, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अण्णाद्रमुकचे ‘ते’ १८ आमदार अपात्रच : मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय | Dainik Prabhat", "raw_content": "\nअण्णाद्रमुकचे ‘ते’ १८ आमदार अपात्रच : मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय\nचेन्नई – तामिळनाडूतील अण्णाद्रमुकच्या १८ आमदारांना अपात्र ठरविण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यामुळे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.\nपलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत १८ आमदारांनी २२ ऑगस्ट २०१७ रोजी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे सभापतींनी या आमदारांना अपात्र ठरवले होते. याविरोधात हे आमदार मद्रास उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यनारायणन यांच्या खंडपीठाने आज निकाल देत अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nस्टेट बॅंक ऑफ इंडियाला रिझर्व्ह बॅंकेने ठोठावला 7 कोटींचा दंड\nकाश्मिरमध्ये गेल्या पाच वर्षात 963 दहशतवाद्यांचा खात्मा\nकुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसंकाय करु शकतं\nकुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nमोटार वाहन सुधारणा विधेयकानुसार यापुढे भरावा लागणार ‘एवढा’ दंड\nपक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहा, अन्यथा परिणाम भोगा\nभाडेकरूंसाठी सरकार आणणार ‘हा’ कायदा\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nश्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गुरूपौर्णिमा साजरी\nउत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या “त्या’ नगरसेवकांचे मौन\nआ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभार\nमनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nतीन वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nमोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक\nमाझ्यावर��ल गुन्हे हा राजकीय विरोधकांचा कट- बांदल\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-BambooLagawad.html", "date_download": "2019-07-17T06:40:06Z", "digest": "sha1:HSXOTBMEJXHN6W3SX53VJX64G5PMNDI6", "length": 18614, "nlines": 68, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Bamboo Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - बांबू लागवड", "raw_content": "\nबांबू : एक कल्पवृक्ष\nश्री . परशुराम ना. देवळी, (संशोधन विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर )\nडॉ. ए. एम. गुरव (मार्गदशर्क डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स,कोल्हापूर)\nगोषवारा : बांबू हे जलद गतीने वाढणारे काष्ट गवत आहे. ग्रामीण व शहरी लोकांचे जीवनमान उंचावण्याची फार मोठी क्षमता ह्या बांबूमध्ये आहे. सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६०,००० कोटी रुपयाचा असून त्यात चीनचा वाटा ५०% आहे. सन २०१५ पर्यंत हा व्यापार म्हणजे दुपटीने रुपये १,२०,००० कोटी इतका वाढेल असा अंदाज आहे. भारतात हा व्यापार ४,३०० कोटी रुपयाच्या धरात असल्याचा अंदाज असून सन २०१५ पर्यंत २७,००० कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच बांबूचे माणसाच्या सामाजिक व आर्थिक जीवनातील विविध उपयोग लक्षात घेत बांबू एक कल्पवृक्ष ही ओळख सार्थ वाटते.\nप्रस्तावना : पृथ्वीतलावर सुमारे २०० दशलक्ष वर्षापासून बांबूचे अस्तित्व आहे. बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक, निचरा होणार्या जमिनीत तसेच कोरड्या हवामानातही बांबू वाढू शकतो. पाणथळ जमिनीमध्ये बांबू वाढत नाही. वनातील इतर वनस्पतींच्या तुलनेत ठराविक कालावधीमध्ये, ठराविक क्षेत्रात जास्तीत - जास्त जैवभार (BIOMASS) निर्माण करण्याची क्षमता बांबुमध्ये आहे. जगामध्ये बांबूच्या सुमारे ९० जाती आणि १५०० प्रजाती आहेत. बांबू प्रजातीला त्याच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच फुलोरा येतो आणि त्यानंतर बांबू बेट मरते म्हणजेच ते वाळण्यास सुरवात होते.\nकागद कारखाना,कुटीरउद्योग व हस्तशिल्प कामासाठी बांबूपासून कच्चा माल मिळतो. घरबांधणी, शेती अवजारे तसेच घरसजावटीच्या कित्येक वस्तुंसाठी बांबूचा उपयोग करण्यात येतो. एवढे काय तर बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून चांगली भाजी तसेच लोणचेही तयार करतात, बांबूची मुळे, रस खोडावर आढळणारी पांढरी भुकटी (वंशलोचन राख ) यांचा फार प्राचीन काळापासून छोट्या मोठ्या आजारात औषध म्हणून वापर केला जात आहे.\nसध्या बांबूचा जागतिक व्यापार ���वळपास ६०,००० कोटी रुपयांचा असून त्यात चीनचा वाटा ५० टक्के आहे, सन २०१५ पर्यंत हा व्यापार १,२०,००० कोटी इतका वाढेल असा अंदाज आहे. भारतात हा व्यापार ४,५०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज असून सन २०१५ पर्यंत २७,००० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.\nह्या सर्व बाबींचा विचार करता बांबू हे एक अत्यंत महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न देणारे पीक असून बांबूची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. वनशेतीला दिवसेंदिवस खूप महत्त्व प्राप्त होते आहे. त्यातच विविध उपयोग असणार्या व अल्प काळात उत्पन्न सुरू होणार्या बांबू लागवडीकडे लोक मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत.\nभारतात बांबूच्या १३० देशी - विदेशी प्रजाती आढळतात. समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. (अपवाद काश्मिर राज्य, तेथे नैसर्गिकरित्या आढळून येत नाही ) जगात चीनच्या खालोखाल भारतात बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण क्षेत्रातही आज बांबू लागवडीस फार मोठा बाब आहे.\nबांबूचे विविध उपयोग :\nबांबूचे जवळपास ५,००० उपयोग सांगितले जातात काही उपयोग खालीलप्रमाणे -\n१) पारंपारिक : सुपे, टोपली, जात्यासाठी खुंटा, शिडी इत्यादी.\n२) शेतीसाठी : शेतीची अवजारे, टिकाव, फावड्याचे दांडे बनवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, मुसके, पेरणी, द्राक्ष, टोमॅटोसाठी आधार इ.\n३) घरगुती वापर : टोपल्या, सुपण्या, चाळणी, तट्टे, कणग्या इ.\n४) प्रवासाचे साधन : बैलगाडी, होडी, तराफा, नावा इ.\n५) घरबांधणी : झोपडीसाठी, पार्टीशनसाठी, दरवाजे, छत इ.\n६) फर्निचर : टेबल, खुर्च्या, टिपॉय, आराम खुर्च्या बनविण्यासाठी.\n७) हस्तकाल व कलाकुसर : विणलेल्या शोभेच्या वस्तु, विविध आभुषणे, फ्रेन्स इ.\n८) व्यापार : चहाची खोकी, टोपल्याम आंबा पॅकींगसाठी पेट्या बनवण्यासाठी, पडदे, बासरी बनवणे, नॅपकिन्स, पॉलिहाऊस, कागद बनवणे, उदबत्ती इ.\n९) आयुधे : भाला, धनुष्य बाण, लाठी इ.\n१० औषधे : वंशलोशन, नारू रोगावर औषधांसाठी\n११) मृदा संधारण : जमिनीची धूप थांबविणेसाठी, जमिनीचा कस वाढविणेसाठी.\nबांबू लागवडीचे महत्त्व : बांबू शेती एक फायदेशीर लागवड आहे. खालील कारणांमुळे बांबू लागवडीपासून मोठा आर्थिक भाल होते,\n१) बांबू पीक हे विविध प्रकारच्या जमिनीतील मातीत व वेगवेगळ्या वातावरणात येऊ शकते.\n२) बांबूची छाटणी ���ापणी आपण बाजार मागणीप्रमाणे मागेपुढे कु शकतो किंवा नाशवंत नसल्याने बांबूची साठवणूक करू शकतो.\n३) लागवड देखभाल करण्यासाठी कमीत कमी मजुरी व देखभाल खर्च कमी लागतो.\n४) बांबूची बाजारात मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.\n५) शेतीच्या उत्पन्नात विशेष घट न येता बांधावर बांबूची लागवड केली जाऊ शकते.\nपर्यावरण दृष्ट्या महत्त्व :\n१) मुलाच्या विशिष्ट रचनेमुळे माती स्थिर करणे धूप थांबविणे नाधीच्या किनार्यांना संरक्षण पुरवणे आणि पुराव्हा धोका टाळणे या कामासाठी बांबू आदर्शवत आहे.\n२) जमिनीवरील बांबूच्या वाढीमुळे कार्बंनग्रहण आणि जमिनीखालील बाढीमुळे मृदा पुनरुज्जीवन ही विशेष कार्य घडतात.\n३) बांबू वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आणि निकस जमिनीतही वाढू शकतो तसेच कमी पावसाच्या प्रदेशापासून जास्त बाष्प असलेल्या ठिकाणीही वाढतो.\n४) सांडपाण्याची स्वच्छता करण्यासाठी नाल्याच्या काठावर बांबूची लागवड करण्यात येते.\n५) एकदा बांबू लागवड केल्यावर जमिनीखाली रायझोमची आडवी वाढ होऊन दरवर्षी नवीन बांबू फुटतात आणि बांबू बेटामध्ये आपोआप वाढ होते व जास्त प्रमाणात बांबू मिळतात.\n६) बांबू ही सर्वाधिक वेगवान वाढणारी वनस्पती असून त्यापासून सर्वाधिक जैवभाराचे उत्पादन मिळते.\nरोजगार निर्माण करणारे पीक : बांबू रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने बांबूचे स्थान हे वरचे आहे. विविध अर्थिक क्षेत्रात बांबूचे मोठे कार्य आहे. घरबांधणी, पल्प (लगदा) कागद, कृत्रिम रेशीम, विविध वस्तु आदीच्या निर्मितीसाठी बांबू वापरला जातो. तसेच शेती, मासेमारी, रेशीम किड्यांची पैदास यासाठी बांबूचा उपयोग होतो.\n१) प्रत्यक्ष कामाच्या निर्मिती बरोबरच बांबूची डोक्यावरून वाहतूक, बांबू शेतवनात गुरे चराई, बांबूच्या पणाची खाद्य म्हणून कापणी, शाकारणी, पहाड बांधणे इ. तसेच बांबूवर आधारीत कुटीर उद्योगातून रोजगार निर्माण होतो.\n२) बांबूची निगा राखणे अगर तोडण्यासाठी मनुष्यबळ लागते.\n३) कारखान्यामध्ये सुद्धा बांबूपासून वस्तुच्या उत्पादनाकरिता मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग लागतो.\n४) मुल्यवर्धित प्रक्रियांमुळे व्यापारात वाढ होऊन अप्रत्यक्षरित्या लोकांना रोख रक्कमेच्या स्वरूपात फायदा होतो.\n५) बांबुवर प्रक्रिया करण्यासाठी तुलनेने कमी खर्च लागतो त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.\nवरील विवेचनावरून बांबूचे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक विधी उपयोग लक्षात घेता बांबू ही वनस्पती माणसाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाच्या अधिक अंगाना स्पर्श करणारी आहे, म्हणूनच एकविसाव्या शतकात बांबूची \" Poor many timber to rich fancy \" अशी ओळख तयार झाली आहे, त्यामुळेच बांबूला एक कल्पवृक्ष म्हटल्यास वावगे ठरू नये.\nसमारोप : बांबू हा कल्पवृक्ष आहे. कारण तो ग्रामीण डोंगर - दर्यात राहणार्या जनतेचा सर्वार्थाने आधार आहे. मानवी जीवनामध्ये सर्वत्र त्याचा उपयोग होतो. गरीबापासून श्रीमंतापर्यंत बांबूचा वापर केला जातो. महात्मा गांधीचे स्वप्न साकार करण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी, ग्रामीण जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खर्या अर्थाने उद्याचा समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी 'बांबू' लागवड -संवर्धन - संशोधन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिक भागामध्ये 'बांबू' या व्यवसायाचे \"क्लस्टर \" (समूह विकासाद्वारे ) होऊ घातलेला आहे. अभ्यासअंती संशोधकानी असे सिद्ध केले आहे की, बांबू हा लोखंडापेक्षाही कठीण व टिकाऊ होऊ शकतो. थोडक्यात बांबूमुळे निसर्गाचे संवर्धन आणि मानवी राहणीमानाचा विकास साधता येतो.\nसंदर्भसूची : १) बांबू हिरवं सोनं : राष्ट्रीय बांबू मिशन महाराष्ट्र २००८\n२) बांबू वनशेती : श्रीकांत थत्ते\n३) 'उसापेक्षा बांबू बरा\" : अनिल अचवट\n४) मानगा बांबू : सामाजिक वनीकरण संचालनालय महाराष्ट्र राज्य\n५) प्राथमिक रिपोर्ट : चंदगड व आजरा तालुका कृषी विभाग व वनविभाग\n६) भारतीय नियोजन आयोगाचा अहवाल : २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/ST-corporation-Called-dead-carrier-to-Dutyee-in-Aurangabad/", "date_download": "2019-07-17T06:29:20Z", "digest": "sha1:XYFOCOWMJMGKPHVJRXEYTMPKIYO6VCBF", "length": 6391, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसटी महामंडळ : मृत वाहकाला बोलावले ड्युटीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › एसटी महामंडळ : मृत वाहकाला बोलावले ड्युटीवर\nएसटी महामंडळ : मृत वाहकाला बोलावले ड्युटीवर\nऔरंगाबाद : जे.ई. देशकर\nमृत वाहकाला कामावर जुंपण्याचा प्रताप एसटी महामंडळातील अधिकार्यांनी केला आहे. सिडको बसस्थानकातील अधिकार्यांनी चक्क सात महिन्यांपूर्वीच मृत झालेल्या चालकांची ड्युटी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता वेरूळच्या बसवर लावली, परंतु ड्युटीवर तो वाहक आलाच नसल्याने हा प्रकार सम��र आला. त्या बसची फेरी रद्द करावी लागली.\nकोणत्या बसवर कोणता चालक व वाहक जाणार याची तयारी अगोदरच केली जाते. चालक, वाहक ड्यूटी संपून घरी जात असताना उद्या कोणत्या मार्गावर आपली ड्युटी लागली याची माहिती त्याला मिळते. श्रावण महिना लागताच पहिल्याच सोमवारी (दि.13) वेरूळ मार्गावर धावणार्या सकाळी सहाच्या बसवर वाहक म्हणून एस.पी. घोडके (क्र.53347) यांची ड्युटी लागली.\nश्रावणातील पहिलाच सोमवार असल्याने प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे चालक (क्र.15440) वेळेवर ड्युटीवर हजर झाला, परंतु वाहकच आला नाही. त्यावेळी शोधाशोध केली असता वाहक म्हणून ड्युटी शेड्यूलवर ज्याचा नंबर टाकला आहे, तो सात महिन्यांपूर्वीच मृत झाल्याचे समोर आले. त्यामुळे येथील अधिकार्यांत एकच धांदल उडाली. शेवटी ही बस फेरी रद्द करावी लागली. चालकाला दुसर्या बसवर ऐनवेळी ड्युटी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमृत वाहकाला ड्युटीवर बोलावण्याचा काही वेगळा हेतू नसतो अशा घटना जाणूनबुजून होत नाहीत तर त्या नजरचुकीने होत असतात, यापूर्वीही असे अनेक प्रकार घडलेलेे आहेत. - प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक\n... म्हणे किरकोळ प्रकार\nप्रकार गंभीर असतानाही अधिकारी मात्र असे काही घडलेच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. किरकोळ चुकांसाठी कर्मचार्यांवर कडक आणि तत्काळ कारवाई करणारे अधिकारी मात्र अशा चुका करणार्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सिडको बसस्थानक परिसरात सुरू होती.\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\n...आणि बचावले १५३ प्रवासी; लँडिंगपूर्वी विमानात होते ५ मिनिटे पुरेल एवढेच इंधन\nउद्योगपती राम मेनन यांचे निधन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा\nमुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/neerav-modi-pnb-fraud-issue-samana-editorial/", "date_download": "2019-07-17T06:28:17Z", "digest": "sha1:5JG67CXNH5PRO22XMDWEQXF2AAP47OR3", "length": 6114, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा\nरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा\nशे पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. हप्ते न फेडल्याने त्याच्यावर जप्तीचा कारवाई केली जाते. मात्र देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला असून प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च केला जात आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला आहे.\nकाय आहे अग्रलेखात ….\nनीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय सहकुटुंब पळून गेले. नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते व मोदी यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नीरव मोदी हा भारतीय जनता पक्षाचा ‘हमसफर’ होता व निवडणुकांसाठी पैसा जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला व त्याने बँकांची जी लूट केली त्यातला वाटा भाजपच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही पण भाजपची श्रीमंती वाढवण्यात व निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे पैशांचे डोंगर उभे करण्यात असे अनेक नीरव मोदी झटत आहेत.\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\n...आणि बचावले १५३ प्रवासी; लँडिंगपूर्वी विमानात होते ५ मिनिटे पुरेल एवढेच इंधन\nउद्योगपती राम मेनन यांचे निधन\nमला इच्छामरण द्या; १५ वर्षाच्या मुलानं लिहिलं राष्ट्रपतींना पत्र\nवि��ानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा\nमुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Clean-survey-behind-Satara/", "date_download": "2019-07-17T06:29:17Z", "digest": "sha1:BJV57PONUPGAR3KTMHY5X7HSSJAP7IAH", "length": 11258, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्याची पीछेहाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्याची पीछेहाट\nस्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्याची पीछेहाट\nसातारा : महेंद्र खंदारे\nकेंद्र सरकारच्या स्वच्छता सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्यातील सातारा, महाबळेश्वर व पाचगणी पालिका वगळता इतर कोणत्याच नगरपालिकेने ठसा उमटवला नसून या स्पर्धेबाबत गांभीर्य घेतले गेलेले दिसत नाही. फक्त प्रसारासाठी आलेल्या निधीचे फ्लेक्स लावणे व रंगरंगोटी करणे या व्यतिरिक्त काहीही केले नाही. स्वच्छतेमध्ये कृती महत्वाची असते मात्र इथे फक्त कागदोपत्री स्वच्छता केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये पीछेहाट झाली आहे.\nकेंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धा राबवली आहे. यामध्ये 4 हजार 41 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील रहिमतपूर, वाई, कराड, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड या नगरपालिकांचा समावेश आहे. या स्पर्धेत टॉप 20 आणि टॉप 10 नंबर काढले जाणार आहेत. सुमारे 5 ते 20 कोटी रूपयांचे बक्षीस नंबर मिळालेल्या नगरपालिकेला मिळणार आहे. केंद्राची जरी ही स्पर्धा असली तरी महाराष्ट्रातीलच नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये चुरस लागली आहे.\nज्या शहरांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. त्या प्रत्येक शहरांमध्ये केंद्राचे प्रतिनिधी जाऊन पाहणी करत आहेत. या पाहणीत स्वच्छता, नाले सफाई, घंटागाडीचे नियमन, कचरा वर्गीकरण, कचर्याचे विघटन करून अन्य पदार्थ बनवणे यासह अन्य बाबींचा विचार करण्यात येत आहे.\nही स्पर्धा आणखी महिनाभार चालण्याची शक्यता आहे. स्पर्धा झाल्यानंतर प्रथम पहिल्या 50 शहरांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर टॉप 20 व टॉप 10 अशी यादी तयार करण्यात येणार आहे. पहिल्या 20 शहरांना आकर्षक अशी बक्षिसे मिळणार आहे. सध्या राज्यातील चंद्रपूर, महाबळेश्वर व पाचगणी या शहरांमध्ये अधिक चुरस पहायला मिळत आहे. केंद्राच्या या स्पर्धेत ही तीन शहरे देशात पहिल्या, दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत. रोज या शहरांचे रेटींग बदलले तरी पहिले तीन क्रमांक सोडत नाही.\nजिल्ह्यातील तीन शहरे यात उत्तम कामगिरी करत असले तरी इतर शहरे मात्र साफ अपयशी ठरली आहेत. या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केलेले दुर्लक्ष, लोकांनी न घेतलेला सहभाग व कमी झालेली जनजागृती, कडक अंमलबजावणीचा अभाव या कारणास्तव इतर पालिका या मागे पडल्या आहे.\nयापूर्वी वाई व कराड पालिकेने हागणदारी मुक्त, स्वच्छ भारत अभियानांमध्ये यश मिळवले आहे. मात्र, त्यानंतर स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये दमदार कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असतानाही म्हणावी तशी कृती या शहरांकडून होत नसल्याने पहिल्या 50 मध्ये तरी जिल्ह्यातील इतर शहरे येणार काय अशी एक शंकाच आहे.\nयाबाबत संबधित पालिकेच्या प्रशासनाने कात टाकून काम केले पाहिजे. स्पर्धा खूप पुढे गेली असली तरी स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्यास या शहरांना आगामी काळात फायदा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून घनकचरा प्रकल्पासाठी प्रत्येक शहराला कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पात लोकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. हा सहभाग घ्यायचा असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधींना कार्यालयाबाहेर पडणे गरजेचे आहे.\nसातारा, म’श्वर व पाचगणीत स्वच्छतेचा जागर\nमहाबळेश्वर व पाचगणी ही जगप्रसिध्द पर्यटनस्थळे आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या मोठी असते. या दोन्ही शहरांची लोकसंख्या मिळूनही 50 हजारांच्या पुढे नाही. मात्र, येणार्या पर्यटकांची संख्या लाखांहून अधिक असल्याने या पालिकांना स्वच्छता राखणे अपरिहार्य ठरते. पर्यटनस्थळाचा दर्जा टिकवणे व त्यातून आर्थिक प्राप्ती करण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. तर सातार्यातही गेल्या काही वर्षांपासून स्वच्छता मोहिम जोमाने राबवली आहे. त्यामुळे ही तीन शहरे फक्त स्पर्धा तोंडावर आली की स्वच्छता करतात असे नाही तर सातत्याने या ठिकाणी स्वच्छतेच��� जागर सुरू असल्याने ही शहरे अव्वल ठरलेली आहेत. याचा इतर पालिकांनी आदर्श घेतला पाहिजे.\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\n...आणि बचावले १५३ प्रवासी; लँडिंगपूर्वी विमानात होते ५ मिनिटे पुरेल एवढेच इंधन\nउद्योगपती राम मेनन यांचे निधन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा\nमुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-07-17T07:26:18Z", "digest": "sha1:JZQLUP6YHXNN33DTIKFM5UFI57MSY7XG", "length": 3746, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भालचंद्र दिगंबर गरवारे - विकिपीडिया", "raw_content": "\nभालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे (डिसेंबर २१, १९०३ - ) हे मराठी उद्योजक होते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. १९७१ साली भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले.\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १९०३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-07-17T07:30:50Z", "digest": "sha1:WBETWPWGFCLFK72V62LAA6GODUMNGNEK", "length": 16087, "nlines": 200, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी सं���ूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nदारिद्र्य बद्दल संपूर्ण माहिती\nआर्थिक वृद्धी व आरीक विकास हे अनुक्रमे देशाच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासाचे निर्देशक आहेत. देशाच्या प्रगतीचे मोजमाप सामान्यत: त्यांच्या आधारे केले जाते.\nआर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तु व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होणे होय. म्हणजेच, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जणाच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हटले जाते.\nअर्थात राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले म्हणून त्यास आर्थिक वृद्धी म्हणणे अयोग्य ठरते.\nआर्थिक वृद्धीचे मोजमाप साधारणत: जी.डी.पी.च्या संदर्भात केले जाते.\nअशा रीतीने, देशाचा जी.डी.पी. वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असे म्हणतात, तर एका वर्षाचा जी.डी.पी. मागील वर्षाच्या जी.डी.पी. च्या तुलनेत जेवढ्या टक्क्यांनी वाढलेल्या असतो त्यास आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात.\nवृद्धी दर धनात्मक किंवा ऋणात्मक असे शकतो.\nवस्तू व सेवांचे भौतिक उत्पादन वाढणे, हे खरे आर्थिक वृद्धीचे धोतक आहे.\nवास्तु व सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने वाढलेले जी.डी.पी. आर्थिक वृद्धी दर्शवित नाही. त्यामुळे खरी आर्थिक वृद्धी नॉमिनल जी.डी.पी.तील वाढीच्या तुलनेत वास्तव जी.डी.पी. (real GDP) वाढीने चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते.)\n‘आर्थिक विकास’ ही ‘आर्थिक वृद्धी’ पेक्षा एक व्यापक संकल्पना आहे. ती एक गुणात्मक संकल्पना आहे.\n‘विकास’ या संकल्पनेत केवळ आर्थिक वृद्धीच नव्हे, तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश होतो. (पुढे केवळ आर्थिक विकासाच्या संकल्पनेची चर्चा केलेली आहे.)\n‘आर्थिक विकासा’ मध्ये आर्थिक वृद्धीबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल, यांचा समावेश होतो.\nदुसर्या भाषेत, आर्थिक वृद्धी होत असतांना दर डोई वास्तव उत्पन्न, दारिद्रय, बेरोजगारी, देशातील उपन्नाचे वितरण इत्यादींमध्ये काय बदल होत आहे, यातून आर्थिक विकास सुचीत होत असेल.\nम्हणजेच, आर्थिक वृढीमुळे निर्माण होणारे फायदे मुठभर भांडवलदारांपूरती मर्यादित न राहता, त्यामुळे सर्वासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील, त्यांच्या हातात पर्याप्त क्रमशक्ती निर्माण होत असेल, दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असेल व देशातील आर्थिक व सांपक्तिक विषमता कमी होत असेल, तरच आर्थिक विकास होत आहे, असे म्हटले जाईल.\nअशा रीतीने, आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व गटांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास होय.\nथोडक्यात, आर्थिक विकास म्हणजे ‘आर्थिक वृद्धी+बदल’ असे म्हणता येईल.\nयेथे ‘बदल’ ही संकल्पना अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बद��� दर्शविते. त्यामध्ये दारिद्रय कमी होणे, रोजगार निर्मिती, विषमता कमी होणे, राहाणीमानाचा दर्जा उंचावणे, कार्यक्षमता वाढणे, तंत्रज्ञान विकास, औधोगिक व सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास, व्यक्तींच्या दृष्टीकोनांमध्ये सकारात्मक बदल, यांसारख्या सकारात्मक बदलांचा समावेश होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/category/admission/", "date_download": "2019-07-17T06:39:24Z", "digest": "sha1:WPARTG5WGR24SZUXA2SXBL7HRLRLV6I5", "length": 10680, "nlines": 111, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Admission Archives - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MFS) महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया-2019\n(YCMOU) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक प्रवेश प्रक्रिया 2019-20\nB.E./ B.Tech. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\nथेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2019-20\n(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2019-20\n12 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\n10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\nभारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2019 [160 जागा]\nमहाराष्ट्र कृषी विद्यापीठातील डिप्लोमा अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2018-19\nM.E./M.TECH प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2018-19\nMCA प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2018-19\nB.HMCT प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2018-19\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-time-farmers-cut-orchards-18694", "date_download": "2019-07-17T07:39:15Z", "digest": "sha1:JUBAK3MYER3XMYVYZGPVFO3D7W3UXACL", "length": 15328, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Time on farmers to cut orchards | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ\nफळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ\nमंगळवार, 23 एप्रिल 2019\nजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे वेदनादायी बनले आहे. आटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचे गंभीर प्रश्न उभे राहिले. पाण्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील भागवतराव हारे यांनी अडीच एकरांतील नऊ वर्षे वयाची अंजीर बाग तोडून टाकली आहे.\nजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे वेदनादायी बनले आहे. आटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचे गंभीर प्रश्न उभे राहिले. पाण्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील भागवतराव हारे यांनी अडीच एकरांतील नऊ वर्षे वयाची अंजीर बाग तोडून टाकली आहे.\nभागवतराव हारे यांची जवळगाव शिवारात अडीच एकरांत अंजीर बाग होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी बाग उभी केली. मध्यंतरी या बागेने चांगले उत्पादनही दिले; परंतु गेल्या तीन-चार वर्षांत या भागात पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली. आधी विहीर आटली. त्यानंतर बोअरवेलही कोरडे पडले. बागेला द्यायलाही त्यांच्याकडे पाणी नव्हते. अखेरीस त्यांनी जड अंतःकरणाने ही बाग तोडण्याचा निर्णय घेतला.\nगेल्या आठवड्यात हे झाड तोडण्याचे काम पूर्ण झाले. आज या शेतात अंजीर झाडांचे अवशेष तेवढे पडून आहेत. तीन महिन्यांपूर्वी हे शेत हिरवेगार होते; परंतु जसे पाणी आटले तशी बाग करपत होती. पाण्याची सोय न करता आल्याने अखेरीस हे कठोर पाऊल उचलले. या भागात दोन महिन्यांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरने तळ गाठला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला खरा; मात्र एकही उपाययोजना लागू झालेली नाही.\nजवळगाव परिसरात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. फळबागांना मोठा फटका बसतो आहे. पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. बोअरवेलला पाणी लागत नाही. बागा जगविण्यासाठी केलेला खर्चही निघणे झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.\nयंदा फळबाग लागवडीवर परिणाम झाला आहेच; पण त्या बागा जगवण्याचेही मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. फळबागा जगवण्यासाठी आधार असलेला मुरंबी तलावही कोरडा आहे. जवळगाव परिसरातील शेतकरी फळबागा मोडत आहेत.-भागवत हारे, शेतकरी, जवळगाव\nबीड beed अंजीर ऊस पाऊस दुष्काळ फळबाग horticulture\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू त��ावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nपावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-CucumberLagawad.html", "date_download": "2019-07-17T06:38:52Z", "digest": "sha1:P5ZS764UC5OBBF36VQBYPNXCTDGG36CU", "length": 25210, "nlines": 55, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Cucumber Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - काकडीची लागवड", "raw_content": "\nवेलवर्गीय फळांमध्ये काकडीला अनन्यसाधारण महत्त्व असून, वाढणार्या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी एस.टी. स्टँडवरती पुष्कळ लोक (प्रवासी) काकडी खाताना दिसतात. उच्च व मध्यमवर्गीय लोकांमध्ये काकडीचा उपयोग प्रकृतीस्वास्थ्यासाठी, सौंदर्यप्रसाधनासाठी म्हणून प्रचलित आहे हे आपण टी. व्ही. वरील जाहिरातीद्वारे पाहतोच आहे. कृत्रिम, रासायनिक औषधांपासून तयार केलेल्या कॉस्मेटिक्समुळे त्वचेवरील नंतर होणार्या वाईट परिणामांची भीती असणार नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये उन्हाळा कधी असतो असे म्हणण्यापेक्षा उन्हाळा कधी नसतो असे म्हणण्याची वेळ आली आहे. कच्छच्या वाळवंटातील 'केट्टा' सारखी अनेक बेटे वाढत्या तापमानामुळे तळपत असताना दिसतात. भारतामध्ये खानदेश, विदर्भ, नंदुरबार, मराठवाडा, मद्रास, ओरिसा, कर्नाटक भागांमध्ये अशा प्रकारचा सनस्ट्रोक टाळण्यासाठी, तसेच अॅसिडीटी, कॉन्सिटिपेशन कमी करण्यासाठी 'काकडी' अत्यंत गुणकारी आहे.\nअसे बहुगुणी परंतु शेतकर्याचे कमी लक्ष असलेले बर्यापैकी पैसा देणारे वेलवर्गीय पीक म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nकाकडी पिकाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.\nपाणी - ९६.३० %, कर्बोहायड्रेट्स - २.५०%, प्रोटीन्स - ०.४०%, फॅट्स - ०.१०%, तंतुमय पदार्थ - ०. ४० %, खनिजे - ०.३०%, कॅल्शिअम - ०.०१%, फॉस्फरस - ०.०३%, लोह - ०.००२%, जीवनसत्त्व 'क' - ०.००७%, उष्मांक (कॅलरी) -१३.\nकाकडीचे पीक महाराष्ट्रात बहुतेक सर्वच जिल्ह्यांत आणि विशेषत: मोठ्या शहरांच्या जवळ वर्षभर मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.\nजमीन आणि हवामान : काकडी या पिकाला हलकी ते मध्यम आणि उत्तम निचर्याची जमीन लागते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास पीक लवकर तयार होते. पावसाळ्यात जमिनीत पाणी साचू नये आणि उन्हाळ्यात जमिन तडकू नये, अशी जमीन असावी. काकडीचे भरपूर उत्पादन मिळण्यासाठी जमीन कसदार असावी.\nकाकडीला उष्ण हवामान चांगले मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास काकडीच्या पिकाची वाढ चांगली होते नाही. रोग व किडी���े प्रमाण वाढते. वातावरणाचे तापमान ११ डी. सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास बियांची उगवण चांगली होत नाही. तापमान १८ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्यास बियांची उगवण चांगली होते. साधारणपणे ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगली होते. भरपूर सूर्यप्रकाश या पिकास चांगला मानवतो.\nलागवडीचा हंगाम : काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून - जुलै महिन्यात करतात. जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.\n१) पुना खिरा : महाराष्ट्रात काकडीच्या या जातीची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. या जातीची फळे लहान असतात आणि रंग हिरवट पांढरा असतो. फळे काढण्यास उशीर झाल्यास फळांचा रंग पिवळसर तपकिरी होतो. लागवडीनंतर दीड महिन्यांनी फळे काढावयास येतात.\n२) हिमांगी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पूना खिरा जातीपेक्षा जास्त उत्पादन देणारी काकडीची जात आहे. या जातीची खरीप आणि उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीची फळे पांढर्या रंगाची आणि १२ ते १५ सेंमी लांबीची असतात. काढणीनंतर फळे पिवळी किंवा तपकिरी रंगाची होते नाहीत, त्यामुळे बाजारात या फळांना चांगला बाजारभाव मिळतो.\n३) शीतल : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली शीतल ही काकडीची एक चांगली जात असून अधिक पावसाच्या कोकण भागासाठी तिची शिफारस करण्यात आली आहे. या जातीची फळे मध्यम लांबीची असून फिकट हिरव्या रंगाची असतात. ही जात खरीप हंगामात जून -जुलै महिन्यात लावतात. हेक्टरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते.\n४) फुले शुभांगी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण पॉईनसेट आणि कल्याणपूर अगेती यांच्यातून संकर व निवड पद्धीने विकसित केला आहे. अधिक उत्पादन, फळांचा रंग हिरवा, फळे चवदार व साठवणीत हिरवा रंग अधिक काळ चांगला राहतो. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांसाठी लागवडीस योग्य. उत्पन्न हिमांगीपेक्षा २३% जास्त येते. तर पूना खिरापेक्षा ५३% अधिक येते. सरासरी हेक्टरी उत्पन्न १६ -१८ टन असून केवडा रोगास प्रतिकारक आहे.\nजिप्सी : हा वाण नामदेव उमाजी अॅग्रोटेक प्रा. लि. कंपनीचा वाण असून फळे पांढरट हिरव्या रंगाची असून साल चमकदार असते. फळांची लांबी १६ ते १८ ���ेंमी असून फळे सरळ एकसारख्या आकाराची असतात. अतिशय उत्पादनक्षम जात असून २०० ते २५० गरम वजनाची फळे असतात.\nयाशिवाय मालिनी, शिवनेरी या वाणाची काकडीदेखील अधिक उत्पादनक्षम असून ती ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली असल्याने या वाणांची देखील लागवड बहुतांश शेतकरी करीत असतात.\nबीजप्रक्रिया : जर्मिनेटर २० मिली. + २५० मिली. पाणी या द्रावणात २५ ते १०० ग्रॅम बी ३ ते ४ तास भिजवून सावलीत सुकवून लागवड करावी. त्यामुळे उगवण कमी दिवसात एकसारखी होते. थंडीच्या दिवसात बीजप्रक्रियेस कोमट पाणी वापरणे फायदेशीर ठरते.\nलागवड : काकडीवर्गीय पिकांची लागवड पाट पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. आळे पद्धतीने पिकाला जास्त पाणी द्यावे लागते आणि तणांची वाढही जास्त होते. काकडीच्या लागवडीसाठी रुंद सरी - वरंबा पद्धत चांगली मानली जाते. काकडीच्या जातीनुसार काकडीची लागवड ९० सेंमी अंतरावर टोकून करतात. दोन वेलींत ४५ सेंमी अंतर ठेवावे. लांब वेलींत ६० सेंमी अंतर ठेवावे. पाटाच्या एका बाजूने वरंब्याच्या टोकापासून एकतृतीयांश अंतरावर खुरप्याच्या सहाय्याने लहानसा खळगा करून त्यामध्ये १ ते २ बिया एका ठिकाणी टोकून मातीने झाकून हाताने दाबून घ्याव्यात. पाटात पाणी सोडून पाट - सर्या भिजवाव्यात. पाटातील पाण्याची पातळी टोकलेल्या बियांच्या जागेच्या खाली असावी.\nथंडीतली लागवड : थंडीमध्ये बी लवकर उगवत नाही. त्यासाठी पाव ते अर्धा लिटर कोमट पाण्यामध्ये २५ - ३० मिली जर्मिनेटर मिसळून, या मिश्रणामध्ये बी चार तास भिजवून सावलीत सुकवावे व हे बी एका आड एक असे (झिगझॅग पद्धतीने) लावावे.\nबी साधारण ६ ते ८ दिवसानंतर उगवते. थंडीमध्ये सरी काढताना उदा. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये सूर्य दक्षिणायनात असल्याकारणाने जर पूर्वे - पश्चिम सरी काढली तर उत्तरेकडे टोकलेले बी सहसा उगवणीच्या प्रमाणात घट देते, कारण सुर्यप्रकाश कमी मिळतो. तेव्हा थंडीमध्ये काकडीची खिर्याची लागवड करायची असेल तर सरी दक्षिणोत्तर काढून बी पूर्वपश्चिम लावले, म्हणजे सर्व बी उगवून येईल.\nखते आणि पाणी व्यवस्थापन : काकडी या पिकासाठी एकरी ६ ते ८ टन शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १५० किलो द्यावे. खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे. खते वेलीभोवती बांगडी पद्धीत्ने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे. क���कडी हे पीक उन्हाळी हंगामात घेतल्यास पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. लागवडीपूर्वी सर्या ओलावून घ्याव्यात आणि नंतर लागवड करावी. लागवड केल्याबरोबर पाणी द्यावे. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने जमिनीचा मगदूर, पिकाची वाढ व हवामान यांचा विचार करून पाणी द्यावे. पाणी सरीतच राहील (वेल पसरणार्या मधल्या पट्ट्यात जाणारा नाही) याची काळजी घ्यावी.\nपाणी कसे, किती व केव्हा द्यावे \nथंडीमध्ये सकाळी १० ते दुपारी २ ह्यावेळेस पाणी द्यावे. तसेच उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ ते १० च्या आत पाणी द्यावे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश ह्या भागांमध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे.\nथंडीमध्ये आठ दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. पाणी देताना 'भीज पाणी' (संपूर्ण पाणी देणे) न देत 'टेक पाणी' (हलके पाणी देणे) द्यावे.\n१) लाल भुंगे : लाल भुंगे, पीक लहान असताना पाने कुरतडून खातात. बियांची उगवण झाल्याबरोबर या किडीचा उपद्रव सुरू होतो. ही कीड सर्वच काकडीवर्गीय पिकांवर येते. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते.\n२) फळमाशी : फळमाशी ही एक महत्त्वाची कीड असून काकडीवर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या सालीखाली अंडी घालते. या अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात.\n१) भुरी : भुरी हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण झाल्यास पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात, त्यमुळे पिकाची वाढ खुंटते, फळे वाढत नाहीत. उत्पादन घटते. काकडी हे पीक भुरी रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडते. त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढे दिल्याप्रमाणे सुरूवातीपासून फवारण्या कराव्यात.\n२) केवडा : केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपद्रव झाल्यानंतर काकडीच्या पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणि खोड रोगाला बळी पडतात.\n३) करपा : करपा रोगामुळे पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढल्यास हा रोग बळावतो.\n'करपा' रोग पडण्याची कारणे : काकडी हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींची वाढ जमिनीलागत पसरत चालते तसेच पाने केसाळ लवयुक्त असल्यामुळे थंडीतील दव, धुके व पाणी दिल्यानं��र निर्माण होणारे बाष्प हे झपाट्याने ह्या भागांवर आकर्षिले जाऊन ' करपा' वाढण्याची शक्यता निर्माण होते . त्यामुळे पुढीलप्रमाणे औषधे वेळच्यावेळी फवारणे गरजेचे असते.\n१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : ( ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली. + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : ( ४५ ते ६० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.\n४) चौथी फवारणी : (तोड चालू ठेवेपर्यंत वरील फवारणीनंतर दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.\nकाढणी : काकडीची तोडणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे असते. काकडीचा उपयोग कोशिंबिरीसाठी जास्त प्रमाणात होतो, म्हणून काकडी कोवळी, लुसलुशीत अवस्थेतच तोडावी. बी टोकल्यापासून साधारणत: ३० - ४० दिवसांत फळे येतात. दर २ -४ दिवासांनी तोडणी करावी. तथापि नंतर काकडी वाकडी, पिवळी पडते असे प्रकार घडतात. त्यामुळे तिला 'बदला काकडी' असे संबोधण्यात येते व अशा काकडीचा दर २ ते ३ रू. किलो असा मिळतो. तर उत्कृष्ट दर्जाच्या काकडीचा दर थंडीमध्ये ८ ते २० रुपये किलोपर्यंत मोठ्या मार्केटमध्ये होलसेल मिळू शकतो.\nउन्हाळ्यामध्ये काकडीमध्ये विकृती (पिवळी पडण्याचे प्रमाण) अधिक असते. त्याकरीता 'कॉपशाईनर' या औषधाचे प्रमाण सप्तामृतामध्ये थोडेसे वाढविणे व राईपनर निम्म्या प्रमाणात वापरले तर एक्सपोर्ट दर्जाची काकडी मिळते. अशा काकडीस बाजारभावापेक्षा निश्चितच अधिक भाव मिळतो. असे अनेक शेतकर्यांनी अनुभवल्याचे कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/notice-board/bed-exam-news/", "date_download": "2019-07-17T06:23:42Z", "digest": "sha1:6X3R6FBDWHYNHXQWUHKLS3BVFUC3A6A2", "length": 7323, "nlines": 80, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Bed Exam News 2018 - Maharashtra Bed Bharti 2018", "raw_content": "\n(MDL) माझ��ाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2019-07-17T06:25:46Z", "digest": "sha1:QJJB7G6DP5YT7TK4CRKDQUODVRF2IFRI", "length": 4537, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोला बॅनर्जी - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत या देशासाठी खेळतांंना\nसुवर्ण २०१० नवी दिल्ली महिला रिकर्व्ह सांघिक\nकांस्य २०१० नवी दिल्ली महिला रिकर्व वयैक्तीक\nकृपया तिरंदाज-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-17T06:54:25Z", "digest": "sha1:CHJS35AOJWZEYG4VNPUWCZH6S6LDG2E5", "length": 6901, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुवेती दिनारला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकुवेती दिनारला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कुवेती दिनार या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपश्चिम आशिया (← दुवे | संपादन)\nकुवेत (← दुवे | संपादन)\nकुवैती दिनार (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nभारतीय रुपया (← दुवे | संपादन)\nजपानी येन (← दुवे | संपादन)\nरशियन रूबल (← दुवे | संपादन)\nनेपाळी रुपया (← दुवे | संपादन)\nथाई बात (← दुवे | संपादन)\nबांगलादेशी टका (← दुवे | संपादन)\nसाचा:आशियाई चलने (← दुवे | संपादन)\nअफगाण अफगाणी (← दुवे | संपादन)\nकझाकस्तानी टेंगे (← दुवे | संपाद���)\nकिर्गिझस्तानी सोम (← दुवे | संपादन)\nव्हियेतनामी डाँग (← दुवे | संपादन)\nसिंगापूर डॉलर (← दुवे | संपादन)\nमध्यपूर्व (← दुवे | संपादन)\nहाँग काँग डॉलर (← दुवे | संपादन)\nफिलिपिन पेसो (← दुवे | संपादन)\nउत्तर कोरियन वोन (← दुवे | संपादन)\nताजिकिस्तानी सोमोनी (← दुवे | संपादन)\nतुर्कमेनिस्तानी मनत (← दुवे | संपादन)\nउझबेकिस्तानी सोम (← दुवे | संपादन)\nदक्षिण कोरियन वोन (← दुवे | संपादन)\nनवा तैवान डॉलर (← दुवे | संपादन)\nब्रुनेई डॉलर (← दुवे | संपादन)\nलाओ किप (← दुवे | संपादन)\nम्यानमारी क्यात (← दुवे | संपादन)\nमंगोलियन टॉगरॉग (← दुवे | संपादन)\nभूतानी ङुलत्रुम (← दुवे | संपादन)\nमकावनी पटाका (← दुवे | संपादन)\nमलेशियन रिंगिट (← दुवे | संपादन)\nमालदीवी रुफिया (← दुवे | संपादन)\nओमानी रियाल (← दुवे | संपादन)\nजॉर्डनी दिनार (← दुवे | संपादन)\nयेमेनी रियाल (← दुवे | संपादन)\nकतारी रियाल (← दुवे | संपादन)\nसिरियन पाउंड (← दुवे | संपादन)\nजॉर्जियन लारी (← दुवे | संपादन)\nपूर्व तिमोर सेंतावो नाणी (← दुवे | संपादन)\nकंबोडियन रिएल (← दुवे | संपादन)\nअझरबैजानी मनात (← दुवे | संपादन)\nसंयुक्त अरब अमिराती दिरहम (← दुवे | संपादन)\nनागोर्नो-काराबाख द्राम (← दुवे | संपादन)\nलेबनीझ पाउंड (← दुवे | संपादन)\nदिनार (← दुवे | संपादन)\nआय.एस.ओ. ४२१७ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/bihar-death-of-the-child-is-not-related-to-bandh/", "date_download": "2019-07-17T06:40:28Z", "digest": "sha1:5FBQCCWQJ4N4UWP22DMKHCN2HHP536CQ", "length": 13931, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘त्या’ मुलीचा मृत्यू बंदमुळे झाला नाही, अधिकाऱ्यानं केलं स्पष्ट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n‘त्या’ मुलीचा मृत्यू बंदमुळे झाला नाही, अधिकाऱ्यानं केलं स्पष्ट\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतलेल्या काँग्रेसला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण त्याच वेळी बिहारमध्ये बंद पुकारल्यानंतर करण्यात आलेल्या ट्रॅफिक जाममध्ये दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त देण्यात होते मात्र त्या मुलीचा मृत्यू बंदच्या गर्दीमुळे झालेला नाही, असे विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.\nजेहानाबाद विभागीय जिल्हा अधिकारी परितोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहाराच्या ��नेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासून बंदची हाक देण्यात आली आहे. जागोजागी रास्तारोको सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात ट्रॅफिक जाम आहे. मात्र असे असले तरी त्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू हा बंदमुळे झालेला नाही. तर तिच्या पालकांकडून मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यास झाला. त्यातच मुलीचा मृत्यू झाला. त्यांच्या उशिरा निघण्याचा बंदशी संबंध नाही, असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदगड घेऊन जाणाऱ्या उघड्या टिप्परने प्रवाशांचे जीव धोक्यात\nपुढीलसिंधुदुर्गात बंदचा परिणाम नाही: सर्वकाही सुरळीत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-kadvanchi-grapes-brand-story-18621?tid=128", "date_download": "2019-07-17T07:32:15Z", "digest": "sha1:T7J64XKNGKT2BNX6SDA3YFMXBOGVFLT4", "length": 28687, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, kadvanchi grapes brand story | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्��ेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी पदवीधरांचे प्रयत्न\n‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी पदवीधरांचे प्रयत्न\n‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी पदवीधरांचे प्रयत्न\nरविवार, 21 एप्रिल 2019\nकडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता.\nकडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता.\nआमची दहा एकर शेती. माझे वडील बापूसाहेब यांनी मोठ्या कष्टाने विहीर, शेततळ्यातून पाणी व्यवस्थापन करीत पाच एकरावर द्राक्षबाग केली. माणिक चमन, एसएसएन या जातींची लागवड केली आहे. पिकाने आर्थिक स्थैर्य दिले. यापुढे शेतीमध्ये नवीन तंत्र आणण्यासाठी आम्ही दोघे भाऊ कृषी पदवीधर झालो... कडवंचीमधील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे शेती आणि गावाचे चित्र सांगत होता.\nबालासाहेब म्हणाला की, आमच्या जमिनी हलक्या, मध्यम स्वरूपाच्या. सोयाबीन, कापूस आणि काही प्रमाणात कडधान्ये लागवड करायचो. परंतु, वाढता खर्च, पडलेल्या दरामुळे जमा-खर्चाचा मेळ बसेना. साधारणपणे १९९५ च्या दरम्यान खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गावामध्ये जल, मृदसंधारणाची कामे सुरू झाली. कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पीकबदलाबाबत मार्गदर्शन केले. यादरम्यान काही शेतकरी नाशिक भागात गेले असताना त्यांनी सविस्तरपणे तेथील शेतकऱ्यांकडून द्राक्षशेतीचे तंत्र समजावून घेतले आणि गावात द्राक्षशेती रुजवली. शेतकऱ्यांनी एकमेकांच्या साथीने द्राक्षबागा वाढविल्या. शेततळे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे गणित बसविले. नाशिक, सोलापूर, पुणे भागातील द्राक्षबागांना ��ेटी देऊन शेतकऱ्यांनी तंत्र समजावून घेतले. चुका दुरुस्त केल्या. दरवर्षी नाशिक, सोलापूर भागातील प्रयोगशील द्राक्ष बागायतदारांना गावात चर्चासत्रासाठी बोलाविले जाते. त्यांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापनात बदल करीत साधी सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका, कृष्णा, नाना पर्पल या जातींचे दर्जेदार उत्पादन घेतोय.\nअनुकूल हवामानामुळे वाढली गोडी\nहलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनी, स्वच्छ कोरडे हवामान द्राक्षवाढीला पूरक ठरले. उपलब्ध पाण्याचे गणित मांडूनच द्राक्ष लागवड वाढली. जमिनीच्या सुपिकतेवरही भर दिला. प्रत्येक घरात किमान चार ते सहा जनावरे आहेत. उपलब्ध शेणखताचा शेतीमध्ये वापर होतो. काटेकोरपणे पाणी, विद्राव्य खतांचा वापर, मर्यादित फवारण्या, सेंद्रिय खत, पाचट आच्छादनावर भर दिला आहे. कोरड्या वातावरणामुळे इतर विभागापेक्षा आमच्या बुरशीनाशकच्या फवारण्या मर्यादित आहेत. द्राक्षबागांचे व्यवस्थापन तरुणांच्या हाती आले आहे. गेल्या पाच वर्षात कडवंची परिसरातील नंदापूर, धार कल्याण, नाव्हा, पीर कल्याण, वडगाव, वखारी, वरूड, बोरखेडी गावांत द्राक्षबागा उभ्या राहिल्या. सुमारे बारा हजार एकरावर द्राक्षबागांचा विस्तार झाला आहे.\nव्यवसाय अन् तंत्रज्ञान प्रसारही...\nबालासाहेब आणि त्याचा भाऊ रवींद्र दोघे कृषी पदवीधर. गावातील शेतकऱ्यांची गरज आणि व्यापाराची संधी लक्षात घेऊन दोघांनी कृषी सेवा केंद्राची सुरवात केली आहे. याबाबत बालासाहेब म्हणाला की, मी सध्या शेती क्षेत्रातील खासगी कंपनीत नोकरी करतोय. यामुळे विविध भागांत फिरून प्रयोगशील शेतकऱ्यांनी विविध पिकांबाबत चर्चा करता येते. त्याचा उपयोग शेती विकास तसेच गावातील शेतकऱ्यांसाठी करतो. योग्य सल्ला देतो. चर्चासत्र आयोजित करतो. आमची मोबाईलवर सल्ला सेवा आहे.\nमिळवली विदर्भ, मध्य प्रदेशची बाजारपेठ\nद्राक्षविक्रीबाबत बालासाहेब म्हणाला की, आमचे एकरी १२ ते १४ टन दर्जेदार द्राक्ष उत्पादन आहे. द्राक्षाला चांगली गोडी, रंगही आहे. आम्हाला विदर्भाची बाजारपेठ जवळ आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील व्यापारी बांधावर द्राक्षाची खरेदी करतात. बाजारपेठ आणि द्राक्षाच्या गुणवत्तेनुसार दर ठरविला जातो. स्वतः व्यापारी द्राक्षघडाची तोडणी, वाहतूक करतात. त्यामुळे शेतकऱ्याला काढणी, पॅकिंग आणि वाहतुकीचा ���र्च नाही. गेल्या पाच वर्षाचा विचार करता बांधावर सरासरी ३५ ते ४५ रुपये किलो दर मिळतो आहे. दर्जेदार द्राक्ष उत्पादकांना खर्च वजा जाता एकरी सरासरी दोन लाखांचा नफा मिळतो. हा पैसा शेती विकासामध्येच गुंतविला जातो.\nगावामध्ये ६० टक्के द्राक्ष बागायतदार, डाळिंब, पपई, सीताफळ, पेरू लागवडीवरही भर.\nपाणी उपलब्धतेनुसार पालेभाजी, कोबी, वांगी, दुधी भोपळा, काकडी, कारले लागवड.\nप्रयोगशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी निविष्ठा कंपन्यांतर्फे चर्चासत्रांचे आयोजन.\nनाशिक, सोलापूर भागातील द्राक्ष बागायतदारांना भेटी, पीक व्यवस्थापनाबाबत चर्चा.\nबहुतांश बागायतदारांकडे विहिरी, शेततळे अत्याधुनिक फवारणी यंत्रे, मिनी ट्रॅक्टर, पिकअप गाड्या, टुमदार बंगल्यांची उभारणी.\nद्राक्ष बागायतदार कडवंची आणि कडवंची एक्स्प्रेस हे व्हॉट्सॲप ग्रुप. यावर माहितीची देवाणघेवाण. शेतकरी गटांच्या बरोबरीने शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना.\nसासरी गेलेल्या मुली तसेच गावात सासरी आलेल्या मुलींनी माहेरी द्राक्षबागा उभारल्या.\nखरपुडी आणि नाव्हा येथील कृषी महाविद्यालयात गावातील विद्यार्थी घेतात शिक्षण.\nकोरड्या हवामानामुळे कडवंचीमधील द्राक्षाला चांगली गोडी आणि रंगही आहे. याचा फायदा घेत द्राक्ष उत्पादकांना एकत्र करीत बालासाहेब आणि रवींद्र ‘कडवंची ग्रेप्स' ब्रॅंड विकसित करताहेत. भौगोलिक निर्देशांक (जी. आय.) घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकरी गटाच्या माध्यमातून बेदाणानिर्मिती उद्योग उभारणीसही वर्षभरात सुरवात होत आहे. त्यामुळे राज्य आणि परराज्यांत कडवंची द्राक्ष आणि बेदाण्याला वेगळी ओळख तयार होणार आहे.\nयंदाचा दुष्काळ परीक्षा घेणारा\nमराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने विहिरीने तळ गाठला आहे. फेब्रुवारी, मार्चनंतर शेततळ्यातील पाणी वापरण्यास सुरवात होते. पण, यंदा डिसेंबरपासूनच पाणी वापरण्याची वेळ आली आहे. जूनअखेरपर्यंत हे पाणी पुरविण्याचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्याने केले असल्याने फक्त बागा जगविण्यावर भर आहे. यंदा रब्बी ज्वारी, भाजीपाल्याची लागवड नाही.\nबालासाहेबबरोबर चर्चा करीत असताना प्रकाश दंदाले गप्पागोष्टीत सामील झाला. हा प्रकाश बुलडाणा जिल्ह्यातील खल्याळ गव्हाण गावचा. याची बहीण पार्वती क्षीरसागर या क��वंची गावात राहतात. प्रकाश नाव्हा येथील रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालयात बी. एस्सी (कृषी)च्या तिसऱ्या वर्षाला आहे. प्रकाशने कृषी शिक्षण घेतानाच गावाकडील शेतीमध्ये दोन वर्षांपूर्वी एक एकरावर द्राक्षबाग केली. त्या गाव परिसरातील हा पहिला द्राक्ष उत्पादक.\nद्राक्षशेतीबाबत प्रकाश दंदाले म्हणाला की, माझ्या बहिणीकडे द्राक्षातील बारकावे शिकत गेलो. दोन वर्षांपूर्वी माझ्या एक एकर शेतीत माणिक चमन जातीची लागवड केली. कडवंचीपासून ३५ किलोमीटरवर माझे गाव असल्याने शेतीच्या आखणीपासून ते अगदी पहिल्या तोड्यापर्यंत माझे भाऊजी बाबासाहेब यांचे मार्गदर्शन मिळाले. गरजेनुसार येथील मजूर घेऊन गावी जातो आणि द्राक्षशेतीतील कामे पूर्ण करतो. मोठा भाऊ सुभाष बागेचे व्यवस्थापन पहातो. गावाशेजारी धरण असल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे. यंदाच्या पहिल्या हंगामात खर्च वजा जाता दीड लाखाचा नफा शिल्लक राहिला. द्राक्षबागेचे व्यवस्थापन काटेकोर करावे लागते. बाग उभारणीची गुंतवणूक मोठी\nआहे. परंतु सोयाबीन, कपाशीपेक्षा द्राक्षामध्ये नफा चांगला मिळत असल्याने यावरच जास्त लक्ष केंद्रित केले आहे.\nसंपर्क - बालासाहेब आंबिलवादे ९०४९९०३३३५\nद्राक्ष शेती farming द्राक्षशेती grapes farming शेततळे ठिबक सिंचन\nयोग्य व्यवस्थापनातून दर्जेदार द्राक्ष उत्पादन\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...\nचित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...\nसेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...\nकाटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...\nदहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...\nविना कंत्राट, विना अनुदान शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...\nदुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...\nपरिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...\nकष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...\nसुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...\nमुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...\nपुसद वन विभागाचा हायटेक दर्जेदार...कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक...\nअडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा...परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर...\nपाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही...कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी...\nआदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची...संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/article-on-eco-friendly-architect-didi-contractor-1850481/", "date_download": "2019-07-17T06:58:36Z", "digest": "sha1:OMOGDJUDAGX3K4PRT25XYLVE4KLHR6S4", "length": 23820, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Eco-friendly architect Didi Contractor | पर्यावरणस्नेही वास्तुरचनाकार दीदी कॉन्ट्रॅक्टर | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nपर्यावरणस्नेही वास्तुरचनाकार दीदी कॉन्ट्रॅक्टर\nपर्यावरणस्नेही वास्तुरचनाकार दीदी कॉन्ट्रॅक्टर\nमहात्मा गांधींनाही हेच अभिप्रेत होतं. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी..\nपारंपरिक वास्तुस्थापत्यशैलीला बाजूला सारून आपल्या वैशिष्टय़पूर्ण वास्तुकलाकृतीच्या आधारे नावलौकिक प्राप्त झालेल्या दीदी कॉन्ट्रॅक्टर या अमेरिकन वास्तुरचनाकार नव्वदीतही कार्यरत आहेत. परिसरातील उपलब्ध चुना, लाकूड, दगड, माती यांचा उपयोग करून हिमाचल प्रदेशात त्यांनी अनेक इमारती बांधल्या आहेत. ही त्यांची कामगिरी वास्तुरचनाकार लॉरी बेकरशी साधर्म्य साधणारी आहे. महात्मा गांधींनाही हेच अभिप्रेत होतं. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी..\nगेल्या शतकात आपल्या अंगभूत, अजोड कलाकृतींचं दैवी देणं घेऊन भारतभूमीवर अनेक जण आले आणि या देशाचे ऋण मानत ते या देशाचे सगेसोयरेच होऊन गेले. या देशातील सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक वैचित्र्याचं त्यांच्यावर गारुड पडलंच होतं, त्यात गौतमबुद्ध आणि युगपुरुष महात्मा गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर होताच. या पलटणीत लॉरी बेकर, टॉम अल्टर, मीरा बेन आणि मराठी भाषेत शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या मॅक्सिन मावशी यांच्या बरोबरीने दीदी कॉन्ट्रॅक्टर यांचे नाव घ्यावे लागेल.\nपारंपरिक वास्तुस्थापत्य शैलीला बाजूला सारून आपल्या स्वत:च्या वैशिष्टय़पूर्ण वास्तुकलेच्या आधारे नावलौकिक मिळवलेल्या दीदी कॉन्ट्रॅक्टर या अमेरिकन वास्तुरचनाकार आता नव्वदीतही कार्यरत असून, हिमाचल प्रदेशातील धरमशालेजवळील ‘रक्कार’ गावाच्याच त्या होऊन गेल्या. परिक्षेत्रातील सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक सामग्रीतून केवळ चुना, लाकूड, दगड, माती या घटकांचा उपयोग करून त्याला आपल्या कौशल्याची जोड देत हिमाचल प्रदेशात त्यांनी अनेक इमारती उभारल्या. ही त्यांची कामगिरी लॉरी बेकर यांच्याशी मिळतीजुळती अशी आहे.\n‘‘साधेपणा आण��� स्थानिक नैसर्गिक सामग्रीचा वापर या महात्मा गांधींच्या शिकवणुकीचा माझ्यावर खोल परिणाम झाला,’’ असे दीदी सांगतात. वास्तुरचनाकार होण्यासाठी कोणत्याही वास्तुकला, अभियांत्रिकी संस्थेची पदवी नसतानाही दीदी ‘वुमन आर्किटेक्ट’ म्हणून सर्वत्र ओळखल्या जातात. त्यांच्या अजोड कामगिरीसाठी २०१७ चा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.\nदीदी कॉन्ट्रॅक्ट यांचे मूळ नाव डेलिया किंगझिंगर असे आहे. वडील जर्मन तर आई अमेरिकन. हे दोघंही चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहेच. कोलोराडो विद्यापीठात कला शाखेचे शिक्षण घेत असतानाच समकालीन रामजी नारायण या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या भारतीयाशी त्यांचा परिचय झाला. नंतर मैत्री, प्रेम याची फलश्रुती विवाहात झाली. विवाहानंतर भारतात आगमन हा साराच उमेदीचा प्रवास सत्तर वर्षांपूर्वीचा. बांधकाम करणाऱ्या रामजी नारायण यांना सर्वत्र कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळख लाभली. तेव्हा पर्यायाने मूळ नाव डालिया किंगझिंगर हे नाव मागे पडून त्या दीदी कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.\nनैसर्गिक वातावरणाशी सुसंगत असे आपल्या कल्पनेतील घर बांधून त्यांनी मुंबईतील जुहू येथे वास्तव्यास प्रारंभ केला. या उमेदीच्या आणि उमेदवारीच्या काळातच चित्रपट नाटय़महर्षी पृथ्वीराज कपूर यांनी दीदींची नावीन्यपूर्ण वास्तू बघितल्यावर आपल्या नियोजित ‘पृथ्वी’ थिएटरची इमारत बांधण्याचं काम दीदींकडे सोपवलं. त्यांच्या कारकीर्दीचा हा श्रीगणेशा होता. या नंतरच्या आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी मागे वळून बघितलेच नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे, पारंपरिक वास्तू उभारणीत त्यांना स्वारस्यच नव्हते. तर वास्तू उभारणीतील साधेपणातही चित्ताकर्षकपणा, नेत्रसुखद रंगसंगती, हवा-प्रकाशाचा यथा योग्य मेळ साधण्याचे त्यांचे कसब या घटकांवर त्यांचा भर होता.\nयाच प्रारंभीच्या काळात त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अशा वास्तुदर्शनासाठी जिज्ञासू, अभ्यासू – स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी त्यांच्या घरी यायला लागले. जोडीला पृथ्वीराज कपूरसारख्या दर्दी माणसाचं समाधानाच प्रशस्तीपत्रक त्यांना लाभलं. या कारणांनी अनेक गृहनिर्माण उपक्रमाची कामं त्यांच्याकडे आपसूक चालून आली. भारतीय संस्कृती, येथील समाजमनाची मानसिकता, परिसरातील उपलब्ध नैसर्गिक स्रोत याचा सखोल अभ्यास करून यापुढे त्यांनी ज्या लक्षवेधी इमारती उभारल्या, त्यामध्ये जयपूरच्या लेक पॅलेसचे सुसज्ज हॉटेलमध्ये रुपांतर आणि त्याची शाही वातावरणाशी सुसंगत अंतर्गत सजावट, तसेच चित्रपटांचे भव्य सेट या ठळक कामगिरींचा बोलबाला देशभर झाला.\nनिसर्गाच्या उपजत ओढीने ७० च्या दशकात हिमाचल प्रदेशातील भ्रमंतीत तेथील वातावरणावर त्या इतक्या प्रभावित झाल्या की, धरमशालेनजीकच्या सिद्ध बारीचा परिसर हीच आपली कर्मभूमी दीदींनी निश्चित करून टाकली. मात्र दिलखेच आकर्षक इमारतींचा आराखडा तयार करणाऱ्या दीदींच्या संसाराच्या इमारतीला याच काळात तडा गेला. स्वत:च्या कल्पनेनुसार आपल्या अभिरुचीच्या वास्तुरचना उभारणीसाठी स्वैरपणे उत्तुंग भरारी घेणाऱ्या दीदींचे पतीराजांबरोबर मतभेद व्हायला लागले. अखेर त्याची परिणती परस्परांपासून विभक्त होण्यात झाली. आपल्या कर्तृत्वावर विश्वास असलेल्या दीदींनी आपल्या दोन मुलांसह तडक धरमशालेचा रस्ता धरला, तेव्हा त्यांनी चाळिशी पार केली होती. या एकाकी काळात त्यांची वास्तुरचनाकार म्हणून शोधयात्रा सुरूच होती.\nयोगायोगाने या संघर्षमय काळात तेथील एका डॉक्टरांच्या रुग्णालयाचे काम त्यांच्याकडे चालून आलं. वास्तुरचना कामाच्या ध्यासपर्वात पुढे दीदींकडे आपसुक कामं चालून आली. त्याला कारणही तसंच होतं. निसर्गसमृद्ध हिमाचल प्रदेशाच्या भौगोलिक वातावरणाचा सखोल अभ्यास करून परिक्षेत्रातील उपलब्ध निसर्ग दौलतीचा मुबलक वापर करून सरस घरांची उभारणी त्यांनी केली. या वैशिष्टय़ांमुळे अनेक आव्हानात्मक कामं त्यांच्याकडे येतच राहिली.\nवास्तुरचनाकार म्हणून गतीमान कारकीर्दीला कलाटणी देणाऱ्या या काळातच हिमाचल प्रदेशाची विधानसभा इमारत ‘निष्ठा’ या केन्द्राचे (रुरल हेल्थ एज्युकेशन, अॅण्ड इन एन्व्हायर्नमेंट सेंटर) बांधकाम, संभावना इन्स्टिटय़ूट यांचे काम म्हणजे दीदींच्या कर्तृत्वाचा चढत्या आलेखाचा लँडमार्क आहे.\nझपाटल्यासारखे अनेक गृहनिर्माण उपक्रमांचे काम करताना भारतातील नावलौकिकासह परकीय वास्तुरचना अस्थापनांनीही त्यांची दखल घेतली आहे. पर्यावरणपूरक वास्तू निर्मितीत दीदींचे योगदान सर्वत्र लोकांपर्यंत पोचण्यासाठी एका स्वीस चित्रपट निर्मात्याने दीदींच्या कामाचा आढावा घेणारा एक लघुपटही बनवला आ��े. तसेच ‘अर्थ क्रुसेडर’ या छोटेखानी माहितीपटाची भारत सरकारने निर्मिती करून त्यांची दखल घेतली आहे.\nदीदींच्या व्रतस्थ कार्यकुशलतेचा संपूर्ण प्रवास ज्यांना जाणून घ्यायचा असेल त्यांनी जोगिंदर सिंग लिखित ‘अॅन अॅडोब रिव्हायव्हल- दीदी कॉन्ट्रॅक्टर्स आर्किटेक्चर’ हा ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा.\nसंस्कारक्षम वयात पाश्चिमात्य संस्कृती – जीवनशैलीचे संस्कार होऊन दीदी कॉन्ट्रॅक्टर भारतभूमीशी एकरूप झाल्या, हे त्यांचे वेगळेपण आपलं कुतूहल जागवणारं आहे. आता नव्वदीकडे झेपावणाऱ्या स्वयंभू दीदी कॉन्ट्रॅक्टर सभोवतालच्या देवदुर्लभ निसर्गासारख्याच शांत- निवांत आणि कृताथ जीवन जगताहेत..\nनिसर्गसमृद्ध हिमाचल प्रदेशाच्या भौगोलिक वातावरणाचा सखोल अभ्यास करून परिक्षेत्रातील उपलब्ध निसर्ग दौलतीचा मुबलक वापर करून सरस घरांची उभारणी त्यांनी केली. या वैशिष्टय़ामुळे अनेक आव्हानात्मक कामं त्यांच्याकडे येतच राहिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/7nagpur/page/5/", "date_download": "2019-07-17T06:19:36Z", "digest": "sha1:VM7GMZHMP2KWR6GVF5QUQLPKO435DCWI", "length": 15712, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "नागपूर | Saamana (सामना) | पृष्ठ 5", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises विधानसभा अध्यक्षांना नियमानुसार निर्णय घेण्याचे आदेश\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nमेहकरच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधकच्या ताब्यात\n मेहकर (बुलढाणा) मेहकर येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा रमेशराव माजरखेडे यांना आज पाच हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने...\nअमरावत���त बिबट्याचा हल्ल्यात 25 बकऱ्यांचा मृत्यू\n अमरावती चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथील गजानन शंकर हेकडे यांच्या घरात काल रात्री 3 च्या सुमारास बिबट्याने शिरुन तेथील गोठ्यात बांधलेल्या 25 बकऱ्यांचा फडशा पाडला. गेल्या काही दिवसापासून चिखलदरा...\n दोन दिवसांच्या चहापानासाठी विद्यापीठाने खर्च केले दीड लाख\n नागपूर एखाद्या चहापानासाठी साधारण किती खर्च येतो 10 रुपयांपासून ते अगदीच फाईव्ह स्टार चहा म्हटला तरी फारतर दीड दोन हजार रुपये. पण...\nपोलिसांनी मदत नाकारली, महिलेने जखमी पतीला स्कूटरवरून नेले रुग्णालयात\n नागपूर पोलिसांनी मदत नाकारल्यामुळे एका महिलेला रात्री अडीच वाजता तिच्या जखमी पतीला स्कूटरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. दुर्देवाने त्या जखमी व्यक्तीचा मृत्यू...\nनागपूरच्या युवकाने केला टॅटूचा विक्रम\n नागपूर राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर नवनवीन विक्रम करण्यासाठी प्रसिद्धीझोतात आले आहे. प्रदीप मुलानीने 21 तासांत 444 टॅटू काढण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर...\nबुलढाण्यात बोलेरो व कंटेनरची जबर धडक, चार जण जागीच ठार\n मेहकर मेहकर-अकोला रस्त्यावर अंजनी गावाजवळील राजा ढाबा जवळ रात्रीच्या सुमारास बोलेरो व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार जण जागीच...\nदोन देशी कट्ट्यासह १४ तलवारी व ५ काडतूस जप्त\n अमरावती विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाची स्टिकर असलेल्या सफारी वाहनातून गाडगेनगर पोलिसांनी १४ तलवारी,२ देशी कट्टे,पाच काडतूस जप्त केले आहे. त्यामुळे या शस्त्राचा संबंध...\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- दिवाकर रावते\n अमरावती प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळाला किंवा कसे, हे काटेकोरपणे तपासावे. त्यासाठी आवश्यक पाहणी करावी, तसेच यासंबंधी शेतकरी बांधवांच्या...\nPhoto : वर्ध्यात पावसासाठी लावले बाहुला बाहुलीचे लग्न\nलग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, आठ जण जागीच ठार\n नागपूर लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून...\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises विधानसभा अध्यक्षांना नियमानुसार निर्णय घेण्याचे आदेश\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/love-story/all/page-4/", "date_download": "2019-07-17T07:14:04Z", "digest": "sha1:ZC2YCS5AYTPHWQSBRJ3LOMJH3SI67CJ7", "length": 12085, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Love Story- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nValentine Day च्या दिवशीच जन्मलेल्या मधुबाला, अधुरी राहिली त्या गुलाब आणि चिठ्ठीची कहाणी\nमधुबालाला चाहूल लागली होती की या ऑपरेशनमधून ती वाचू शकत नाही. ही गोष्ट तिने किशोर कुमार यांनाही सांगितली.\nValentine's Day: कोणाला एअरपोर्टवर तर कोणाला फेसबुकवर मिळाले प्रेम, क्रिकेटपटूंची Love story\nलाईफस्टाईल Feb 14, 2019\nLove story : प्रेमात आकंठ बुडालेल्या नीना गुप्ता झाल्या कुमारी माता\nलाईफस्टाईल Feb 14, 2019\nValentine Day: काका म्हणणाऱ्या 24 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी जिनांनी केलं होतं लग्न\nया Valentine ला अनूप जलोटा शोधतायत गर्लफ्रेंड आणि जसलीनसाठी नवा बॉयफ्रेंड\nValentine's Day : वेगवेगळे राहात होते इंदिरा गांधी-फिरोज , तरीही नाही घेतला घटस्फोट\nब्लॉग स्पेस Feb 13, 2019\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nValentine Day- जावेद अख्तरांची लव्हस्टोरी, शबानासाठी दिला होता पहिल���या पत्नीला घटस्फोट\nVIDEO : भावना व्यक्त करताच जगजीत सिंह यांना काय म्हणाल्या होत्या चित्रा\nValentine's Day : प्रियांका आणि रॉबर्ट वड्रांची ही आहे प्रेमकहाणी\nनवऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने गाठली अमेरिका; 'पती पत्नी और वो'चं भांडण VIRAL\nVIDEO : ‘खिचडी’मधील हंसानं आईशी भांडून केलं शाहिदच्या वडिलांशी लग्न\n‘खिचडी’मधील हंसाचं पहिलं लग्न एका आठवड्यात तुटलं, आईशी भांडून केलं शाहिदच्या वडिलांशी लग्न\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/video/article-246939.html", "date_download": "2019-07-17T07:14:05Z", "digest": "sha1:4PJG7PCVZOJFJLCG2AO25AXR6ERXG6CA", "length": 16007, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आता कोणतंही पद खुणावत नाही'", "raw_content": "\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा नि���्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\n'आता कोणतंही पद खुणावत नाही'\n'आता कोणतंही पद खुणावत नाही'\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nपुण्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा प्लॅन; 5 कोटी लिटरचा होणार पाणीसाठा\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT: टेमघर धरणाची गळती थांबली जलसिंचन विभ��गाच्या दाव्याची पोलखोल\nभाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT\nVIDEO : वसतीगृहात जेवणात आढळल्या अळ्या, मुलींसाठी महिला शिक्षिकाही नाही\nमहाराष्ट्र 14 hours ago\nजगभरातून लोकं येतात अजिंठा लेणी पाहायला, तिथे गर्दुल्ले फुकताय हुक्का\nमहाराष्ट्र 15 hours ago\nनाशकात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडबुडे, जमिनीतून येतोय गूढ आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदाराने घेतली आशिष शेलारांची जागा\n10 जणांचा जीव घेणारी इमारत कुणाची सत्ताधारी आणि म्हाडाची टोलवाटोलवी\nमृत्यू तिच्या लेकरांना हातही लावू शकला नाही, कारण समोर उभी होती आई\nमुंबईत आतापर्यंत कुठे-कुठे इमारती कोसळल्या\nइमारतीच्या ढिगारातून महिलेला बाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nVIDEO : सगळे जण घरातच होते, इमारतीतून बचावलेल्या महिलेचा थरारक अनुभव\nVIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात\nडोंगरी इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण विखे पाटलांचा सेनेवर निशाणा, म्हणाले...\nVIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं\nVIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेतमंडळींना केलं हे आवाहन\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nबातम्या, ��्पोर्टस, फोटो गॅलरी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nWhatsApp वर सुरक्षित नाहीत मीडिया फाइल्स, सेटिंगमध्ये करा 'हे' बदल\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/v-p-mendjogi-article-on-skillful-handwriting/", "date_download": "2019-07-17T06:34:05Z", "digest": "sha1:6T2JVUHC4CAZVQNTMHATYNGXEHCPLDUF", "length": 25176, "nlines": 168, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : हस्ताक्षराकडे दुर्लक्ष धोकादायक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nलेख : हस्ताक्षराकडे दुर्लक्ष धोकादायक\nसध्याच्या संगणक युगात जास्त लिहावे लागणार नाही, तेव्हा अक्षर सुंदर असण्याची फारशी गरज नाही असे सांगितले जाते. मात्र असा विचार करून पालक आपल्या मुलाच्या भविष्याशी धोकादायक खेळ खेळत आहेत हे सांगावेसे वाटते. शिक्षण क्षेत्रात नजीकच्या काळात तरी हाताने लिहिण्याशिवाय पर्याय नाही. सुंदर हस्ताक्षराकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. उलट प्रत्येकाने आपले हस्ताक्षर सुंदर कसे होईल याचा प्रयत्न करायला हवा.\nबहुसंख्य विद्यार्थ्यांची अक्षरे खराब आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला हवे. ५०-५५ वर्षांपूर्वी एवढी परिस्थिती नव्हती. त्याची दोन कारणे स्पष्ट आहेत की, तेव्हा वेळ पुरत नाही ही समस्या नव्हती. शिवाय शिक्षकही स्वतःचे अक्षर टाक, बोरू अशा साधनांनी सुंदर करण्याचा प्रयत्न करीत. सध्या शाळेच्या वेळेत सुंदर अक्षर काढावयास शिकविणे कठीण आहे. शिवाय टाक, बोरू ही साधनेही अदृश्य झाली आहेत.\nअसाही एक मतप्रवाह जोरात आहे की, सध्याच्या संगणक युगात जास्त लिहावे लागणार नाही, तेव्हा अक्षर सुंदर असण्याची फारशी गरज नाही. मात्र असा विचार करून पालक आपल्या मुलाच्या भविष्याशी धोकादायक खेळ खेळत आहेत हे सांगावेसे वाटते. शिक्षण क्षेत्रात नजीकच्या काळात तरी हाताने लिहिण्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या स्पर्धायुगात एकेका गुणाने मुलाचे भविष्य बिघडते हे लक्षात घ्यावे. खराब अक्षरामुळे ४-५ टक्के गुण निश्चित कमी होतात. तेच सुंदर अक्षरामुळे निदान २-३ टक्के गुण जास्त मिळतात.\nसुंदर अक्षरात केलेला अभ्यास चांगल्या प्रकारे स्मरणात राहतो. त्यामुळेही चांगले गुण मिळतात. सुंदर अक्षरामुळे आत्मविश्वास वाढतो. वागण्या-बोलण्यात शिस्त येते. एकंदरीतच तुमचे आयुष्य बदलते, आनंदी होते.\nसुंदर अक्षराची व्यक्ती आपल्या अक्षरामुळे सर्वांना आनंद देत असते. सुंदर अक्षराचा विद्यार्थी शिक्षका��चा लाडका असतो. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी लग्नकार्य, इतर समारंभ फलकलेखन अशावेळी चांगले अक्षर असणाऱ्याची लोकांना हमखास आठवण होते.\nयोग्य मार्गदर्शनाने कोणीही फक्त २५ तासांत आपले अक्षर आमूलाग्र सुधारू शकतो. याला आवश्यक ते योग्य साहित्य वापरावे लागते. चांगल्या प्रतीची वही, कटनिबसह पेन एवढय़ाच गोष्टी लागतात. ‘हस्ताक्षर सुधारा फक्त २५ तासांत’ हे माझे पुस्तक यासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे.\nअक्षर कोणत्याही वयात सुधारते. डावखुऱ्यांचेही सुधारते. सध्या हस्ताक्षराचे शास्त्र्ााsक्त शिक्षण घेतलेले प्रशिक्षक असतात. शक्यतो त्यांच्याकडे शिकल्यास आपल्याला कमी वेळेत, कमी खर्चात, कमी कष्टात हे काम करता येईल.\nसध्या सर्वांनाच इंग्लिश शिकावयाचे असते. इंग्लिशमध्ये प्लेन व कर्सिव्ह अशा दोन लिपी असतात. बऱ्याच ठिकाणी तोंडी सांगतात की, बोर्डाला कर्सिव्ह चालत नाही. वास्तविक सर्वांना कर्सिव्ह चालते. दुसरे असे सांगतात की, तुमचे दहावीचे पेपर खेडेगावात तपासायला जातील. त्यांना कर्सिव्ह समजत नाही. म्हणून कर्सिव्ह लिहू नका. कर्सिव्ह चांगले असेल तर ते कोणालाही वाचता येते. घाणेरडे असेल तर कोणालाही वाचता येत नाही. म्हणून खेडय़ातला व शहरी असा फरक न करता चांगले कर्सिव्ह असेल तर लिहा. घाणेरडे असेल तर प्लेन इंग्लिशमध्ये लिहा असे सांगावे.\nसुंदर कर्सिव्ह व प्लेन इंग्लिश लिहिणाऱ्यामध्ये मार्काच्या दृष्टीने काय फरक पडतो ते पाहू.\n> पहिल्याचा पेपर पूर्ण होतो, दुसऱ्याचा पेपर थोडा राहण्याची शक्यता असते. कारण कर्सिव्ह वेगाने लिहिता येते.\n> कर्सिव्ह लिहिणाऱ्याला, लिहिलेले तपासण्याला, दुरुस्तीला वेळ मिळतो. दुसऱ्याला तसा वेळ मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे काही गुण कमी होऊ शकतात.\n> आणखी नवीन मुद्दे सुचायला वेळ मिळतो. त्यामुळे काही गुण वाढू शकतात. दुसऱ्याच्या बाबतीत ही शक्यता कमी असते.\n> चांगले कर्सिव्ह हे चांगल्या प्लेनपेक्षा नेहमीच जास्त गुण मिळवून देतो.\nशिवाय भविष्यात तुम्ही डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर झाल्यावर आयुष्यभर प्लेन लिहिणे अपेक्षित नाही. तेव्हा कर्सिव्ह लवकरात लवकर शिकणे हितावह आहे.\n७०-८० वर्षांपूर्वी जेव्हा संगणक, टंकलेखन यांचे प्रस्थ नव्हते, तेव्हा बऱ्याच ठिकाणी लेखनिकाच्या जागा असत. सुंदर हस्ताक्षर असणाऱ्यांना तो एक हमखास नोकरीचा मार्ग होता. शिवाजी महाराज, पेशवे, मुसलमान बादशहा या सर्वांच्या पदरी सुंदर अक्षर असणारी माणसे असत.\nखराब अक्षराच्या मुलांचे निदान करताना पालक सांगतात तो डावखुरा आहे, तो पोक काढून बसतो, तो पेन चुकीचा धरतो, तो लिहिताना एकाग्र नसतो, त्याच्या डोक्यात इतर विचार असतात.\nयाचा व्यत्यास म्हणजे जे उजव्या हाताने लिहितात, ताठ बसतात, पेन व्यवस्थित धरतात, एकचित्ताने लिहितात त्या सर्वांचे अक्षर सुंदर असावयास हवे. पण वस्तुस्थिती तशी नाही. सुंदर अक्षर हे मेंदूत जन्म घेते. मग तुम्ही डावखुरे आहात, पोक काढून बसलात, पेन नीट धरला नाहीत किंवा तुम्ही एकाग्र नाहीत- या गोष्टी अतिशय गौण आहेत. तुम्हाला योग्य अक्षर कसे काढावयाचे याचे शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे.\nमध्यंतरी मुंबईतील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेने दूरदर्शनवरील मुलाखतीत सांगितले की अक्षर जास्त सुंदर असण्याची गरज नाही. वाचता आले तरी बस झाले. जेव्हा शिक्षणक्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असे सांगते तेव्हा आश्चर्य वाटते. हस्ताक्षराबाबत आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी स्थिती आहे.\nचांगले अक्षर असणाऱ्या शिक्षकांना विशेष वेतनवाढ द्यावी. म्हणजे शिक्षक आपले अक्षर चांगले करतील. अक्षराच्या स्पर्धा घ्याव्यात. शासनाने किंवा शिक्षण संस्थांनी अक्षराच्या परीक्षा घ्याव्यात. २३ जानेवारी हस्ताक्षर दिन म्हणून साजरा करावा.\nकोणाचेही अक्षर केवळ २५ तासांत सुधारते हे मी गेल्या २० वर्षांत ५००० पेक्षा जास्त लोकांना शिकवून सिद्ध केले आहे. त्यासाठी वयाची अट नाही. शिवाय हस्ताक्षर शिक्षकही मी तयार केले आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, बेळगाव, जळगाव, बीड, नंदुरबार, पिंपरी-चिंचवड, नगर या ठिकाणी त्यांचे व्यावसायिक वर्ग यशस्वीरीत्या चालवीत आहेत.\nसुंदर हस्ताक्षराकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. उलट प्रत्येकाने आपले हस्ताक्षर सुंदर कसे होईल याचा प्रयत्न करायला हवा. हस्ताक्षर चांगले नसले तरी सध्याच्या संगणकाच्या युगात काही बिघडत नाही हा समज चुकीचा आहे. आजही चांगले हस्ताक्षर ही एक गरजच आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअग्रलेख : गणरायांवर ‘अॅट्रॉसिटी’, हे म्हणे हिंदूंचे राज्य\nपुढीलमुद्दा : ब्लू बॉटल जेली फिशचा धोका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/get-help-from-ats-the-application-is-rejected/articleshow/69378815.cms", "date_download": "2019-07-17T07:58:06Z", "digest": "sha1:2GM45AF57MEKDLXMAPDI3NUHA3FXD7PK", "length": 12479, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: एटीएस मदत घ्या; अर्ज फेटाळला - get help from ats; the application is rejected | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nएटीएस मदत घ्या; अर्ज फेटाळला\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या विरोधातील खटला अधिक सक्षम व्हावा, यासाठी एटीएसची मदत घेण्याची विनंती करणारा अर्ज शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला.\nया खटल्यातील आरोपी सुनावणीसाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याने विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपींचा पिंजरा रिकामा असल्याचे पाहून न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी वकिलांसमोर नाराजी व्यक्त केली व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा हजेरी लावावी लागेल, अशी तंबी अखेरीस देत न्यायाधीशांनी या खटल्याची पुढील सुनावणी २० मे रोजी ठेवली. दरम्यान, हा खटला अधिक मजबूत करण्यासाठी विशेष तपास यंत्रणेने (एनआयए) आधीची तपासयंत्रणा असलेल्या एटीएसची मदत घ्यावी, यासाठी एका मध्यस्थाने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. या खटल्यात आरोप निश्चित झालेले असल्याने आता हा अर्ज विचारात घेण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने अर्ज फेटाळला.\n२९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट होऊन सहा लोक ठार तर शंभरहून अधिक जण जखमी झाल्याच्या या खटल्यात सध्या साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या जात आहेत. या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा, पुरोहित तसेच निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी व समीर कुलकर्णी हे सर्व जण सध्या जामिनावर बाहेर आहेत. या सर्वांविरुद्ध न्यायालयाने बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गंभीर आरोप निश्चित करून खटल्याची सुनावणी सुरू केली आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू\nमध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने\nपार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचं अपहरण\nही दुर्घटना नव्हे, हत्याच; एमआयएमचा आरोप\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nउद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक\nसचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nकोल्हापूरः प्रसिद्ध उद्योगपती राम मेनन यांचे निधन\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nअवैध वाहतूकदारांच्या मारहाणीत एसटी अधिकारी जखमी\nभटक्या कुत्रीला मरेपर्यंत मारहाण; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएटीएस मदत घ्या; अर्ज फेटाळला...\nदुष्काळी भागातील उपाययोजनांना गती...\nसमलैंगिकांना हक्काची 'स्पेस'देणारी 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहीम...\n'येथे' मुस्लिम मुलांना दिलं जातं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण...\nमालेगाव स्फोट: साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींना आठवड्यात एकदा हजर ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/world/fact-checked-this-man-did-not-fake-being-deaf-and-dumb-for-62-years-heres-the-truth-25617.html", "date_download": "2019-07-17T06:33:01Z", "digest": "sha1:ZIL4YATPRBQS65H7HUWDNUQ4PF2UPFTQ", "length": 34612, "nlines": 180, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बायकोचं ऐकावं लागू नये म्हणून नवरा 62 वर्षे राहिला मुका; सत्य वेगळेच आहे, घ्या जाणून.. | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला ग���ल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nबायकोचं ऐकावं लागू नये म्हणून नवरा 62 वर्षे राहिला मुका; सत्य वेगळेच आहे, घ्या जाणून..\nआंतरराष्ट्रीय अण्णासाहेब चवरे Mar 07, 2019 03:49 PM IST\nFact Checked: जगभरातील प्रसारमाध्यमांमधून एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे वृत्त एका दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचे आहे. या घटस्फोटामागचे कारण काहीसे विचित्र आणि मानवी स्वभावातला विक्षिप्तपणा दर्शवणारे आहे. त्यामुळे बहुतांश प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे खरे. एकमेकांना क्रेडीट देत प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिल्याने एका वृत्तसंस्थेने या वृत्ताची शहानिशा करता हे वृत्त खोटे असल्याचे पुढे आले. मात्र, हे वृत्त वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. काय आहे ते वृत्त\nघटनास्थळ - अर्थातच अमेरिकेतील एक जगप्रसिद्ध शहर न्यूयॉर्क.\nप्रकरण - नवऱ्याचे वर्तन आणि बायकोचा विश्वासघात.\n..तर मंडळी अमेरिकेतील एका न्यायालयात एका महिलेने अर्ज केला. या महिलेला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. घटस्फोट कशासाठी तर, नवऱ्याने विश्वासघात केला म्हणून. आता नवऱ्याने विश्वासघात काय केला तर, नवऱ्याने विश्वासघात केला म्हणून. आता नवऱ्याने विश्वासघात काय केला असे सहाजिकच तुम्ही विचारणार असे सहाजिकच तुम्ही विचारणार तर ऐका...(माफ करा.. वाचा तर ऐका...(माफ करा.. वाचा\nघटस्फोटाचे कारण पाहून न्यायालय अवाक\nपती बेरी डावसन (वय 84 वर्षे) आणि पत्नी डोरोथी (वय 80) यांनी जवळपास 62 वर्षे संसार केला. संसाराच्या वेलीला अपत्यप्राप्ती होऊन वंशवृद्धीची फळेही लागली. या दाम्पत्याला तब्बल सहा मुले आणि सुना, जावई यांच्यासह एकूण 13 नातवंडेही आहेत. सगळं कसं छान चाललंय. आयुष्यातील वास्तव स्थिती डोरोथी यांनी स्वीकारली आहे. पती डावसन महोदयांचाही उगवला दिवस पत्नी डोरोथी यांच्यासोबत नेहमीप्रमाणे मावळत आहे. दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरुच आहे. दरम्यान, पत्नी डोरोथी यांना आता वयाच्या 80 व्या वर्षी पती डावसन यांच्यापासून वेगळं व्हायचं आहे. म्हणजे घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे रितसर अर्जही केला आहे. या अर्जात उल्लेखलेले घटस्फोटाचे कारण पाहून चक्क न्यायालयही अवाक झाले. (हेही वाचा, रांजणी: पतीच्या गुप्तांगाला केमिकल लाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न,पत्नी विरोधात नगर येथे गुन्हा दाखल)\nकाय आहे घटस्फोटाचे कारण\nपत्नी डोरोथी यांनी केलेल्या दाव्यानुसार पती बेरी डावसन हे गेली 62 वर्षे मुकबधीर आहेत. ते बोलत नाहीत. त्यांनी बोलावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण, ते बोललेच नाहीत. सर्व प्रयत्न करुन झाल्यावर डोरोथी यांनी स्वत:च बदलायचे ठरवले. त्या स्वत: मुकबधीर व्यक्तिंसोबत संवाद साधण्यासाठी विकसित करण्यात आलेली सांकेतिक भाषा शिकल्या. मुले, सुना, जावई आणि नातवंडांनाही त्यांनी ही भाषा शिकवली. अलिकडे तर, सर्व कुटुंबीय हे डावसन महोदयांसोबत सांकेतिक भाषेतच बोलतात. मात्र, अचानक डावसन यांचे बिंग फुटले. ते मुकबधीर नसून त्यांनी सोंग घेतल्याचे पुढे आले. कुटुंबीयांसह पत्नी डावसन डोरोथी हिच्यासाठी तो मोठा धक्का होता. डावसन यांचे सोंग पाहून त्या चिडल्या. त्यांनी थेट घस्टफोट घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला.\nपती डावसन महोदय का वागले असे\n62 वर्षांच्या संसारात अवाक्षरही न बोलणारे डावसन महोदय अखेर बोलले. त्यांनी आपण सोंग घेतल्याची कबूली दिली. पत्नीचे ऐकावे लागू नये म्हणून आपण मुकबधीर असल्याचे सोंग घेतल्याचे त्यांनी मान्य केले. पत्नीला दुखावण्याचा किंवा फसविण्याचा आपला कोणताच हेतू नव्हता. पण, एकदा ऐकले तर पत्नीचे आयुष्यभर ऐकावे लागेल, या भीतीपोटी आपण मौनात राहणे (मुकबधीर असल्याचे भासवत) पसंत केले, असे डावसन महोदयांनी म्हटले आहे. जगभरातील अनेक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. परंतू, या वृत्ताला वास्तवतेचा आधार नसल्याचे पुढे आले आहे. वृत्ताची सत्यता लेटेस्टली मराठीच्या वाचकांसमोर यावी या हेतूने आम्ही हे वृत्त दिले आहे.\nTags: America Divorce Fact check Husband Husband Wife Dialogue Husband Wife Relationship Husband Wife Romance Husband's wife Husbands lover Marital Life marriage Nature of Wife Wife Wife Husband Wife Husband behavior अमेरिका आतल्या गठीचा घटस्फोट नवरा बायको संवाद नवरा-बायको नवऱ्याचा स्वभाव पती पत्नी दुरावा पती पत्नी रिलेशन पती पत्नी संवाद पती-पत्नी संबंध पतीचा स्वभाव पतीचे वर्तन पत्नीचा स्वाभाव बायकोचा दरारा बायोचा स्वभाव मूग गिळणे मूग गिळून गप्प बसणे लफंगा नवरा विवाह वैवाहिक जीवन संसार हुशार नवरा भोळी बायको\nनाशिक: सप्तशृंगी गडाजवळच्या शिखरावर देवदर्शनावेळी भांडण झाल्याने संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला 800 फूट दरीत ढकलले\nआपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या\nसिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार तिवरे गाव, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव: आदेश बांदेकर\nमुंबई: वांद्रे येथील भारत नगर परिसरात घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी\nआपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 19 जुलैला होणार टीम इंडियाची निवड; शिखर धवन, एम एस धोनीच्या सिलेक्शनबाबत शंका\nChandra Grahan 2019 On 16 July: गुरू पौर्णिमे��िवशी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण ऑनलाईन कसे बघाल Live\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nसचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nNZ vs ENG, CWC Final 2019: पंचाच्या निर्णयामुळे इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत बनला विश्वविजेता माजी पंच सयमन टॉफेल यांनी उपस्थित केली शंका\nविराट कोहली फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन; रोहित शर्मा कडे जाणार वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची धुरा\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: वीणा जगताप हिच्या डोळ्यात शिव ठाकरे याला दिसतंय बरंच काही; घ्या जाणून\nBigg Boss Marathi 2 Episode 51 Preview: नाराज शिवानी सुर्वेचे वीणा जगतापला खडे बोल, तर कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक एकमेकांना घालणार साष्टांग नमस्कार, Watch Video\nBigg Boss Marathi 2, 14 July, Episode 50 Updates: माधव आणि नेहामुळे हीनाच्या अश्रूंचा फुटला बांध; बिग बॉसच्या घरात पुन्हा रंगला Elimination Drama\nगुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, अक्कलकोट, शेगावमध्ये भाविकांची तुफान गर्दी; चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी कमी वेळ\nSai Baba Marathi Songs: साईबाबांची ही 5 सुरेल मराठी गाणी आणि भजने ऐकून भक्तिमय वातावरणात करा गुरुपौर्णिमा साजरी\nGuru Purnima 2019: आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nShirdi Sai Baba Guru Purnima 2019: श्री क्षेत्र शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या ‘5’ इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nम्हातारपणात असे दिसतील विराट कोहली, रोहित शर्मा; Netizens नी FaceApp challenge द्वारे शेअर केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील वेड लागेल\nIndia’s tour of West Indies 2019: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधीची शक्यता, ही नावे आघाडीवर\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nभारतीय तरुणाने 10 मिनिटात Instargram हॅक करून मिळवले 20 लाखाचे बक्षीस (Watch Video)\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://beta1tanishka.sakalmediagroup.com/amazing-journey-chocolate-958", "date_download": "2019-07-17T06:50:44Z", "digest": "sha1:7L6GIA4OM6MSYCA6JN7RN2H64T7GK32L", "length": 18291, "nlines": 108, "source_domain": "beta1tanishka.sakalmediagroup.com", "title": "amazing journey of chocolate | Tanishka Magazine", "raw_content": "\nगुरुवार, 31 मे 2018\nएका छोट्याशा भागात चॉकलेटचा वापर सुरू झाला आणि अल्पावधीतच या चॉकलेटच्या चवीनं जगाला भुरळ घातली. चॉकलेटच्या या चवीनं अवघं जग कसं काबीज केलं आहे, कोणकोणत्या पद्धतीनं चॉकलेटचा वापर झाला आणि सध्या होतो आहे, याचा रंजक आढावा..\nऑल यू नीड इज लव्ह बट अ लिटिल\nचॉकलेट नाऊ अँड देन डझन्ट हर्ट\n- चार्ल्स एम. शुल्झ\nअसा महिमा असणारे चॉकलेट रागात, प्रेमात, भांडणात, एखादा क्षण साजरा करण्यात, एकटेपणात, आजारपणात सगळ्या आघाड्यांवर कधी संपूर्ण तर कधी तुकड्या तुकड्यात साथसोबत करणारे रागात, प्रेमात, भांडणात, एखादा क्षण साजरा करण्यात, एकटेपणात, आजारपणात सगळ्या आघाड्यांवर कधी संपूर्ण तर कधी तुकड्या तुकड्यात साथसोबत करणारे असं हे गोड चॉकलेट सुरवातीला मात्र कड��� स्वरूपातच लोकप्रिय होते. मेसोमेरीकन्स जे आत्ताच्या मेक्सिकोच्या परिसरात राहायचे त्यांनी प्रथम कोकोची लागवड इ. स पूर्व ३५० च्या आसपास केली, अशी इतिहासात नोंद आहे. कोको बिन्सना आंबवून, भाजून, त्याची पेस्ट केली जायची आणि त्यात पाणी, व्हॅनीला, मध, मिरच्या आणि इतर मसाले घालून त्याचं पेय बनवलं जायचं. ओल्मेक संस्कृ तीमध्ये धार्मि क आणि वैद्यकीय कारणांसाठीच चॉकलेटचा वापर मर्यादित होता. मायन संस्कृतीमध्ये तर कोकोची पूजा करण्याची पद्धत होती. सोळाव्या शतकापर्यंत युरोपियन लोकांना चॉकलेटच्या अस्तित्वाचीसुद्धा खबर नव्हती. स्पॅनिश लोकांनी चॉकलेट युरोपात आणलं. चॉकलेटमध्ये मध किंवा साखर घालून त्याला गोड करण्याचं श्रेय त्यांनाच जातं. हळूहळू इतर देशांमध्ये त्याची लोकप्रियता वाढू लागली.\n१७६० मध्ये स्थापन झालेली चॉकलेट लॉम्बार्ट ही फ्रान्समधली चॉकलेट बनवणारी पहिली कंपनी म्हणून ओळखली जाते. या काळापर्यंत जास्त करून चॉकलेट पेय स्वरूपातच प्रसिद्ध होते. त्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा १८४५ मध्ये स्वित्झर्लंड मधल्या Lindt & Sprungli या कंपनीनं घन स्वरूपातील चॉकलेट निर्मितीला सुरवात केली, तसंच १८४७ मध्ये जे. एस. फरी अँड सन्स या ब्रिटिश कंपनीने पहिला चॉकलेट बार तयार केला. चॉकलेटच्या प्रवासातलं हे महत्त्वाचं पर्व म्हणायला हवं. त्या नंतर हळूहळू चॉकलेट निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये नवनवीन शोध लागत गेले.\nपुढे कॅडबरी, हर्शी या आणि अनेक कंपन्या नावारूपाला आल्या. तेव्हापासून आजतागायत हा चॉकलेटचा कडू-गोड प्रवास वेगवेगळ्या स्वरूपात चालू आहे. आणि लहानमोठ्यांच्या जिभेचे चोचले पुरवतो आहे. चवीत म्हणाल तर डार्क चॉकलेट, मिल्क\nचॉकलेट, व्हाइट चॉकलेट, मिंट चॉकलेट, लिकर चॉकलेट, ऑरेंज चॉकलेट हे आणि असे असंख्य प्रकार लोकप्रिय आहेत. त्या चबरोबर आता बदाम, किसमिस असे ड्रायफ्रूटस घालून, शेंगदाणे, कुकीज वापरून असंख्य फ्लेवर्स उपलब्ध आहेत. जेम्स, एम.एम. यासारखे रंगीबेरंगी चॉकलेट्स कधीपासून सर्वांच्या मनावर राज्य करत आहेत. छोट्या छोट्या गोळ्या, बार, स्टिक्स असे अनेकविध आकार घेत चॉकलेट आपलं अस्तित्व टिकवून आहे. पुढे केक्समध्ये चॉकलेटने उडी घेतली आणि केकविश्वाचा अवघा चेहरामोहराच बदलून टाकला. चॉकलेट लाव्हा केक, चोको चिप्स केक, ब्राउनीज असे आणि अनेक प्रकार अबा��वृद्धांना अक्षरशः भुरळ पाडतात. तीच गत आइस्क्रीमची\nआता वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांमध्येसुद्धा चॉकलेटनं आपली वर्णी लावली आहे. त्या त्या देशातल्या पारंपरिक पदार्थांमध्ये मिसळून चॉकलेटनं आपली जागा बनवली आहे. चॉकलेट चिक्की, चॉकलेट मोदक, चॉकलेट बर्फी किंवा कलाकंद अशा पदार्थांमध्ये बेमालूमपणे मिसळून चॉकलेटनं सगळ्यांनाच आपलंसं केलं आहे. इतकंच नव्हे तर बिस्किटे, कुकीज, चॉकलेट कॉर्न फ्लेक्स, हेल्थ ड्रिंक्स यातही चॉकलेट्सचा बोलबाला आहे. आजकाल तर चॉकलेट-टी आणि कॉफी घराघरातल्या पाहुणचारात हिरिरीने पुढाकार घेतात. त्या तसुद्धा नवनवीन प्रकारांची रोज भर पडत असते आणि नुसत्या गोड पदार्थां तच नव्हे, तर वेगवेगळ्या तिखट पदार्थां तही चॉकलेटने उडी घेतली आहे. वेगवेगळ्या करी आणि ग्रेव्हि जमध्ये चॉकलेटची चव प्रसिद्ध होते आहे, हे आवर्जून सांगायलाच पाहिजे. मेक्सिकोचा प्रसिद्ध मोले सॉस हे याचं एक उदाहरण सांगता येईल. खाद्य जग जसं चॉकलेटनं काबीज केलं तसंच आरोग्य क्षेत्रा तही चॉकलेटनं शि रकाव केला आहे. अनेक औषधांच्या निर्मि तीत चॉकलेटचा उपयोग केला जातो. कॅन्सरला दूर ठेवण्या साठी चॉकलेट मदत करतं, तसंच हृदयाच्या आरोग्या साठी डार्क चॉकलेट उपयुक्त आहे. अर्थात मर्यादित प्रमाणात खाल्लं तरंच\nचवीच्या पलीकडे जाऊन सजावटीसाठीसुद्धा निरनिराळ्या रूपात चॉकलेट आपल्या दिमतीला उभं असतं. वाढदिवसाची भेट म्हणून किंवा अभिनंदनाचं प्रतीक म्हणून चॉकलेट बुके, चॉकलेट बॉक्स बाजारात उपलब्ध आहेत. जगभरात अनेक कलाकार चॉकलेटपासून अद्भुत अशा गोष्टी बनवत असतात. त्या पैकी एक म्हणजे चॉकलेटचे पुतळे पक्षी, प्राणी, रोजच्या वापरातील वस्तूंसह मायकल जॅक्सनसारख्या लोकप्रिय कलाकारांचे पुतळेसुद्धा बनवण्यत आलेत. अगदी खुर्ची, टेबलसुद्धा\nबेल्जियम, व्हिएन्ना, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये चॉकलेट म्युझियम अर्थात संग्रहालये उघडलेली आहेत. चॉकलेटचा इतिहास, ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या या वस्तू इथं जतन केल्या जातात. याशिवाय मुलांना चॉकलेटच्या नवीन पाककृती शिकवणं, नवीन फ्लेवर्सची ओळख करून देणं असे उपक्रमसुद्धा इथं घेतले जातात.\nफॅशनच्या क्षेत्रात चॉकलेट ज्वेलरी, चॉकलेटपासून बनवलेले ड्रेस असे थक्क करणारे प्रकार आपली ओळख निर्माण करत आहेत.\nकोकोच्या बियांपासून कोको ब���र तयार केले जाते. त्याचा चॉकलेट बनवण्यासाठी उपयोग तर होतोच; पण सौंदर्य प्रसाधनांमध्येसुद्धा वापर होतो. आजकाल चॉकलेटचा\nवापर फेशिअल, स्पा ट्रिटमेंट्स, हेअर मास्क यासारख्या सौंदर्य खुलविणाऱ्या या प्रकारांमध्येही होऊ लागला आहे. चॉकलेटच्या वासानं दरवळणारे परफ्युम, क्रीम्स तरुणाईमध्ये तर तुफान लोकप्रिय आहेत. एक अजून नावीन्यपूर्ण प्रकार म्हणजे चॉकलेट फाउंटन अर्था त चॉकलेटचे कारंजे लग्न, वाढदिवस अशा समारंभांमध्ये ही चॉकलेटची कारंजी भाव खाऊन जात आहेत.\nचॉकलेटचा महिमा इतका सर्वदूर पसरला आहे की खास ‘चॉकलेट डे’ साजरा केला जातो. मराठी बालगीतात ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ असं म्हटलं आहेच आणि हिंदी सिनेसंगीतातसुद्धा माधुरी दीक्षितच्या ‘चॉकलेट लाइम ज्यूस’सारख्या गाण्यां मध्ये चॉकलेट सुपरस्टार झाले आहे. चॉकलेट या नितांत सुंदर अशा इंग्लिश चित्रपटाची कथा एका चॉकलेट बनवणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यातल्या चढउतारावर गुंफली गेली आहे. जगाच्या एका कोपऱ्या तून सुरू झालेला चॉकलेटचा प्रवास आता जगाच्या कानाकोपऱ्यातल्या घराघरात जाऊन स्थिरावला आहे. चव, रूप, गंध अशा सगळ्या प्रकारांनी मनाला आणि जिभेला भुलवून टाकणारं हे अजब रसायन आहे मैत्री जुळवणारं, प्रेम फुलवणारं आणि नाती जपणारं अशी चॉकलेटची ख्या ती झाली आहे.\nत्या मुळंच चॉकलेटच्या अनुषंगानं कुछ मीठा हो जाये.. या ओळी आपसूकच येतात.\nचॉकलेट साखर स्वित्झर्लंड कला फ्लेक्स पुढाकार initiatives आरोग्य health हृदय कॅनडा सौंदर्य beauty लग्न चित्रपट\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-WaterMelonLagawad.html", "date_download": "2019-07-17T06:57:18Z", "digest": "sha1:ECXVV5Y7PDQOBOM6FGKUJ7QPU2RTYYII", "length": 31377, "nlines": 70, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Water Melon Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - कलिंगडाची यशस्वी लागवड", "raw_content": "\nकलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण���यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.\nअशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे.\nकलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीमध्ये लागवड केली जात असे. अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात अकाली येणार्या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असे. एप्रिल, मे च्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे. या परिस्थितीमुळे या भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस गेले चाळीस - पन्नास वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.\nमागील वीस वर्षापासून - लागवडीपासून व्यवस्थित काळजी घेतल्यास मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे फक्त नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत व शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आहे.\nमहत्त्व : उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे.\nकलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण : पाणी -९३%, शर्करा पदार्थ - ३.३%, प्रथिने - ०.२%, तंतुमय पदार्थ - ०.२%, खनिजे - ०.३%, चुना - ०.०१%, स्फुरद - ०.०९%, लोह - ०.००८%, जीवनसत्त्व 'क' - ०.००१ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ब' -१२ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ई' - १ मि. ग्रॅ. असते.\nजमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्या सोडियम, केल्शियाम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्य विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. तथापि सप्तामृत फवारल्याने हे फळावरील डाग आले नसल्याचा त्या भागातील शेतकर्यांचा अनुभव आहे. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या 'रंगाची ('डी ' किंवा 'जी' साईल असलेली) पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.\nहवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होते नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.\nजाती : शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.\n१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.\n२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.\n३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्यापैकी होती.\n४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.\n५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.\n६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.\n१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील आहे.\n२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.\n३) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प���रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.\n४) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य\nनोन्यु कंपनीचे किरण कलिंगड लांबट लहान ते मध्यम आकाराचे असल्याने घेणार्यालाही परवडत असल्याने याला वजनावर ८ ते १५ रू. किलो भाव मिळत असल्याने शेतकर्यांच्या पसंतीस उतरले आहे. याचा गर लालभडक, मधूर गोड चवीचा असल्याने याला दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. नामधारी कंपनीच्या २९५, २९६, ४५० या जातींची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. शेतकरी नवीन व चांगल्या वाणांनी नेहमी मागणी करतात. अशा संकरित जातींनाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून शेतकर्यांनी प्रतिकूल हवामानात भरघोस उत्पादन घेतल्याचे कळविले आहे.\nलागवडीचा हंगाम : लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो. लागवडीचा हंगाम कोणताही असला तरीही त्यास सप्तामृत (जर्मिनेटर,थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन) वापरल्यास प्रतिकूल हवामानात देखील वाढ चांगली झाल्याने अधिक उत्पादन मिळते. त्याचबरोबर दर्जाही सुधारतो त्यामुळे भावदेखील चांगला मिळतो. पंढरपूर, बारामती, जुन्नर भागामध्ये कलिंगडाची लागवड बाराही महिने करतात व ही कलिंगडे आडहंगामामध्ये निर्यातदेखील करतात.\nलागवड : लागवड सरी पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. शक्यतो सरी पद्धतीनेच लागवड करावी. दोन मीटर अंतरावर सर्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस दोन फुटावर लहान लहान आळी तयार करावी. एका आळ्यामध्ये एकच बी लावावे. पाणी कमी असल्यास १० -१० फुट अंतरावर सरी काढून ४ -४ फुटावर लागवड करावी.\nथंडीमध्ये बियांची उगवण कमी होते. वाढ लवकर होत नाही. यासाठी कोमट पाण्यामध्ये 'जर्मिनेटर' ची प्रक्रिया करावी. यासाठी २५० ग्रॅम बियासाठ��� २५० मिली गरम पाण्यात अगोदर बी भिजवूननंतर २५ मिली जर्मिनेटर टाकावे. बियाणे जास्त असल्यास १ किलोपर्यंत १ लि. पाणी वरीलप्रमाणे घेऊन जर्मिनेटर २५ ते ३० मिली वापरावे अशा द्रावणात ३ ते ४ तास बी भिजवून सुकवून लावल्यास बियांची उगवण २ ते ३ दिवस लवकर व निरोगी होते. मर होत नाही.\nबियाणे : साधारणत: शेतकरी एक किलो बी प्रती एकरी वापरतात. परंतु वरील प्रमाणे प्रक्रिया करून एका ठिकाणी एकच बी लावल्यास अर्धा किलोपेक्षा कमी बी एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे होते. संकरित जातींचे एकरी ३०० ते ३५० ग्रॅम देखील बी पुरेसे होते. सरी पाडून बी टोकल्यास वेल पसरावयास जागा राहते. बी टोकताना प्रत्येक हुंडीवर पसभर 'कल्पतरू' सेंदीय खत टाकून बी टोकावे. बी जर्मिनेटरमध्ये बुडवून लावल्यास आंबवणी, चिंबवणीस उशीर झाला तरी चालते.\nबियांची ६ ते ८ दिवसांनी उगवण होते. या संदर्भात बहूळ, ता. राजगुरुनगर येथील प्रगतीशील शेतकर्याने असा अनुभव सांगितला आहे की, एरवी कलिंगडाचे बी १० व्या दिवशी उगवते, थंडीत ३ आठवड्यांनी उगवते, परंतु जर्मिनेटर बियांसाठी वापरल्याने उगवण ५ व्या दिवशी झाली. मर वगैरे झाली नाही. वेल वाढू लागल्यानंतर आठ दिवसांनी जर्मिनेटर २० मिली, थ्राईवर ३० मिळू, क्रॉंपशाईनर ३० मिली व एक चमचा प्रोटेक्टंट १० लि. पाण्यातून फवारल्यास वेलींची वाढ चांगली होते. साधारणत: थंडीमध्ये वेली आकसतात, परंतु सप्तामृताचा वापर केल्यास वेलींचा शेंडा व्यवस्थित चालतो.\n४० दिवसांनी फूल लागण्यास सुरुवात होऊन ६० दिवसांनी गुंड्या लागणे सुरू होते. शक्यतो एका वेलीवर दोनच फळे ठेवावीत.\nपाणी : पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.\nखते : 'कल्पतरू' सेंद्रिय खत एकरी १०० किलो वापरावे. खत देताना ५० -५० किलो कल्पतरू खत २ टप्प्यात द्यावे. सुरुवातीला बी टोकतान आणि नंतर खुरपणीच्या वेळेस पीक १ ते १ महिन्याचे झाल्यावर बांगडी पद्धतीने द्यावे. रासायनिक खतांचा वापर करावयाचा असल्यास एक महिन्याच्या अंतराने मिश्रखत आळे पद्धतीने प्रत्येकी ३० ग्रॅम द्यावे. फूल लागल्यानंतर ५० ग्रॅम व गाठी/ गुंडी लागल्यानंतर ६० ग्रॅम मिश्रखत द्यावे. फळांच्या गा��ी मोठ्या झाल्यानंतर खत देवू नये. कल्पतरू सेंद्रिय खत असल्याने जमीन भुसभुशीत होऊन गारवा वाटतो त्यामुळे वेलीची उन्नग्रहण करण्याची क्रिया सुरळीत होते. त्यामुळे वेलींची वाढ जोमाने होऊन फळांचे पोषण चांगले होते. उन्हाळी कलिंगड पिकला शेणखत, कंपोस्ट खतापेक्षा किंवा सर्व उन्हाळी पिकासाठी कल्पतरू खत हे अतिशय फायदेशीर ठरले असल्याचे शेतकर्यांनी आम्हास कळविले आहे.\nपीक संरक्षण : (कीड व रोग)\nकीड : नागअळी, भुंगेरे, फळमाशी (फळे सडतात) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. या किडींना प्रतिबंधक म्हणून प्रोटेक्टंट (आयुर्वेदिक औषध) चा वापर सुरूवातीपासून सप्तामृतमध्ये करावा.\n१) नागआळी (लीफ मायनर) : ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.\nया किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + नुवान १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.\n२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.\nया किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + कार्बारिल १५ ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारावे.\n३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात सुरुवात होते.\nया किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + मेलॅथिऑन (५०%) १० मिली १० लि. पाण्यातून फुले येण्याच्या काळात एकदा व नंतर फलधारणा होताना एकदा फवारावे.\n१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात.\n२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात.\n३) मर : बुरशीजन्य रोग असून वेळी संपूर्ण जळून जातात. यासाठी जर्मिनेटर या औषधाचा वापर बीजप्रक्रियेसाठी केल्यास मर होते नाही.\nवरील रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालील फवारण्या घ्याव्यात.\n१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १५० ग्रॅम. + प्रिझम २०० मिली. + + हार्मोनी १०० मिली. +१०० लि.प���णी.\n२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ते ३०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी २०० ते २५० मिली, + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी ) : जर्मिनेटर ७५० मिली +थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० ते ६०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.\n४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + २५० लि.पाणी.\nफळांचा आकार, गोडी व रंग येण्यासाठी राईपनरचे प्रमाण वाढवावे. निर्यातीसाठी माल तयार करताना क्रॉंपशाईनर व न्युट्राटोनचे प्रमाण वाढवावे.\nविशेष काळजी : फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. यासाठी फळे दोन सर्यांच्या उंचवट्यावर ठेवावी किंवा फळाखाली चगाळ (भात, बाजरी, गव्हाचा काड ) ठेवावा. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरल्यामुळे वेलींची वाढ व्यवस्थित व झपाट्याने होऊन फळे लागल्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनर , बरोबर राईपनर, न्युट्राटोन वापरल्याने फळे चांगली पोसतात. आकार, गोडी व वजन वाढून फळे लवकर व हवी तेव्हा मार्केटला आणता येतात. मोठ्या प्रमाणात भाव मिळून भरपूर नफा मिळतो. अशी उपाययोजना आजपर्यंत अनेक शेतकर्यांनी केली असून पुढे दिलेल्या शेतकर्यांच्या मुलाखती लक्षात घेण्यासारख्या आहेत.\nतोडणी व उत्पादन : साधारणपणे ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.\nफळे काढणीस तयार झाली, हे कसे ओळखावे \n१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.\n२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.\n३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.\nउत्पादन : साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/wings-of-vidarbha-marathwada-khandesh/articleshow/69378839.cms", "date_download": "2019-07-17T07:50:05Z", "digest": "sha1:BY7I6XTO4O33KOK3HX4ZJQGI5HMY24AX", "length": 15084, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मुंबई त���पमान: विदर्भ, मराठवाडा, खान्देशात उष्मालाट", "raw_content": "\nबघा १४९ वर्षातील सर्वांत मोठे चंद्र ग्रहण\nबघा १४९ वर्षातील सर्वांत मोठे चंद्र ग्रहणWATCH LIVE TV\nविदर्भ, मराठवाडा, खान्देशात उष्मालाट\nराज्यातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. २५ मेपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. दुसरीकडे मुंबईत दोन दिवसांपासून तापमान व आर्द्रतेतही वाढ झाली असून, पुढील ४८ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.\nविदर्भ, मराठवाडा, खान्देशात उष्मालाट\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nराज्यातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. २५ मेपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. दुसरीकडे मुंबईत दोन दिवसांपासून तापमान व आर्द्रतेतही वाढ झाली असून, पुढील ४८ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.\nअकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत तर, चंद्रपूर जिल्ह्यातील कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विदर्भातील उर्वरीत जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.\nतप्त दिवस : १९ मे ते २५ मे\nमुंबईतील रात्रही उष्ण, दमट\n१८ ते २१ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. यावेळी रात्रही उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.\nमागील आठवड्यात ३२ अंशांदरम्यान असलेला मुंबईतील कमाल पारा दोन दिवसांपासून एक ते दीड अंशांनी वाढला आहे. गुरुवारी तो ३३ अंशांदरम्यान होता. शुक्रवारी शहरात ३३.६ तर उपनगरात पारा ३३.९ अंशांवर पोहोचला. कुलाबा वेधशाळेनुसार ८५ टक्क्यांदरम्यान असलेली शहरी भागातील सापेक्ष आर्द्रता शुक्रवारी ९१ टक्क्यांवर पोहोचली. सांताक्रूझ वेधशाळेनुसार उपनगरात ७० टक्क्यांदरम्यान असलेली आर्द्रता ७३ टक्क्यांवर गेली आहे. या दोन्ही वाढीमुळे उन्हाळा चांगलाच तापला आहे. हवामान खात्यानुसार मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. पारा ४५ अंशांच्यावर गे���ा आहे. त्यातूनच मुंबईच्या पाऱ्यातही वाढ होत आहे. पुढील ४८ तासांत मुंबई शहर व उपनगरात कमाल पारा ३५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर रात्रही २५ ते २६ अंशांसह उष्ण व दमट असेल, असे संकेत आहेत.\nदरवर्षी चातकाप्रमाणे वाट पाहाव्या लागणाऱ्या मान्सूनबाबत शुभवार्ता आहे. हा मुंबई व कोकणात केरळमार्गे पोहोचत असला तरी तो त्याआधी अंदमानात येतो. त्यानुसार आता यंदाचा मान्सून अंदमानात सक्रीय झाला आहे. येत्या २४ ते ४८ तासांत तो दक्षिण अंदमानात पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.\nइतर बातम्या:विदर्भ|मुंबई तापमान|मराठवाडा|खान्देशा|उष्मालाट|Vidarbha|mumbai|marathwada|Khandesh|Heat waves\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nदिल्लीः इतिहास, इंग्रजीच्या अभ्यासक्रमाबाबत अभाविपचे आंदोलन\nअहमद रझाला भारताच्या ताब्यात देणार\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू\nमध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने\nपार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचं अपहरण\nही दुर्घटना नव्हे, हत्याच; एमआयएमचा आरोप\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nउद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक\nसचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nअवैध वाहतूकदारांच्या मारहाणीत एसटी अधिकारी जखमी\nभटक्या कुत्रीला मरेपर्यंत मारहाण; एकाला अटक\nठाणे: विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे विस्कळीत\nपाणीटंचाईने मेडिकल, मेयो कोमात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविदर्भ, मराठवाडा, खान्देशात उष्मालाट...\nदुष्काळी भागातील उपाययोजनांना गती...\nसमलैंगिकांना हक्काची 'स्पेस'देणारी 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहीम...\n'येथे' मुस्लिम मुलांना दिलं जातं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण...\nमालेगाव स्फोट: साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींना आठवड्यात एकदा हजर ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/when-will-the-workers-follow-the-suit/articleshow/68869095.cms", "date_download": "2019-07-17T07:54:50Z", "digest": "sha1:3X62LS2OY4JBT2V2X2UAODQ34HQXRBS7", "length": 13576, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: कार्यकर्त्यांवरील खटलेमागे कधी घेणार? - when will the workers follow the suit? | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nकार्यकर्त्यांवरील खटलेमागे कधी घेणार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'गणेशोत्सव कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन, उत्सवाच्या काळात मांडव आणि कमानींचा खर्च सरकारतर्फे करण्याची केलेली सवंग घोषणा त्याशिवाय पालखी काळात वारकऱ्यांची केलेली गैरसोय हे सर्व प्रकार पाहता भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट हे सांस्कृतिक राजधानीवर आलेले संकट आहे,' अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र माळवदकर तसेच भाऊ करपे यांनी शनिवारी केली. सुजाण पुणेकर तसेच गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे संकट परतविणार असल्याचा दावाही त्यांनी केला.\nकाँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बालगुडे, माळवदकर, करपे आणि भोला वांजळे यांनी पालकमंत्री बापट यांच्यावर टीका केली. बापट यांनी गेल्या साडेचार वर्षांत गणेशोत्सव काळात सवंग घोषणा केल्या. गणेशोत्सवात कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, ही आश्वासने त्यांनी दर वर्षी दिली. प्रत्यक्षात या पाच वर्षांत बापट यांच्यामुळे पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांवरील कुठलेही खटले मागे घेण्यात आले नाहीत. मात्र, त्याच वेळी दंगलीचे गुन्हे असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरकारने मागे घेतले आहेत. आघाडी सरकारच्या काळात माजी आमदार मोहन जोशी आणि आमदार अनिल भोसले यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे प्रयत्न केले. तर, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हे गुन्हे मागे घेतले होते, असे बालगुडे म्हणाले.\n'शहरात पालखी सोहळ्यात मांडव घालण्याचा प्रघात या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर अगदी छोटे मांडव घालण्यात आले. महापालिकेतर्फे होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यावरही बंदी घालण्यात आली,' असा आरोप माळवदकर यांनी केला. गणेशोत्सव काळातील वादांवर पालकमंत्री या नात्याने तोडगा काढण्याऐवजी बापट यांनी वारंवार कार्यकर्त्यांविरोधातच भूमिका घेतल्याचा आरोप करपे यांनी केला. बापट यांचा पहिला पराभव हा ज्येष्ठ नेते तात्या थोरात यांच्या रूपाने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यानेच केला होता, असे वांजळे म्हणाले.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nपुणे: ‘फेसबुक फ्रेंड’ने केला महिलेचा खून\nएक्स्प्रेस वेवर आधी टोल; नंतर काम\nहॉलिडे पॅकेजच्या नावाखाली फसवणूक\nअश्लिल फोटो पाठवून महिलेचा विनयभंग\nफेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला पडली महागात\nअवैध वाहतूकदारांच्या मारहाणीत एसटी अधिकारी जखमी\nभटक्या कुत्रीला मरेपर्यंत मारहाण; एकाला अटक\nपावसाची विश्रांती, तापमानातही वाढ\nटँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nकोल्हापूरः प्रसिद्ध उद्योगपती राम मेनन यांचे निधन\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nअवैध वाहतूकदारांच्या मारहाणीत एसटी अधिकारी जखमी\nभटक्या कुत्रीला मरेपर्यंत मारहाण; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकार्यकर्त्यांवरील खटलेमागे कधी घेणार\nप. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस; प्रचाराला फटका...\nविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता...\n‘हायटेक प्रचारा’चा रिक्षांना ‘ओव्हरटेक’...\nआवाजच ठरेल तुमचीओळख व करिअरही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-september-2018/", "date_download": "2019-07-17T06:30:05Z", "digest": "sha1:JWQEYTMU6USARGTRMMEQSFXDBCQIQSC6", "length": 14550, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 11 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nनितीयोगाच्या एका सदस्य डॉ. विनोद कुमार पॉल यांनी सांगितले की बालपणातील कर्करोगाचे उपचार प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत घेण्यात येतील.\nआफ्रिकेत भारताच्या मदतीचा भाग म्हणून, परराष्ट्र मंत्रालयाने दूरसंचार कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) बरोबर दोन देशांमधील पॅन-आफ्रिकन ई-नेटवर्कची स्थापना करण्यासाठी एक करार केला आहे.\nभारतीय जीवन विमा निगमने त्याच्याशी निगडित डिपॉझिटरी सहभागी सर्व पात्र डीमॅट खातेधारकांना समूह विम्याचे संरक्षण देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) बरोबर एक करार केला आहे.\nभारतीय पोस्ट पेमेंट बँकेने आर्थिकदृष्ट्या अधोरेखित ग्राहकाकेंद्रे, विशेषत: ग्रामीण घरांमधील, लहान व मध्यम उद्योगांसाठी आणि स्त्रियांना, बँकिंग समाव्यांची विस्तृत श्रेणी ऑफर करण्यासाठी, फायनान्शियल सॉफ्टवेअर अँड सिस्टम्स (FSS) बरोबर अग्रणी पेमेंट टेक्नॉलॉजी आणि ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम तयार करिता एक करार केला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशाचे पंतप्रधान, शेख हसीना, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री – ममता बॅनर्जी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री – श्री बिप्लाब कुमार देब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संयुक्तपणे बांग्लादेशात तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले.\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज रशियाला 13 सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या दौर्यावर रवाना होणार आहेत.\nआंध्र प्रदेशमध्ये पेट्रोल, डिझेलवर व्हॅटमध्ये 2 रुपये कपात करण्याचे घोषित केले आहे.\nस्पाइसजेटने हवाई मालवाह��ूक सेवा सुरू केली आणि त्यात पहिले मालवाहू विमान समाविष्ट केले. सेवा स्पाइसएक्सप्रेस या ब्रँड नावाखाली देण्यात येईल.\nबॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांना फिल्म अँड टेलिव्हिजन (विफ्ट) इंडिया अवार्डमध्ये महिलांच्या उत्कृष्टतेसाठी मेरिल स्ट्रीप अवार्ड फॉर एक्सीलेंस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nआसाम सरकारने आशियाई स्पर्धेतील मेडलिस्ट हिमा दास यांची राज्य राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/uncleanness-in-navi-mumbai-1853778/", "date_download": "2019-07-17T07:08:40Z", "digest": "sha1:JA5W3I3DAFO4YTRWM767EFQMQ32UWQK7", "length": 11726, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uncleanness in Navi Mumbai | स्वच्छतेत प्रगतीची पनवेल पालिकेला आशा | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड ��प २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nस्वच्छतेत प्रगतीची पनवेल पालिकेला आशा\nस्वच्छतेत प्रगतीची पनवेल पालिकेला आशा\nदेशात पहिल्या शंभर शहरात समावेश; ८६ वा क्रमांक\nदेशात पहिल्या शंभर शहरात समावेश; ८६ वा क्रमांक\nनव्यानेच स्थापन झालेली पालिका, त्यात या वर्षी सिडको वसाहतीतील कचरा व्यवस्थापनाची स्वीकारलेली जबाबदारी या आवाहनांना सामोरे जात पनवेल महापालिकेने दुसऱ्या वर्षांत स्वच्छ अभियानात आपले स्थान एकने वाढवत देशातील पहिला शंभर स्वच्छ शहरांमध्ये राखत ८६ वा क्रमांक पटकावला आहे. पुढील वर्षी यात चांगली प्रगती होईल अशी आशा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.\nदेशात नुकतेच ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ ही स्पर्धा झाली. याचे पारितोषिक वितरण दिल्लीत बुधवारी झाले. पनवेल पालिका देशात ८६ वा तर राज्यात २५ व्या क्रमांकाचे स्वच्छ शहर जाहीर झाले आहे. गेल्या वर्षी ८७ वा क्रमांक होता.\nदोन वर्षांपूर्वी पनवेल पालिकेची निर्मिती झाली. मात्र सिडको वसाहतीतील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सिडकोवरच होती. सिडकोने या वर्षी ही जबाबदारी पालिकेवर टाकत काम बंद केले. त्यामुळे पनवेल पालिकेला ही जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यामुळे गेल्या वर्षी स्वच्छ अभियान स्पर्धेवेळी अवघे ३० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे कचरा व्यवस्थापन या वर्षी ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर गेले. त्यामुळे स्वच्छ अभियानात टिकून राहणे मुश्कील होते. मोठे आव्हान होते, ते खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल या शहरी भागांतील साफसफाईचे. असे असताना कचरामुक्त पनवेल शहराचा पालिका आयुक्तांनी नारा देत काम सुरू केले. कचरा उचलण्यासाठी गाडय़ांची खरेदी करीत स्वच्छता मोहीम हाती घेतली. आराखडा बनवीत व्हिडीओ-ऑडीओ क्लिप, घोषणा, भित्तिचित्र यासह नागरिकांचा सहभाग घेत कचरा व्यवस्थापन केले. त्यामुळे पनवेल पहिले शंभर स्वच्छ शहरांमध्ये कायम राहिले.\nखरे तर घनकचरा व्यवस्थापन हे आम्ही आव्हान म्हणूनच स्वीकारले होते. त्या दृष्टीने पनवेल कचरामुक्त करण्याचे काम सुरू आहे. या अभियानात गेल्या वर्षी पेक्षा एकने पुढे सरकलो आहोत. या वर्षीचे अनुभव पाहतो, पुढील वर्षी चांगली प्रगती होईल. – गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://beta1tanishka.sakalmediagroup.com/paryatan", "date_download": "2019-07-17T06:29:19Z", "digest": "sha1:A7YER6L5ZBP4GNFMKA4PKV63SDU3YQSG", "length": 4649, "nlines": 91, "source_domain": "beta1tanishka.sakalmediagroup.com", "title": "Myspace | Tanishka Magazine", "raw_content": "\nविजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून हम्पीची ओळख होती. इथे प्रामुख्याने पाहण्याच्या गोष्टी म्हणजे, हम्पीचे विठ्ठल मंदिर, कोदंड राम मंदिर, लोटस महाल, हत्ती खाना, विरुपाक्ष...\nसंस्कृतीची जवळीक - पोर्तुगाल\nएकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असला पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत आपण हे शिकलो. पोर्तुगालमधली संस्कृती पाहिली...\nपाश्चात्त्यांचं आक्रमण अशा नावाखाली सध्या तरुण पिढीला अनेकदा धारेवर धरलं जातं. प्रत्यक्षात परदेशातली संस्कृती भारतासारखी आहे का तिथं एकत्र कुटुंबपद्धती आहे की विभक्त तिथं एकत्र कुटुंबपद्धती आहे की विभक्त\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-17T06:16:28Z", "digest": "sha1:Y5R7OLHFLCPWYTOGDAXD3EBPE3AYH6CQ", "length": 11212, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हे सरकार राजू शेट्टींचा ‘दाभोलकर’ करण्याच्या तयारीत : रविकांत तुपकर | Dainik Prabhat", "raw_content": "\nहे सरकार राजू शेट्टींचा ‘दाभोलकर’ करण्याच्या तयारीत : रविकांत तुपकर\nकोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17 वि ऊस परिषद पार पडली दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत असल्याने त्यांना शह देण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडोली येथे शेतकरी ऊस परिषद आयोजित केली होती. मात्र या उस परिषदेचा स्वाभिमानीच्या ऊस परिषदेवर परिणाम जाणवला नाही नेहमीप्रमाणेच राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती.\nयावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ‘हे सरकार खासदार राजू शेट्टी यांचा ‘नरेंद्र दाभोलकर’ करण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप केला. याबाबतीत माहिती देताना ते म्हणाले की ‘एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला ही माहिती दिली आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले. “शेट्टी सोडाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या केसाला जरी हात लागला तरी घरात घुसून घुसून मारू,” असा सज्जड दम देखील त्यांनी भरला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसदाभाऊ खोत यांनी काढलेल्या रयत क्रांती संघटना आणि खासदार राजू शेट्टी यांच्या पासून फुटून गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी काढलेली ही नवी संघटना यामुळे यंदाच्या ऊस परिषदेवर त्याचा काही परिणाम होतो का अशी चर्चा सुरू होती मात्र .\nआता सरपंचही घेणार पद आणि गोपनियतेची शपथ\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nमुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा अर्धा भाग कोसळला\nआदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरूवारपासून सुरूवात\nतिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार\nदलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन\nविधानसभा निवडणूक : शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार मेहरबान\nकॉंग्रेसचे इंजिन खराब झाले – मुनगंटीवारांचा टोला\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nश्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गुरूपौर्णिमा साजरी\nउत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या “त्या’ नगरसेवकांचे मौन\nआ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभार\nमनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nतीन वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nमोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक\nमाझ्यावरील गुन्हे हा राजकीय विरोधकांचा कट- बांदल\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CALLISTO/1690.aspx", "date_download": "2019-07-17T06:22:59Z", "digest": "sha1:ZCDXJZKE7JTRERL2NGIJQU2HMG4HS7H7", "length": 34616, "nlines": 193, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CALLISTO", "raw_content": "\nअमेरिकेतील ‘कॅलिस्टो’च्या पाश्र्वभूमीवर ही कथा घडते. योडर योमिंग या ठिकाणी राहणाNया ओडेल डीफस या २२ वर्षीय मुलाभोवती ही कथा फिरते. आकर्षक व्यक्तिमत्त्व असणारा ओडेल हा विचारांनी मात्र बालिश आहे. त्यामुळे बघताक्षणी त्याच्याकडे आकर्षित होणाऱ्या मुली त्याच्या मंद स्वभावामुळे लगेचच दूरही जातात. बालकथांमध्ये रमणारा हा ओडेल आयुष्यात घडणाNया घटनांचा संबंध सतत कार्टून्स आणि बालकथांमधील पात्रांशी जोडताना दिसतो. स्वतःला तो खूपच ‘हुशार’ समजतो. परंतु जगाच्या दृष्टीने तो ‘मंद’ असतो. बारावी नापास ओडेल एका वाण्याच्या दुकानात कमी मजुरीवर खूप जोखमीचे काम करत असताना नियमित पगार व चांगल्या करिअरच्या आमिषाने लष्करात भरती होण्याचे ठरवतो. यासाठी तो ‘कॅलिस्टो’कडे जायला निघतो. लष्करात नावनोंदणी करायला जात असतानाच ‘कॅलिस्टो’च्या जवळच त्याची खटारा गाडी बंद पडते. मदत मिळवण्यासाठी तो एका एकांड्या वाटणाऱ्या घरात प्रवेश करतो. तेथे त्याची भेट ‘डीन लोरी’ या माणसाशी होते आणि तिथूनच त्याच्या आयुष्यात गूढ आणि विचित्र घटनांची मालिकाच सुरू होते. कथेच्या अनुषंगाने पुढे लोरेन, वेब, ब्री मावशी, कोल, चेड अशी पात्रे येतात. ओडेलच्या अपरिपक्व स्वभावामुळे आणि एका गैरसमजातून नकळतपणे त्याच्या हातून डीनचा खून होतो. त्यातूनच पुढे ड्रग्ज रॅकेट, दहशतवाद यांच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. स्थानिक पोलीस, एफबीआय, होमलँड सिक्युरिटी हात धुवून त्याच्या मागे लागतात. दारूचे व्यसन आणि स्त्री-आकर्षण त्याला अधिकच संकटात ढकलतात. डीनचे गायब झालेले प्रेत, पोलिसांना तो दहशतवादी असल्याचा वाटणारा संशय त्याला हवाई बेटांवरील एका जेलमध्ये नेऊन टाकण्यास पुरेसे असतात. ओडेल तुरुंगातून सुटण्यात यशस्वी होईल का\nओडेल डिफस हा तरुण सैन्यात भरती व्हायला एका मोठ्या शहरात जायला निघतो .रस्त्यात त्याची गाडी बंद पडते म्हणून तो एका घरात मदत मागण्यासाठी जातो . तिथे एक तरुण त्याला आपल्या घरी एका रात्रीसाठी आसरा देतो . पण मध्यरात्री ओडेलच्या हातून त्या तरुणांचा खून होतो. त्याचा मृतदेह लपविताना त्याला त्याच्या मावशीचा मृतदेह फ्रीझरमध्ये सापडतो . मग सुरू होते एक तपासकार्य .मृत व्यक्ती आणि त्याची बहीण तुरुंगातील कैद्यांना ड्रग पोचविण्याचे काम करते यात तिचा बॉस ही सामील आहे . भाऊ गायब झाल्याने तिच्याही डोक्यावर टांगती तलवार आहे . शेवटी काय होते . ओडेल या प्रकरणातून सुटतो का .... हा सर्व तपास कसा पूर्ण होतो .एक सहज सोपे पुस्तक ...Read more\nखिळवून ठेवणारं रहस्य... ‘कॅलिस्टो’ ही अमेरिकेतील एका निर्जन प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील अनुवादित मराठी कादंबरी. विलक्षण रहस्यमय आणि तितकीच रंजक. एकामागोमाग एक अनपेक्षित घटना कशा घडत जातात आणि त्यातून ओडेल डीफस या तेवीस वर्षांच्या निग्रोसारख्या दिसणा्या देखण्या, उंच, धिप्पाड आणि बेरोजगार असलेल्या अमेरिकन तरुणाचं आयुष्य वाऱ्याच्या वेगाप्रमाणे कसं भरकटत जातं याची ही विलक्षण गुंतागुंतीची उत्कंठामय कथा... प्रसिद्ध पाश्च��त्त्य कादंबरीकार टोस्र्टन क्रोल यांनी लिहिलेल्या या जाडजूड कादंबरीचा मराठी अनुवाद उज्ज्वला गोखले यांनी अतिशय साध्या, सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत केला आहे की, आपण परकीय कादंबरीचा अनुवाद वाचत आहोत असं वाचकांना वाटणारही नाही. यातील नायक ओडेल डीफस आत्मनिवेदनातून ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीने आपली कहाणी सलग सांगतो. मुळात तो राकट असला तरी अतिशय संवेदनशील आहे. जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी विनोदी, खेळकर आणि बिनधास्त आहे. तो फारसा शिकलेला नाही. अमेरिकन सैन्यात भरती होऊन इराकशी चाललेल्या युद्धात दहशतवादी कट्टरपंथी मुस्लिमांचा बदला घ्यावा या भावनेने तो पछाडलेला असला, तरी आपल्या नोकरीचा प्रश्न सुटेल हा त्यामागचा खरा हेतू असतो. तो लष्करी भरतीसाठी कॅलिस्टो येथे जायला निघतो. त्या प्रवासात त्याची खटारा मोटार वाटेत बंद पडल्यावर तो त्या निर्जन परिसरातील एका जुनाट घरात पाणी प्यायला जातो. त्यानंतर त्याच्या जीवनात जे चक्रीवादळ घोंघावत येतं त्याची ही अतर्क्य कोटीतील कथा. एकामागून एक संकटं त्याच्यावर कोसळत जातात आणि त्यांना तोंड देताना त्याची उडणारी त्रेधातिरपीट आणि भंबेरी त्याच्यापुढे आणखी नवनवीन संकटं उभी करते. ओडेल डीफस हा तरुण आणि तिथे त्याच्या जीवनात येणाऱ्या गूढ व्यक्ती यांच्या पाठशिवणीचा हा खेळ त्याला यातनाचक्रात गुरफटवून टाकतो. त्या गुंतागुंतीची ही कहाणी ब्लॅक कॉमेडीसारखी. पण अतिशय उत्कंठावर्धक आणि ओघवती. ही ओडेल डीफसच्या जीवनात घडणारी कथा असली तरी, ती अमेरिकन प्रशासकीय यंत्रणांच्या काळ्या बाजूवर नकळत प्रकाश टाकते. इथे एक स्त्री पोलीस आणि तिचे सहकारी ड्रग्जचा धंदा करतात. तुरुंगातील कैद्यांना ड्रग्ज पुरवतात. निरागस ओडेल डीफस केवळ एका चुकीच्या वळणामुळे ठरवलेली वाट चुकतो आणि विक्षिप्त, तऱ्हेवाईक इसम ड्रग्ज विकणारे अट्टल बदमाश, कट्टर धर्मपंधीय आणि कुटील पोलीस यांच्या ढोंगी, अत्याचारी, खुनी विश्वात कसा फसत जातो याची ही कहाणी अमेरिकेच्या काळ्या विश्वाची सफर घडवून आणते. नीतिनियम बासनात गुंडाळून ठेवलेल्या चित्रविचित्र स्वभावांचं विदारक दर्शन इथे घडतं. त्या घरातील इस्लामी दहशतवादाकडे झुकलेला तरुण डीन लोरी, त्याची पोलीस असलेली बहीण लोरेन, खून करून फ्रीझरमध्ये लपवलेली ब्री मावशी, खिश्चन धर्मगुरू प्रीचर बॉब या आणि इ��रांच्या व्यक्तिरेखा लेखकाने ठसठशीत रेखाटल्या आहेत. घराच्या मागील अंगणात खणलेल्या माणूस पुरता येईल एवढ्या खोल खड्ड्याचं रहस्य प्रत्येक वेळी चक्रावून टाकतं. हा खड्डाही या कथानकातील जणू एक मुख्य पात्र ठरतो. ओडेल डीफसचा मुस्लीम दहशतवादी समजून अमेरिकन सैनिकांनी केलेला अमानुष छळ हा या कादंबरीतील बीभत्स रसाचा भयानक आविष्कार आहे. एका विशाल पटावर घडणाऱ्या मानवी कौर्याचं, फसवणुकीचं, विनोदाची झाक असलेल्या संवेदनशीलतेचं आणि रहस्यमय गुंत्याचं दर्शन कादंबरीत घडतं. ओडेल डीफस या तरुणाच्या सहनशक्तीची परिसीमा पाहण्यासाठी तरी ही रहस्यमय कादंबरी वाचायला हवी. शेवट सुखान्त असला, तरी त्या सुखाला बोचणारे काटे अस्वस्थ करणारे आहेत. अस्सल कलाकृतीचं हे यश म्हणावं लागेल. -श्रीकांत आंब्रे ...Read more\nवेगवेगळ्या घटनांची धक्कादायक गुंफण असणारी ही रहस्यमय कादंबरी. अमेरिकेतला ओडेल डीफस हा तरुण जीवनात एक चुकीचं वळण घेतो आणि विक्षिप्त व्यक्ती, अमली पदार्थांचा व्यवसाय करणारे गुन्हेगार, कट्टरपंथी, कुटील पोलीस यांच्या काळ्या विश्वात तो रुतत जातो. यातून का घडत जातं ते रंजक पद्धतीनं टोर्स्टन कोल यांनी मांडलं आहे. उज्ज्वला गोखले यांनी मराठी अनुवाद केला आहे. ...Read more\nनिष्पाप माणसाला कायद्याच्या अज्ञानामुळे, राजकारण बळीचा बकरा बनवते याचे चित्रण या रहस्यप्रधान कादंबरीत केलेले आहे. ओडेल डिफस हा गौरवर्णीय, साधारण बुद्धीचा, पापभीरु तरुण या कादंबरीचा नायक आहे. त्याची आई जिवंत नाही आणि बाप त्याचा तिरस्कार करतो. अशा अशात कौटुंबिक पार्श्वभूमीत ओडेल आपले १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळत नाही. हमाली कामे करुन त्याला पोट भरायची वेळ येते. अमेरिकेने इराकवर दुसर्यांदा हल्ला केला तो या कादंबरीचा काळ आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने सैन्यात भरती व्हावे म्हणून त्यांनी १२वी पास केली आहे की नाही तेही तपासणे थांबवले गेले होते. शिवाय त्यांना बोनसचे प्रलोभन दाखवले जात होते. एकदा सैन्यात नोकरी मिळाली की पुढे आपल्याला चांगली नोकरी मिळेल या आशेवर ओडेल सैन्यात जाण्याचा निर्णय घेतो. त्याला समजते की ‘कॅलिस्टो’ या ठिकाणी सैन्य भरती होते आहे. त्यामुळे तो त्याची जुनाट कार घेऊन कॅलिस्टोसाठी प्रवासाला निघतो. वाटेत एके ठिकाणी त्याची कार ब��द पडते. त्या ठिकाणी एक जुनाट घर दिसते. तेथे डिन नावाचा तरुण रहात असतो. त्याला मुस्लिम धर्माचे आकर्षण असते. ओडेल कार बंद पडल्याने डिनच्या संपर्कात येतो. डीन देखील अशांत कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेला तरुण आहे. त्याचा स्वभाव विक्षिप्त आहे. ओडेलच्या हातून, निव्वळ गैरसमजामुळे आणि स्वसंरक्षणाच्या नैसर्गिक ऊर्मीमुळे डिनचा खून होतो. पण भयचकित झालेला ओडेल तो खून लपवण्याच्या प्रयत्नात राहतो आणि दुर्दैवाच्या फेर्यात फसत जातो. अमेरिकन समाजाचे लक्ष इराकमधील युद्धाकडे लागलेले असते. चेट या अत्यंत ‘धार्मिक’ माणसाला त्याच्या सोयीचा माणूस, सेनेटर केचम हा राष्ट्राध्यक्ष व्हावा असे वाटत असते. केचम वारंवार दहशतवादाबद्दल बोलत असतो. केचम निवडून यायचा असेल तर लोकांचे लक्ष इराक युद्धावरुन दहशतवादी हल्ल्याकडे वेधले पाहिजे असे चेटला वाटते. त्यासाठी तो ओडेलचा वापर करतो. ओडेलच्या ट्रकमधे स्फोट होतो, ज्याबद्दल ओडेल जबाबदार नसतो. पण त्याला दहशतवादी ठरवले जाते. शिवाय, त्याला दहशतवाद्यांचा अड्डा माहित असला पाहिजे हे गृहित धरुन त्याला छळ छावणीत भरपूर छळले जाते. नंतर अनपेक्षित रितीने त्याची सुटका होते. पण त्याच्यावर कोणीतरी लक्ष ठेऊन आहे हे त्याला जाणवत असते. या कादंबरीत अंमली द्रव्याची तस्करी, तुरुंगातील कैद्यांपर्यंत ही अमली द्रव्ये पुरवणारे भ्रष्ट पोलिस अधिकारी, त्यांच्यातील राजकारण आणि शेवटी सगळ्यांनी मिळून ओडेलचा केलेला बळीचा बकरा हे सर्व आले आहे. कादंबरीचा मध्यापर्यंतचा भाग वाचला तर ही विनोदी कादंबरी आहे का असा भास होतो. पण मध्यानंतर कादंबरी एकदम गंभीर वळण घेते. अनुवादिका उज्वला गोखलेंनी मराठी ग्राम्य शब्द अगदी चपखल बसवले आहेत. अनुवाद छान झाला आहे. मेहता प्रकाशनाने, रहस्यमय पण वाचनीय कादंबरी दिलेली आहे. ...Read more\nक्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सां���णारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते. ...Read more\nजगात गाजलेली अनमोल डायरी... महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल होतं, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा छळ करण्यास माणूस कसा प्रवृत्त होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’मध्ये वाचून मन सुन्न होतं. १९४२ ते १९४४ अशी दोन वरषं अॅन फ्रॅंक या १३ वर्षीय बालिकेला ना शाळा, ना मैत्रिणी अशा परिस्थितीत एका गुप्त ठिकाणी अज्ञातवासात राहावं लागलं. तेव्हा मनातील कोंडलेल्या भावभावनांना कोणताही आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून देण्यासाठी, तिनं डायरी लिहायला सुरुवात केली. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंत तिनं रोजनिशी लिहिली. सुरुवातीला तिनं शाळेतल्या मित्रमैत्रीणींविषयी आठवून आठवून लिहिलं. नंतर ओघातच गुप्तनिवासात राहणाऱ्यांच्या स्वभाविषयी, त्यांना मदत करणाऱ्यांविषयी, तिचे आई-वडील, बहीण मारगॉट या कुटुंबीयांविषयी, त्यांचे स्वभावविशेष, सवयी तसंच बाहेरच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी ती लिहीत होती. गुप्तनिवासात आल्यापासून हितगुज सांगावं, अशी कोणी मैत्रीण नाही म्हणून या रोजनिशीलाच मैत्रीण समजून तिचं नाव तिनं ‘किटी’ ठेवलं. दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘प्रियतम किटी’ संबोधून ती लिहू लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा छळ झाला. त्यामुळे बालपणी फुलपाखरू आयुष्य जगणाऱ्या अॅन फ्रॅंकला अचानक नाझींच्या छळकथांना सामोरं जावं लागतं. अॅन फ्रॅंकचे कुटुंबीय, व्हॅनडॅन कुटुंबीय नाझी भस्मासुरापासून दूर पळत एका इमारतीत लपून छपून राहू लागतात. सर्व बाजूंनी बंदिस्त, पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, दबकून बोलणं, शाळा सवंगडी दुरावलेले... बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क, बरोबर आणलेल्या पुस्तकांच्या वाचनाविषयी दुसरा काहीही विरंगुळा नाही... साधी बेल वाजली तरी आपल्याला पकडायलाच आले आहेत ही धास्ती. अशा प्रकारचं जगणं वाट्याला आलं. काहींना सहानुभूती वाटली, मदत करावीशी वाटली तरी ते करू शकत नाहीत, कारण ही बातमी कळली तर जर्मन लोक मदतकर्त्यांना जबर शिक्षा करत. अशा धास्तावलेल्या परिस्थितीत या मंडळींनी दोन वर्षं काढली. ४ ऑगस्ट १९४४ रोजी ही मंडळी पकडली गेली आणि जर्मन छळछावणीत त्यांची रवानगी झाली. त्यातून काही दिव���ांतच अॅनचे वडील आटो फ्रॅंक कसेबसे वाचले. १९५३ पर्यंत ते अॅमस्टरडॅममध्ये राहिले. १९५३ नंतर ते त्यांच्या बहिणीकडे स्वित्स्झर्लंडमधील बॅसेल या गावी राहिले. १९ ऑगस्ट १९८० रोजी ते वारले. त्या अगोदरच त्यांनी अॅनची डायरी प्रकाशित केली होती. ४ ऑगस्ट १९४४ रोजी गुप्तनिवासात लपून राहिलेल्या लोकांना पकडण्यात आलं. मिएप गाइस व बेप व्हायस्कुइज्ल या दोन सेक्रेटरींना अॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखुरलेले सापडले. मिएपनं ते सर्व गोळा करून सुरक्षित ठेवले. युद्धसमाप्तीनंतर अॅन वारल्याचं तिला कळलं, तेव्हा तिनं ते कागद अॅनचे वडील आटो फ्रॅंक यांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी ही रोजनिशी १९४७मध्ये प्रकाशित केली. जागतिक साहित्यविश्वात एक अनमोल लेणं असलेल्या या डायरीच्या आतापर्यंत लाखो प्रती खपल्या आहेत. -मंगला गोखले ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Halad_Bharataateel.html", "date_download": "2019-07-17T07:20:26Z", "digest": "sha1:5776BZ4I2XVAJCFZ4XJXLHSXNGKH4S7G", "length": 14659, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Turmeric Production डा.बावसकर टेक्नालाजि - भारतातील हळद पिकविणाऱ्या राज्यांचा आढावा", "raw_content": "\nभारतातील हळद पिकविणाऱ्या राज्यांचा आढावा\nहळदीचे शास्त्रीय नाव कुरकुमा लोंगालीन हे आहे. याचे उगमस्थान भारत आणि साऊथ इस्ट आशिया हे आहे. भारत हा हळदीचे अधिक उत्पादन करणारा, वापर करणारा आणि निर्यात करणारा देश आहे. हळद ही पुरातन काळापासून जगाला माहीत होती. हळदीचे कंद हे अतिशय पिवळेधमक ते केशरी रंगाचे असतात. कंदापासून पावडर तयार करून हळद तयार होते. याचा वापर रंगविण्यासाठी, औषधांमध्ये व स्वादामध्ये खिस्तपुर्व ६०० वर्षापासून ज्ञात आहे. भारतीय हळदीतील कुरकुमीन हे ठळक पिवळा रंग असणारे मृदु आणि पिकलेल्या फळासारखा स्वाद असणारा आहे. म्हणून भारतीय हळद ही जगात उत्तम समजली जाते. भारतीय हळद जपान, श्रीलंका, इराण, उत्तर अफ्रिकन देश, अमेरिका, इंग्लंड या राष्ट्रात निर्यात केली जाते. भारतातील हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र हे ४,४९,४१० हेक्टर असून उत्पादन हे ५,२७,९६० टन आहे. या मधील आंध्रप्रदेशातील क्षेत्र सर्वात जास्त ५६,८२० हेक्टर असून येथील उत्पादन २,८३,५४० टन आहे.\nतामिळनाडूमधील १७ हजार हेक्टर क्षेत्र असून येथील उत्पादन ६४,५४० टन आहे. पारंपारिक पद्धतीने हळद उत्पादन करणारे आंध्र आणि कर्नाटक राज्य असून येथील उत्पादकता ही साधारण ४,९०० किलो / हेक्टर अशी आहे.\nहळदीचा जीवनक्रमाचा काळ हा २१० ते २७० दिवसाचा आहे. २१० दिवसात तयार होणारी हळद ही हळवी समजली जाते. निमगरवी व गरवी हळदीला २४० ते २७० दिवस लागतात. हळदीच्या उत्पादनामध्ये कमाल कमान तापमान तसेच कमाल किमान पर्जन्यमान याचे प्रमाण हे हळदीची उत्पादकता ठरविते.\nआंध्रातील जमीन अधिक अनुकूल समजली जाऊन मध्य आणि पश्चिम आंध्र येथील काही प्रमाणातील जमीन ही निरुपयोगी होय. निजामुद्दीन, गुंटुर, नेरोल, विशाखापट्टनम आणि मेडक हे जिल्हे हळद उत्पादक जिल्हे समजले जातात. त्याचबरोबर कर्नुल, मेहबुबनगर व अनंतपूर या जिल्ह्यातही कमी अनुकूल परिस्थिती असुनही हळद लागवडीखालील चांगली क्षेत्र आहे. परंतु एकंदर आंध्रची उत्पादकता घसरती आहे.\nया उलट आसामचे क्षेत्र पूर्वीपेक्षा वाढले आहे. तथापि १९८० ते १९८९ पर्यंत ते स्थिरावले होते व १९९० ते १९९५ या कालावधीत उत्पादकतेत घसरण झाली, परंतु १९९५ ते २००० या सालात ६०० ते ८०० किलो / हेक्टर उत्पादकता वाढली आहे. आसाममध्ये हवामान हे हळद लागवडीस अतिशय उपयुक्त समजले जाते. आसाममध्ये कारीबिंगलोंग, कामरूप, नॉवगोंग आणि सनितपूर हे जिल्हे हळद लागवडीस योग्य होत. आसाममधून ब्रह्मपुत्रा नदी वाहते. तिला नेहमी प्रचंड पूर येतो. त्यामुळे हळद उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आसाममध्ये नोउगम (Nowgam), हाजो (Hajo), बरहोल जोरहट (Barhola Jorhat) , दादरा गौहाटी (Dadra Gauhati) आणि मारण (Maran) या स्थानिक जाती आहेत.\nया जातींचा लागवडीमध्ये प्रभाव असल्याचे कारण म्हणजे येथील हवामान डोंगराळ भागामुळे अनुकूल असते. हळद उत्पादनासाठी सखोल ज्ञान व घ्यावयाची निर्णयशक्ती अतिशय महत्त्वाची ठरते. येथील शेतकऱ्यांना सुधारलेले व्यवस्थापन, चांगले मार्केट, साठविण्याची सुविधा, पाणी देण्याची पद्धत, पिकाची अनुकूलता असण्याचे ज्ञान असल्यामुळे आसामचे उत्पादन चांगले आहे.\nतिसरे राज्य म्हणजे बिहार हळदीचे लागवडीस योग्य राज्य आहे. १९७० साली ९००० हेक्टर क्षेत्र हे हळद लागवडीखालील होते. परंतु २००० साली ते २००० हेक्टरने घसरले. १९७५ साली हळदीची उत्पादकता २५०० किलो. हेक्टर होती आणि ती आता १००० ते १५०० किलोवर स्थिरावली आहे. या लागवडीमध्ये स्थानिक जातींचा वापर, व्यापारी मागणीतील आवभाव यामुळे घसरण, निर्यात आण�� काढणीपश्चात तंत्रज्ञानातील अभाव येथील उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. म्हणून बिहारमधील जनता कोणतेही तंत्रज्ञान न वापरता पारंपारिक पद्धती ने लागवड करते. येथील शेतकऱ्यांनी वातावरण व हवामानाचा अभ्यास जर जाणीवपुर्वक केला तर बिहारमधील उत्पादन हे ढोबळ मनाने चांगले राहील.\nकेरळ राज्यातील सर्व जिल्हे हळद लागवड करतात. परंतु यातील जमीन ही प्रतिकूल आहे आणि थोडी जी जमीन आहे ती अन्नत जातीचा व आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून येथील उत्पादकता खरे तर कमी आहे. केरळ हे राज्य आयुर्वेदाच्या आणि हळदीचे औषधी उपयोगासाठी, गुणधर्मासाठी अधिक मागणी असलेले राज्य आहे. १९७० साली जे ४,५०० हे. क्षेत्र होते ते १९७५ साली २५०० हे. झाले १९८० साली ते वाढून ३५०० ते ४००० हे. झाले याला कारण म्हणजे भरपूर चुरस, बाजारपेठे तील मागणी व उन्नत जातींची अनुकूलता ही मुख्यत्वे होत.\nकर्नाटक ताज्यामध्ये उत्तरे पासून दक्षिणेकडील पट्टा हा हळद लागवडीस अनुकूल आहे. यामध्ये शिमोगा, कामराजनगर, उत्तर कन्नडा, हासन, बेळगाव, मंड्या, म्हैसूर, कोडगू आणि धारवाड हे जिल्हे विशेष करून येतात. तथापि रिचूर, दक्षिण कन्नडा आणि विजापूर हे जिल्हे हळद लागवडीस प्रतिकुल आहेत.\nसगळ्यात उत्कृष्ट क्षेत्र हे तामिळनाडूमधील आहे. येथील शेतकरी प्रगत आहेत. मार्केट चांगले आहे. येथील प्रगत शेतकरी असल्याने एकूण लागवड क्षेत्र कमी - अधिक झाले तरी पुरवठा आणि मागणी यामध्ये आघाडी घेतली आहे.\nकेरळमध्ये १७०० हे. क्षेत्र लागवडीखालील असून येथील उत्पादकता ४,५०० किलो/ हे. आहे.\nओरिसा हे राज्य पारंपारिक उत्पादन घेणारे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील उत्पादकता ही २४०० किलो/ हे. आहे येथील व्यावास्थापनाच्या सुविधा ह्या निकृष्ठ जरी असल्या तरी १०,००० हेक्टरपासून २५,००० हेक्टरपर्यंत क्षेत्रात वाढ झाली आहे व त्याचबरोबर उत्पादकताही वाढली आहे. उत्पादनातील चढ- उतारातील जो फरक आहे तो दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झाला आहे. जर ओरिसाने याकडे जाणीवपुर्वक लक्ष दिले तर ओरिसा राज्य हे आधाडीवरील हळद उत्पादक राज्य होऊ शकते.\nमहाराष्ट्रातील एकोन लागवडीलील क्षेत्र हे ६,६०० हे असून महराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर येथील क्षेत्र कमी अनुकूल आहे. येथील उत्पादकताही १२३८ किलो / हे. आहे ही फार कमी आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष हे मिरची या व्यापारी पिकाकडे आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जाणीवपुर्वक वापर केल्यास महाराष्ट्रातील हळदीचे उत्पादन वाढू शकते. गेल्या ३-४ वर्षापासून हळदीसारखे अपारंपरीक व्यापारी पीक महाराष्ट्राच्या अनेक भागात अभ्यासपुर्ण शेतकऱ्यांमुळे व सिंचन सुविधा, जबरदस्त महत्वकांक्षा, प्रगतीशिलता व प्रयोगशिलतेची कास धरून अनेक जिल्ह्यात हे सोनेरी पीक म्हणून ओळख निर्माण करत आहे. या संशोधन व विकास गतीमान झाला तर केंद्र सरकार येत्या काही वर्षात FAO च्या मदतीने राष्ट्रीय हळद संशोधन केंद्र निर्माण करू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2019-07-17T06:40:27Z", "digest": "sha1:JPVV4XIAMBEVH7GNESEUTWRHCNQGJEAI", "length": 9946, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शनी ग्रहला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशनी ग्रहला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शनी ग्रह या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nसूर्यमाला (← दुवे | संपादन)\nसूर्य (← दुवे | संपादन)\nपृथ्वी (← दुवे | संपादन)\nचंद्र (← दुवे | संपादन)\nडीमॉस (← दुवे | संपादन)\nलघुग्रहांचा पट्टा (← दुवे | संपादन)\nशनि (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nमार्च ९ (← दुवे | संपादन)\nजून ११ (← दुवे | संपादन)\nऑक्टोबर १५ (← दुवे | संपादन)\nशनी शिंगणापूर (← दुवे | संपादन)\nजयंत्यांची यादी (← दुवे | संपादन)\nसाचा:सूर्यमाला (← दुवे | संपादन)\nगुरू ग्रह (← दुवे | संपादन)\nप्लूटो (बटु ग्रह) (← दुवे | संपादन)\nबुध ग्रह (← दुवे | संपादन)\nशुक्र ग्रह (← दुवे | संपादन)\nनेपच्यून ग्रह (← दुवे | संपादन)\nमंगळ ग्रह (← दुवे | संपादन)\nकायपरचा पट्टा (← दुवे | संपादन)\nऊर्टचा मेघ (← दुवे | संपादन)\nयुरेनस ग्रह (← दुवे | संपादन)\nशनी ग्रह (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी (← दुवे | संपादन)\nमंगळ ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह (← दुवे | संपादन)\nगुरू ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह (← दुवे | संपादन)\nशनी ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह (← दुवे | संपादन)\nयुरेनस ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह (← दुवे | संपादन)\nनेपच्यून ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष (← दुवे | संपादन)\nदालन:सूर्यमाला (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सूर्यमाला दालन/मुख्यलेख (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सूर्यमाला दालन/संक्षिप्त सूची (← दुवे | संपादन)\nशनि ग्रह (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nजानेवारी १४ (← दुवे | संपादन)\nपायोनियर ११ (← दुवे | संपादन)\nव्हॉयेजर २ (← दुवे | संपादन)\nशनि (निःसंदिग्धीकरण) (← दुवे | संपादन)\nशनी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nसूर्यमाला (← दुवे | संपादन)\nयुरेनस ग्रह (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १ (← दुवे | संपादन)\nग्रह (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी (← दुवे | संपादन)\nटायटन (उपग्रह) (← दुवे | संपादन)\nनक्षत्र (← दुवे | संपादन)\nव्हॉयेजर १ (← दुवे | संपादन)\nतीळ (← दुवे | संपादन)\nनवरत्ने (← दुवे | संपादन)\nसाचा:उदयोन्मुख लेख सदर (← दुवे | संपादन)\nसाचा:ताजा उदयोन्मुख लेख (← दुवे | संपादन)\nकुंभ (तारकासमूह) (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nसदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/मुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७१२५ (← दुवे | संपादन)\nआय.ए.यू.ची ग्रहाची व्याख्या (← दुवे | संपादन)\nराक्षसी वायू ग्रह (← दुवे | संपादन)\nखगोलशास्त्रीय चिन्हे (← दुवे | संपादन)\nसाचा:उदयोन्मुख लेख सदर (← दुवे | संपादन)\nसाचा:ताजा उदयोन्मुख लेख (← दुवे | संपादन)\nचांदण्यांची नावे (← दुवे | संपादन)\nअंतर्वर्ती ग्रह (← दुवे | संपादन)\nभौगोलिक ध्रुव (← दुवे | संपादन)\nवाताकर्ष (← दुवे | संपादन)\nगरूड (तारकासमूह) (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nचित्रफलक (← दुवे | संपादन)\nसदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/मुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७१२५ (← दुवे | संपादन)\nसदस्य:QueerEcofeminist/copyviobyसंदेश हिवाळे (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F", "date_download": "2019-07-17T07:02:36Z", "digest": "sha1:2N7XPBOBHLRG2AR2TFE6QZF32AOU4KUZ", "length": 7514, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१९ श्रीलंका बॉम्बस्फोट - विकिपीडिया", "raw_content": "\n(श्रीलंका बॉम्बस्फोट या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\n२१ एप्रिल २०१९ रोजी श्रीलंकेत ईस्टर चा सण साजरा होत असताना कोलंबो या राजधानीच्या शहरात एकापाठोपाठ एक असे ८ बॉम्बचे स्फोट झाले. हे स्फोट ३ चर्च ३ हॉटेले व इतर दोन ठिकाणी झाले.सेंट अँटोनी चर्च, सेंट सबॅस्टियन चर्च, जॉयन चर्च ही तीन चर्चेस आणि हॉटेल शांग्री-ला, किंग्जबरी व सिनेमॉन ग्रँड ही तीन पंचतारांकित हॉटेले आहेत. ह्या आठ स्फोटांत सुमारे ३५९ माणसे मेली तर सुमारे ४५० लोक जखमी झाले. मृतांत सुमारे ३५ परदेशी लोकांचा समावेश आहे.\nही स्फोटमालिका सकाळी ८.४५ वाजता (स्थानिक वेळ) सुरू झाली.\nदरम्यान, तेथे २१-४-२०१९ रोजी संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. तिसऱ्या दिवासापासून श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली. या स्फोटमालिकेचा संशय सुरुवातीला तौहीद जमात या स्थानिक संघटनेवर होता; त्यानुसार अटकसत्र चालू झाले होते. नंतरच्या काळात आयएसआय या दशहतवादी संघटनेने आपणच स्फोट घडवून आणल्याचे जाहीर केले.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय ज��डले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१९ रोजी १८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mycitymyfood.com/tag/marathi/", "date_download": "2019-07-17T06:43:06Z", "digest": "sha1:33IZ7ZTK2JACSA5WKK5EQ4NX4AT6HUJQ", "length": 1913, "nlines": 32, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "marathi", "raw_content": "\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही वडापावचा आस्वाद घेतांना\nमराठी माणसाची ‘मराठी मिसळ’\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/ghevdyachi-bhaji-recipe-1801360/", "date_download": "2019-07-17T06:54:54Z", "digest": "sha1:DLHZZ4KV4YV7ZVJ44YLMN5NOEUGVCFRW", "length": 9722, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ghevdyachi Bhaji recipe | खाद्यवारसा : घेवडय़ाची भाजी | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nखाद्यवारसा : घेवडय़ाची भाजी\nखाद्यवारसा : घेवडय़ाची भाजी\nघेवडय़ाच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी.\nपाव किलो घेवडय़ाच्या शेंगा, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, १ लहान चमचा किसलेलं आलं, १ मोठा चमचाभर उडीद डाळ, पाव वाटी खोवलेलं खोबरं, २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, साखर चिमूटभर, २ पळ्या तेल, १ चमचा मोहरी, चिमूटभर हिंग\nघेवडय़ाच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. ���डीद डाळ टाकावी. डाळ जरा तांबूस, खरपूस झाली की, कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा. कांदा तांबूस झाल्यावर किसलेलं आलं टाकावं. हे थोडंसं हलवून त्यात चिरलेला घेवडा टाकावा. हे सर्व नीट एकत्र करून घ्यावे. मीठ, साखर घालून ढवळावे. झाकण घालून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून ढवळावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा. भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून घ्यावे.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/praveen-gaikwad-will-apply-to-the-election-commission-to-cancel-the-approval-of-sambhaji-brigade-party-new/", "date_download": "2019-07-17T06:41:19Z", "digest": "sha1:UXQUTUD4WYG2VGDUDQANGN3QUVRGMHOH", "length": 9896, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माझ्या संघटनेला बाधा पोहचवली तर मीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल- प्रवीण गायकवाड", "raw_content": "\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकर’नाटका’त कुमारस्वाम���ंना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nमाझ्या संघटनेला बाधा पोहचवली तर मीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल- प्रवीण गायकवाड\nऔरंगाबाद: मी सहा वर्ष संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षपदी होतो. मी जेव्हा राजीनामा दिला त्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया व्हायला हवी ती झाली नसून आज ही धर्मादायसंस्थेकडे प्रवीण गायकवाड या नावानेच संस्था रजिस्टर आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या नावाचा मी स्थापन केलेल्या संस्थेचा जर ते गैरवापर करत असतील तर मी निवडणूक आयोगास अर्ज सादर करेल असे प्रवीण गायकवाड आज पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहेत.\nमराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्याची बैठक आज डॉ बाबासाहेब आबेंडकर संशोधन केंद्रात पार पडली. राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या एका गटाने स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली असून प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे दोन्ही गट समोरासमोर आले आहेत.\nमाझ्या संघटनेला कोणी बाधा पोहचवली तर मीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल असेही ते म्हणाले. मराठा सेवा संघाची स्थापना १ सप्टेंबर १९९० ला झाली. मराठा समाज संघटित करणे व उर्वरित बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणे हे ध्येय-धोरण घेऊन निघालेल्या या चळवळीने वेगवेगळ्या ३२ कक्षांच्या माध्यमातून जाळे विणले. या ३२ कक्षांपैकी १ म्हणजे संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेडचे पहिले अध्यक्ष म्हणून गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. धर्मादाय आयुक्तांकडे तशी नोंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रवीण गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाचा राजीनामा दिला होता\nराजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या एका गटाने स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली असून प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे दोन संभाजी ब्रिगेड सध्या पहायला मिळत आहेत. मनोज आखरे आणि प्रवीण गायकवाड असे दोन गट सध्या आमने सामने आले असून दोन्ही गट एकमेकांवर टीका करू लागले आहे. संभाजी ब्रिगेड पक्षाचा फायदा राष्ट्रवादी ऐवजी सेना-भाजपला होणार असल्याचे गायकवाड म्हणाले. तसेच ९०% कार्यकर्त्यांची संभाजी ब्रिगेडने राजकारण करावे या मताचे नाहीत. आजही मीच अध्यक्ष असून त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्यांच्या भूमिकेवर काय बोलायचे ; तावडेंचा ठाकरेंना टोला\nवीजबिल थकबाकी वसुली करण्यात औरंगाबाद परिमंडळ चौथ्या क्रमांकावर\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Larry-Collins.aspx", "date_download": "2019-07-17T06:53:15Z", "digest": "sha1:CB7ZX4W6LWFKZEOQ3CCU74VQRG34EEP2", "length": 10993, "nlines": 126, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nक्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते. ...Read more\nजगात गाजलेली अनमोल डायरी... महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल होतं, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा छळ करण्यास माणूस कसा प्रवृत्त होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’मध्ये वाचून मन सुन्न होतं. १९४२ ते १९४४ अशी दोन वरषं अॅन फ्रॅंक या १३ वर्षीय बालिकेला ना शाळा, ना मैत्रिणी अशा परिस्थितीत एका गुप्त ठिकाणी अज्ञातवासात राहावं लागलं. तेव्हा मनातील कों��लेल्या भावभावनांना कोणताही आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून देण्यासाठी, तिनं डायरी लिहायला सुरुवात केली. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंत तिनं रोजनिशी लिहिली. सुरुवातीला तिनं शाळेतल्या मित्रमैत्रीणींविषयी आठवून आठवून लिहिलं. नंतर ओघातच गुप्तनिवासात राहणाऱ्यांच्या स्वभाविषयी, त्यांना मदत करणाऱ्यांविषयी, तिचे आई-वडील, बहीण मारगॉट या कुटुंबीयांविषयी, त्यांचे स्वभावविशेष, सवयी तसंच बाहेरच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी ती लिहीत होती. गुप्तनिवासात आल्यापासून हितगुज सांगावं, अशी कोणी मैत्रीण नाही म्हणून या रोजनिशीलाच मैत्रीण समजून तिचं नाव तिनं ‘किटी’ ठेवलं. दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘प्रियतम किटी’ संबोधून ती लिहू लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा छळ झाला. त्यामुळे बालपणी फुलपाखरू आयुष्य जगणाऱ्या अॅन फ्रॅंकला अचानक नाझींच्या छळकथांना सामोरं जावं लागतं. अॅन फ्रॅंकचे कुटुंबीय, व्हॅनडॅन कुटुंबीय नाझी भस्मासुरापासून दूर पळत एका इमारतीत लपून छपून राहू लागतात. सर्व बाजूंनी बंदिस्त, पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, दबकून बोलणं, शाळा सवंगडी दुरावलेले... बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क, बरोबर आणलेल्या पुस्तकांच्या वाचनाविषयी दुसरा काहीही विरंगुळा नाही... साधी बेल वाजली तरी आपल्याला पकडायलाच आले आहेत ही धास्ती. अशा प्रकारचं जगणं वाट्याला आलं. काहींना सहानुभूती वाटली, मदत करावीशी वाटली तरी ते करू शकत नाहीत, कारण ही बातमी कळली तर जर्मन लोक मदतकर्त्यांना जबर शिक्षा करत. अशा धास्तावलेल्या परिस्थितीत या मंडळींनी दोन वर्षं काढली. ४ ऑगस्ट १९४४ रोजी ही मंडळी पकडली गेली आणि जर्मन छळछावणीत त्यांची रवानगी झाली. त्यातून काही दिवसांतच अॅनचे वडील आटो फ्रॅंक कसेबसे वाचले. १९५३ पर्यंत ते अॅमस्टरडॅममध्ये राहिले. १९५३ नंतर ते त्यांच्या बहिणीकडे स्वित्स्झर्लंडमधील बॅसेल या गावी राहिले. १९ ऑगस्ट १९८० रोजी ते वारले. त्या अगोदरच त्यांनी अॅनची डायरी प्रकाशित केली होती. ४ ऑगस्ट १९४४ रोजी गुप्तनिवासात लपून राहिलेल्या लोकांना पकडण्यात आलं. मिएप गाइस व बेप व्हायस्कुइज्ल या दोन सेक्रेटरींना अॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखुरलेले सापडले. मिएपनं ते सर्व गोळा करून सुरक्षित ठेवले. युद्धसमाप्त��नंतर अॅन वारल्याचं तिला कळलं, तेव्हा तिनं ते कागद अॅनचे वडील आटो फ्रॅंक यांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी ही रोजनिशी १९४७मध्ये प्रकाशित केली. जागतिक साहित्यविश्वात एक अनमोल लेणं असलेल्या या डायरीच्या आतापर्यंत लाखो प्रती खपल्या आहेत. -मंगला गोखले ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/two-accused-run-away-from-police-custody/", "date_download": "2019-07-17T06:33:53Z", "digest": "sha1:AHESVULLR3NM3HPBRGNU6UUI4QTAJZQK", "length": 20545, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "सांगली पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी पळाले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत ��ा या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nसांगली पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी पळाले\nचोरीप्रकरणी सांगली पोलिसांनी अटक केलेले अमोल भंडारे व अनिकेत कोथळे या दोघांनी सोमवारी रात्री ठाण्यातून पलायन केल्याची घटना घडली. यामधील भंडारे याला निपाणी येथे ताब्यात घेण्यात आले असले, तरी कोथळेचा थांगपत्ता अद्यापि लागलेला नाही. दरम्यान, कोथळे याच्या नातेवाईकांनी त्याचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर दिवसभर ठिय्या मारला. यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले व अनेक वेळा वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी घातपाताचा इन्कार केला असून, चौकशीसाठी पथके रवाना केल्याचे स्पष्ट केले.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, कवलापूर येथील अभियंता संतोष महेंद्र गायकवाड (३५) यांना चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल लंपास केला होता. रविवारी पहाटे घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेचा छडा लावत अनिकेत अशोक कोथळे (२६) आणि अमोल सुनील भंडारे (२३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना अटक केली होती. न्यायालयाने दोघांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी लॉकअपमध्ये ठेवले होते. रात्री उशिरा त्यांना तपासाच्या नावाखाली गुन्हे शाखेमध्ये चौकशीसाठी बाहेर काढले होते. त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक युवराज कामटे होते. मात्र, दोघेही हिसका मारून पळून गेले. त्याबाबतची फिर्याद तपास अधिकारी कामटे यांनी दिली. पोलिसांच्या ताब्यात असलेले दोन्ही आरोपी पळून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.\nपोलीस ठाण्यातून संशयित आरोपी कोथळे आणि भंडारे पळून गेल्याची माहिती सोमवारी सकाळी दोघांच्या कुटुंबीयांना समजली. शहर पोलीस ठाण्यात ���ंशयित आरोपी कोथळे याचे नातेवाईक आले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपी हिसका मारून तावडीतून पळून गेले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले. ‘आमचा मुलगा पळून गेल्याचे तुमच्या सीसीटीव्ही कॅमेऱयात असेल. त्याचे फुटेज आम्हाला दाखवा,’ अशी मागणी कोथळे कुटुंबीयांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. वेगवेगळी कारणे सांगितली जात असल्याने कुटुंबीयांना संशय आला. पोलीस ठाण्यासमोर कोथळे याच्या आईसह भावाने ठिय्या मारला. पोलिसांकडून व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त करीत आक्रोश केला. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर चांगलीच गर्दी जमली होती. नगरसेवक युवराज बावडेकर, बाळासाहेब गोंधळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱयांना संशयित आरोपी कोथळे याच्याबाबत विचारणा केली. रात्री उशिरापर्यंत कोथळे याच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने ‘रास्ता रोको’ करण्यात आला. वातावरण तणावपूर्व बनल्याने दंगलविरोधी पथक, गुंडाविरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक बोलाविण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोथळे कुटुंबीयांनी आक्रमक होत ‘रास्ता रोको’ केला.\nकामटे यांचा मोबाईल बंद, पथक गायब\nचोरी प्रकरणातील तपास अधिकारी युवराज कामटे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांच्या पथकातील हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला यांचे पथकही गायब झाले होते. परंतु पथक संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱयांचा मोबाईल बंद आणि पथकातील हवालदार गायब झाल्याने घातपाताचा संशय असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांत सुरू होती. दरम्यान, पोलीस ठाण्यास आमदार सुधीर गाडगीळ आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी भेट देऊन घटनेबाबतची माहिती घेतली.\nपोलीस उपअधीक्षक डॉ. काळे यांनी चोरीप्रकरणी अटकेत असलेले आरोपी पळून गेले असल्याची फिर्याद नोंदविण्यात आली असून, नातेवाईकांच्या आरोपात कोणतही तथ्य नसल्याचे सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद का होते याबाबतची चौकशी केली जाईल. या प्रकरणाबाबत कोणीही संशय घेण्याचे कारण नाही. आरोपी पळून गेल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक कामटे यांच्यावर पोलीस अधीक्षक कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2019-07-17T06:56:57Z", "digest": "sha1:UHP7U55V5UKN3ZOKCQV3EE6ONQ76GBGB", "length": 14287, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोशी प्राधिकरणातील खेळाडूंची “वाऱ्यावर वरात’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nमोशी प्राधिकरणातील खेळाडूंची “वाऱ्यावर वरात’\nपिंपरी – मोशी प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 4 व 10 मधील क्रीडांगणाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने हे क्रीडांगण आरोग्य विभागाला वापरायला दिल्याने खेळाडूंची “वाऱ्यावर वरात’ सुरु आहे. आरोग्य विभागाचे क्रीडांगणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच क्रीडांगणाचा बाहेरच्या व्यक्तींकडून गैरवापर होत आहे. याबाबत स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.\nतीन वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक 4 मध्ये टेनिस कोर्ट व पेठ क्रमांक 10 मध्ये हॉकीचे क्रीडांगण उभारून ते महापालिकेकडे हस्तांतरीत केले. सर्व प्रक्रिया पुर्ण होवूनही महापालिकेने या क्रीडांगणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. तसेच खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडांगण खुले न केल्याने ते विनावापर पडून आहे. यामुळे आजुबाजूच्या परिसरातील मद्यपींनी येथे ठिय्या मांडला आहे. त्यामुळे परिसरात दारूंच्या बाटल्यांचा खच जमा झाला आहे. तसेच परिसरात वेळेवर साफसफाई झाली नसल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपेठ क्रमांक 4 च्या क्रीडांगणावर तीन महिन्यांपूर्वी सुरक्षा रक्षक नेमला असून वेळेत साफसफाई होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिसरात झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच टेनिस कोर्टच्या इमारतीमधील एका खोलीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्यातील पंख्याची देखील तोडफोड करण्यात आली आहे. त्या खोलीमध्ये अस्वच्छता असल्यामुळे परिसरात दूर्गंधी पसरत आहे. तेथे सुरक्षा रक्षक असून परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच सौर दिव्यांची तोडफोड करण्यात आली आहे. परिसरातील काही नागरिकांनी वारंवार पालिकेच्या क्रीडा विभागाकडे तक्रारी केल्यावर क्रीडांगण परिसरातील एका शाळेला वापरायला दिले. मात्र, क्रीडांगणाची परिस्थिती “जैसे थे’ आहे. त्यातही क्रीडांगणाची इमारत आरोग्य कार्यालयाला वापरायला दिल्याने समस्या सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे.\nपेठ क्रमांक 10 च्या हॉकी मैदानाची इमारत सुद्धा आरोग्य कार्यालयाला वापरायला दिली आहे. मात्र, त्यांचे देखील या क्रीडांगणाकडे लक्ष नसल्याने परिसरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग जमा झाले असून दारूच्या बाटल्यांचा खच सर्वत्र पहायला मिळत आहे. सुरक्षा रक्षक नेमला नसल्याने भुरट्या चोरांना मोकळे रान मिळाले आहे. तसेच क्रीडांगणाच्या दरवाजाला साधे कुलूप नसल्याने परिसरात कोणीही येऊन त्यांची वाहने उभी करून जात आहेत. हॉकीच्या मैदानावर झाडं-झुडपे वाढली आहेत. यामुळे परिसरातील मुले देखील क्रीडांगणाकडे फिरकत नाहीत.\nरक्षकांअभावी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर\nपेठ क्रमांक 10 येथील हॉकीचे क्रीडां���ण आरोग्य कार्यालयाला वापरायला दिले असून त्यांनी देखील पालिकेच्या उर्जा बचत योजनेची पायमल्ली केली असल्याचे दिसून आले. इमारतीमध्ये पाहणीसाठी गेल्यावर तेथील पंखा आणि विजेचे दिवे चालूच असल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे याठिकाणी अद्याप सुरक्षा रक्षक नेण्यात आला नाही. त्यामुळे येथील सुरक्षा ऐरणीवर आहे. खेळाडूंच्या सोईसाठी कोट्यावधी रुपये खर्चून प्राधिकरणाने ही क्रीडांगणे उभारली. मात्र, महापालिकेकडे त्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे क्रीडांगणाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. एकीकडे खेळाडूंना मैदाने मिळत नसताना दुसरीकडे कोट्यावधीची मालमत्ता धूळखात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\nवांबोरी घाटात लूटमार करणारा जेरबंद\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ravikiranrr.com/1857-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2019-07-17T06:45:44Z", "digest": "sha1:JVMJVAMMTPAXKI5FTCJIDZG5CQCYCKU2", "length": 15327, "nlines": 216, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "1857 च्या उठावानंतरचा काळ - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\n1857 च्या उठावानंतरचा काळ\n1857 च्या उठावानंतरचा काळ\n1857 च्या उठावानंतरचा काळ\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.\nराणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.\nइ.स. 1860 म���्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.\nइ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.\n1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.\nइ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.\n‘चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.\nइ.स. 1859 साली शेतकर्याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.\nइ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.\nलॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.\nइ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.\nव्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.\n14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.\nलॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.\n1857 चा उठावाचे स्वरूप\n1857 चा उठावाचे स्वरूप\nस्वातंत्र्य युद्ध – म्हणणारे व्यक्ती\nस्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.\nहा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.\n‘परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती’.\nडॉ. एस.एन. सेन –\n‘धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.’\nसर जॉन लॉरेन्स –\n‘बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते’\nसर जॉन सिले –\n‘उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.’\nइ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-paisevari-status-region-nagpur-maharashtra-18728", "date_download": "2019-07-17T07:41:15Z", "digest": "sha1:QZM64XDCRK6TDWZPVLQSZ6F7RFH6OQGC", "length": 14765, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, paisevari status in region, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर विभागातील पीक उत्तम\nशासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर विभागातील पीक उत्तम\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nनागपूर : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत असले तरी शासन दरबारी मात्र रब्बीतील पीक परिस्थिती उत्तम आहे. रब्बी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे.\nनागपूर : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत असले तरी शासन दरबारी मात्र रब्बीतील पीक परिस्थिती उत्तम आहे. रब्बी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे.\nमागील वर्षी कमी पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला. उत्पादनात घट झाली. शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमाही झाली. मात्र, अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. नदी, धरणांत कमी पाणी असल्याने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना पुरसे पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी तर रब्बीत पीकच घेतले नसल्याची माहिती आहे. पिकांना मिळालेला भावही समाधानकारक नसल्याची तक्रार होत आहे. असे असताना शासन दरबारी मात्र सर्व आलबेल असल्याचे चित्र आहे.\nनागपूर विभागात १६६ गावांमध्ये रब्बीत पिके घेण्यात येतात. यंदा फक्त ९८ गावांमध्ये रब्बीचे पीक घेण्यात आले. या गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. म्हणजे पीक परिस्थिती उत्तम आहे. ६८ गावांमध्ये यंदा पीक�� घेण्यात आले नाही. यात सर्वाधिक ६४ गावे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. चार गावे भंडारा जिल्ह्यातील आहेत. पाणी नसल्याने पीक घेण्यात आली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nजिल्हा गावांची संख्या पैसेवारी जाहीर केलेली गावांची संख्या\nनागपूर रब्बी हंगाम खरीप धरण विभाग चंद्रपूर\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nपावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nबाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nनीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...\nमराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...\nखरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...\nचोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...\nउद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...\nराज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...\nदेशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...\nचित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्र��ला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-17T06:46:26Z", "digest": "sha1:P5JZCBXJPBEZV7T5UZNDSEGQNOZJLQNN", "length": 17935, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंथन : सरकारी अपयशाचा परिपाक (भाग १) | Dainik Prabhat", "raw_content": "\nमंथन : सरकारी अपयशाचा परिपाक (भाग १)\nऍड. असिम सरोदे (कायदेतज्ज्ञ)\nराजस्थान मधील भाटेरी गावात राहणाऱ्या भवरीदेवी नामक दलित महिलेवर झालेल्या बलात्कार, अत्याचाराच्या घटनेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये “विशाखा मार्गदर्शक आदेश’ जारी केले. तेव्हापासून कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक छळांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. 2013 मध्ये “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, बंदी आणि निवारण)’ हा कायदा आला. या कायद्याची आणि त्यातील तरतुदींची अमलबजावणी न झाल्यामुळे, त्याविषयीचे जनप्रबोधन न झाल्यामुळेच “मी टू’ या चळवळीच्या माध्यमातून अनेक स्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून जगभराबरोबरच देशातही “मी टू’ या चळवळीने जोर धरला आहे. वास्तविक, हे एक समाजमाध्यम आहे. लैंगिक शोषण, अत्याचाराने पीडित असणाऱ्या ज्या स्त्रियांना स्वतःला व्यक्त करता येत नव्हते अशांना व्यक्त होण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे. परंतु कायद्याचे अस्तित्व असतान��, कायदेशीर प्रक्रिया असताना या सामाजिक माध्यमाचा कितपत वापर करायचा याचे तारतम्य ठेवणे आवश्यक आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nवास्तविक, कार्यालयीन स्थळ सुरक्षित आणि चांगल्या वातावरणाचे असणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळेच कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध आणि उपाययोजना सुचवणारा कायदा 22 एप्रिल 2013 रोजी अस्तित्त्वात आला आणि लगेचच या कायद्याच्या अमलबजावणीची प्रक्रिया ठरवणारे नियमही अस्तित्त्वात आले. हा कायदा दिवाणी स्वरुपाचा आहे. यामध्ये “लैंगिक छळ’ असा शब्द वापरण्यात आला असला तरीही केवळ लैंगिक छळ एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नसून स्री असल्यामुळे सहन करावा लागणारा लिंगधारित छळ असा व्यापक अर्थ कायद्याने गृहित धरला आहे.\nएखाद्या स्रीला तिच्या नोकरीत विशेष वागणूक देण्याचे प्रत्यक्षपणे वचन देणे किंवा तसे करणार असल्याचे दाखवणे, त्याबदल्यात विशेष संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, तिने मनाप्रमाणे ऐकले नाही तर तिला अपायकारक वागणूक देण्यात येईल व तिच्या नोकरीवर गदा आणण्यात येईल अशी थेट अथवा अप्रत्यक्ष धमकी देणे, तिच्याबद्दल अपमानकारक मजकूर बोलणे- पसरवणे व तिला कार्यालयीन स्थळ म्हणजे प्रतिकूल वातावरण आहे अशी तिची मनःस्थिती करणे हे सर्व प्रकार कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक छळाची उदाहरणे आहेत. याखेरीज आक्षेपार्ह लैंगिक वर्तन, टोमणे मारणे, एखादी चुकीची मागणी करणे, मागणी पूर्ण न केल्यास भेदभावाचे वातावरण तयार करणे, भयभीत करणारा असा मानसिक व मनोशास्री हिंसाचारही कार्यालयीन स्थळी लैंगिक अत्याचार ठरतो.\nया कायद्यानुसार कार्यालयीन स्थळ म्हणजे काय याची व्यापक व्याख्या करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही महिला जिचे कामाचे नाते आहे, कोणत्याही वयाची असली तरी या कायद्याचा वापर करू शकते. या कायद्यानुसार नोकरीस ठेवणाऱ्या व्यक्तीने किंवा कंपनीने एका अंतर्गत तक्रार समितीचे गठन करून कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक गैरवर्तनाची चौकशी करावी, अशी अपेक्षा आहे. 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असतील अशा ठिकाणी ही अंतर्गत समिती असायला हवी. केवळ 10 पुरुष किंवा स्रिया असतील तरीही कार्यालयीन स्थळी लैंगिक छळ या कायद्यानुसार अंतर्गत समिती असणे आवश्यक आहे. पण आज कित्येक कार्यालयांमध्ये अशा समि��्याच अस्तित्त्वात नाहीयेत.\nमहिलांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी 1997 मध्ये भरवरीदेवी खटल्याच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने “विशाखा मार्गदर्शक आदेश’ दिले होते आणि सर्व सार्वजनिक आणि खासगी कामाच्या ठिकाणी “तक्रार निवारण समिती’ बनवणे बंधनकारक करण्यात आले होते. याचाच अर्थ अंतर्गत समित्यांबाबतचे निर्देश येऊन 21 वर्षे उलटून गेली तरीही याकडे बहुतांश आस्थापनांनी पाठच फिरवली असल्याचे दिसते. खरे पाहता मालकाने अथवा जबाबदार अधिकाऱ्याने तक्रार समिती स्थापन केली नाही किंवा स्थापन झाल्यावर आलेल्या तक्रारींची नोंद, चौकशी आणि सूचना यांचे पालन योग्य प्रकारे केले नाही तर त्याला 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पण अशा प्रकारच्या कारवायाही झाल्याचे ऐकिवात येत नाही.\n2013 मध्ये अस्तित्त्वात आलेला कार्यालयीन स्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा हा दिवाणी स्वरुपाचा असल्याने फौजदारी कायदा किंवा पोलीस यांचा या कायद्यानुसार झालेल्या तक्रारीबाबत काहीच संबंध नसतो. तथापि, एखाद्या प्रकरणामध्ये कार्यालयीन स्थळी हिंसाचारासोबतच अन्य गंभीर फौजदारी आरोप असतील तर केवळ तेवढ्याच स्वरुपात पोलिसांची भूमिका मर्यादित असते. घटनेतील गांभीर्यानुसार फौजदारी तक्रार पोलिसांकडे करण्याचे मार्ग स्री वापरु शकते. भारतीय दंड विधानातील कलम 354 (अ) नुसार 1 ते 3 वर्षे शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा आहे.\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\nवांबोरी घाटात लूटमार करणारा जेरबंद\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2019-07-17T06:16:58Z", "digest": "sha1:X22STKKZSZ45N6NXOHWECP3YM4O6CTW2", "length": 15025, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारचे राजकारण तापले, मुख्याधिकार्यांनी महाबळेश्वर गाठले | Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारचे राजकारण तापले, मुख्याधिकार्यांनी महाबळेश्वर गाठले\nचार दिवसांपासून सक्तीचा विजनवास : नगरपालिकेचे कामकाज रखडले\nसातारा, दि. 26 (प्रतिनिधी) -सातार्याचा राजकीय ताप वाढलेला असताना सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे मात्र दबावाच्या विजनवासात गेले आहेत. हेरिटेज कमिटीच्या बैठकीचे निमित्त करणार्या गोरे साहेबांनी सलग चौथ्या दिवशी पालिकेकडे न फिरकता सरळ थंड हवेचे महाबळेश्वर गाठल्याची खात्रीशीर माहिती आहे. राजकीय दबाव असह्य झाल्याने साहेबांनी ही सक्तीची ट्रीप केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.\nसातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना सध्या जुना मोटार स्टँन्डच्या तणातणी प्रकरणात बराच राजकीय मनःस्ताप सोसावा लागत असल्याची राजकीय वर्तुळात खसखस पिकू लागली आहे. त्याला दुजोरा देणार्या घटना सलग दोन दिवस पालिकेत घडत आहेत. एका नगरसेवकाच्या प्रस्तावावर सही घेण्यासाठी पालिकेच्या एका अधिकार्याला थेट मुख्याधिकार्यांचे निवासस्थान गाठावे लागले होते. तिथेही सगळेच कडीकुलूपात ��सल्याने त्यांना हात हालवत माधारी परतावे लागले होते. इंदौरच्या पंचतारांकित दौर्याला मान्यता मिळाली खरी पण या दौर्याला सातार्यात इतके राजकीय हेलकावे बसले की विचारता सोय नाही. विभाग प्रमुखांच्या बैठका रखडल्या, सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव रखडले गेल्या चार दिवसापासून मुख्याधिकारी शंकरराव गोरे पालिकेकडे न फिरकल्याने बहुतांश कामांचा खोळंबा झाला आहे.\nनगराध्यक्षा माधवी कदम यांच्या सोबतचा कम्युनिकेशन गॅप वाढल्याने पालिकेच्या दैनंदिन कामाचे गाडे खोळंबून बसले आहे. ’जलमंदिर’ चा ताण कसा सोसायचा याची भ्रांत गोरेंना पडल्याने त्यांनी पालिकेवर जवळपास बहिष्कारच टाकल्याची माहिती काही पदाधिकार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आ. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांच्या दारूच्या दुकानाच्या अतिक्रमणावरून जोरदार वाद झाला.यात पोलिसांना खबरदारी म्हणून हस्तक्षेप करावा लागला. मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणात 52,53 च्या नोटीशीचे प्रकरण चुकीच्या सल्ल्याने राबवले गेल्याने खासदार उदयनराजे यांना बॅकफूटवर जावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. महाराजांचा राजकीय क्षोभ सोसायचा कसा या भीतीतून गोरेसाहेब गेल्या तीन दिवसापासून पालिकेतून गायब आहेत. ना रजेचा अर्ज, ना वरिष्ठांना कल्पना गोरे सध्या स्वतःला आलिप्त ठेउन बंद घरात आत्म कलेश करत असल्याची चर्चा आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबनकर साहेब तेवढं मिटवून घ्या\nउदयनराजे आणि प्रशासन यांच्यातला अदृश्य रिमोट म्हणजे अॅड दत्ता बनकर.तणातणीच्या प्रकरणात चुकीचा सल्ला दिला गेल्याने उदयनराजेंना बॅकफूटवर जावे लागले. गोरे महाराजांच्या गुडबुकमधून वगळले गेल्याची चर्चा आहे. उदयनराजेंचे निर्णय प्रशासनावर कसे लागू करायचे आणि महाराजांपुढे प्रशासनाला कसे सावरायचे यात बनकरांचा हात कोणीच धरू शकणार नाही. त्यामुळे या सुध्दा प्रकरणात बनकरांनाच सर्व परिस्थिती मुत्सदीपणाने हाताळावी लागणार आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयात न चुकता सध्या हजेरी लावणार्या गोरेंना सध्या पालिकेचे वावडे पडले आहे. सध्या उदयनराजे यांना गोरेंची सतत कामानिमित्त आठवण येत आहे. त्यांनी दोनदा पालिकेत चकरा मारल्या मात्र साहेब इतके ‘गोरें‘ मोरे झालेत की कुठल्या क्षणी काय घडेल याचा नेम नाही. सुप्रीम कोर��टाने रात्री आठ ते दहा या वेळेत फटाके वाजवायला परवानगी दिली तरी सातारा आणि त्यातल्या त्यात उदयनराजे नियमाला अपवाद असतात. कोणाचे फटाके कधी आणि कसे वाजतील याचा नेम नाही. त्यामुळेच सातार्यात थांबायलाच नको म्हणून त्यांनी हेरिटेज कमिटीची महाबळेश्वरमध्ये होणारी बैठक गाठली. त्यामुळे सातार्यात ताप आणि थंड महाबळेश्वरात साहेबांना धाप असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nश्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गुरूपौर्णिमा साजरी\nउत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या “त्या’ नगरसेवकांचे मौन\nआ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभार\nमनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nतीन वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nमोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक\nमाझ्यावरील गुन्हे हा राजकीय विरोधकांचा कट- बांदल\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-december-2018/", "date_download": "2019-07-17T07:16:36Z", "digest": "sha1:AETPVPXO5FJXXAP472WCJTTZAMWBXVDW", "length": 11357, "nlines": 106, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 16 December 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nतेलंगानाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी तेलंगाना, हैदराबाद येथील अदानी एरोस्पेस पार्क येथे मानव रहित विमान वाहनांच्या (यूएव्ही) निर्मितीसाठी भारतातील प्रथम खाजगी क्षेत्राचे उद्घाटन केले. 50,000 स्क्वेअर फूटची सुविधा अदानी ग्रुप आणि इझरायल-आधारित एलिट सिस्टिम्सने बांधली आहे.\nॲमेझॉन इंडियाने फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मिडिया एंटरप्रायझेस (FISME)सोबत ई-कॉमर्सद्वारे ऑनलाइन विक्री करण्यासाठी भागीदारी केली.\nGoogle ने एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मॉडेल विकसित केले आहे जे मानवी रेनिटल विशेषज्ञांच्या बरोबरीने मधुमेह रेटीनोपॅथी ओळखू शकतो.\nवर्ष 2016-17 मध्ये टाटा स्टील लिमिटेडला ‘बेस्ट परफॉर्मिंग इंटीग्रेटेड स्टील प्लांट’ म्हणून नामांकित करण्यात आले आहे. टाटा स्टीलला हा प्रतिष्ठित पुरस्कार सलग चौथ्या वर्षी देण्यात येणार आहे.\nपी. व्ही. सिंधूने नोझोमी ओकुहाराचा पराभव करुन BWF वर्ल्ड टूर फाइनलचे विजेतेपद पटकावले आहे.\nNext (MCL) महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 370 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती - PET प्रवेशपत्र\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा प���र्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/photos/ganeshotsav-2018-marathi-celebrities-who-made-ganesh-idol-591/n-a-594.html", "date_download": "2019-07-17T06:50:26Z", "digest": "sha1:ZYURWM5TR6ZADKM6U3EEGWYQS277H2EC", "length": 17294, "nlines": 108, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "गणेश मूर्ती बनवण्याची कला त्याने स्वतः पूरती मर्यादीत न ठेवता त्याचे प्रशिक्षण त्याने अभिनेते करण वाही आणि हृत्विक धनजनी यांनाही दिलं. | मराठी कलाकारांनी अशा साकारल्या गणेश मूर्ती ! | Latest Photos, Images & Galleries | LatestLY.com", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्ट�� महत्त्वाच्या\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nमराठी कलाकारांनी अशा साकारल्या गणेश मूर्ती गणेश मूर्ती बनवण्याची कला त्याने स्वतः पूरती मर्यादीत न ठेवता त्याचे प्रशिक्षण त्याने अभिनेते करण वाही आणि हृत्विक धनजनी यांनाही दिलं.\nवृंदावन, सविता दामोदर परांजपे या मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेला अभिनेता राकेश बापटची अजून एक कला समोर आली आहे. गणशोत्सवानिमित्त त्याने स्वतः गणेश मूर��ती बनवली आहे. (Photo Credit- Instagram)\nगणेश मूर्ती बनवण्याची कला त्याने स्वतः पूरती मर्यादीत न ठेवता त्याचे प्रशिक्षण त्याने अभिनेते करण वाही आणि हृत्विक धनजनी यांनाही दिलं. (Photo Credit- Instagram)\nमराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीने देखील गणरायाची मूर्ती साकारली. आपल्या भावासोबत तिने मूर्ती साकारण्याचा आनंद घेतला. (Photo Credit- Instagram)\nविविध भाषांमधील सिनेमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने देखील अगदी आत्मियतेने बाप्पाची मूर्ती साकारली. (Photo Credit- Instagram)\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-07-17T06:19:39Z", "digest": "sha1:XTYM2NZCZI4V5SDK2XNHDYXSLMYEB3BB", "length": 5637, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंग्लिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► इंग्लिश दूरचित्रवाणी मालिका (१ क, २ प)\n► इंग्लिश भाषेमधील चित्रपट (५ क, २५ प)\n► इंग्लिश भाषेतील ज्ञानकोश (१ प)\n► इंग्लिश भाषेमधील नियतकालिके (४ प)\n► इंग्लिश दूरचित्रवाहिनी मालिका (४ क, १० प)\n► इंग्लिश भाषेमधील वृत्तपत्रे (१० प)\n► इंग्लिश साहित्य (८ क, २१ प)\n\"इंग्लिश भाषा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक म���हितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-eye-opening-story-nagili-18572", "date_download": "2019-07-17T07:38:04Z", "digest": "sha1:JEI6PVJA47DEQS7NZVCYWS6I6DF5M4VK", "length": 37910, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, eye opening story of Nagili | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी : अश्विनी कुलकर्णी\nडोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी : अश्विनी कुलकर्णी\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nयोग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन निरर्थक ठरते. त्या दृष्टीने नागलीसारख्या पिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागलीसारख्या पिकांवर काम करणे म्हणजे अनेक प्रश्र्नांना एकाच वेळी कवेत घेणे आहे. आदिवासींच्या अन्नधान्य सुरक्षेचा प्रश्र्न, आदिवासींचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रश्र्न, आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्र्न, हवामान बदलाचा प्रश्र्न आणि दुष्काळाशी दोन हात करण्याचा प्रश्र्न असा मोठा पट आहे. म्हणून जल व्यवस्थापनाचा विचार करताना नागलीला पुन्हा ऊर्जित करणे आवश्यक आहे.\nयोग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन निरर्थक ठरते. त्या दृष्टीने नागलीसारख्या पिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागलीसारख्या पिकांवर काम करणे म्हणजे अनेक प्रश्र्नांना एकाच वेळी कवेत घेणे आहे. आदिवासींच्या अन्नधान्य सुरक्षेचा प्रश्र्न, आदिवासींचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रश्र्न, आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्र्न, हवामान बदलाचा प्रश्र्न आणि दुष्काळाशी दोन हात करण्याचा प्रश्र्न असा मोठा पट आहे. म्हणून जल व्यवस्थापनाचा विचार करताना नागलीला पुन्हा ऊर्जित करणे आवश्यक आहे.\nदुष्काळी प्रदेशात पाण्याची उपलब्धता आणि जल व्यवस्थापनाचा विचार करताना आपल्याकडे पीकपद्धतीचा फारसा विचार होत नाही. त्यामुळे खूप आटापिटा करून पाणी उपलब्ध करून द्यायचे आणि तिथे बागायती पिके घ्यायची, असा एकंदर आपला खाक्या असतो. कारण इतर पिके किफायतशीर ठरतील, अशा प्रकारची व्यवस्थाच उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन नीट होत नाही आणि काही वर्षांच्या अंतराने पुन्हा ये रे माझ्या मागल्या अवस्था होऊन दुष्काळ, अवर्षण आणि पाणीटंचाई फणा काढून पुढ्यात उभी राहते. कमी पावसाच्या प्रदेशातील जमीन, हवामान आणि एकंदर परिस्थितीकी (इकॉलॉजी) लक्षात घेऊन त्याला अनुरूप पीकपद्धती विकसित करणे हा दृष्टिकोन ठेवला तरच खऱ्या अर्थाने जल व्यवस्थापनाची फळे चाखता येतील.\nया पार्श्वभूमीवर बागायती पिकांना फाटा देऊन नागलीसारख्या दुर्लक्षित पिकांवर पुन्हा लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या वर्षीच्या खरिपात, श्रावणात, नारळी पोर्णिमेनंतर पाऊस गायब झाला. अशा परिस्थीतीत कोणत्याही पिकाचे उत्पादन सरासरीपक्षा कमी होणार हे अपेक्षितच आहे. तरीही जर एखाद्या पिकाची उत्पादकता सरासरीपेक्षा दुपटीहून जास्त वाढल्याचे सांगितले तर खरे वाटेल का नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागलीच्या उत्पादनात भरघोस वाढ अनुभवली आणि ते ही या दुष्काळाच्या वर्षी\nनागली-नाचणी-रागी हे आदिवासींचे पारंपरिक पीक. त्यांच्या संस्कृतीचा आविभाज्य भाग. नागलीची शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. राब करणे, त्यावर पेरणी, नंतर टोचून लागवड केली जाते. सहसा कोणतेही खत वापरले जात नाही. उताराच्या मुरबाड शेतजमिनीवर हे पीक घेतले जाते. या शेतजमिनीला बघितल्यावर इथे काही पेरल्यावर उगवेल असे वाटणार नाही. पाण्याचा निचरा होणारी अशीच जमीन नागलीसाठी वापरली जाते.\nमागच्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही शेतकऱ्यांशी नागलीविषयी बोलायला लागलो. तेव्हा चर्चेमधे कीड-रोग प्रादुर्भाव हाच महत्त्वाचा मुद्दा पुन्हा पुन्हा पुढे येत होता. आम्ही कष्ट खूप करतो, आम्हाला नागली हवी आहे, कमी पडते, पण कीड-रोगामुळे नासून जाते, असे शेतकरी सांगायचे. एकूण उत्पादन खूपच कमी मिळते. या पार्श्वभूमीवर आम्ही एक प्रयोग करायचे ठरवले. नागलीची उत्पादकता वाढण्यासाठी काही साधे बदल करून बघावे असे नियोजन केले. इगतपुरी, त्र्यंबकेश्र्वर व पेठ परिसरातील एकूण नऊ गावांमधे दीडशेहून अधिक शेतकरी त्यासाठी तयार झाले. एकूण शंभर एकरावर हा प्रयोग आखला. शेतकऱ्यांनी निक्षून सांगितले की जरी आम्ही वेगळी पद्धत करून बघायाला तयार आहोत तरी आम्ही बियाणे घरचेच वापरणार आणि ज्या जमिनीवर करतो तेथेच करणार. त्यांचे हे दोन्ही मुद्दे मान्य करण्यासारखेच होते.\nनागलीची लागवड व संगोपन करण्याच्या पद���धतीत काही साधे बदल, कीड-रोग नियंत्रण, घरी तयार करून सेंद्रिय खते वापरणे अशी आम्ही एक विशिष्ट लागवड पद्धत ठरवली. या पद्धतीची आखणी करताना आमचा आंध्र प्रदेशमधील वासन या संस्थेचा अनुभव तसेच रीवायटलायझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर नेटवर्कच्या (rainfedindia.org) मदतीने सुरू असलेल्या ओडीशा मिलेट मिशनच्या कामाचा अनुभव उपयुक्त ठरला. या पद्धतीत खूप निराळे, पूर्णपणे नवीन असे काही नव्हते, पण इथल्या परिस्थितीचा अभ्यास करून पेरणीपासून सोंगणी, बीज साठवण पर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची आखणी केली.\nआम्ही सुचविलेल्या पद्धतीत बीजामृत वापरून बीज प्रक्रिया, राबाच्या ऐवजी गादी वाफे, गादी वाफ्यावर शेणखत, लागवडीच्या वेळी विशिष्ठ अंतरावर एका रेषेत पुनर्लागवड, लागवडीच्या वेळी जीवामृत, नंतर सायकल वीडरने निंदणी, मटका खताचा वापर असे काही ठरवले होते. महत्त्वाचे म्हणजे रोग-कीड होऊ नये म्हणून दर दोन-तीन आठवड्याने नीम अर्काची फवारणी, शेतीच्या बाजूने झेंडूची लागवड असे प्रयत्न करायचे ठरवले.\nपेरणीपासूनच काही ना काही कीड-रोग येत होते. कीड-रोग लवकर ओळखणे अत्यंत गरजेचे असते. प्रादुर्भाव लगेच लक्षात येऊन ताबडतोब फवारणी केल्याने कीड-रोग आटोक्यातही येत होते. कीड-रोगाचे नियंत्रण असे होऊ शकते हेच खूप विश्र्वास वाढवणारे ठरत होते. शेतकरी आपण नागली वाचवू शकतो हे पाहून खूप समाधान व्यक्त करत होते. खताचे वेगवेगळे प्रकार शिकून घेऊन वापरत होते. पण शेवटी शेवटी पावसाने दगा दिल्यावर हताश झाले. जेव्हा चार आठवडे सलग पाऊस झाला नाही; भात, वरई, खुरसणी, अशी आजूबाजूची पिके सुकताना दिसत होती तेव्हा नागली मात्र जास्त काळ हिरवाई टिकवून आहे असे दिसले. नागलीला काटक पीक का म्हणतात, त्याचा अनुभव आला.\nहवामान बदलाच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी जे विविध अभ्यास होत आहेत त्यामधे दुष्काळाचा सामना करू शकणारे पीक म्हणून नागली महत्त्वाची ठरत आहे. नागली ही दुष्काळा, वातावरणातील बदलांना तोंड देऊ शकणारे, सहनशील पीक आहे. तेव्हा नागली हे पीक आता फक्त आदिवासींसाठीच नाही तर अन्न धान्याच्या उत्पादनसंबंधीच्या धोरणात महत्त्वाचे स्थान मिळवत आहे.\nनागलीचे पौष्टिक मूल्य सर्वश्रूत आहे. नाशिकचे डॉ. अवटी महाराष्ट्रातील नागलीच्या विविध प्रजातींतील पौष्टिक मूल्यांचे संशोधन अनेक वर्षे करीत आहेत. नागली हे कल्श��यम, कार्ब, विविध क्षार, लोह अशा घटकांनी युक्त धान्य आहे. या धान्याचा मधुमेहाच्या रुग्णांना अधिक फायदा होतो, असेही अभ्यास सांगतात. म्हणून हे धान्य आता आदिवासींच्याच जेवणात नाही तर शहरातल्या मध्यमवर्गीयांच्या खाण्यातही पोचले आहे. त्यामुळे या धान्याला एक नवीन बाजारपेठ तयार होत आहे. गेल्या काही वर्षांत नागलीचे विविध पदार्थ शहरातल्या दुकानांतून दिसत आहेत. या पदार्थांची मागणीही वाढत आहे. पण ती पूर्ण करता येईल एवढी उत्पादन वाढ होत नाहीये. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रयोगात नागलीची सरासरी उत्पादकता एकरी २.४ क्विंटलवरून एकरी ८.१ क्विंटल वर पोचली. ही वाढ आम्हालाही अचंबित करणारी होती. या प्रयोगात नागलीच्या उत्पादन खर्चात एकरी हजार रुपयांपेक्षा कमी वाढ आहे. जरी गादी वाफे, पुनर्लागवड, निंदणी या साठी काही प्रमाणात मजूरदिवस वाढले तरी राब करायचा नाही, असा निर्णय घेतल्याने त्यासाठी एरवी लागणारे मजूरदिवस मात्र कमीही झाले. कारण राब करण्यासाठी पाला-पाचोळा गोळा करणे, पसरवून वाळवणे आणि मग तो जाळणे असे बरेच महिने चालणारे ते काम असते.\nनागलीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना नागलीचे जादा उत्पादन मिळाले. तरीरी ही शेतकरी कुटुंबे नागली विकायला तयार नाहीत. आज जर नागली विकली तर त्यांना १६ ते २० रुपये प्रति किलो भाव मिळतो आहे. पण तेच परत बाजारात जाऊन नागली विकत घेतली तर ३५ रुपये किलोच्या खाली दर नाही. तेव्हा दुष्काळाच्या वर्षी इतर उत्पन्नात घट झालेली असताना, हीच नागली वर्षभर पोटाला पुरेल असे त्यांचे म्हणणे आहे. हा विचार पटण्यासारखाच आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की नागलीचे उत्पादन काही पटीने वाढायला हवे आणि त्यासाठी उत्पादकता वाढवणे हाच पर्याय आहे. उत्पादकता वाढीचे हे असे प्रयोग इतर ठिकाणीही पोचायला हवे तरच शहरांना नागलीचा पुरवठा वाढू शकेल.\nनागलीची उत्पादकता वाढल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वर्षी घरात पुरेसे अन्न आहे हा दिलासा वाटतो. आदिवासी भागातील कुपोषणाच्या परिस्थितीत ही खूप मोठी उपलब्धी वाटते. वाढलेले उत्पन्न घरीच ठेवले, विकले नाही, म्हणजेच आर्थिक उलाढाल झाली नाही म्हणून त्याचे मोल कमी ठरवणे चुकीचे होईल. पण जर विकण्याएवढे नागलीचे उत्पादन शेतकऱ्यांकडे झाले तर शेतकऱ्यांच्या कौटुंबिक अन्न सुरक्षा व पौष्टिक अन्नाची प��र्तता याच्या पुढे जाऊन हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही मिळवून देऊ शकते.\nआज नागलीसाठी सरकारी प्रोत्साहन स्वरूप मदत नगण्य आहे. शेतकरी नागलीसाठी बाहेरची खते वापरत नाही तेव्हा खतांच्या अनुदानाचा इथे फायदा नाही. नागलीसाठी पीक कर्ज घेत नाहीत म्हणून विमाही उतरवला जात नाही. नागलीसाठी वापरली जाणारी जमीन इतर कोणत्याही पिकासाठी योग्य नाही, अशी उतरंडीची जमीन खूप कष्टाने शेतकरी लागवडीखाली आणत आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे हे पीक जपून ठेवले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.\nखरं तर सरकारने नागलीला २९ रुपये प्रति किलो हमीभाव जाहीर केलेला आहे. परंतु हमीभावाने सरकारी खरेदी फक्त कर्नाटक व ओडीशा या राज्यांतच काही प्रमाणात झाली आहे. रेशनच्या कायद्यात भरड धान्यांना महत्त्व द्यावे, ते खरेदी करून रेशनवर वितरीत करावे, असे म्हटले आहे. पण आपल्या राज्यात तसे अजून होत नाही. ज्वारी, बाजरी, नागलीची भाकरी खाणाऱ्यांना मुकाट्याने रेशनवरचा गहू घ्यावा लागतो. या धोरणात बदल करायला हवा.\nमहाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजूनही माता-बाल कुपोषणाची समस्या गंभीर आहे. अशा वेळी नागलीसारखे धान्य, त्याचे पौष्टिक खाद्यपदार्थ करून आश्रमशाळा, अंगणवाडी, माध्यान्ह भोजन यामध्ये समावेश केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल. बाहेरून मागवून पदार्थ देण्यापेक्षा स्थानिक उत्पादन खरेदी करून ते स्थानिक तरुणांच्या गटाला वा महिला बचत गटांना देऊन त्यांचे पौष्टिक पदार्थ तयार करून घेता येतील. स्थानिक तरुणांना यात उद्यमशीलतेतून रोजगाराची संधी आहे. या सर्व दृष्टिकोनातून धोरणात्मक विचार करणे उचित ठरेल.\nआमच्या प्रयोगात आम्ही असेही अनुभवले की पावसाने दडी मारल्यावर ज्या एक-दोन शेतकऱ्यांना दोन किंवा तीन पाणी देता आले त्यांच्या पिकाची उत्पादकता १२ क्विंटलच्या पुढे गेली. फक्त दोन पाणी देऊन अन्न सुरक्षितेत दुपटीने वाढ होते हे नवीन नाही. पण यावरून एक साधी योजना सूचते. आदिवासी भागात जेथे मुख्यत्वे जिरायती शेती होते तेथे पावसाचा ताण पडला तर उत्पादनात खूप घट होते आणि आधीच गरिबीत असलेल्या कुटुंबांना अधिक कठीण परिस्थितीत ढकलले जाते. अशा वेळी गावात, शेतकऱ्यांच्या गटाला, पाण्याची मोटार पंप आणि पाइप दिल��, त्यांनी ते आळीपाळीने वापरून पिकाला पाणी दिले तर नुकसान टळू शकते. पाण्याचा स्रोत ही शेतकऱ्यांची जबाबदारी. असा संच त्यांना अनुदान रुपाने मिळावा अशी योजना आखणे शक्य आहे.\nखरिपात दोन-चार वेळा पाणी देता आले तरी छोट्या गरीब, जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना नवीन सुलभ पद्धतीने उत्पादकता वाढीचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. हारतुरे आणि भाषणे असे कार्यक्रम भरपूर होतात, पण त्यातून माहिती, ज्ञान, शंकासमाधान होत नाही. हे खर्च वाया जातात. या ऐवजी प्रत्येक गावातील तरुण शिकलेल्या मुला-मुलींचे सातत्याने प्रशिक्षण घेत राहिले तर पारंपरिक पिकांच्या उत्पादकतेतही भरपूर वाढ होऊ शकते. पण साधे आणि सोपे वाटणारे बदल घडवून आणणे अधिक कठीण असते.\nनागलीसारख्या पिकांच्यावर काम करणे म्हणजे अनेक प्रश्र्नांना एकाच वेळी कवेत घेणे आहे. आदिवासींच्या अन्नधान्य सुरक्षेचा प्रश्र्न, आदिवासींचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रश्र्न, आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्र्न, हवामान बदलाचा प्रश्र्न आणि दुष्काळशी दोन हात करण्चाचा प्रश्र्न असा मोठा पट आहे. म्हणून जल व्यवस्थापनाचा विचार करताना नागलीला पुन्हा ऊर्जित करणे आवश्यक आहे.\n(लेखिका प्रगती अभियानाशी संबंधीत आहेत.)\nउत्पन्न कुपोषण हवामान पाणी बागायत पाणीटंचाई नाशिक शेती कीड-रोग नियंत्रण रोग-कीड महाराष्ट्र सरकार कर्नाटक गहू अॅग्रोवन\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nपावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nबाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...\nवऱ्हा��ात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nनीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...\nमराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...\nखरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...\nचोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...\nउद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...\nराज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...\nदेशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...\nचित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1806839/remembering-marathi-actor-laxmikant-berde/", "date_download": "2019-07-17T06:56:54Z", "digest": "sha1:ZTD5RQY5BYWDTZPO2OHU32HX55V45NEA", "length": 9796, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: remembering marathi actor laxmikant berde | Photo : लक्ष्या, हास्याचं एक रसायन | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nPhoto : लक्ष्या, हास्याचं एक रसायन\nPhoto : लक्ष्या, हास्याचं एक रसायन\nमराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या लाडक्या अभिनेत्याचा आज स्मृतिदिन. ३ नोव्हेंबर १९५४ साली जन्म झालेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या अभिनयामुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.\nलक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटातच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला.\nरंगभूमीवरील ‘टूरटूर ’ या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्यांचे पहिलं नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. सगळे सारखेच या चित्रपटातील एक दृश्यात अश्विनी भावे आणि लक्ष्मीकांतजी.\n‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशा नाटकातून लक्ष्मीकांत यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची ओळख आणखी गडद झाली. दिग्गज बॉलीवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्यासह लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ.\nअचूक टायमिंगमुळे कॉमेडी भूमिकांवर लक्ष्मीकांत यांची विशेष पकड होती.\nलक्ष्मीकांत यांनी मराठीसोबतचे बॉलीवूडमध्येही आपली जादू दाखविली. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले. 'संग्राम' या चित्रपटात त्यांनी अमरिश पुरी यांच्यासोबत काम केले होते.\n'हम आपके है कौन' चित्रपटातील एक दृश्य.\nमराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांत यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले.\nलक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री अतूट होती. त्यांच्या मैत्रीचे गोडवे आजही चित्रपटसृष्टीत गायले जातात.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स��वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/RESHMA-KULKARNI~PATHARE.aspx", "date_download": "2019-07-17T06:22:22Z", "digest": "sha1:BIKSORZVGOAVNPMHAI7Y7ILYLX4GJHKW", "length": 11253, "nlines": 135, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nक्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते. ...Read more\nजगात गाजलेली अनमोल डायरी... महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल होतं, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा छळ करण्यास माणूस कसा प्रवृत्त होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’मध्ये वाचून मन सुन्न होतं. १९४२ ते १९४४ अशी दोन वरषं अॅन फ्रॅंक या १३ वर्षीय बालिकेला ना शाळा, ना मैत्रिणी अशा परिस्थितीत एका गुप्त ठिकाणी अज्ञातवासात राहावं लागलं. तेव्हा मनातील कोंडलेल्या भावभावनांना कोणताही आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून देण्यासाठी, तिनं डायरी लिहायला सुरुवात केली. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंत तिनं रोजनिशी लिहिली. सुरुवातीला तिनं शाळेतल्या मित्रमैत्रीणींविषयी आठवून आठवून लिहिलं. नंतर ओघातच गुप्तनिवासात राहणाऱ्यांच्या स्वभाविषयी, त्यांना मदत करणाऱ्यांविषयी, तिचे आई-वडील, बहीण मारगॉट या कुटुंबीयांविषयी, त्यांचे स्वभावविशेष, सवयी तसंच बाहेरच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी ती लिहीत होती. गुप्तनिवासात आल्यापासून हितगुज सांगावं, अशी कोणी मैत्रीण नाही म्हणून या रोजनिशीलाच मैत्रीण समजून तिचं नाव तिनं ‘किटी’ ठेवलं. दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘प्रियतम किटी’ संबोधून ती लिहू लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा छळ झाला. त्यामुळे बालपणी फुलपाखरू आयुष्य जगणाऱ्या अॅन फ्रॅंकला अचानक नाझींच्या छळकथांना सामोरं जावं लागतं. अॅन फ्रॅंकचे कुटुंबीय, व्हॅनडॅन कुटुंबीय नाझी भस्मासुरापासून दूर पळत एका इमारतीत लपून छपून राहू लागतात. सर्व बाजूंनी बंदिस्त, पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, दबकून बोलणं, शाळा सवंगडी दुरावलेले... बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क, बरोबर आणलेल्या पुस्तकांच्या वाचनाविषयी दुसरा काहीही विरंगुळा नाही... साधी बेल वाजली तरी आपल्याला पकडायलाच आले आहेत ही धास्ती. अशा प्रकारचं जगणं वाट्याला आलं. काहींना सहानुभूती वाटली, मदत करावीशी वाटली तरी ते करू शकत नाहीत, कारण ही बातमी कळली तर जर्मन लोक मदतकर्त्यांना जबर शिक्षा करत. अशा धास्तावलेल्या परिस्थितीत या मंडळींनी दोन वर्षं काढली. ४ ऑगस्ट १९४४ रोजी ही मंडळी पकडली गेली आणि जर्मन छळछावणीत त्यांची रवानगी झाली. त्यातून काही दिवसांतच अॅनचे वडील आटो फ्रॅंक कसेबसे वाचले. १९५३ पर्यंत ते अॅमस्टरडॅममध्ये राहिले. १९५३ नंतर ते त्यांच्या बहिणीकडे स्वित्स्झर्लंडमधील बॅसेल या गावी राहिले. १९ ऑगस्ट १९८० रोजी ते वारले. त्या अगोदरच त्यांनी अॅनची डायरी प्रकाशित केली होती. ४ ऑगस्ट १९४४ रोजी गुप्तनिवासात लपून राहिलेल्या लोकांना पकडण्यात आलं. मिएप गाइस व बेप व्हायस्कुइज्ल या दोन सेक्रेटरींना अॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखुरलेले सापडले. मिएपनं ते सर्व गोळा करून सुरक्षित ठेवले. युद्धसमाप्तीनंतर अॅन वारल्याचं तिला कळलं, तेव्हा तिनं ते कागद अॅनचे वडील आटो फ्रॅंक यांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी ही रोजनिशी १९४७मध्ये प्रकाशित केली. जागतिक साहित्यविश्वात एक अनमोल लेणं असलेल्या या डायरीच्या आतापर्यंत लाखो प्रती खपल्या आहेत. -मंगला गोखले ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jyotishjagat.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-17T06:52:29Z", "digest": "sha1:OJD5SIYUJUG6YAZ3IU4YMRHIZY2UQXCS", "length": 43147, "nlines": 92, "source_domain": "www.jyotishjagat.com", "title": "कसा आहे तुमचा वेलेन्टाइन ? - Jyotish Jagat", "raw_content": "\nPalmistry – हस्त सामुद्रिक\nSwar Shastra – स्वर शास्त्र\nWeekly Horoscope – साप्ताहिक राशिभविष्य\nकसा आहे तुमचा वेलेन्टाइन \nप्रेम ��्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असते\nअन तुमचे नि आमचे अगदी सेम असते\nपण खरोखरच सगळ्यांच प्रेम हे सेम असते काय व्यवहारात तरी तसे अढळून मात्र येत नाही.\nकाही जण नजरेला नजर भिडताच प्रेमात पडतात, तर काही जण अनेक वर्षे एकत्र राहूनही त्यांच्यात प्रेम होऊ शकत नाही, काही जण अनेक प्रेमाचा आस्वाद घेत असतात, तर काही जण प्रतिसादाविनाही एकानिष्ठेने एकाच व्यक्तीवर प्रेम करत असतात. काही जण प्रेम भंगाचे दु:ख पचवितात, तर कही जण प्रेम भंगाच्या सूडाने पेठून ऊठतात. प्रत्येकाच्या प्रेमाचे हे विविध रंग राशींच्या माध्यमातून समजून घेता येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या वेगवेगळ्या राशीमधून त्यांचे वर्गिकरण करता येण्यासारख आहे.\nपुढील गोष्ठीवरुन व्यक्तिंचे स्वभाव व त्याच्या जोडीदारांकडून असलेल्या अपेक्षा, त्यांची प्रेम करण्याची पद्धत यांचा अंदाज घेता येऊ शकतो. तर मग जाणुण घ्या ’कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन’.\n(पुढे देण्यात आलेले राशी गुणधर्म जसेच्या तसेच अनुभवास येतीलच असे नाही. याचे कारण म्हणजे प्रेम जीवानाचा विचार करताना राशीबरोबरच मंगळ व शुक्र ग्रह यांचाही विचार करावयाचा असतो, मंगळ व शुक्र बलवान असून ज्या राशीत असतात त्याप्रमाणे व्यक्तीचा स्वभाव असू शकतो, तसेच जन्म कुंडलीत अनेक ग्रह एकाच राशीत असतील तर ती राशी उत्तेजीत होऊन त्या राशीचे गुणधर्म त्या व्यक्तित दिसुन येतात. पण या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहित असतीलच असे नाही म्हणून येथे राशींचे माध्यम वापरलेले आहे.)\nराशीचक्रातील ही पहिली रास आहे. अग्नि तत्वाची चर रास असून या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. हे लोक शरिराने व मनाने उत्साही असून यांना आव्हानांची आवड असते. हे स्वतंत्र प्रवृत्तीचे असून, दुसऱ्याच्या आधिन राहणे यांना आवडत नाही. हे स्वत:च्या निर्णयानुसारच कार्य करतात. पण यांच्यात सारासार विचार करण्याची शक्ति कमी असते. प्रेमात अतिशय आक्रामक व उत्साही असतात. बुद्धिपेक्षा भावनेच्या आहारी जाणारे लोक असतात. एकदम वीज कोसळावी तशी प्रेमात पडतात व तेवढ्याच वेगाने त्यातून बाहेर ही पडतात. यांच्या बाबतीत love at first sight प्रथम दर्शनी प्रेमाची शक्यता जास्त असते. लपवाछपवीचा प्रकार यांना आवडत नाही. हे लोक प्रेमात हळवे नसतात तर उतावळे असतात. त्याचप्रमाने कुणाच्याही प्रेमात झुरत बसणे, प्रेम व्यक्त न करता ���नात दाबून ठेवणे यांना जमत नाही. मुळातच साहसप्रिय असल्याने प्रेमात पडल्यास सतत पाठलाग करुन स्पष्ठ व स्वच्छ शब्दात उघडपणे प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकांताचीच गरज पाहिजे असे नाही. चारचौघात अगर लोकांसमोरही ते तितक्याच आत्मविश्वासाने व स्पष्टपणे व्यक्त करतात. नीतिनियमांची फारशी पर्वा करीत नाहीत. प्रेम मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. यांना भडक शृंगाराची आवड असते. प्रेमात जोडीदारकडून सहज प्रतिसाद मिळाल्यास यांचा प्रेमातील रस कमी होतो. याना निर्णयही जलद हवा असतो फार काळ वाट पहात बसणे जमत नाही.\nदुसरी रास वुषभ, पृथ्वी तत्वाची स्थिर रास असून आर्थिक उत्कर्ष घडवून आणणारी ही रास शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. हे लोक व्यवहारी, रसिक, कलावंत, हौशी व चैनी असतात, तसेच स्वभावाने प्रेमळ पण हटटी असतात. या लोकांना ऐहिक सुखाची फार आवड असते, गाडी-सुंदर बंगला व ऐशाआरामाच्या साधनांची फार हौस असते. सुख व आराम मिळवीण्यासाठी सतत धडपड चालू असते. व्यक्तीमत्व आकर्षक असेले तरी ते अधिक आकर्षक बनवीण्याचाच यांचा सतत प्रयतन असतो. स्वत:ला सुंदर व आकर्षक बनविण्यावर हे लोक बराच खर्च करत असतात. लोभस बोलणे व आकर्षक व्यकतीमत्व हे यांचे खास वैशिष्ट्य आहे यामुळेच हे लोक विरुद्ध लिंगी लोकांत विशेष प्रिय असतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक चोखंदळ असतात. प्रेम करताना सुरक्षिततेचा विचार सर्व प्रथम करतात. प्रियकराकडून जीवनभराच्या साथीची, स्थिर व दृढ प्रेमाची अपेक्षा असते. प्रेमात एकदम एकनिष्ठ असतात व प्रियकराकडूनही निस्वार्थी व एकनिष्ठ प्रेमाची अपेक्षा ठेवतात. प्रियकाराच्या मनाचा अंदाज घेत मंद गतिने प्रेमाची प्रगती चालु असते. मेष राशीप्रमाणे एकदम व अचानक नसते. प्रियकराचे मन आकर्षित करुन त्याला जिंकण्यात चतुर असतात. आपल्या प्रियकराला खुष ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. प्रियकरासाठी सहजपणे स्वार्थ त्याग करतात. यांना लैंगिक सुखाची आवड असते. या राशीचे लोक हे अतिशय Romantic असतात. याना लैंगिक जीवनाची विलक्षण आवड असते.\nमिथुन ही बुधाची, वायुतत्वाची द्विस्वभावी रास आहे. ही बौद्धिक रास आहे. विनोद बुद्धि व हजरजबाबीपणा हे यांचे खास गुण. इतरांवर टिका करण्याची सवय असते, पण एखाद्या विषयात पारंगत होणे कठीण असते. कारण एखाद्दा विषयात निर्म���ण झालेली आवड तशीच कायम टिकेल याची शाश्वती नसते. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय बोलका असल्याने लोकांशी पटकन मैत्री जमते. कामाच्या ठिकाणी तर हे लोक विशेष लोकप्रिय असतात. यांना पुष्कळ मित्र-मैत्रिणी असतात. आपल्या विनोदी व चतुर संभाषणाने संभोवातलच्या व्यक्तीना आपल्याकडे आकार्षित करत असतात. प्रेमात विविध भेट वस्तु देऊन व प्रियकराची स्तुती करुन प्रियकराला खुष ठेवण्यात चतुर असतात. हे लोक अप्रामाणिक अगर फसवे नसतात पण या राशिंच्या बऱ्याच लोकाम्ना फर्ल्ट करण्याची सवय असते त्यामुळे ते प्रेमात किती गंभीर आहेत हे साम्गणे कठिण असते. या राशीचे बरेच लोक ’आज पुजा कल कोई दुजा’ हे तंत्र वापरताना दिसतात. एका प्रेम प्रकरणातील अपयश विसरुन लगेच पुढच्या प्रकरणाला सुरुवात करतात. स्वभावाने थोडेसे घाबरट असल्याने आपले प्रेम बिनधास्तपणे व्यक्त करण्याऐवजी इशाऱ्यांच्या, मध्यस्थांच्या अथवा प्रेम पत्रांच्या सहाय्याने लपुन छपून प्रेम करत असतात. पण प्रकरण अंगाशी आल्यास त्यातून सही सलामत बाहेर पडण्यातसुद्धा पटाईत असतात.\nकर्क ही जल तत्वाची चर रास असून या राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. या राशीचे लोक स्वभावाने प्रेमळ, दयाळू व भावानाप्रधान असतात. मनाने चंचल व लहरी असून कल्पनाशक्ती उत्कॄष्ट असते, तसेच हे क्षमाशील व चिंतनशील असतात. यांचे मूड क्षणाक्षणाला बदलताना दिसतात. या राशीमध्ये सहनशीलता खूप असते. आई व कुटुंबाविषयी प्रेम असते. पैशांपेक्षा प्रेम, स्नेह व आस्था या गोष्टी यांच्यासाठी महत्वाच्या असतात. जोडीदाराविषयीच्या कलपना खूपच आदर्शवादी असतात. यांचे प्रेम अत्यंत उत्कट असते. प्रियकरासाठी सहज स्वार्थत्याग करु शकतात. उदर अंत:करणाचा व प्रेमळ अशा जोडीदाराची याना अपेक्षा असते. प्रेम करताना विवाहाचा विचार करुनच प्रेम करतात. Long Term प्रेमाची अपेक्षा असते. प्रेमात आलेले अपयश हे या लोकांच्या मनाला लागते. प्रेमातले अपयश हे लोक सहसा विसरु शकत नाहीत. कोणीही यांचा भावनांशी खेळलेले यांना बिलकुल सहन होत नाही. प्रेम व्यक्त करतानाही बराच विचार करतात,बराच वेळ घालवतात. मनातल्या सर्व शंकांच समाधान झाल्याशिवाय अंतिम निर्णय घेत नाहीत.\nतेजस्वी रवि या ग्रहाच्या अधिपत्याखालील सिंह ही अग्नि तत्वाची स्थिर रास आहे. ही राज राशी आहे. या राशीच्या लोकांचे व्यक्तीमत्व अकर्षक व प्रभावी असते. बोलणे प्रभावी असून इतरांवर छाप सोडणारे असते. वरच्या दर्जाच्या व प्रतिष्ठित लोकांशी संबंध ठेवतात, हलक्या दर्जाच्या लोकांत राहणे यांना आवडत नाही. शिस्त व मान या गोष्टी यांच्या दृष्टने महत्वाच्या असतील, बेशिस्त पणा व स्वत:चा अपमान कधीही सहन होत नाही. यांच्या मानापमानाच्या कल्पना अफाट असतात, थोडेसे रागीष्ट स्वभावाचे असतात. हे अतिशय स्वाभिमानी असून कोणी याम्चा स्वाभिमान दुखावला तर ते यांना सहन होत नाही. आपल्या जोडीदाराची निवड स्वत: पुढाकार घेऊन करतात. गुणांपेक्षा राहणीमानला अधिक महत्व देतात. खेळकर, प्रेमळ व प्रतिष्ठित जोडिदाराची अपेक्षा असते. जोडिदाराने आपल्यावर हुकुमत गाजविणे यांना कधीच सहन होत नाही. या राशीचे लोक प्रेमात मात्र कधीही माघार घेत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत जोडीदाराला सांभाळतात, त्याला पाठबळ देतात. प्रेमाचे प्रदर्शन करण्याची हौस असते.\nकन्या ही बुधाची, पृथ्वी तत्वाची द्विस्वभावी रास आहे. या राशीचे लोक हे वयाने नेहमी लहान दिसतात. या राशीचे लोक सभ्य, लाजाळू व नम्र असतात. हे चिकित्सक, व्यवहारी व हजरजबाबी असतात. केवळ निरीक्षणाने ज्ञान मिळऊ शकतात. स्वार्थीपणा हा एक दुर्गुण असू शकतो. ही द्विस्वभावी रास असल्याने यांचा निर्णयात ठामपणा नसून चंचलता असते. हे संशयी व सावध असतात. स्वच्छता व टापटिपीपणाला अधिक महत्व देतात. स्वभाव विनोदी असतो. विनयशीलता. हा यांचा मुख्य गुण, स्वभाव मनमिळावू बोलणे मधुर, लोभस व प्रिय असते, कशाही लोकांशी जुळवुन घेण्याची क्षमता असते, स्वाभावने शांत व आनंदी असले तरी जरा सुस्त व आळशी असतात. हे लोक जरासे लाजाळू असल्याने विरुध्द लिंगी लोकांत मिसळताना संकोच करतात, विशेष परिचयाशिवाय मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे घमेंडखोर वाटतात. हे भावनाप्रधान नसतात त्यामुळे यांना प्रेमात विषेश रस नसतो. जोडीदाराबद्यलच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. राहणीमान व सौंदर्यापेक्षा गुणांना अधिक महत्व देतात. ’चारित्र्य’ ही यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट या बाबतीत यांना तडजोड मान्य नसते. एखाद्यी बुद्धिमान, चतुर, गुणवान व चारित्र्य संपन्न व्यक्तीच यांना प्रेमात पाडू शकते. प्रेम हे मनापासून व निष्ठेने केलेले असल्याने त्यातून माघार घेणे यंना कठीण जाते. बहुतांशी कन्या राशीच्या लोकांचे ���हिले प्रेम हेच त्यांचे शेवटचे प्रेम ठरते. प्रेम ही अतिशय खाजगी गोष्ट मानतात, त्यामुळे त्याची चर्चा चारचौघात करत नाहीत. यांच्यात लफडी करण्याइतके धाडस नसते. बऱ्याच वेळा प्रेमही व्यक्त करण्याचे धाडस हे लोक दाखवत नाहीत.\nतूळ राशीचे प्रेम –\nतूळ ही शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखालील वायुतत्वाची चर रास आहे. ही रास शुद्ध प्रेमाचे प्रतिक मानली जाते. या राशीचे लोक प्रेमळ, मायाळू व भावनाप्रधान असतात. हे स्वत: मोहक व सुंदर असतात. यामुळे समोरील व्यक्तीला प्रभावित करण्यात नेहमीच यशस्वी होतात. हे लोक शांतताप्रिय असतात. सौंदर्याची, कलेची व ऐश्वर्याची नैसर्गिक आवड असते. यांना विरुद्ध लिंगी व्यक्तीचे विशेष आकर्षण असते. अशा लोकांत हे अधिक उत्साही असतात.. यांना पुष्कळ मित्र-मैत्रिणी असतात, असे असूनही हे लोक व्यभिचारी मात्र नसतात, हे सुसंस्कृत असतात. यांच्या प्रेमात सौंदर्य असते, संयम असतो व सावधपणाही असतो. हे लोक सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात. हे लोक सहवास प्रिय असतात. लैंगिकतेपेक्षा जोडीदाराबरोबय बोलणे, फिरणे, जोडीदाराच्या सहवासात राहणे यंना जास्त आवडते. समतोलपणा हा यांचा महत्वाचा गुण. कोणत्याही बाबतीत दुसऱ्याच्या मनाचा विचार करतात. इतरांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळाजी घेतात. बऱ्याच वेळा जोडीदार निवडतांना मात्र सौंदर्य व मोहकतेला बळी पडतात. सुंदर व मोहक व्यक्ती ही यांची कमजोरी बनते. प्रणयातील अनेक खेळ करून जोडीदाराला सहज खूष करत असतात. जोडीदाराला नेमके काय हवे हे यांना चांगलेच ठाऊक असते. यांना सतत जोडीदाराचा सहवास लागतो, एकटे राहण्याचा यांना फारच कंटाळा येतो. हे लोक आपल्या जोडीदाराला कधीही असंतुष्ट अगर दु:खी ठेवत नाहीत.\nवृश्चिक राशीचे प्रेम –\nवृश्चिक ही मंगळ या ग्रहाच्या अधिपत्याखालील जलतत्वाची स्थिर रास आहे. या राशीचे लोक हे निश्चयी, कर्तबगार, मुत्सद्दी व धोरणी असतात. यांना अधिकाराची आवड असते. यांच्या व्यक्तिमत्वात एक गूढ मादकता असते, एक प्रकारची आकर्षण शक्ती असते ज्यामुळे लोक यांच्याकडे आकर्षित होतात. पण मत्सर, पाताळयंत्रीपणा व कमालीची गुप्तता पाळाणे हे या राशीचे काही अवगुण आहेत. यांच्या अंतर्मनाचा थांगपत्ता लावणे सर्वात कठीण काम असते. या राशीचे बरेच लोक हे आडमुठेपणा व कारस्थानीपणा करण्यात पुढेच असतात. आपल्��ाला जे हवे ते मिळालेच पाहीजे असे यांना वाटत असते. या राशींच्या लोकांचे प्रेमही असेच असते, प्रेमात यांच्या भावना अत्यंत तीव्र असतात. आपल्या भावनांवर ताबा ठेवणे यांना जरा कठीणाच जाते. समोरच्याच्या मनाचा विचार हे लोक क्वचितच करतात. हे प्रेमाच्या इतके आहारी जातात की स्पष्टपणाने विचार करणे कठीण होऊन जाते. प्रेम करतांना पुर्ण विचारांतीच जोडीदाराची निवड करतात, व त्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. या राशीचे प्रेम हे बेधुंद करणारे असते. आपल्या जोडीदाराने केवळ आपल्यावरच प्रेम करावे अशी यांची भावना असते. यांच्या मर्जीतून उतरलेल्या लोकांकडे मात्र हे ढुंकुनही पहात नाहीत. प्रेमभंग पचविणे हे या लोकांसाठी जगातील सर्वात कठीण गोष्ट असते. प्रेमभंगाचे दु:ख हे यांच्यासाठी मरणापेक्षा भयंकर असते. एकतर्फी प्रेमाची उदाहरणे या राशीच्या लोकांत जास्त दिसून येतात. प्रेमाच्या बाबतीत हे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात.\nधनू राशिचे प्रेम –\nधनू ही गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येणारी अग्नि तत्वाची द्विस्वभावी रास आहे. या राशीच्या लोकांत महानता, प्रेमळपणा, महत्वकांक्षा व परोपकारीपणा हे गुरुचे गुण दिसून येतात. हे न्यायी व दिलदार असतात व यांना प्रवासाची विलक्षण आवड असते. हे लोक आशावादी व आनंदी असतात. यांना स्वातंत्र्याची व स्वायक्ततेची आवड असते, कुणाच्याही बंधनात अगर मर्यादेत राहणे आवडत नाही. हिच गोष्ट प्रेमाच्या बाबतीतही लागू होते, त्यामुळे प्रेम संबंध टिकाऊ होण्यात अडचणी निर्माण होतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक आवेगी, उत्साही व भावनाशील असतात. सहज मिळणारे प्रेम यांचा उत्साह कमी करते. अपयशाला यशात बदलण्याचा सतत प्रयत्न करत असतात. समोरच्या व्यक्तीचा कमकुवतपणा अचूक टिपतात. हे मोकळ्या मनाचे असून यांना सहवास प्रिय मैत्री हवी असते. प्रेमाने भारलेले व आनंदाने बहरलेले हे लोक प्रेमात अगदी निर्धास्त होतात. या राशीच्या प्रेमात गरिब-श्रीमंत अगर उच्च-निच्च असा भेदभाव नसतो. प्रेम भंगाचे दु:ख मात्र हे लोक उदारपणे पचवितात व त्यावर मौन पाळातात. प्रेम-प्रणय हा यांच्यासाठी एक खेळ असतो. या राशिचे बरेच लोक विवाह पाशात न अडकण्याच्या सतत प्रयत्नात असतात. पण विवाहानंतर मात्र पत्नीशी अत्यंत प्रामाणिक वर्तन करताना दिसतात. संस्कृती व कुटुंब यांच्याबद्यल यांना नितांत आदर असत���. जोडीदाराने आपल्याबरोबर मित्राप्रमाणे वर्तन करावे अशी यांची अपेक्षा असते.\nमकर राशीचे प्रेम –\nमकर ही पृथ्वी तत्वाची चर रास असून या राशीचा स्वामी शनी आहे. व्यक्तिगत व सामाजिक प्रतिष्ठा, नांवलौकिक यांना मकर राशिच्या जीवनात अतिशय महत्व आहे. सर्व काही मिळविण्याची यांची ईच्छा असते, वर-वर जाण्याची महत्वकांक्षा असते. त्यामुळे हे लोक नेहमी शिस्तबद्ध, सावध व काटकसरीने वागताना दिसतात व जीवनातील लहान सहान आंदाचा उपभोग घेण्यास असमर्थ ठरतात. हे लोक थोडे स्वार्थीही असतात, आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा करुन घेण्याची चालाखीही यांच्यात यांच्यात असते. हे लोक त्यांची स्तुती व प्रशंशेचे आतुर असतात. हे लोक शृंगार व प्रणय प्रिय असले तरी तसे उघड न दाखविता आपण पुराणमतवादी असल्याचे भासवितात. या राशीचे लोक स्वभावाने जरासे संकोची असल्याने सहजासहजी प्रेमात पडत नाहीत, व प्रेमात पडल्यास स्वत:हुन कधीच पुढाकार घेत नाहीत. समोरच्या व्यक्तिकडून प्रतिसाद मिळण्याची वाट पहात बसतात. जर समोरुन काहीच प्रतिसाद न आल्यास मनातल्या मनात प्रेम करत आयुष्यभर झुरत बसतात. पण एकदा का प्रेम झाले तर मात्र ते मनापासून करतात. प्रेमाची सतत पाठ राखण करतात. मकर ही वास्तववादी रास आहे स्वप्नाळू नाही. त्यामुळे त्यांचे प्रेम हे भारावलेले किंवा भावनेने ओथंबलेले नसते. वास्तववादी असल्याने हे लोक प्रेमात विषेश करुन फसत नाहीत. पण प्रेमभंग झालाच तर त्याचे दु:ख हे यांच्यासाठी खूपच त्रासदायक असते, यांच्या विश्वासाला तडाच जातो, त्यातून सावरणे कठीण असते व त्यानंतर दुसऱ्यावर विश्वास ठेवणे तर त्याहुन कठीण असते.\nकुंभ राशीचे प्रेम –\nकुंभ ही मकरेप्रमाणेच शनीची रास आहे. पण कुंभ ही वायुतत्वाची स्थिर रास आहे. पाश्चिमात्य ज्योतिष्यांच्या मते या राशिवर हर्षल या चमत्कारीक ग्रहाचा अंमल आहे. त्यामुळे या राशिच्या लोकांचे आकलन होणे जरा कठीणच असते. यांचा स्वभाव जरा चमत्कारीक व लहरी असतो. प्रत्येक बाबतीत वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न असतो. ही बौद्धिक रास आहे. या राशीचे लोक कुशाग्र बुद्धीचे, वैचारीक व विद्वान असतात. हे लोक नेहमी क्रियाशिल व महत्वकांक्षी पण स्वभावाने नम्र असतात. थोडेसे अंतर्मुख व एकांतप्रिय असतात. हे विश्वासू व ध्येयवेडे असतात. यांचा स्वभाव निस्वार्थी असतो. यांच्यात ���्ञानाची परिपक्वता असते, नियोजनपुर्वक व चिकाटिने कार्य करण्याची कुवत असते. हे लोक अभ्यासू असून यांच्यात संशोधक वृत्ती असते. या राशीचे लोक आपल्या भावना कधीही उघडपणे व्यक्त करत नाहीत. व्यक्तीगत प्रेमापेक्षा मानवतावादी प्रेमाकडेच यांचा अधिक कल असतो. हे लोक वैयक्तिक प्रेमापासून जरा अलिप्त राहणेच पसंद करतात. नाते संबंधात अडकून पडणे यांना नको असते. यांच्या प्रेमातसुद्धा एक वेगळेपणा पहायला मिळतो. यांचे प्रेम विचार जगावेगळे व जरा विचित्र असेच असतात. यांना प्रेमळ व विश्वासू जोडीदार हवा असतो. प्रेम जीवनात हे सुद्धा एकनिष्ठच असतात. त्यामुळे प्रेमभंग झाला तर हे लोक पुन्हा त्यावाटेला कधीच जात नाहीत. यांना शृंगार व प्रणयाची विशेष अशी आवड नसते.\nमीन राशीचे प्रेम –\nमीन ही राशिचक्रातील शेवटची रास आहे. ही जल तत्वाची द्विस्वभावी रास असून या राशिचा स्वामी गुरु ग्रह आहे. यांचे व्यक्तीमत्व आकर्षक व मोहक असते. यांच्यात कलाप्रेम व अभिनय कौशल्य असते. ही अत्यंत संवेदनशील रास आहे. यांच्या दृष्टीने मनाच्या भावना व अंत:स्फुर्ती या गोष्टी अत्यंत महत्वाच्या, वास्तवतेला काहीच किंमत नाही. ही अत्यंत दुर्बल रास मानण्यात येते, या राशीचे बरेच लोक संघर्ष व स्पर्धा यांचा ताण झेलू शकत नाहीत. या राशीचे लोक स्वप्नाळू व अत्यंत भावूक असतात. यांना कशाचीही फारशी चिंता नसते. यांची निर्णय क्षमता कमी असून यांच्यात चंचलता व अस्थिरता अधिक असते, मात्र कोणत्याही परिस्थितीशि जूळवून घेण्याची क्षमता असते. सकारात्मक कार्य कराण्याऐवजी स्वप्नात वापरत असतात. त्यामुळे अनेकदा हातची संधी गमावून बसतात. शृंगार व प्रणयाची विशेष आवड असते. सौंदर्याचे भोक्ते असतात. प्रेमी म्हणून यशस्वी ठरतात, पण समोरुन सतत प्रोत्साहनाची गरज भासते. स्वभाव जरा भित्रा असल्याने सतत प्रोत्साहनाची गरज लागते. जोडीदाराबद्यल प्रेम, आपुलकी व अभिमान असतो. संभाषण चातुर्य ही यांची जमेची बाजू असते. यांच्या कामवासना अतिशय तीव्र असतात, पण यांचे प्रेम उग्र नसते त्यात शितलता असते. प्रेम हे यांच्यासाठी श्रद्धा असते. यांनी जोडीदारा विषयीच्या कल्पना अगोदरच रंगवलेल्या असतात, व त्याचा ते शोध घेत असतात. बऱ्याचदा यांचं प्रेम आंधळ असतं. कोणीही आपली दर्दभरी कहाणी सांगून यांना आपल्या प्रेमात पाडू शकते. कुणीही यांना ���रासा आधार दिला तरी हे त्यांच्या प्रेमात पडू शकतात. जोडीदाराचा थोडासा दुरावाही यांना असह्य ओतो तेथे प्रेमभंगाच्या दु:खाची केवळ कल्पनाच केलेली बरी.\nश्री उत्तम रमेश गावडे\nज्योतिष विशारद, वास्तु विशारद\nशिवजयंती - तारीख कि तिथी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/two-students-killed-in-a-two-wheeler-accident-in-lonavla/", "date_download": "2019-07-17T06:16:42Z", "digest": "sha1:3YPQHY4XINX2L65D5IADHNN5GLGBTEHQ", "length": 9994, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणावळ्यात दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार | Dainik Prabhat", "raw_content": "\nलोणावळ्यात दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार\nलोणावळा – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर लोणावळ्यातील मेपल गार्डनसमोर एक दुचाकी गाडी स्कॉपिओ गाडीला धडकून झालेल्या अपघातात सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.\nसौरभ सेन (मूळ राहणार आसाम) व विपुल कुमार (मूळ किशनगंज बिहार) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघेही लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या राजगड हॉस्टेलमध्ये रहात होते. सौरभ आणि विपुल हे दोघेही सिंहगड महविद्यालयात मॅकेनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nलोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ, विपुल व त्यांचे काही मित्र दुचाकी गाडीवरुन लोणावळ्यातील गवळीवाडा भागातील मॅगीपॉईट येथे जात असताना त्यांची दुचाकीची स्कॉपिओ गाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सौरभ व विपुल या दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.\nमोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक\nसल्लागाराला आयुक्तांच्या अडीचपट वेतन\nमेट्रोसाठी विनानिविदा मिळणार जागा\nविद्यार्थी निवडणुकांचा रणसंग्राम लवकरच\nबालगुन्हेगार मुख्य प्रवाहात येण्याचा ‘भरोसा’\nपुणे-मुंबई एक्स्प्रेस वे ‘सुसाट’\n…मात्र ‘टेमघर’ आता सुरक्षित\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nश्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गुरूपौर���णिमा साजरी\nउत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या “त्या’ नगरसेवकांचे मौन\nआ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभार\nमनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nतीन वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nमोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक\nमाझ्यावरील गुन्हे हा राजकीय विरोधकांचा कट- बांदल\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-vasai-women-beat-front-police-3295", "date_download": "2019-07-17T07:14:52Z", "digest": "sha1:N7RB5GFGSGNTPJWSYXGE27K6USM4ZHJK", "length": 7006, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news vasai women beat in front of the police | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) - पोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना\n(Video) - पोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना\n(Video) - पोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना\nगुरुवार, 27 सप्टेंबर 2018\nपोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना\nVideo of पोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना\nअगरबत्ती विक्रेता महिलेला चोर समजून पोलिसांसमोरच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना वसईत बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो.\nवसई पश्चिमेकडील पापडी सोनार भट येथे एक महिला एका कम्फर्ट कंपनीच्या अगरबत्ती विक्रीसाठी आली होती. वसई गावात चार दिवसांपूर्वी दरोडा टाकण्यात आला होता. यातील एका चोराला नागरिकांच्या प्रसंगवधनाने पकडण्यात यश आले होते. या घटनेवरून बुधवारी दुपारी घरोघरी अगरबत्ती विक्रीसाठी फिरणाऱ्या महिलेला चोर समजून स्थानिकांनी मारहाण केली.\nअगरबत्ती विक्रेता महिलेला चोर समजून पोलिसांसमोरच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना वसईत बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो.\nवसई पश्चिमेकडील पापडी सोनार भट येथे एक महिला एका कम्फर्ट कंपनीच्या अगरबत्ती विक्रीसाठी आली होती. वसई गावात चार दिवसांपूर्वी दरोडा टाकण्यात आला होता. यातील एका चोराला नागरिकांच्या प्रसंगवधनाने पकडण्यात यश आले होते. या घटनेवरून बुधवारी दुपारी घरोघरी अगरबत्ती विक्रीसाठी फिरणाऱ्या महिलेला चोर समजून स्थानिकांनी मारहाण केली.\nदरम्यान महिलेला रिक्षात बसवून पोलीस ठाण्यात नेण्याकरिता धक्काबुकी करण्यात येत होती. यावेळी तेथे दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. हा सर्व प्रकार उपस्थित जमावाने कॅमेऱ्यात कैद केला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही. मात्र महिलेला पोलिसांसमोर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात पोलिसांनीही तिला धक्का दिल्याचं दिसून येतंय...\nमहिला women वसई रिक्षा पोलीस सोशल मीडिया\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/gic-recruitment/", "date_download": "2019-07-17T06:43:33Z", "digest": "sha1:C3NTDK34GDVQCVQSBJJDYG63TLDRJMZW", "length": 11791, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "GIC Recruitment 2018 - GIC Bharti 2018 - www.gicofindia.com", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती\nअसिस्टंट मॅनेजर (जनरल): 24 जागा\nअसिस्टंट मॅनेजर (हिंदी): 01 जागा\nपद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]\nपद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]\nवयाची अट: 08 मे 2018 रोजी 21 ते 30 वर्षे, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपरीक्षा (Online): जून/जुलै 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2018\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ]\n(MKCL) महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 200 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 43 जागांसाठी भरती\n(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 638 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/swati-mahadik-in-the-10th-syllabus/", "date_download": "2019-07-17T06:48:37Z", "digest": "sha1:ATCD6XT3AKZY4QFXZ4YBHB2Z64DLLZTJ", "length": 5294, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रेरणादायी - वीरपत्नी स्वाती महाडिक दहावीच्या अभ्यासक्रमात", "raw_content": "\nकामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला\nनिवडणुका संपल्या तश्या सीमेवरील गोळीबाराच्या बातम्याही बंद झाल्या – जितेंद्र आव्हाड\nआजची परिस्थिती पाहता मनसे करणार बॉम्ब वाटप\nस्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय\nउर्मिला मातोंडकरांना भाजप-सेनेतून ऑफर\nउर्मिलाने फोडले स्थानिक नेत्यांवर पराभवाचे खापर\nप्रेरणादायी – वीरपत्नी स्वाती महाडिक दहावीच्या अभ्यासक्रमात\nवेबटीम– दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहाणी सांगण्यात आली आहे. लेफ्टनंट स्वाती या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते.\nपतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत स्वाती यांनीही खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणे पसंत केले. स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.\nकामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला\nनिवडणुका संपल्या तश्या सीमेवरील गोळीबाराच्या बातम्याही बंद झाल्या – जितेंद्र आव्हाड\nआजची परिस्थिती पाहता मनसे करणार बॉम्ब वाटप\nउदयनराजे वरिष्ठ नेते ते आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत कशाला फिरतील- अजित पवार\nव्हिडियो: समाजकारणासह व्यवसायात अग्रेसर असणारी शरद पवार यांची तिसरी पिढी\nकामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला\nनिवडणुका संपल्या तश्या सीमेवरील गोळीबाराच्या बातम्याही बंद झाल्या – जितेंद्र आव्हाड\nआजची परिस्थिती पाहता मनसे करणार बॉम्ब वाटप\nस्थानिक तरुणांना रो���गार मिळण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय\nउर्मिला मातोंडकरांना भाजप-सेनेतून ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-17T06:32:05Z", "digest": "sha1:WZISENMRZHAJ44S6AN423GKMVEETT4GP", "length": 7790, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोनरागला जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nमोनरागला जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान\nक्षेत्रफळ ५,६३९[१] वर्ग किमी\nश्रीलंकेच्या उवा प्रांतामधील मोनरागला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ५,६३९[१] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मोनरागला जिल्ह्याची लोकसंख्या ३,९७,३७५[२] होती.\n३ संदर्भ व नोंदी\n२००१ ३,७५,६९१ ५,७५४ ७,४९३ ७,८०० १२४ १२७ ३८६ ३,९७,३७५\n२००१ ३,७५,२५२ ११,६२३ ८,१८३ १,५८३ ६८१ ५३ ३,९७,३७५\n↑ a b \"जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\". Wikilink embedded in URL title (सहाय्य)\nश्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे\nमध्य · पूर्व · उत्तर मध्य · उत्तर · वायव्य · सबरगमुवा · दक्षिण · उवा · पश्चिम\nमध्य (कँडी • मातले • नूवरा) · पूर्व (अंपारा • बट्टिकलोआ • त्रिंकोमली) · उत्तरी मध्य (अनुराधपूरा • पोलोन्नारुवा) · उत्तर (जाफना • किलिनोच्ची • मन्नार • वावुनीया • मुलैतीवू) · वायव्य (कुरुनेगला • पत्तलम) · सबरगमुवा (केगल्ले • रत्नपुरा) · दक्षिण (गॅले • हम्बन्टोट • मातरा) · उवा (बदुल्ला • मोनरागला) · पश्चिम (कोलंबो • गम्पहा • कालुतारा)\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/tata-harrier-price-range-confirmed-officialy-1800471/", "date_download": "2019-07-17T06:50:10Z", "digest": "sha1:EC2HOY3ICBD5TRDC3FITGMMDNWPCT6P3", "length": 16320, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "TATA Harrier price range confirmed officialy | लाँचिंगपूर्वीच Tata Harrier च्या किंमतीचा खुलासा | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nलाँचिंगपूर्वीच Tata Harrier च्या किंमतीचा खुलासा\nलाँचिंगपूर्वीच Tata Harrier च्या किंमतीचा खुलासा\nHarrier SUV च्या ऑन-रोड किंमतीचा खुलासा\nघोषणा झाल्यापासूनच Tata Motors ची नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Harrier बरीच चर्चेत आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही शानदार एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे, मात्र त्याआधीच या कारच्या किंमतीबाबत खुलासा झाला आहे. टाटा मोटर्सने ट्विटरद्वारे Harrier SUV च्या ऑन-रोड किंमतीचा खुलासा केला आहे.\nया ट्विटनुसार, ‘नव्या एसयूव्हीची किंमत 16 ते 21 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या कारच्या बेसिक व्हेरिअंटची (एक्सई) किंमत 16 लाख रुपये, तर टॉप व्हेरिअंटची (एक्सझेड) किंमत 21 लाख रुपये असू शकते. ही ऑन-रोड किंमत असून यामध्ये रजिस्ट्रेशन खर्च, विमा आणि इतर करांचा समावेश नाहीये. तरीही लॉंचिंगच्या वेळीच नेमकी किती किंमत असेल हे स्पष्ट केलं जाईल’, असं टाटा मोटर्सने ट्विटमध्ये म्हटलंय. किंमतीबाबतची माहिती कंपनीने ऑक्टोबर महिन्यातच दिली होती, मात्र काल(दि.5) कंपनीने या नव्या एसयूव्हीचे स्पेसिफिकेशन्स, डायमेंशन आणि फिचर्सबाबत माहिती शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा या कारच्या किंमतींबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीमुळे Hyundai Creta, Renault Captur आणि Jeep Compass यांसारख्या गाड्यांना तगडी टक्कर मिळेल असं बोललं जात आहे.\nजाणून घेऊया हॅरियर एसयूव्हीची खासियत –\nटाटा हॅरियर नव्या OMEGARC प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हर यांनी ही कार डेव्हलप केलीये. गाडीची लांबी 4598 mm, रुंदी 1894 mm आणि उंची 1706 mm आहे, तर व्हिलबेस 2741 mm आणि ग्राउंड क्लिअरंस 205 mm आहे. या दमदार कारमध्ये तुम्हाला 50-लीटर क्षमतेचा फ्युअल टँक मिळेल. याशिवाय रेडियल टायरसोबत 17-इंच अॅलॉय व्हिल्ज असेल. या कारमध्ये 2.0-लीटर क्रायोटेक डिझेल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 3750 rpm वर 138 bhp पावर आणि 1750-2500 rpm वर 350 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. चार सिलिंडर मोटर 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणारी ही एसयूव्ही सध्या पेट्रोल इंजिन, ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि ऑल व्हिल ड्राइव व्हर्जनमध्ये नाही मिळणार. सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशाप्रकारच्या तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये नॉर्मल, रफ आणि वेट मोड्ससह टेरेन रिस्पॉन्स सिस्टिमही उपलब्ध असेल. हॅरियरच्या समोरील बाजूस मॅकफर्सन स्ट्रट्ससोबत इंडिपेंडेंट फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूला सेमी-इंडिपेंडेंट ट्विस्ट ब्लेड सेटअप आहे. ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास याच्या पुढील बाजूला डिस्क आणि मागील बाजूला ट्रम ब्रेक आहेत.\nया एसयूव्हीमध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत. एकूण चार व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेडचा समावेश आहे. यामध्ये फॉलो-मी-होम फंक्शनसह प्रोजेक्टर लेंस हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि आउट साइड व्ह्यू मिररमध्ये टर्न इंडिकेटर्स आहेत. कॅबिन फॉक्स वुड इंसर्ट्ससोबत ब्लॅक आणि ब्राउन कलर थीम आहे. यामध्ये प्रीमियर फॅब्रिक आणि लेदर अपहोल्स्ट्रीचा पर्याय मिळेल. हॅरियरमध्ये पूश बटन स्टार्ट-स्टॉप, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हिल, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लवबॉक्स आहे. 8.8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम कारमध्ये आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टिम अॅपल कार-प्ले, अँन्ड्रॉइड ऑटो, मिरर लिंक आणि नेव्हिगेशन सपोर्टसह आहे. टॉप व्हेरिअंट्समध्ये 9-स्पीकर जेबीएल ऑडियो सिस्टिम मिळेल. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुरक्षाविषयक फिचर्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सिटबेल्ट रिमाइंडरसह 3-पॉइंट सिटबेल्ट्स देण्यात आले आहेत. एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग्स, ISOFIX सिट्स, इबीडी, एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलसह ईएसपी, ऑफ रोड एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डीसेंट कंट्रोल, रोलओव्हर मिटिगेशन आणि ब्रेक असिस्ट यांसारखे अनेक फिचर्स आहेत. थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट या कलर्समध्ये ही कार खरेदी करता येईल. जानेवारी 2019 मध्ये ही कार लाँच होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/all/page-2/", "date_download": "2019-07-17T06:44:16Z", "digest": "sha1:NUEKE2GD62WE6DOQ3AJKG2AGMAJ4JWR3", "length": 11094, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वाभिमानी संघटना- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nफोर्ब्स यादीत येऊनही खुश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nफोर्ब्स यादीत येऊनही खुश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\n'सरकारला गुडघे टेकायला लावू'\n...तर साखर कारखाने बंद पाडू, राजू शेट्टींचा इशारा\n'सरकारला किंमत मोजावी लागेल'\nऊस प्रश्नी राजू शेट्टींचा 16 ऑक्टोबरला कोल्हापुरात मोर्चा\nआता काय दिलासा देणार\n'पवारांनी भूमिका नेमकी कोणती\n'स्वाभिमानी'चा एकमेव लालदिवाही 'बंद', तुपकरांची नियुक्ती रद्द\nऊस दरप्रश्नी राजू शेट्टींचा एल्गार\nराज्य मंत्रिमंडळ होणार महाजम्बो, लवकरच 9 मंत्री घेणार शपथ \n'स्वाभिमानी'ला अखेर लालदिवा पण, सदाभाऊंची मात्र संधी हुकली\nफोर्ब्स यादीत येऊनही खुश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/government-plans-3-days-registration-process-for-companies/articleshow/69013812.cms", "date_download": "2019-07-17T08:02:51Z", "digest": "sha1:TIDPBDYXPLRNJ2PY4R3EEDJIJAVFXAU3", "length": 16232, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कंपनी नोंदणी: कंपनी नोंदणी तीन दिवसांत होणार - government plans 3 days registration process for companies | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nकंपनी नोंदणी तीन दिवसांत होणार\nव्यवसायसुलभतेसाठी अन् 'एफडीआय'वाढीसाठीही केंद्राचे प्रयत्नईटी वृत्त, नवी दिल्लीव्यवसाय सुलभतेमध्ये देशात लवकरच इतिहास घडण्याची शक्यता आहे...\nकंपनी नोंदणी तीन दिवसांत होणार\nव्यवसाय सुलभतेमध्ये देशात लवकरच इतिहास घडण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी केंद्र सरकार क्रांतिकारी पावले उचलणार आहे. 'ईझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या यादीत क्रमवारीत २७ अंकांची सुधारणा होऊन चालू आर्थिक वर्षात जारी होणाऱ्या यादीमध्ये पहिल्या पन्नास देशांमध्ये स्थान मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत देशात नवी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पॅन क्रमांक, टॅक्स अकाउंट क्रमांक, जीएसटी, एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन आदींची नोंदणी प्रक्रिया अवघ्या तीनच दिवसांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nसर्व परवानग्या एकाच ठिकाणी\n'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड' अर्थात 'डीपीआयआयटी'तर्फे व्यवसायसुलभ देशांच्या यादीत भारताची क्रमवारी सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या कंपन्यांच्या नावांची नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावतात. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न वाणिज्य व्यवहार मंत्रालय करीत आहे. नव्या कंपनीच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी भल्यामोठ्या रांगांचा अडथळाही संबंधितांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रीय परवानग्या एक��च ठिकाणी आणि किमान वेळेत मिळाव्यात यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.\nगेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जारी झालेल्या जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या यादीत भारताचा क्रमांक २३ क्रमांकांनी वधारून ७७व्या क्रमांकावर पोहोचला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांत देशाच्या क्रमवारीत आणखी सुधारणा झाली. क्रमवारीत वेगवान सुधारणा करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे स्थान बरेच वरचे असल्याचे प्रमाणपत्र जागतिक बँकेने बहाल केले होते. २०१४ ते २०१८ या कालावधीत भारताने ६५ क्रमांकांची सुधारणा केली असून, चीनचा क्रमांक २७नी घसरला आहे.\n'डीपीआयआयटी'ने क्रमवारी सुधारण्यासाठी इन्सॉल्व्हन्सी फ्रेमवर्क, प्रॉपर्टीची नोंदणी, करदायित्व आणि परताव्यांच्या प्रक्रियेत बदल करण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. या पैकी काही बाबतीत भारत पहिल्या शंभर देशांतही नाही. या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेत 'डीपीआयआयटी'ने राज्यांच्या एजन्सींनाही सहभागी करून घेतले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या परवानग्या एकाचवेळी प्राप्त झाल्यास कंपन्यांच्या उत्साहात भरच पडणार आहे.\n'ईझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या यादीत देशाची क्रमवारी सुधारल्यास त्याचा फायदा थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) वाढण्यावर होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात गुंतवणूक वाढावी, यासाठी देशाला पहिल्या पन्नास क्रमांकांमध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. २०१४मध्ये एनडीएप्रणीत सरकारने केंद्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर 'ईझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या यादीत सुधारणा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येऊ लागले.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\n'त्या' चुकीबद्दल बेन स्टोकने पंचांना प्रश्न विचारावाः जेम्स ...\nकल्याण: ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nकर्नाटक नाट्यः सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नैतिक विजयः येडियु...\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nमालक, भाडेकरूंचे टळणार वाद\nडेबिट कार्डच्या संख्येत १० कोटींनी घट\nSBI ने रद्द केले NEFT, RTGS व��यवहारांवरील शुल्क\nस्टेट बँकेच्या ग्राहकांना‘आयएमपीएस’ मोफत\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nनिर्देशांक पुन्हा ३९ हजारपार\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nवाहनांची किरकोळ विक्रीही घटली\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nक्रेडिट कार्डचा वापर करताना...\nनिर्देशांक पुन्हा ३९ हजारपार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकंपनी नोंदणी तीन दिवसांत होणार...\nकंपनी नोंदणी तीन दिवसांत...\nठेवींवरील करलाभ केवळ एकदाच...\nहेल्मेटही येणार ‘बीआयएस’ कक्षेत\nफोरजीच्या वेगामध्ये ‘जिओ’ची पुन्हा बाजी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-07-17T06:33:26Z", "digest": "sha1:BA4RQEPWXV2KSIIGU73RZ27DHLU4HSVM", "length": 8757, "nlines": 259, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय हॉकी खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► भारतीय पुरुष हॉकी खेळाडू (१२१ प)\n► भारतीय महिला हॉकी खेळाडू (१८ प)\n\"भारतीय हॉकी खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण १३६ पैकी खालील १३६ पाने या वर्गात आहेत.\nप्रदीप कुमार (हॉकी खेळाडू)\nसुरिंदर सिंग (हॉकी खेळाडू)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २००७ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A7%E0%A4%82/", "date_download": "2019-07-17T06:18:14Z", "digest": "sha1:UQ2OF7KY62OA5F3VGCVS53XGTV7NFCHU", "length": 12183, "nlines": 203, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "भारतातील प्रमुख उद्योगधंदे - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्��� माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nभारतातील प्रमुख उद्योगधंदे भाग 1\nभारतातील प्रमुख उद्योगधंदे भाग 1\nरेल्वे डब्बे\tबंगलोर, पेराबुंर, छपरा\nरेल्वेचे सामान\tअजमेर, चेन्नई, मुंबई, झासी व खरगपूर\nरेल्वे रूळ इंजिने\tजमशेदपूर\nविद्युत रेल्वे इंजिने\tचित्तरंजन (बंगाल)\nडिझेल रेल्वे इंजिने\tवाराणसी व कानपूर\nसर्जिकल इंस्टू मेंट\tचेन्नई\nमोटार उद्योग\tमुंबई, कोलकत्ता, दिल्ली, जमशेदपूर, हैद्राबाद, चेन्नई\nकापड गिरण्या\tमुंबई, अहमदाबाद, इंदौर, ग्वालोर, चेन्नई, सूरत, कानपूर\nटेलीफोन यंत्रसामग्री\tरूपनारायणपूर, मुंबई, बंगलोर\nरासायनिक उद्योग\tमुंबई, अंबरनाथ, रसायणी, मिठापूर\nसाबण उद्योग\tमुंबई, चेन���नई, केरळ\nमातीची भांडी\tग्वालोर, अलीगड, कोटा, लखनौ, मथूरा, जालंदर\nरेडिओ\tमुंबई, पुणे, दिल्ली, हैद्राबाद\nअॅल्यूमिनियम उद्योग\tप.बंगाल, कटनी (म.प्रदेश) अश्यूपूरम (केरळ), बिहार\nतेल उद्योग\tदिग्बोई, तुर्भे, विशाखापट्टणम, कोयाली, कोचीन, हल्दिया, मुंबई, अंकलेश्वर, मथूरा, नुनमती व गोहत्ती\nकाच सामान\tकोलकात्ता, राणीगंज, कोईमतूर, तळेगाव, दाभाडे, ओगलेवाडी, फिरोजाबाद, सालेम\nरबर उद्योग\tदिल्ली, शाहीगंज, पुणे, मुंबई, कोलकत्ता, त्रिवेंद्रम, कोशीकोडे, बंगलोर, अहमदाबाद\nसुती कापड\tमुंबई, सोलापूर, अहमदाबाद, मदूराई, बंगलोर, चेन्नई, दिल्ली, लुधीयाना\nहातमाग उद्योग\tमदुराई, कोईमतूर, हैद्राबाद, बंगलोर, चेन्नई, कोलकत्ता, कटक, भिवंडी\nकागद उद्योग\tनेपानगर (म.प्र.) दालमिया नगर (बिहार), बल्लारपूर (महाराष्ट्र), टिटाघर, सहारनपूर (उ.प्र.), पुणे, लखनौ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-after-artificial-inspection-technology-will-be-filled-emphasis-district", "date_download": "2019-07-17T07:32:27Z", "digest": "sha1:BR3WG4ED3WBNUYRSACJTGJXQZ76QVE5M", "length": 17911, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, After the artificial inspection, technology will be filled with emphasis: District Magistrate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर भर हवा : जिल्हाधिकारी मांढरे\nशेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर भर हवा : जिल्हाधिकारी मांढरे\nगुरुवार, 25 एप्रिल 2019\nनाशिक : ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ राबविताना केवळ उत्पादनवाढीकडे लक्ष केंद्रित करून चालणार नाही. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठीही विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी शेतीमाल क्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विपणन यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.\nनाशिक : ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ राबविताना केवळ उत्पादनवाढीकडे लक्ष केंद्रित करून चालणार नाही. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठीही विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी शेतीमाल क्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विपणन यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.\nजि���्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून मांढरे बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जि. प. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील आदी उपस्थित होते.\nमांढरे म्हणाले, ‘‘मागील हंगामात २६२५.७० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचा लक्ष्यांक होता. मात्र १६८६.९९ कोटी रुपये म्हणजेच फक्त ६४ टक्के कर्ज वितरण झाले. यावर्षी पीक कर्जाच्या वितरणासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करून ही परिस्थिती सुधारावी.\nशेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन, पीककर्ज, शेतकरी महाबीज व खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणारे बियाणे लक्षात घेऊन बियाण्यांच्या मागणीचे प्रस्ताव, बियाणे पुरवठा, खतांचे नियोजन, पंतप्रधान पीक विमा योजना आदीबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.\nपडवळ म्हणाले, ‘‘यंदा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी पिकांची आधारभूत किंमत, पीककर्ज दर आणि सध्याची उत्पादकता गृहित धरावी. त्यानुसार उत्पादकतेचा लक्ष्यांक निश्चित करून उत्पादकता साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान प्रसार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nजिल्ह्याचे लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ७५ हजार हेक्टर आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या लागवड क्षेत्रामध्ये सुमारे १० टक्के वाढ अपेक्षित अाहे. त्यानुसार एकूण ६ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पीकनिहाय शेतीशाळा होतील. यंदा ३ लाख ५६ हजार २५३ आरोग्य पत्रिका वितरण, त्यानुसार खतांच्या वापराविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. उत्पादन खर्च कमी करून सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, यांत्रिकीकरण आदी उपाययोजनांवर भर देण्यात येईल.\nचांगले बाजारभाव मिळण्यासाठी गोदाम पावती योजना, शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांमार्फत करार करून शेतीमाल विक्रीसाठी चालना, पीक व फळपीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या सहभागास चालना देण्यात येईल. द्राक्ष पिकाचा उत्पादन खर्च कमी करून निर्यातक्षम उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन व का��दा साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.\nनाशिक nashik शेती farming खरीप जलसंधारण कर्ज पीककर्ज खत fertiliser कृषी विभाग agriculture department उत्पन्न आरोग्य health प्रशिक्षण training द्राक्ष कांदा साठवणूक onion storage\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\n��ावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2009/07/blog-post_21.html?showComment=1248787863463", "date_download": "2019-07-17T07:07:11Z", "digest": "sha1:4AMDJCPVWA7S3WPAKGGRQRAF2OB2UOMU", "length": 21693, "nlines": 83, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]", "raw_content": "\nमंगळवार, २१ जुलै, २००९\nस्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]\nतसा प्लान पु. ल. देशपांडे गार्डन [याकोहामा] पाहण्याचा होता.... मात्र गेटवर पोहोचल्या नंतर समजलं की बागेची टायमिंग आहेत- सकाळी ८-११ आणि ४-६ असं काही [नक्की आठवत नाहीत]..... मग वळालो - पेशवे पार्क कडे, तर तिथंही टाइम - १-२ बंद..... आता एकच पर्याय होता - स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]... आणि हा उघडा असतो याची मला पुर्ण खात्री होती\n.... छोकरीला बरोबर घेऊन हा पार्क पहिल्यांदाच बघितला... तसे बॅचलर असताना त्याच्या समोरच्याच सोसायटीत रहायचो.. त्यामुळे बर्याचदा तिकडेच पडिक असायचो आम्हीं. झाली या गोष्टीला आता जवळ - जवळ ६-७ वर्षे असो.. साप बघितले - पुन्हा एकदा... पण कमी वाटले.. सुसर, मगर, कासव.. असेच काही.... असो.. साप बघितले - पुन्हा एकदा... पण कमी वाटले.. सुसर, मगर, कासव.. असेच काही.... आता पार्क बराच मोठा आणि मस्त बनवलाय... पांढरा वाघ, हत्ती, कोल्हा, लांडगा, अस्वल, निलगाय, हरिण, सांबर..... आणि बरेचसे प्राणी आहेत आता पार्क बराच मोठा आणि मस्त बनवलाय... पांढरा वाघ, हत्ती, कोल्हा, लांडगा, अस्वल, निलगाय, हरिण, सांबर..... आणि बरेचसे प्राणी आहेत यांची इंग्रजी नावं तिला सांगता सांगता मी माझे इंग्रजीचे दिवे पाजळत होतो\nचालतच सगळा पार्क फिरल���... जाताना छोकरी मस्त धावत पळत होती.. परतीला मात्र तिला उचलुन घ्यावं लागलं... बायको म्हणते - \"तुझा अजुन एक ट्रेक झाला असं समज ;) \" .... तसं आतमध्ये असलेल्या गाडीनेही - तिकिट काढुन - फिरता येतं\nबॅचलर असताना बर्याचदा आम्ही पाच-सहा मुलं या पार्क मध्ये उनाडक्या करायचो... म्हणजे कोपरे गाठुन बसलेल्या आणि चाळे करणार्या लव्ह - बर्डस् ना डिस्टर्ब करणे हाच हेतु असायचा. त्यापाठीमागे आमच्या प्रत्येकांची वेगवेगळी कारणं असायची.. काहींना वाटायचे .. साला आपल्याला जोपर्यंत गर्ल - फ्रेंड मिळत नाही... तो पर्यंत आपण अशांना डिवचायचे ... काहींजण उगाच मज्जा म्हणुन ... मी ही त्यांच्यातलाच एक.. पण मला वाटायचं [वाटतं] की हा पार्क [वा कुठलाही] चाळे करण्यासाठी असु नये.... येथे लहान - थोर - वयस्क लोकं येतात.. कीमान त्यांची तरी इज्जत राखा.... लहान मुलांच्या समोरच 'गुटर - गुं' चालायचं... तेंव्हा स्कार्फ घालुन मुली स्वतःला सेफ करायच्या... तेच आजही आहे तेंव्हा स्कार्फ घालुन मुली स्वतःला सेफ करायच्या... तेच आजही आहे पण बरंच कमी झालेलं दिसलं\nअधुन - मधुन पावसाच्या सरी येतच होत्या.. मात्र आम्ही ऐंजाय केला... सिंहगड रोडवरची पु. ल. देशपांडे गार्डन मस्त आहे असं ऐकलंय... बघु.. नेक्स्ट विकेंड\nवर्ग: कात्रज स्नेक पार्क, फॅमिली विकेंड, स्व. राजीव गांधी पार्क\n२३ जुलै, २००९ रोजी १२:५८ म.पू.\n२८ जुलै, २००९ रोजी ७:०१ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. >डॉ. भगवानराव कापसे<< तीस वर्षांच्या अथक प्रयत्नातून जालना, संभाजीनगर, बुलढाणा जिल्हय़ातील एकूण २० गावांमध्ये गटशेती बहरली आहे. एकत्रित प्रयत्न आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती...\nशेतकऱ्यांच्या शोषणावर आधारीत कृषी नियोजन\n>>चिमणदादा पाटील<< शेतीचे शोषण हे आजपर्यंतच्या व्यवस्थेचे मध्यांग आहे. नेहरूंच्या काळापासूनचे कृषी नियोजन हे शेतकऱ्यांच्या शोषणावर आधारलेले आहे. सरकारे बदलत राहिली. मात्र धोरणात बदल झाला...\nचालत रहा… चालत रहा…\n>>दिलीप जोशी<< khagoldilip@gmail.com ‘चराति चरतो भगः’ म्हणजे चालणाऱ्याचे भाग्यही ‘चालते’ असं संस्कृतमध्ये किंवा आपल्या मराठीत ‘थांबला तो संपला’ अशा उक्तींमधून माणसाने सतत कार्यरत राहावं असा संदेश...\nशल्य, कौरव आणि ‘अर्थव्यवस्थेचा अभिमन्यू\n>>नीलेश कुलकर्णी<< nileshkumarkulkarni@gmail.com ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘न्यू इंडिया’ चा पाळणा हलला अशा आरोळ्या सध्या ठोकल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर लढल्या गेलेल्या महाभारतापेक्षाही मोठे पक्षांतर्गत युद्ध...\nरोजगार दिल्यास हातात दगड दिसणार नाहीत\n>>मच्छिंद्र ऐनापुरे<< केंद्र सरकारकडून कश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हे नाकारून चालणार नाही, पण कश्मीरमधील नागरिकांना ज्याची आवश्यकता आहे तीच गोष्ट आपल्याकडून दिली जात...\nशिल्पा कुऱहाडे, समुपदेशक आजची तरुणाई प्रत्येक उत्सवात हिरिरीने भाग घेणारी... आपली परखड मते मांडणारी... पण हीच तरुणाई देवधर्मातील कर्मकांडही मनःपूर्वक करताना दिसते... असे का... आजची तरुणाई देवासमोर झुकत...\nदंडकारण्य लिबरेटेड झोनवर ताबा कधी\nब्रिगेडियर हेमंत महाजन hemantmahajan@yahoo.co.in दंडकारण्�� लिबरेटेड झोन पूर्णपणे माओवाद्यांच्या अधिपत्याखाली आहे. या भागावर (नक्षलिस्तान) हिंदुस्थान सरकारचा ताबा नाही. माओवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे, राहण्याच्या जागा आणि ९०...\nइजिप्तमध्ये रेल्वे स्टेशनवर फतव्यांचे स्टॉल\nमुजफ्फर हुसेन इस्लाम धर्मात फतव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु वेळोवेळी विविध वादग्रस्त फतव्यांमुळे मुस्लिम समाजात मोठे गैरसमज निर्माण झालेले आहेत. आज जगभरात मुस्लिम तरुण...\nहुंडा प्रथा मोडण्याची जबाबदारी तरुणवर्गाची\nदादासाहेब येंधे हुंडा हा एक सामाजिक कलंकच आहे, पण या देशात हुंडय़ाची पद्धत अशी काही रूढ झालीय की, हुडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असतानाही या कायद्याला...\nkhagoldilip@gmail.com १९५३ मध्ये एडमण्ड हिलरी यांच्यासह एव्हरेस्ट हे हिमालयातलं आणि पृथ्वीवरचंही सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणारे शेर्पा तेनसिंग नोर्गे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. जेमतेम पाच फूट...\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2009/09/blog-post_16.html?showComment=1265992898190", "date_download": "2019-07-17T06:21:29Z", "digest": "sha1:OJBUOMPB3JWD2BLRPVDOSKHA27IXDIN4", "length": 24430, "nlines": 131, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: लाइटबॉक्स: पॉप-अप मध्ये फोटो दाखवा!", "raw_content": "\nबुधवार, १६ सप्टेंबर, २००९\nलाइटबॉक्स: पॉप-अप मध्ये फोटो दाखवा\nबर्याच वेबसाइट्स किंवा ब्लॉग्ज फोटो - इमेज आधी छोटी दाखवुन त्यावर क्लिक केल्यानंतर ती मोठी दाखवतात. हा मोठा फोटो शक्यतो नविन विंडोमध्ये किंवा पॉप-अप विंडो मध्ये ओपन होतो. जर आपणास तो त्याच पेजवर दाखवायचा असल्यास \"लाइटबॉक्स\" ही सुविधा उपयोगी पडते.\nसर्वात आधी टेंप्लेटच्या \"Layout - HTML\" मध्ये जाऊन :\nच्या वरती खाली दिलेला कोड पेस्ट करा.\nआणि टेंप्लेट सेव करा.\nआता नविन पोस्ट - फोटोसहित लिहायला घ्या किंव जुनी एडिट करायला घ्या. तुम्हाला हवा असणारा फोटो पोस्टमध्ये अपलोड करा. आता तुमच्या ब्लॉगरच्या पोस्ट मध्ये \"Edit HTML\" मध्ये जाऊन त्या फोटोचा कोड पहा. ही सोय एका किंवा अनेक एकाच आल्बम मधील अनेक फोटोंना करता येते.\nज्या फोटोला पॉप-बॉक्स मध्ये दाखवायचे आहे त्याच्या लिंकच्या कोड मध्ये हे पेस्ट करा:\nआता या खालच्या फोटोवर क्लिक करुन पहा\nआता जर फोटोंचा ग्रुप असेल तर एका पाठोपाठ एक फोटो दाखवता येतील. त्यासाठी मोठ्या फोटोच्या लिंक मध्ये हे लिहा:\nखाली दिलेल्या फोटोवर क्लिक केल्यास पॉप-अप मध्ये तो फोटो दिसेल. फोटो वर माऊस डाव्या किंवा उजव्या बाजुस नेल्यास PREV किंवा NEXT असे बटन दिसेल. त्यानुसार फोटो पुढे - मागे करता येतील. पॉप-अप घालविण्यासाठी खाली दिसणार्या क्लोज बटनवर किंवा फोटोव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मोकळ्या जागी क्लिक करा.\nफोटो एकच असेल किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतील तर कोड:\nफोटो एकाच आल्बमचे / कॅटेगरीचे असतील तर कोड\nटेक्निकली ही सुविधा \"पॉप-अप\" नसल्याने पॉप-अप ब्लॉकर असले तरीही ही सुविधा चालेल. मोठा फोटो नविन विंडो मध्ये दाखविण्यापेक्षा त्याच पेजवर अशा प्रकारे दाखवणे अधिक सुंदर, नाही का\nसुविधा: लाइटबॉक्स. कारागिरः लोकेश\nतुमच्या कमेंट्स - प्रश्न\nवर्ग: टेक, फोटो, ब्लॉगर, लाइटबॉक्स\n╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...\nमाहिती अगदी युजफुल आहे, मी नक्कीच ट्राय करीन... बरं पण दादा, तु जो कोड दिलाय, कॉपी करतेवेळी त्यात लाइन नंबर्स पण येतात....\n१७ सप्टेंबर, २००९ रोजी १:३० म.उ.\nस्क्रिप्ट कॉपी करण्यासाठी -योग्य पध्दतः ही इमेज पहा -\nकोडिंग बॉक्सवर वर माऊस न्या - वरच्या - उजव्या बाजुला चार छोटे आयकन्स दिसतील.\nपहिला आयकनः क्लिक केल्यास तो कोड मुळ रुपात दाखवतो.\nदुसरा आयकनः क्लिक केल्यास तो कोड आपोआप कॉपी केला जातो. तुम्ही तो नोट्पॅड किंवा इतर ठिकाणी पेस्ट करु शकता.\nतिसरा आयकनः तो कोड प्रिंट कर���्यासाठी\n१७ सप्टेंबर, २००९ रोजी २:२७ म.उ.\nमित्र मी तू दिलेला कोडे कॉपी करून तो /head च्या वरती पेस्ट केला पण मला खाली दिलेली Error आली\nतुजी मदत हवी आहे\n२२ सप्टेंबर, २००९ रोजी ११:०२ म.उ.\nमी आपल्याला मेलवरती तो कोड आणि सुचना पाठवल्या आहेत. चेक करा\n२३ सप्टेंबर, २००९ रोजी १:०४ म.उ.\n१२ फेब्रुवारी, २०१० रोजी १०:११ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-07-17T06:29:30Z", "digest": "sha1:KB3MBIKVNUCSJ6FYZDQTACPA3P6M27IM", "length": 7828, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुर्नूल (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकुर्नूल आंध्र प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.\n३ हे सुद्धा पहा\nपहिली लोकसभा १९५२-५७ वाय.गाडीलिंग गौड प्रजा समाजवादी पक्ष\nदुसरी लोकसभा १९५७-६२ एस.उस्मान अली खान काँग्रेस\nतिसरी लोकसभा १९६२-६७ यशोदा रेड्डी काँग्रेस\nचौथी लोकसभा १९६७-७१ वाय.गाडीलिंग गौड स्वातंत्र पक्ष\nपाचवी लोकसभा १९७१-७७ के.कोदण्डा रामी रेड्डी काँग्रेस\nसहावी लोकसभा १९७७-८० कोटला विजया भास्कर रेड्डी काँग्रेस\nसातवी लोकसभा १९८०-८४ कोटला विजया भास्कर रेड्डी काँग्रेस(आय)\nआठवी लोकसभा १९८४-८९ इ.अय्यपु रेड्डी तेलुगू देसम पक्ष\nनववी लोकसभा १९८९-९१ कोटला विजया भास्कर रेड्डी काँग्रेस(आय)\nदहावी लोकसभा १९९१-९६ कोटला विजया भास्कर रेड्डी (१९९१-१९९४)\nकोटला जयसुर्या प्रकाश रेड्डी (१९९४-१९९६) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ कोटला विजया भास्कर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nबारावी लोकसभा १९९८-९९ कोटला विजया भास्कर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ कमभालापती इ. कृष्णमुर्ती तेलुगू देसम पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ कोटला जयसुर्या प्रकाश रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कुर्नूल (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nआंध्र प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ\nश्रीकाकुलम • विशाखापट्टणम • अनंतपूर • कुर्नूल • अनकापल्ली • काकिनाडा • राजमुंद्री • अमलापुरम • नंद्याल • नरसपूर • एलुरु • मछलीपट्टणम • विजयवाडा • गुंटुर • बापटला • नरसरावपेट • ओंगोल • नेल्लोर • तिरुपती • चित्तूर • राजमपेट • कडप्पा • हिंदुपूर • अरकू • विजयनगरम\nभद्रचलम • बोब्बिली • हनामकोंडा • मि��यालगुडा • पार्वतीपुरम • तेनाली • सिद्दिपेट\nआंध्र प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-flood-irrigation-changed-farming-datta-patil-18574", "date_download": "2019-07-17T07:34:06Z", "digest": "sha1:3NOTLLD3OOVSMJAUQF4DGYQ5VBNZC7WQ", "length": 29849, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, flood irrigation changed farming : Datta Patil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता पाटील\nफड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता पाटील\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nफड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे. डोंगराच्या उतारावरून खाली वाहत येणारे पाणी योग्य अशा ठिकाणी ओहोळातच अडवायचे. गरजेनुसार बांध घालायचा व गाळ काढायचा. पावसाचे जास्तीचे पाणी पुढे जाण्यासाठी एका बाजूने वाट करून द्यायची. पाऊस थांबल्यानंतर पाण्याचा ओघ कमी होतो आणि नेमके त्याच वेळी शेतजमिनीत असलेल्या पिकांना पाण्याची गरज असते. या अडवलेल्या पाण्यात तळाशी एक चेंबर बांधायचे. तिथून जमिनीच्या खालून पाइपने सायफन तत्त्वानुसार खालच्या पातळीवर असलेल्या पिकांना पाणी पुरवायचे.\nफड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे. डोंगराच्या उतारावरून खाली वाहत येणारे पाणी योग्य अशा ठिकाणी ओहोळातच अडवायचे. गरजेनुसार बांध घालायचा व गाळ काढायचा. पावसाचे जास्तीचे पाणी पुढे जाण्यासाठी एका बाजूने वाट करून द्यायची. पाऊस थांबल्यानंतर पाण्याचा ओघ कमी होतो आणि नेमके त्याच वेळी शेतजमिनीत असलेल्या पिकांना पाण्याची गरज असते. या अडवलेल्या पाण्यात तळाशी एक चेंबर बांधायचे. तिथून जमिनीच्या खालून पाइपने सायफन तत्त्वानुसार खालच्या पातळीवर असलेल्या पिकांना पाणी पुरवायचे. यासाठी प्रत्य��क युनिटच्या स्थानिक परिस्थितीनुसार व पाण्याच्या क्षमतेनुसार रुपये ३.५ ते ५ लाख इतका खर्च येतो. त्याचा फायदा सुमारे ४० ते ६० एकर जमिनीवरील पिकांसाठी होतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याचे २५ ते ५० हजार रुपये इतके उत्पन्न दरवर्षी वाढते.\nविदर्भ हा महाराष्ट्रातील निव्वळ कोरडवाहू शेतीचा प्रदेश समजला जातो. अगदी बुलडाणा ते गडचिरोली या जिल्ह्यामधील सरासरी पाऊससुद्धा ४५० मिमीपासून १२०० मिमी असा आहे. त्यातून आत्ता बदलत्या हवामानानुसार पावसाचे प्रमाणदेखील सर्वत्रच कमी झालेले दिसते. जलसिंचनाची सोय नसल्यामुळे येथील शेतकरी केवळ पावसावर आधारित खरीपमधील पिके घेतात. एकंदर पिकांचे प्रकारदेखील ठरलेलेच व मर्यादितच आढळतात. एखाद वर्षी पाऊस कमी जास्त झाला किवा पिकावर रोग अथवा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर संपूर्ण पीकच हातातून जाते. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्याची पुढील किमान तीन वर्षे तरी जातात. यामध्ये अजून एक समस्या प्रकर्षाने आढळून येते ती म्हणजे अनेक वेळा पिकाची फलधारणा होत असताना पावसाने दांडी मारली तर सर्व पीकच हातातून निसटून जाते. अगदी सुरुवातीपासून पीक चांगले असते, सर्व निगा व्यवस्थित केली जाते, मेहनत आणि गुंतवणूक बऱ्यापैकी केलेली असते, पण केवळ अशा भरात येणाऱ्या पिकाला आवश्यक त्या वेळी पावसाचेदेखील पाणी न मिळाल्यामुळे सर्व काही वाया जाते व नुकसान होते.\nशेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या भाषणात वारंवार या घोषणेचा उल्लेख असतो. त्यासाठी काही कार्यक्रमदेखील आखले आहेत, ते राबवले जात आहेत. पण हे वास्तवात आणण्यासाठी काही विशेष उपक्रम वेगळी पद्धत अवलंबून राबवले गेले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच, शिवाय पाण्याचे उत्तम संवर्धन व व्यवस्थापन साधता येईल. युवा रुरल असोसिएशन या संस्थेने असाच एक उपक्रम हाती घेतला आहे.\nऐन भरात येत असलेल्या पिकांना पावसाचे शेवटचे पाणी न मिळणे या समस्येवर उपाय म्हणून विकसित झालेली ‘फड’ ही जल व्यवस्थापनाची संकल्पना या संस्थेने राबवली. रामटेक तालुक्यातील १४ गावांमध्ये सन २०१२ पासून या संस्थेने हा उपक्रम राबवला आणि त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य भरले. मात्र ही पद्धती राबविण्यासाठी विशिष्ट प्रकारची भौगोलिक स्थिती म���त्त्वाची असते. डोंगरावरून पावसाचे पाणी ओहळाने खाली वाहत जाणे व त्याच्या खालील परिसरात शेतजमीन असणे अशा प्रकारची स्थिती असावी लागते. रामटेक तालुक्यात काही परिसरात अशी स्थिती असल्याने ही जल व्यवस्थापन पद्धती राबविण्यासाठी चांगला फायदा झाला. या तालुक्यातील पाच गावांत प्रथम २०१२ ला निवडक ठिकाणी एकूण ५ फड युनिटचे नियोजन केले गेले. लोकांच्या सहभागाने ते राबवण्यात आले. याचा ५५ शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यांच्या एकूण १८० एकर क्षेत्रावरील धानाच्या पिकाला सप्टेबर/ ऑक्टोबरमध्ये पाणी देणे शक्य झाले. तसेच काही शेतकऱ्यांना अगदी पहिल्यांदाच रब्बी पिके घेणे शक्य झाले.\nयुवा रुरल असोसिएशन ही संस्था विदर्भात गेली १७-१८ वर्षे जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनाच्या योग्य व्यवस्थापनासंदर्भात कार्य करीत आहे. ‘फड’ ही संकल्पना समजून घेऊन त्या संदर्भातील तांत्रिक बाबींवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. योग्य भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन रामटेक तालुक्यातील रामटेक ते तुमसर रोडवरील गावांची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती वाढत गेली. आतापर्यंत एकूण १४ गावांतील ३०६ शेतकऱ्यांच्या ९६३ एकर क्षेत्रावर २६ युनिट उभे करण्यात आले. या प्रयोगाला १०० टक्के यश मिळाले आहे.\nया जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे. डोंगराच्या उतारावरून खाली वाहत येणारे पाणी योग्य अशा ठिकाणी ओहोळातच अडवायचे. गरजेनुसार बांध घालायचा व गाळ काढायचा. पावसाचे जास्तीचे पाणी पुढे जाण्यासाठी एका बाजूने वाट करून द्यायची. पाऊस थांबल्यानंतर पाण्याचा ओघ कमी होतो आणि नेमके त्याच वेळी शेतजमिनीत असलेल्या पिकांना पाण्याची गरज असते. या अडवलेल्या पाण्यात तळाशी एक चेंबर बांधायचे. तिथून जमिनीच्या खालून पाइपने सायफन तत्त्वानुसार खालच्या पातळीवर असलेल्या पिकांना पाणी पुरवायचे. यासाठी प्रत्येक युनिटच्या स्थानिक परिस्थितीनुसार व पाण्याच्या क्षमतेनुसार रुपये ३.५ ते ५ लाख इतका खर्च येतो. त्याचा फायदा सुमारे ४० ते ६० एकर जमिनीवरील पिकांसाठी होतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याचे २५ ते ५० हजार रुपये इतके उत्पन्न दरवर्षी वाढते.\nया वाढीव उत्पन्नामुळे शेतकरी कुटुंबांचे एकंदर राहणीमान उंचावले. मुलांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे, विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देता आले. सकस व चौरस आहार सुधारणा झालेल्या दिसतात. पूर्वीच्या तुलनेत शेतात पाणी जास्त काळ राहिल्यामुळे गुरांसाठी हिरवा चारा जास्त काळ उपलब्ध होऊ लागला. शेतकरी पूर्वी कमी दिवसात येणारे, पण बाजारात कमी किंमत देणारे धानाचे वाण लावत होते तर आता जास्त दिवसाचे व बाजारात जास्त किंमत मिळणारे वाण घेऊ लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे पाणी संवर्धन व व्यवस्थापन चांगले होऊ लागले. गाळ काढून घेतल्यामुळे तेथे पाणी जमिनीत मुरणे शक्य झाले. बांध घातल्यामुळे जास्तीचे पाणी, जास्त दिवस त्यामध्ये साचून राहणे शक्य झाले. त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढले. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. शेतजमिनीमध्ये पाणी दिल्यामुळे आर्द्रता वाढली.\nशासनाच्या सिंचन प्रकल्पाच्या तुलनेत फड पद्धतीचे हे एक युनिट अगदीच लहान जरूर आहे. पण त्यासाठी लागणारी लागत, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्यातील अडचणी, सिंचनासाठी पाणी उपसा करण्यासाठी लागणारी ऊर्जा हे निकष लावले तर हा प्रयोग अतिशय फायदेशीर व अत्यल्प खर्चात होणारा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाभार्थी गटाचा सहभाग. त्यांना काही अंगमेहनतीची कामे यामध्ये करावी लागतात. प्रत्येक युनिटची पाणी वाटप समिती बनवावी लागते. या समितीचे बॅंक खाते उघडून काही रक्कम देखभालीसाठी जमा करावी लागते. पाणी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या समितीवर असते. या युनिटची देखभाल करणे व प्रत्येकाला पाण्याचे न्याय्य वाटप करणे हा सामूहिक निर्णय असतो. त्यात लोकांचा थेट सहभाग असतो. हंगामामध्ये समितीच्या दर आठवड्याला बैठकी होतात तर हंगाम नसताना किमान महिन्याला एक बैठक होते. सदर उपक्रमाचे फायदे चिरकाल टिकावेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांची स्वतःची एक यंत्रणा असावी म्हणून या सर्व शेतकऱ्यांची एक कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.\nयुवा रुरल असोसिएशनचे प्रमुख कार्यालय नागपूर येथे असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सस्थेचे काम सुरू आहे. रामटेक तालुक्यातील या उपक्रमाला टाटा ट्रस्ट, यवतमाळ येथील दिलासा संस्था यांच्याकडून सुरवातीच्या टप्प्यात मदत मिळाली. त्यानंतर एकंदर यश पाहता एडलगीव्ह फाउंडेशनने २०१६ पासून आर्थिक पाठबळ दिले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील भंडारबोडी, शिवानी, चिमणा झरी, सारखा, महाराजपुर, गुगल डोह, महादुला, हसापुर, किरणापूर, मुरडा, आसोली, उमरी, घोटी आणि रमजाम या गावांत फड जल व्यवस्थापन पद्धती राबविण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात सावनेर, काटोल, पारशिवणी व रामटेक या तालुक्यांमध्ये फड पद्धती राबविण्यासाठी भरपूर वाव आहे.\n(लेखक समाजशास्त्रज्ञ व युवा रुरल असोसिएशनचे महासंचालक आहेत)\nऊस पाऊस विदर्भ vidarbha महाराष्ट्र कोरडवाहू शेती farming सिंचन रामटेक शेतजमीन नागपूर यवतमाळ अॅग्रोवन\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nपावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nबाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nनीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...\nमराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...\nखरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...\nचोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...\nउद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...\nराज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...\nदेशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...\nचित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n33164", "date_download": "2019-07-17T06:56:17Z", "digest": "sha1:YD4ZBCZNXISKQEIHLCC63ITIEWICJYAX", "length": 9897, "nlines": 278, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Online Key for GTA San Andreas Android खेळ APK (com.onlinesanandreas.auto) Games Mobile Pro द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: MTN-S730\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: NokiaC2-01\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: M8403\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Online Key for GTA San Andreas गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bse-nse-nifty-sensex-100-1858703/", "date_download": "2019-07-17T06:54:43Z", "digest": "sha1:P52TMKOPJLRDL76GFLUK5BJIJQ37GNNZ", "length": 14300, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BSE NSE NIFTY SENSEX | बाजारात सत्तांतर.. तेजीवाल्यांचे! | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nडॉलरच्या तुलनेत ६९.१४ पर्यंत रुपया मजबूत झाला आहे.\nसध्याची ही तेजी सर्वव्यापी असल्यामुळे या तेजीत मिडकॅपमधील जे समभाग वाढलेले नाहीत ते विकून गुंतवणूकदारांन आपला पोर्टफोलियो स्वच्छ करता येईल.\nनिवडणुकीतून सत्तेच्या नाडय़ा कोणाच्या ताब्यात असतील याबाबत आज स्पष्टता नसली तरीही बाजारातील सत्तेच्या नाडय़ा मंदीवाल्यांकडून तेजीवाल्यांकडे मात्र आल्या आहेत. गेल्या आठवडय़ात सुरू झालेला निवडणूकपूर्व खरेदीचा माहोल या आठवडय़ातही कायम राहिला. बाजारातील मंदीवाल्यांनी आपले सौदे गुंडाळले, तर तेजीवाल्यांनी नवीन खरेदी केली. परिणामी सोमवारपासून माहिती-तंत्रज्ञान वगळता सर्वच क्षेत्रांतील समभागांनी दररोज उसळी घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक दिवशी तेजी राखत आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात १,३५२ अंशांची, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३९१ अंशांची घसघशीत भर पडली.\nडॉलरच्या तुलनेत ६९.१४ पर्यंत रुपया मजबूत झाला आहे. वाढणाऱ्या रुपयाबरोबर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग थोडे खाली येत आहेत. इन्फोसिससारखा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल समभाग ७०० रुपयांच्या आसपास खरेदी करण्याची संधी आहे. महिन्याभरात कंपनी वार्षिक निकाल आणि लाभांश जाहीर करेल. त्या वेळी चांगल्या कामगिरीच्या अपेक्षेवर समभाग वर जाईल. कंपनीने जाहीर केलेल्या ८,२६० कोटी रुपयांच्या पुनर्खरेदीला भागधारकांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्याचा भाव टिकून राहण्यास मदत होईल.\nकिरकोळ महागाईच्या दरात फेब्रुवारीत वाढ होऊन तो २.५७ टक्के झाला. जरी तो गेल्या चार महिन्यांतील उच्चांकावर असला तरी तो रिझव्र्ह बँकेला अपेक्षित असलेल्या पट्टय़ामध्ये आहे. जानेवारीमधील औद्योगिक उत्पादनाचा दर १.७० टक्क्य़ांपर्यंत घसरल्यामुळे एप्रिल महिन्यामधील पतधोरणात रिझव्र्ह बँकेने रेपो दर आणखी ०.२५ टक्क्य़ांनी कमी केल्यास ते वित्तीय क्षेत्रास फायद्याचेच ठरेल.\nपायाभूत क्षेत्रात अग्रगण्य नाव असणाऱ्या लार्सन अॅण्ड टुब्रो आणि तिच्या उपकंपन्यांना या तिमाहीत आतापर्यंत ४२,५०० कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत. निवडणुकांमुळे सरकारी कामे कमी प्रमाणात असली तरी कंपनी, या वर्षांच्या कामांमधून १०-१२ टक्के वाढीचे उद्दिष्ट मोठय़ा फरकाने पार करू शकेल. कंपनीच्या समभाग पुनर्खरेदीच्या निर्णयाला ‘सेबी’ची मान्यता अपेक्षित आहे. गेल्या महिन्याभरात १,२५० पासून १,४०० रुपयांकडे धाव घेणारा हा समभाग संधी मिळेल तेव्हा घेऊन ठेवला तर चांगला परतावा मिळू शकतो.\nसध्याच्या तेजीच्या वातावरणात परदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग फार मोठा आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी महिन्यात १६,८०० कोटी रुपये, तर मार्च महिन्यात आत्तापर्यंत १४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सर्वसाधारणपणे परदेशी गुंतवणूकदार मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतात. त्यामुळे ही तेजी निवडणूक निकालांपर्यंत टिकून राहण्याची शक्यता वाटते. तरीसुद्धा सध्याचे निफ्टीच्या उत्सर्जनाचे (ईपीएस) बाजारभावाशी गुणोत्तर पाहिले तर बाजारातून थोडे भांडवल काढून घेण्यासारखी वेळ लवकरच येणार आहे. आता हे गुणोत्तर २७.८० पट असे आहे. नवीन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याची ही वेळ आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/aliens-possibly-visited-earth-1801607/", "date_download": "2019-07-17T06:50:46Z", "digest": "sha1:Z2NL3XNNPPQEPRAZJVPJJ2X2LQ7C4GYC", "length": 11589, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aliens possibly visited earth | एलियन्स पृथ्वीवर येऊन गेले असतील – नासाच्या शास्त्रज्ञाचा दावा | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nएलियन्स पृथ्वीवर येऊन गेले असतील – नासाच्या शास्त्रज्ञाचा दावा\nएलियन्स पृथ्वीवर येऊन गेले असतील – नासाच्या शास्त्रज्ञाचा दावा\nपरग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्सबद्दल मानवी बुद्धीला प्रचंड कुतूहल आहे. खरोखरच एलियन्सचे अस्तित्व आहे का \nपरग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्सबद्दल मानवी बुद्धीला प्रचंड कुतूहल आहे. खरोखरच एलियन्सचे अस्तित्व आहे का ते पृथ्वीवर कधी येतात का ते पृथ्वीवर कधी येतात का आपल्यापेक्षा ते किती प्रगत असतील आपल्याप���क्षा ते किती प्रगत असतील असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. अद्यापपर्यंत या प्रश्नांना ठोस उत्तर मिळाले नव्हते. पण आता खुद्द नासाच्या एका शास्त्रज्ञाने एलियन्स म्हणजे परग्रहावरच्या माणसाच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.\nकदाचित एलियन्स पृथ्वीवर येऊन गेले असतील पण ते आपल्याला समजले नसेल असे नासाच्या रिसर्च सेंटरमधील संगणक वैज्ञानिक सिल्वानो.पी.कोलंबो यांनी आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. मानवाची एलियन्सबद्दलची जी कल्पना, धारणा आहे त्यापेक्षा एलियन्स हे पूर्णपणे वेगळे दिसत असावेत. एलियन्सची संरचना परंपरागत कार्बन संरचनेवर आधारीत नसल्यामुळे आपल्याले ते येऊन गेल्याचे कळले नसेल असे वैज्ञानिक आणि प्राध्यापक असलेल्या सिल्वानो यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.\nआपण ज्यांना शोधतोय किंवा जे आपल्याला शोधतायत ते कार्बन आधारीतच असले पाहिजे हे आवश्यक नाही असे सिल्वानो यांनी अहवालात म्हटले आहे. एलियन्सबद्दल आपल्या ज्या धारणा आहेत त्यावर आपल्या पुन्हा नव्याने काम करण्याची गरज आहे असे सिल्वानो यांचे मत आहे. एलियन्स आपल्यापेक्षा जास्त हुशार असू शकतात ते आकाराने अतिस्क्षूमही असतील असे सिल्वानो यांचे म्हणणे आहे.\nपरग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्स अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग आहे. गेल्या काही काळात त्यांना पाहिले गेल्याचे दावेही अनेकांनी केले आहेत. इंटरनेटवर तर अशी कितीतरी माहिती उपलब्ध आहे. चीनमध्ये एलियन्सच्या अस्तित्वावर मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. त्यासाठी चीनने एक रेडिओ टेलिस्कोपही विकसित केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक प���लिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/286", "date_download": "2019-07-17T07:22:06Z", "digest": "sha1:LTOMRABNE2UBNPMVAL7FZDPJFOMNMWTA", "length": 7841, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बेकरी पदार्थ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /बेकरी पदार्थ\nएग्गलेस चॉकलेट कपकेक बनवा १० मिनीटात by Namrata's CookBook:३\nRead more about एग्गलेस चॉकलेट कपकेक बनवा १० मिनीटात by Namrata's CookBook:३\nRead more about भोपळ्याचा रवा केक\nRead more about एगलेस ख्रिसमस केक\nख्रिसमस बेकिंग- अॅपल केक\nRead more about ख्रिसमस बेकिंग- अॅपल केक\nएगलेस कॉफी कप केक\nRead more about एगलेस कॉफी कप केक\nजवसाचे बिस्किट / क्रॅकर्स / वड्या\nRead more about जवसाचे बिस्किट / क्रॅकर्स / वड्या\nRead more about झटपट चॉकलेट केक\nRead more about बटाट्याच्या भाजीचे सँडविचेस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "http://vidyarthimitra.org/news/TET-Exam-will-held-in-March", "date_download": "2019-07-17T07:37:44Z", "digest": "sha1:GQPZ5CM2OKRAWFPEQ4D6GI2XP5DUAW2N", "length": 8857, "nlines": 193, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "‘टीईटी’ परीक्षा मार्चमध्येच घेण्याची तयारी", "raw_content": "\n‘टीईटी’ परीक्षा मार्चमध्येच घेण्याची तयारी\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत शासनालाही कळविण्यात आलेले आहे. राज्य शासनाने शिक्षकांच्या नोकरीसाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन उमेदवारांना घातले आहे.\nवर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्याची घोषणा शासनाकडून अनेकदा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, वर्षातून एकदाच परीक्षा घेण्यात येते. चालू वर्षात 15 जुलैला परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर अद्याप परीक्षाच झालेली नाही. सन 2012 च्या दरम्यान सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना येत्या 31 मार्चपूर्वी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे या शिक्षकांना परीक्षा ���धी होणार याची उत्सुकता लागली आहे.\nपरिषदेने येत्या जानेवारीमध्ये परीक्षा घेण्याबाबत नियोजन केले होते. या मान्यतेसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे परिषदेकडून 18 सप्टेंबरलाच प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र शासनाकडून या प्रस्तावाची त्वरीत दखलच घेण्यात आली नव्हती. त्यानंतर आता शासनाला उशिरा जाग आलेली आहे. शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून परिषदेकडे परीक्षा कधी घेता येऊ शकेल याबाबतची नुकतीच विचारणा करण्यात आली आहे. त्यावर परिषदेने आता मार्चमध्येच परीक्षा घेता येईल, असे शासनाला कळविले आहे. त्यामुळे शासनाकडून रितसर मान्यतेचे पत्र लवकर प्राप्त होणार आहे.\nपरिषदेच्या वतीने 24 फेब्रुवारीला इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. ही मोठी परीक्षा आहे. दहावी व बारावीच्या परीक्षाही फेब्रुवारी, मार्चमध्येच होणार आहे. या परीक्षामध्ये शिक्षण विभागाची सर्व यंत्रणा व्यस्त असते. या परीक्षा झाल्यानंतरच “टीईटी’ परीक्षेसाठी यंत्रणा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.\nशिक्षक भरती जुलैपर्यंत पूर्ण होणार\nकॅप २०१९ राउंड १ चा कट ऑफ विद्यार्थी म�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bookhungama.com/chimtit-chimatlela-bandu/", "date_download": "2019-07-17T07:12:42Z", "digest": "sha1:5W3WNVUDG2JJNC7TJCPNHBXGYYADWR7Y", "length": 2933, "nlines": 52, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "chimtit-chimatlela-bandu", "raw_content": "\nचिमटीत चिमटलेला बंडू\t- गंगाधर गाडगीळ\nश्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते.\nश्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. 'चिमटीत चिमटलेला बंडू आणि इतर एकांकिका' हे त्यांचे अजून एक गाजलेले पुस्तक. 'चिमटीत चिमटलेला बंडू आणि इतर एकांकिका' या पुस्तकात पुढील एकांकिका आहेत -\nचढलेला पारा आणि फुटलेले थर्मामिटर\nथिजलेला फ्रीज आणि बिथरलेला बंडू\nया सर्व एकांकिका वाचण्यासाठी आणि निखळ मनोरंजनासाठी आजचं हे इ-बुक आवर��जून खरेदी करा.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: चिमटीत चिमटलेला बंडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/central-government-s-permission-build-dam-raavi-river-3894", "date_download": "2019-07-17T06:24:25Z", "digest": "sha1:KHCI5O2U2M67LD4GUIWYGXKTOSHD4LK3", "length": 6944, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Central Government s permission to build dam on Raavi river | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता 'रावी'चे पाणी पाकिस्तानला जाणार नाही\nआता 'रावी'चे पाणी पाकिस्तानला जाणार नाही\nआता 'रावी'चे पाणी पाकिस्तानला जाणार नाही\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली : पंजाबमधील शाहपूरकंदी येथे रावी नदीवर धरण बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास केंद्र सरकारने काल (गुरुवार) हिरवा कंदिल दिला. या धरणामुळे रावी नदीचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडविण्याची क्षमता भारताकडे येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबरच धोरणात्मक बाबींसाठीही भारताच्या भात्यात एक अस्त्र दाखल होणार आहे.\nनवी दिल्ली : पंजाबमधील शाहपूरकंदी येथे रावी नदीवर धरण बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास केंद्र सरकारने काल (गुरुवार) हिरवा कंदिल दिला. या धरणामुळे रावी नदीचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडविण्याची क्षमता भारताकडे येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबरच धोरणात्मक बाबींसाठीही भारताच्या भात्यात एक अस्त्र दाखल होणार आहे.\nहा प्रकल्प 2022 च्या जूनपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तब्बल 17 वर्षांपासून या प्रकल्पाचा अहवाल मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. त्यावेळी या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 2,285 कोटी रुपये होती. पंजाब सरकारकडील निधीच्या कमतरतेमुळे हा प्रकल्प रेंगाळला होता. या प्रकल्पामध्ये केंद्र सरकार पंजाबला 485 कोटी रुपये निधी देणार आहे.\nभारत-पाकिस्तानमधील पाणी वाटपाच्या करारातील तरतुदींचे पालन करतच भारताने हा निर्णय घेतला आहे. 1960 मध्ये झालेल्या या करारानुसार रावी, बियास आणि सतलज या तीनही नद्यांचे पूर्ण पाणी वापरण्याचा ���ारताला हक्क आहे. तत्कालीन नियोजन आयोगाने 2001 मध्ये या प्रकल्पास मंजुरी दिली होती.\nहा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील 32,173 हेक्टर जमीन आणि पंजाबमधील पाच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच, पंजाबला 206 मेगावॅट वीजही निर्माण करता येणार आहे.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/activist-sant-gopal-das-fast-unto-death-for-clean-ganga-goes-missing-1801465/", "date_download": "2019-07-17T07:00:24Z", "digest": "sha1:G7M5KRTS6ZIMILQXNTAWJJ6PSRZFGY73", "length": 12372, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Activist Sant Gopal Das fast unto death for clean ganga goes missing | गंगा स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास बेपत्ता | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nगंगा स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास बेपत्ता\nगंगा स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास बेपत्ता\nदेहरादून येथील रुग्णालयातून संत गोपाल दास बेपत्ता झाले असून पोलीस अद्याप त्यांचा शोध लावू शकलेले नाहीत\nस्वच्छ गंगा नदीसाठी आमरण उपोषण करणारे कार्यकर्ता संत गोपाल दास बेपत्ता झाले आहेत. 24 जूनपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. देहरादून येथील रुग्णालयातून संत गोपाल दास बेपत्ता झाले असून पोलीस अद्याप त्यांचा शोध लावू शकलेले नाहीत. देहरादून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल दास यांना मंगळवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना देहरादून येथील दून रुग्णालयात दाखल केलं होतं.\nरुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक के के टामटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘4 तारखेला मध्यरात्री एका व्यक्तीने दास यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्या व्यक्तीने आपण दास यांचे सहकारी असल्याचं सांगितलं होतं. बुधवारी संध्याकाळी मी रुग्णालयातून निघालो होतो. रात्री 8.30 वाजता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दास बेपत्ता असल्याची माहिती मला दिली’.\nडीसीपी विजय कुमार यांनी आम्हाला दास यांच्या वडिलांकडून तक्रार मिळाली असून तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दास काहीच अन्न घेत नव्हते. त्यांनी अॅलोपॅथिक उपचारालाही नकार दिला होता.\nदेहरादूनचे एसपी प्रदीप राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली नव्हती. आम्ही संबंधित पोलीस ठाण्याला बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे.\nएकीकडे पोलीस आणि रुग्णालय दास यांच्या सहकाऱ्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करत असताना दास यांचे मित्र आणि सहकारी मात्र एम्स रुग्णालयातील कोणतीरी त्यांना रुग्णालयात आणल्याचं म्हणत आहेत. एम्स रुग्णालयाने 4 डिसेंबरला दास यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती दिली आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रवीण सिंह नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना एम्स रुग्णालय आणि दिल्ली पोलिसांनी दोन आठवड्यात घटनाक्रम सांगणारं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसंच देहरादूनमधील रुग्णालयात दाखल करायचं होतं तर एम्स रुग्णालयाने डिस्चार्ज का दिला अशी विचारणाही करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1840769/neeti-mohan-pre-wedding-photoshoot/", "date_download": "2019-07-17T06:58:05Z", "digest": "sha1:7OLCDW2GBUJV4IDHRTMDC5FVT3LCI4MS", "length": 8370, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: neeti mohan pre wedding photoshoot| नीती मोहनच्या प्री-वेडिंगशूटमध्ये ब्राइड्समेड्सची धम्माल | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nनीती मोहनच्या प्री-वेडिंगशूटमध्ये ब्राइड्समेड्सची धम्माल\nनीती मोहनच्या प्री-वेडिंगशूटमध्ये ब्राइड्समेड्सची धम्माल\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका नीती मोहन लवकरच अभिनेता निहार पांड्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी नितीने तिच्या तिन्ही बहिणींसोबत खास फोटोशूट केलं आहे.\n‘जिया रे’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘नैनोवाले ने’ या लोकप्रिय गाण्यासाठी ओळखली जाणारी नीती १५ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होणार आहे. त्यापूर्वी नीतीने तिचं प्री-वेडिंगशूट केलं आहे.\nचारही बहिणींची गोड आठवण म्हणून हे फोटोशूट करण्यात आलं असून नीतीच्या तीनही बहिणी तिच्या ब्राइड्समेड्स झाल्या आहेत.\nया फोटोमध्ये चारही बहिणींनी हातात #NotWithoutMyMohans अशा आशयाचा बोर्ड घेतला आहे. यातून त्यांच्या नात्यातील उत्तम बॉण्डींग दिसून येत आहे.\nया चौघींनीही कल्की फॅशनचे कपडे परिधान केले आहेत. या साऱ्यांच्या ड्रेसवर उत्तम नक्षीकाम करण्यात आल्याचं दिसून येत आहे.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/article-245895.html", "date_download": "2019-07-17T07:26:23Z", "digest": "sha1:SVMNBASD3XE4NT3PQOQOA6RJGIZ4UGW6", "length": 8944, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन 'बिग बाॅस' एकाच सेटवर", "raw_content": "\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nदोन 'बिग बाॅस' एकाच सेटवर\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/modi-meets-ravindra-jadeja/", "date_download": "2019-07-17T07:00:52Z", "digest": "sha1:5IZWMBJ362UWDTH4T2GUTN7POVDU4KFC", "length": 5973, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण", "raw_content": "\nजातीवादाचे प्रदूषण दूर करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – आठवले\nपुणे : कमवा आणि शिका योजनेत घोटाळा ; अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमाणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण हाके यांची निवड\nआयपीएल अजूनच रंगतदार ; अजून दोन संघांची पडणार भर\nअमरावती शिवसेनेत यादवी, मातोश्रीवर बोलावली महत्वाची बैठक\nशिवसेनेचा शेतकरी प्रश्नांसंबंधी मोर्चा म्हणजे फक्त नौटंकी : वडेट्टीवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nटीम महाराष्ट्र देशा– भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच आपली पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपल्या या भेटीचे फोटो रविंद्र जाडेजाने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची नुकतीच गुजरात करणी सेनेच्या महिला प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या भेटीमागचं नेमकं कारण अजुन समजलेलं नाहीये.\nसून ले बेटा पाकिस्तान ,बाप है तेरा हिंदुस्तान;शिवसेनेने जाळले पाकिस्तानी झें���े\nजातीवादाचे प्रदूषण दूर करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – आठवले\nपुणे : कमवा आणि शिका योजनेत घोटाळा ; अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमाणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण हाके यांची निवड\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार – आठवले\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nजातीवादाचे प्रदूषण दूर करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – आठवले\nपुणे : कमवा आणि शिका योजनेत घोटाळा ; अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमाणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण हाके यांची निवड\nआयपीएल अजूनच रंगतदार ; अजून दोन संघांची पडणार भर\nअमरावती शिवसेनेत यादवी, मातोश्रीवर बोलावली महत्वाची बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2019-07-17T06:36:22Z", "digest": "sha1:YOFPGTXG6YE4FAGB5GC264LSGLV3NSB7", "length": 4924, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८५२ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८५२ मधील जन्म (९ प)\n► इ.स. १८५२ मधील मृत्यू (६ प)\n\"इ.स. १८५२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१५ रोजी २३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-growers-waiting-payment-satara-maharashtra-18557", "date_download": "2019-07-17T07:32:39Z", "digest": "sha1:75E3KJXAK2LQZH6F7LLR2I4IC7SJN6O7", "length": 16735, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane growers waiting for payment, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दुसऱ्या बिलाची प्रतीक्षा\nसातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दुसऱ्या बिलाची प्रतीक्षा\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nसातारा ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा अपवाद वगळता इतर सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपी पूर्ण अदा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शिल्लक एफआरपी कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nसातारा ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा अपवाद वगळता इतर सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपी पूर्ण अदा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शिल्लक एफआरपी कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nजिल्ह्यातील सह्याद्री कारखान्यांचा गाळप हंगाम अजूनही सुरू आहे. १५ एप्रिलअखेर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ८४ लाख ७९ हजार ७३९ टन उसाचे गाळप करून एक कोटी एक लाख २७ हजार ८८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.९४ टक्के आहे. या गाळप हंगामात गतवर्षीप्रमाणेच साखर निर्मितीची कोटींची उड्डाणे मारली आहे. यामुळे सर्व कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध आहे. ही साखर बहुतांशी कारखान्यांनी कारखाना परिसरातील मोकळ्या जागेत ताडपत्रीने झाकून ठेवली आहे.\nऐन गाळप हंगामात साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे जाहीर केलेली एकरकमी एफआरपी कारखान्यांना देता आली नाही. या वेळी साखर कारखान्यांनी दराचे ८०-२० हे सूत्र स्वीकारत पहिली उचल म्हणून एफआरपीच्या ८० टक्के रक्कम दिली होती. दरम्यान शेतकऱ्यांना दर देता यावा यासाठी शासनाने साखरेचे किमान विक्री मूल्य ३१०० रुपये क्विंटल निश्चित केल्याने उर्वरित एफआरपीबाबत शेतकऱ्यांच्या आशा निर्माण झाल्या होत्या.\nहंगाम संपण्याअगोदर शिल्लक एफआरपीचा दुसरा हप्ता मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, हंगाम संपला तरी साखर कारखान्यांनी शिल्लक एफआरपीबाबत मौन बाळगले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली. ८०-२० च्या सूत्रामुळे प्रत्येक कारखान्याकडे प्रतिटन ५०० ते ६०० रुपये शिल्लक आहेत. एफआरपीचे तुकडे झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. पीक कर्ज नवे जुने करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने हातउसने घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.\nप्रचाराच्या धामधुमीत ऊस बिल दुर्लक्षित\nलोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला आला असून आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक असलेल्या उसाच्या पिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. या मुद्याला प्रचारात स्थान दिलेले दिसत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nसाखर गाळप हंगाम एफआरपी कर्ज ऊस लोकसभा सातारा\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्य�� संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/crime-news-12/", "date_download": "2019-07-17T06:42:47Z", "digest": "sha1:NG5MAHOIFGZB7OLAHUDJBW2GZQJHGWYQ", "length": 10757, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वस्तात सोन्याच्या आमिषाने दोघांची लूट | Dainik Prabhat", "raw_content": "\nस्वस्तात सोन्याच्या आमिषाने दोघांची लूट\nश्रीगोंदा – तालुक्यातील काष्टी शिवारात रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देतो, असे सांगून लुटण्यात आले. यावेळी संबंधित व्यक्तीकडील 70 हजार रुपये घेऊन आरोपी पळून गेले. हा प्रकार आज (दि.28) दुपारी चार वाजता घडला.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे, मुन्ना व तीन स्त्रिया (नाव माहीत नाही) यांनी रायगड पनवेल तालुक्यातील खारघर (जि. रायगड) येथील खिझर अहमद व त्याचा मित्र शादाब पारकर या दोघांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून काष्टीत बोलावून घेतले. आज दुपारी चार वाजता एका मंदिर परिसरात बोलावून त्यांच्याकडील 70 हजार रुपये पळवून नेले. याबाबत खिझर अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nखिझर अहमद व त्यांचा साथीदार पारकर हे दोघे नेहमी काष्टीच्या बाजारात बोकड खरेदीसाठी येतात. येथील शिंदे, मुन्ना व दोन स्त्रियांशी त्यांची ओळख झाली. या ओळखीच्या आधारे पंधरा दिवसांपूर्वी शिंदे नावाच्या व्यक्तीने अहमद व पारकर यांना संपर्क साधून माझ्याकडे सोने आहे. तुम्हाला स्वस्तात देतो, असे सांगून काष्टीच्या शिवारातील एका मंदिरा शेजारील शेतात पैसे घेऊन बोलावले. हे दोघे तेथे गेले असता, त्यांना बनावट सोने देऊन त्यांच्याकडील 70 हजार रुपये घेऊन पळ काढला.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- शरद पवार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\nवांबोरी घाटात लूटमार करणारा जेरबंद\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआमद���र गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-July2013-30Gunta15QuintalSoyabean.html", "date_download": "2019-07-17T06:55:07Z", "digest": "sha1:UYQJFTQSJKJHE3GPIRRSR4TJ4RR2EKFG", "length": 6795, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - ३० गुंठ्यात सोयाबीन १५ क्विंटल", "raw_content": "\n३० गुंठ्यात सोयाबीन १५ क्विंटल\nश्री. गजानन संताजी पाटील, मु. पो. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर. मोबा. ९३७३३३४३५९\nमी पुण्यामध्ये टेलीकम्युनिकेशन कंपनीत बोपोडी (पुणे) येथे नोकरी करीत असून गेल्यावर्षी किसान प्रदर्शन २०१२ मध्ये 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरून मासिक चालू केले. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची माहिती घेऊन तंत्रज्ञान घेऊन गेलो होतो. माझी शेती उत्तूर येथे गावी असून अर्धोलीने दिली आहे. त्यामध्ये सोयाबीन, ऊस ही पिके घेतो.\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानाची माहिती १॥ वर्षापुर्वीच मिळाली होती. त्यानुसार प्रथम सोयाबीन जून २०१२ मध्ये १ एकर काळ्या कसदार जमिनीत टोकला. आमच्या भागात पाऊस जादा होत असल्याने उसाची रुंद सरी काढून वरंब्यावर सोयाबीनचे दाणे टोकले. त्यामुळे जादा पाणी सरीतून निघून जात होते.\nसोयाबीन २० किलो बियाणे ३० गुंठ्यामध्ये टोकताना प्रथम जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण १००% झाली होती. त्यानंतर 'कृषीविज्ञान' मासिकात दिल्याप्रमाणे सप्तामृत औषधांच्या नियमित ४ फवारण्या केल्या. याला युरियाचा १ डोस दिला होता आणि शेणखत वापरले होते. पाण्याची पाळी एकही न देता नुसत्या पावसाच्या पाण्यावर या ३० गुंठ्यातून १५ क्विंटल उत्पादन डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मिळाले. सोयाबीनचा दर्जादेखील उत्तम होता. त्यावेळी ४ हजार रू. क्विंटल दर होता. भाव त्यामानाने कमी वाटत होता म्हणून अद्याप विक्री केली नाही. तो आता (जून २०१३) विकणार आहे.\nसोयबीननंतर त्याच वरंब्यावर कांदा मध्यम कांदा दर मिळाला १८ रू. किलो\nसोयाबीन काढल्यावर त्याच वरंब्यावर कांदा लावला. कांद्याला ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या केल्या. तर कांदा हातात बसेना असा मोठा तयार झाला. कांदा पहिल्यांदाच केला होता. त्यामुळे विक्री करणे नीट जमले नाही. कारण कांदा काठणी करताना पातीचे देठ जादा (१ इंचापर्यंत) राहिले होते. त्यामुळे भाव २ - ३ रू. किलोमागे क���ी मिळत होता. तरी १८ रू./ किलो भाव मिळाला. या कांद्यापासून २० हजार रू. मिळाले. कांदा वरंब्याला असतानाच ऑक्टोबर २०१२ मध्ये सरीमध्ये ८६०३२ उसाची लागण केली होती. याला २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या. सध्या ऊस जोमदार आहे.\n६ महिन्याचा ऊस वाटतो ८ - १० महिन्याचा\nयापुर्वीच्या १ एकर असला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ - ३ फवारण्या केल्या होत्या आणि कल्पतरू वापरले होते. त्यामुळे उसाची वाढ अधिक झाली होती. ६ महिन्याचा ऊस ८ ते १० महिन्याचा असल्यासारखा वाटत होता.\nएकरात ६० टन उत्पादन सहज मिळाले असते, मात्र ऑक्टोबर २०१२ मध्ये जोरात पाऊस पडल्याने आणि जमीन भारी काळी असल्याने ऊस (लोळला) पडला. नंतर उंदीर लागला. त्यामुळे मातीचे ढीग तयार झाल्याने पुढील काळात पाणी निट बसेना. ऊस पडल्याने आत जाता येत नव्हते, त्यामुळे एवढा चांगला ऊस असतानाही उत्पादन ४० टन मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/lok-sabha-election-2019-congress-leader-urmila-matondkar-commet-on-indian-politics-video-dr-364132.html", "date_download": "2019-07-17T06:35:46Z", "digest": "sha1:GAZ256WQKSGB647A3AGRV2QITVWMXEDS", "length": 17486, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.. lok sabha election 2019 congress leader urmila matondkar commet on indian politics", "raw_content": "\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतल�� मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\n'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबई, 18 एप्रिल : देशात मागील पाच वर्षात द्वेषाचं राजकारण पाहायला मिळाल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी ''इतक्या खालच्या पातळीवर आपल्या देशाचं राजकारण घसरलंय पळपुटे, भीत्रे आणि स्वतःचं कुठलंच अस्तित्व नसलेले लोकंच इतके खाली उतरतात'', असा आरोप मुंबईतल्या पत्रकार परिषदेत केला. मला हिंदूत्व शिकवण्याची ��रज नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nपुण्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा प्लॅन; 5 कोटी लिटरचा होणार पाणीसाठा\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT: टेमघर धरणाची गळती थांबली जलसिंचन विभागाच्या दाव्याची पोलखोल\nभाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT\nमहाराष्ट्र 14 hours ago\nजगभरातून लोकं येतात अजिंठा लेणी पाहायला, तिथे गर्दुल्ले फुकताय हुक्का\nमहाराष्ट्र 14 hours ago\nनाशकात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडबुडे, जमिनीतून येतोय गूढ आवाज\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nफरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ\nVIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन\nमुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nफेसबुकवरील मैत्रीनं केला घात; पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं\nकोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल\nसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांची कोंडी होणार की विधानसभेपुरता 'बाय' मिळणार\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nSHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर\nकोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी स��मान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nWhatsApp वर सुरक्षित नाहीत मीडिया फाइल्स, सेटिंगमध्ये करा 'हे' बदल\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/bhima-koregaon-violence-case-pune-police-files-chargesheet-against-the-five-accused/", "date_download": "2019-07-17T06:39:02Z", "digest": "sha1:EWWROIH4MAWX44VAVV63SSEQ2GHQJJPE", "length": 9993, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल", "raw_content": "\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकर’नाटका’त कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार असलेल्या आरोपींविरुद्ध 5,160 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन आणि फरार असलेले कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे, किशनदा बोस, प्रकाश उर्फ ऋतुपर्ण गोस्वामी, कॉम्रेड दीपू आणि कॉम्रेड मंगलू यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.\nपुण्यातील रहिवाशी तुषार दामगुडे यांनी ८ जानेवारी रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पँथरच्या हर्षाली पोतदार आणि सुधीर ढवळे यांची नावे घेतली होती तसेच कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप यांची नावे घेतली होती.सीपीआय-माओवाद्याच्या रणनितीनुसार आरोपींनी दलितांची दिशाभूल करुन त्यांच्या मनात हिंसाचाराचा विचार पसरवले असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला होता.\nभारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण केंद्रीत अजेंड्याच्या विरोधात दलित समाज गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून अटकेतील आरोपींनी केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून, सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.\nया प्रकरणी पुणे पोलिसांनी ६ जून रोजी विल्सन, गडलिंग, सेन, राऊत आणि ढवळे यांना अटक केली. एल्गार परिषदेला संशयितांनी निधी पुरवला असा आरोप पोलिसांनी केला आहे. सर्वांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमाअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. २८ ऑगस्टला दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नन गोन्सालविस, अरुण फरेरा आणि गौतम नवलखा या पाच प्रख्यात कार्यकर्त्यांना सीपीआय माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक केली.\nऔरंगाबाद – दंगलीचा दुसरा बळी; सतरा वर्षीय मुलगा ठार\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/mumbai-marathi-patrakar-sangh-sports-journalist-award-declared-to-vinayak-rane/articleshow/69326671.cms", "date_download": "2019-07-17T07:47:01Z", "digest": "sha1:VLDVSLUPKFSMOCDPKCLC33CCARQMVGLH", "length": 13081, "nlines": 193, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sports journalist award: विनायक राणे यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार - mumbai marathi patrakar sangh sports journalist award declared to vinayak rane | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nविनायक राणे यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा पत्रकार विनायक राणे यांना जाहीर झाला आहे.\nविनायक राणे यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा पत्रकार विनायक राणे यांना जाहीर झाला आहे.\nविनायक राणे यांनी २००३ साली युवा सकाळमधून आपली क्रीडा पत्रकारिता सुरू केली. गेल्या १२ वर्षांपासून ते महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत आहेत. विनायक यांनी प्रो-कबड्डी, चेन्नई ओपन, हॉकी विश्वचषक, युवा फिफा विश्वचषकासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन भारताच्या अनेक शहरांमध्ये जाऊन केले. या कामगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने युवा क्रीडा पुरस्काराने सन्मान केला आहे.\nमुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या ३५ वर्षांच्या क्रीडा पत्रकारितेत पाच हजारांपेक्षा अधिक लेख लिहिणारे व अनेक उदयोन्मुख पत्रकारांसाठी द्रोणाचार्य ठरलेले दै. नवाकाळचे ज्��ेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना यंदाचा महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.\nगेल्या वर्षापासून सुरू झालेल्या पहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार विनायक दळवी आणि संदीप कदम हे होते.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nअन्य खेळ या सुपरहिट\nकॅन्सरशी झुंजला, भारतासाठी 'सुवर्ण' जिंकलं\nप्रो-बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगला सलग अकरावं जेतेपद\nहिमाचे ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक\nहिमा दासचे तिसरे सुवर्णपदक\nअन्य खेळ पासून आणखी\nएसएनजी, डीकेएम, एनबीवायएस जीकेएमची विजयी सुरुवात\nतुषार, दुर्गेश, अभयची भारतीय संघात निवड\nसर्वेश अभ्यंकरला दुहेरी मुकुट\nभारतीयांचे झुंजार विजयजकार्ता : भारताच्या\nसिफत, चैताली उप उपांत्यपूर्व फेरीत\nआस्थापनांमधील कबड्डी संघासाठी झटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविनायक राणे यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार...\nआयपीएल करंडक देण्यावरून गोंधळ...\nमेरी कोम खेळणार ५१ किलो गटात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AE%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-07-17T06:20:35Z", "digest": "sha1:4ETCEKLUS7MTXT7MV3LRGT2WQSLRRW7F", "length": 4223, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ���०८७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १०८७ मधील मृत्यू\n\"इ.स. १०८७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१३ रोजी २१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2009/09/blog-post_131.html", "date_download": "2019-07-17T06:50:23Z", "digest": "sha1:NE3RZQVZ4YY3NLPNXKVYLXIZZCWU7XB5", "length": 19666, "nlines": 80, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: मास्तरांना चरणस्पर्श नमस्कार!", "raw_content": "\nशनिवार, ५ सप्टेंबर, २००९\nदैनंदिनी: ५ सप्टें. २००९\nपुन्हा असाच उनाड दिवस\nशेअर्स असलेल्या दोन कंपन्या आणि एका बॅकेचा एन्युअल रेपोर्ट मिळाले... बघुनच कोपर्यात ठेऊन दिले... असंही त्यातलं आपल्याला काय ** कळणार आहे लाखाचे बारा हजार होतात हे ऐकलं होतं.. आता प्रत्यक्ष बघतोय\nशिक्षक दिनाच्या - निमित्ताने - शाळा, कॉलेजच्या काहीं आठवणी झाल्या.\nहायस्कुलमध्ये - असताना मी ही एकदा ईतिहासाचा शिक्षक झालो होतो... तेंव्हा आधीच्या शिक्षकाच्या तासाला मुलांनी घातलेला गोंधळ पाहुन मी हातात छडी घेऊन गेलो होतो... उगाचच धाक धाकवण्यासाठी. माझा तास मात्र व्यवस्थित झाला... त्यानंतर कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा तास घेतला होता.. आमच्या लेक्चररनी डिक्लेअर केलेल्या चाप्टर वर... मस्त झाला होता.... कारण मी जे सांगत होतो ते सर्वांसाठीच नविन होतं.. त्यामुळे समजले किंवा नाही चा प्रश्नच येत नव्हता. हां, मी आधीच आमच्या लेक्चररकडुन त्या चाप्टरच्या नोटस् घेतल्या होत्या. त्यामुळे फक्त [कदाचित] मलाच माहित होतं की मी बरोबर तेच सांगतोय.\nमात्र आज ते शिक्षक, ते कॉलेज यांच्यात फारच अंतर पडले आहे. मला मान्य आहे की यासाठी मीच जबाबदार आहे. कदाचित मला - आजही शिक्षक - विद्यार्थ्याचं ते नातं - अंतराने का होईना, जपता आलं असतं विसरलेल्या त्या मास्तरांना, सरांना, लेक्चररांना आज आठवणीने - चरणस्पर्श नमस्कार\n.... असो.. हे असंच चालायचं.. रात्री ९ वा. एच. बी. ओ. वर एंजेलिना चा \"वाटेंड\" बघायचा आहे. ;-)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. विमानसेवा : संभाजीनगरहून ५३ कि.मी. किंवा पुण्याहून १८० कि.मी. येथपर्यंत विमानसेवा उपलब्ध.\n> रेल्वेसेवा : संभाजीनगर, नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणांपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध.\n> बससेवा : संभाजीनगर ते पुणे महामार्गावर देवगड फाटा येथून ५ कि.मी.वर श्रीक्षेत्र देवगड आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब क���ा\nपुढीलरंगभूमी हेच त्याचे दैवत – मयूरेश पेम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकर्जबाजारीपणामुळे कवडगावात तरुणी शेतक-याची अत्महत्या\nबीड जिल्ह्यातील गर्भाशय प्रकरण, डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतला आढावा\nवन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा द्या – क्षीरसागर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Keli_UtiSamvardhanLagwad.html", "date_download": "2019-07-17T06:36:34Z", "digest": "sha1:NAWHPWQ2D24PCEZ6OY5AEXDBRRAIDSH2", "length": 15276, "nlines": 58, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Modern Banana Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - उती संवर्धन पद्धतीने केळीची लागवड", "raw_content": "\nउती संवर्धन पद्धतीने केळीची लागवड\nकंदाच्या उतीपासून प्रयोगशाळेत स्वच्छता बाळगून कृत्रिम पोषण द्रव्यात संजीवकाच्या मदतीने या उतीचे संगोपन करून रोपे तयार करणे त्यास 'उती संवर्धन' असे म्हणतात.\nसर्वसाधारणपणे केळी अभिवृद्धी ही कंदापासून होत असली तरी अलीकडच्या काळात उती संवर्धन केळीची लागवड वाढू लागली आहे. कारण मातृवृक्षापासून ३ ते ६ कंद मिळतात. आपणास पाहिजे त्या जातीचे कंद निर्माण करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. तेच उती संवर्धनातून पाहिजे त्या वाणाची निर्मिती कमी वेळात करता येते. उती संवर्धीत रोपे निर्मंत करण्यासठी मातृवृक्षाच्या चांगल्या गुणांचे निरीक्षण करून त्यापासूनचे कंद घ्यावे लागतात. यासाठी मातृवृक्षाच्या घडाची काढणी होऊ द्यावी लागते. त्यानंतरचा कंद काढावे लागत असल्याने थोडा वेळ जादा लागतो. यावर उपाय म्हणून मातृवृक्षाच्या घडाच्या निरिक्षणानंतर योग्य वाटल्यास घड निसवल्यावर केळफुल उतीसंवर्धनासाठी उपयोग करून कंदापेक्षा लवकर रोपे निर्मिती करता येते.\nउती संवर्धनाचे फायदे :\n१ ) नवीन झाडांची उत्पत्ती लवकर करता येतो.\n२ ) सर्व गुणसंपन्न व लोकप्रिय वाणाचा झपाट्याने प्रसार होतो.\n३) झाडांची रोपे कंद लागवडीपेक्षा लवकर स्थिरावून एकसारखी वाढ होते.\n४) एकाच वेळी निसवल्यामुले कापणी एकदम करणे सोईचे जाते.\n५) कंद लागवडीपेक्षा १ ते १॥ महिना लवकर कापणीस येतात.\n६ ) वांझा झाडांचे प्रमाण कंद लागवडीपेक्षा कमी असते.\n७ ) रोपे बुरशीजन्य, जीवाणूजन्या आणि विषाणूजन्य रोग तसेच सुत्रकृमी, कंद पोखरणारी अळी मुक्त असतात.\n८) प्रयोगशाळा, हरीतगृह, शेडनेटमध्ये रोपे तयार होता असल्यामुळे नियमित निरीक्षणाखाली असतात. कंद लागवडीतील घडापेक्षा उती संवर्धित घडातील फण्यांची संख्या, फण्यातील केळांची सांख्य अधिक असते. त्यामुळे चांगले वजनदार घड मिळाल्याने एकूण उत्पादनात वाढ होते.\n९) चांगल्या प्रतीची निर्यातक्षम केळी उत्पादित करता येते.\n१०) काढणीस कमी कालावधी एकाच वेळेस काढणीस येत. असल्यामुळे प्रतवारी, पेकिंग, प्रक्रिया ही कामे करणे सोईचे जाते. शिवाय माल एक ठिकाणी एकदम पाठविणे शक्य होते.\n११) ही केळी खोडव्यासही चांगली प्रतिसाद देते. त्यामुळे मुख्य पिकानंतर पुनर्लागवडीचा खर्च वाचतो.\n१२) ठिबक सिंचन पद्धतीत उत्तम प्रतिसाद देते.\n१३) काढणीची वेळ अगोदरच समजत असल्यामुळे बाजार भावाचा विचार करून फायदेशीर लागवडीची वेळ ठरविता येते.\nउती संवर्धनाचे तोटे :\n१) रोपे नाजूक असतात, लागवडीनंतर कडक सुर्यप्रकाशापासून, रोगापासून तसेच किडीपासून नुकसान होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते.\n२) उती संवर्धित रोपे खुप असतात.\n३) पाणी पुरवठ्याच्या बाबतीत फार संवेदनशिल असतात.\n४) निश्चित वाणाची रोपे मिळतील या बद्दलची खात्री नसते.\n५) रोपे एकाच वयाची असतील याबद्दल खात्री नसते.\n६) शिफारस केलेल्या कालावधीसाठी रोपांना काठीणता आणण्याची शक्यता असते.\nटिश्यू कल्चर केळीसाठी खालील शिफारसींचा अवलंब करावा:\n१.५ मी. x १.५ मी. अंतरावर लागण करताना १ x १ x १ फूट असे खड्डे घेऊन त्यातील प्रत्येक खड्डा १ किलो शेणखत,५०० ग्रॅम निंबोळीची पेंड व ५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत मातीत मिसळून ३/ ४ (७५%) भरून घ्यावा\nपॉलिबॅगमधील टिश्यू कल्चरने तयार झालेले रोप घेऊन त्यांची पॉलिबॅग काढून टाकावी. हे रोप भरलेल्या खड्डयाच्या मध्यभागी जर्मिनेटर वापर करून मातीसह लावावे आणि झाडाभोवती माती लावून ती दाबून घ्यावी.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर पुढीलप्रमाणे करावा : रोपे लावल्यानंतर जर्मिनेटर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमचे २०० लि. पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येक रोपावरून २५० ते ३०० मिली द्रावण मुळापर्यंत जाईल असे वाफश्यावर ओतावे.\nरोप लावल्यानंतर १५ दिवसांची झाल्यावर प्रतिकुल हवामानाचा (ऊन, वारा, पाऊस, धुई-घुके) दुष्परिणाम होऊ नये म्हणून तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढून रोपांची वाढ होण्यासाठी.\n१) पहिली फवारणी : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : लागवडीनंतर १ ते १ ॥ महिन्यांनी : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : लागवडीनंतर २ ॥ ते ३ महिन्यांनी (पिकाच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.\nपाणी देणे : पावसाळी हंगामात पाऊस वेळेवर व पुरेसा झाल्यास मृग बागेला पाणी देण्याची गरज भासत नाही, परंतु पाऊस वेळेवर न झाल्याने व कमी झाल्यास जरुरीनुसार हलके पाणी द्यावे. पावसाळयानंतर वाफ्यांची बांधणी करून हिवाळ्यात ८ - १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ४- ५ दिवसांनी जरुरीप्रमाणे जमीन खोल भिजेल रीतीने पाणी द्यावे.\nआंतरमशागत : बागेची लागवड केल्यावर ३ ते ४ महिन्यात साधारण ३ ते ४ आठवड्यांनी कुळवणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. त्यानंतर वाफे बांधून घ्यावेत. दर दीड ते दोन महिन्यांनी हलकी चाळणी, फुळवणी करून घ्यावी. रोपे लावतेवेळी कल्पतरू दिले असल्याने उन्हाळ्यातही मुळांपाशी गारवा टिकून राहतो व रासायनिक बाष्प रोधक फवारण्याची गरज पडत नाही.\nपारंपारिक व उती संवर्धनाशिवाय उत्कृष्ट केळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\n१ ) उती संवर्धनाची ही १० ते १२ रू. प्रमाणे घ्यावी लागतात. तथापि केळीचा मुनवे हे १॥ ते २ रू. ला मिळतात. त्याला जर जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटची प्रक्रिया केली तर उती संवर्धनापेक्षा सशक्त. जोमदार केळी तयार होते. या प्रक्रियेमुळे एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च वाचतो.\n२) मुनवे लागवडीमुळे आणि सप्तामृताच वापर केल्याने झाडे प्रतिकूल परिस्थितीतदेखील जीमदार वाढतात.\n३) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रोपे पाण्याचा ताण सहन करून शकतात.\n४) सप्तामृत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे रोपे निरोगी, सशक्त राहून प्रतिकुल हवामानावर मात करतात.\n५) कमल निघाल्यानंतर हवेतील उष्णता वाढल्यावर कमल मुळ खोडापासून मोडून पडते ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे होत नाही.\n६) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे केळीचे घड लवकर तयार होऊन वजनदार मिळतात.\n७) पारंपारिक पद्धतीपेक्षा १ ते १ ॥ महिना केळी मार्केटला लवकर आल्यामुळे मालाला तेजीचे दर मिळतात.\n८) एकूण घडाचे वजन व दर्जामध्ये (आकार, गोडी, रंग, आकर्षणपणा, टिकाऊपणा) वाढ झाल्याने पारंपारिक पद्धतीने केलेल्या केळीपेक्षा भाव अधिक व एकूण उत्पन्न वाढल्यामुळे नफ्यामध्ये भरीव वाढ होते.\n९) ही केळी रासायनिक किटकनाशक व रासायनिक खताशिवाय असल्यामुळे भाव जादा मिळतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-07-17T07:15:22Z", "digest": "sha1:XDJL5M7PKKXTSMRCAMHU2DBNVGCQKGFF", "length": 15272, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अबुल कलाम आझाद - विकिपीडिया", "raw_content": "\n(मौलाना आझाद या पानावरून पुनर्निर्देशित)\nमौलाना अबुल कलाम आझाद\n११ नोव्हेंबर, १८८८ (1888-11-11)\nमक्का, हेजझ विलायत, ऑट्टोमन साम्राज्य (आताचे सौदी अरेबिया)\n२२ फेब्रुवारी, १९५८ (वय ६९)\nमौलाना अबुल कलाम आझाद : (बांग्ला: আবুল কালাম মুহিয়ুদ্দিন আহমেদ আজাদ, उर्दू: مولانا ابوالکلام محی الدین احمد آزاد; ११ नोव्हेंबर १८८८–२३ फेब्रुवारी १९५८) हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे; मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत.\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • एम.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nइ.स. १८८८ मधील जन्म\nइ.स. १९५८ मधील मृत्यू\n१ ली लोकसभा सदस्य\n२ री लोकसभा सदस्य\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्�� २०१८ रोजी १५:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/from-22nd-or-28-june-monsoon-will-activate-says-skymet/", "date_download": "2019-07-17T06:31:13Z", "digest": "sha1:FN5OWXH7BH5ZLRIHYK4CNJYFFFXURXTC", "length": 12512, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "पावसासाठी आणखी आठवडा वाट पहा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गो��्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nपावसासाठी आणखी आठवडा वाट पहा\nपावसासाठी आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. कारण,२२ ते २८ जून याच काळात मुंबईसह उपनगरात मान्सून खऱया अर्थाने सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते गोवा यादरम्यान तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर महाराष्ट्र ते गोवा असे सरकले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई ते गोव्यादरम्यान येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज स्कायमेटचे संचालक महेश पलावत यांनी व्यक्त केला. तर कुलाबा व सांताक्रुझ वेधशाळेनेही मुंबईसह उपनगरात चांगला पाऊस पडेल असे म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहाराष्ट्रासमोर जल सुरक्षेचे आव्हान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/maharashtra-fruit-and-their-importance/", "date_download": "2019-07-17T07:20:48Z", "digest": "sha1:PO5PODUS44ELT7IHCQIH6QU6A4NSDWJS", "length": 16355, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "महाराष्ट्रातील फळे व त्यांचे गुणधर्म | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nवायरमुळे पेंटोग्राफ तुटला; तुकडे उडून दोन महिला जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nमुख्यपृष्ठ ब्लॉग आहार विहार\nमहाराष्ट्रातील फळे व त्यांचे गुणधर्म\nआपण बाजारात गेलो की फळविक्रेत्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळे दिसतात. अशा बहुरंगी, बहुढंगी विविध चवीच्या फळांमधून कोणती फळे निवडावीत कोणत्या फळांमधून कोणती पोषक द्रव्ये शरीराला मिळतात कोणत्या फळांमधून कोणती पोषक द्रव्ये शरीराला मिळतात या साऱ्या शंकांच निरसन करण्याच हा प्रयत्न.\n– आजकाल बहुतांश फळे ही वर्षभर जरी उपलब्ध असली, तरी फळांच्या हंगामानुसार येणारीच फळे प्राधान्यांनी खावी. जसे उन्हाळ्यात आंबा, जांभूळ, हिवाळ्यात पपई, स्ट्रॉबेरी इ.\n– नेहमी आपल्य़ा प्रदेशात पिकणारी फळे खावीत. कारण देश, काळ, ऋतू नुसार ती फळे आपल्याशी साधर्म्य़ राखतात. जसे हिमालयीन प्रदेशात होणाऱ्या सफरचंदापेक्षा महाराष्ट्रातील आंबा, फणस, चिकू, संत्री आपल्याला जास्त पोषक ठरतात.\n– फळे निवडताना संकरीत फळे निवडण्यापेक्षा देशी फळे निवडा. कारण संकरीत वाण हे जेनेटिकली मॉडीफाइड असतात आणि त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे हळूहळू सिद्ध होत आहेत.\nमहाराष्ट्रामध्ये फळांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातील काही फळांचे गुणधर्म आपण बघूयात.\n१. अंजीर – महाराष्ट्रातील पुणे व आसपासचा परिसर हा अंजीरसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला अंजीर आपल्याला बाजारात दिसतात. अंजीर हे उत्तम प्रमाणात पोटॅशिअमचा स्त्रोत आहे, म्हणूनच हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंजीर खाल्ले पाहिजे. ज्यांच्या आहारात Junk किंवा processed फूड जास्त असते. त्यांच्या आहारात असणारी पोटॅशिअची कमतरता अंजीर खाल्याने भरुन निघते.\n२. केळी – महाराष्ट्रात “केळ्यांची राजधानी” म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे. बहुतांशवेळा केळी वजन वाढवते म्हणून किंवा मधुमेह असल्याकारणाने टाळले जाते. पण केळ्यामध्ये असणारे फायबर हे त्यातील नैसर्गिक साखर सावकाशपणे रक्तात शोषण्यास मदत करते. म्हणूनच सकाळी व्यायाम���आधी sustained energy supply म्हणून केळे हा उत्तम पर्याय आहे. तसेच केळे हे उत्तम probiotic food असल्यामुळे विविध पोषक द्रव्यांचे शोषण योग्य प्रकारे होण्यास मदत होते.\n३. द्राक्षे – महाराष्ट्रातील नाशिक शहर हे द्राक्षांसाठी सर्वदूत आहे. द्राक्षांमध्ये polyphenol नावाचे antioxident असते, जे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाला प्रतिबंध करते. द्राक्षांच्या सालीमध्ये असलेले resveratrol हे अनियंत्रित मधुमेहामुळे होणाऱ्या neuropathy व ratinopathy पासून संरक्षण करते.\n४. आंबा – संपूर्ण महाराष्ट्रात आंबा पिकतो परंतु रत्नागिरीचा हापूस हा त्याच्या अप्रतिम चवीमुळे पार सातासमुद्रापार जाऊन पोहोचला आहे. १ कप आंबा रोजच्या गरजेच्या २५ टक्के ‘अ’ जीनवसत्वाचा पुरवठा करते. त्यामुळे आंबा डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतो. कैरीचे पन्हे हे उष्माघातापासून बचाव करते.\n५. संत्री– नागपूर शहर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. संत्र्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचा समतोल राखण्याचे काम संत्री करतात. यासोबतच संत्र्यांमध्ये असणारे फायबर हे बद्धकोष्ठ दूर करते.\n६. स्ट्रॉबेरी – महाबळेश्वर हे थंड हवेच्या ठिकाणांमध्ये प्रसिद्ध आहे तसेच ते स्ट्रॉबेरीसाठी पण प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीच्या लाल रंगामध्ये असलेले anthocyanin हे शरीरात साठलेल्या चरबीचे विघटन करते. त्यामुळे स्थूल किंवा कॅलरी कॉन्शिअस लोक बेधडकपणे याचा आस्वाद घेऊ शकतात.\nआपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. dr.namrata25@gmail.com\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा – संजय राऊत\nपुढीलजॉर्जियात सापडली जगातली सर्वात जुनी दारू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवास्तूतील पाण्याची टाकी ईशान्येला हवी, पण…\nदहावीनंतर कुठलं करिअर निवडायचं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2013-KohalaLagwad.html", "date_download": "2019-07-17T07:23:20Z", "digest": "sha1:7NH5GY2D44ILGBLEKR3HZGZHXQ5B4ZGA", "length": 29302, "nlines": 76, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - कोहळा लागवड", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nकोहळा हे काकडी वर्गातील एक फळ होय, भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे, पण साधारण २ ते ५ ��िलो वजनाचे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते. काही काळाने ही लव गळून जाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेळ असतो, पाने खरखरीप असतात. तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद- हेमंत ऋतू उजाडतो.\nस्वयंपाक, औषधीकरणार तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते, मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूक हे औषधी गुणधर्मांचे असते. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समाजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो.\nकोहळ्याला संस्कृत भाषेत 'कुष्मांड; असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. याशिवाय कोहळ्याच्या वेलीला पुढीलप्रमाणे पर्यायी नवे आहेत.\nमहत्फला - बृहत्फल - मोठे फळ असणारी\nक्षीरफला - दुधासारखा पांढरा गर असणारे फळ असणारी\nस्थिरफला - जिचे फळ दिर्ध काळ टिकते ती\nसोमका - शीतल गुणधर्माची\nपीतपुष्पा - पिवळ्या रंगाची फुले असणारी कोहळ्याला हिंदीत पेठा, इंग्रजीत अॅश गोर्ड, गुजरातीत कोहळू म्हटले जाते, तर याचे बोटॅनिकल नाव बेनिनकासा सेरिफेर (Benincasa Cerifera ) असे आहे.\nधातुपोषक, पित्तनाशक: कोहळा धातूंची ताकद वाढवतो विशेषता: शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक रक्तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने, पत्तिशमनास उत्तम असतो. तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो. तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो. साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची ) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो, पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो.\nऔषधी कोहळा :कोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो-\n* कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत विर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यामुळे लघवीस जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गारचा चार - पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धने पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो.\n* आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार - पाच चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यासारखे त्रास बंद होतात.\n* मुतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार - पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो.\n* लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवणाचा उपयोग होतो.\n* शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्त येते. लघवीतून रक्त जाते किंवा शौचावाटे रक्तस्त्राव होतो. यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.\n* तीव्र प्रकशात, संगणकावर दीर्घ काळ काम करण्याने किंवा प्रदुषणामुळे डोळ्यांची आग होणे, होळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यासारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.\nतापामुळे हाता - पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते. अशा वेळी तळव्यावर कोहळ्यांच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते.\n* कोहाल्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंची पोषण होते. शरीर भरण्यास मदत मिळते.\n* वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्तपण जाणवणे वगैरे त्रासांवर, तसेच कोणत्याही दीर्ध आजारपणामुळे येणारी अशक्तता दूर होण्यास शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते.\n* जून कोहळा क्षारयुक्त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने, कोहळ्याचा क्षार करता येतो. हा क्षार पोटदुखीवर अत्तम असतो, पचनास मदत करतो.\n* पेठा ही उत्तर भारतीतील आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ठ असतो. तसेच पौष्टिकही असतो.\n* दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे. कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापराला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्चित हातभार लागतो.\nकोहळ्याचे पदार्थ - रायते : कोहळा धुवून त्याची साल काढून टाकवी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी.\nकोहळ्याची भाजी : कोहळा धुवून त्याची साल काढून घ्यावी. कापून आतल्या बिया काढून टाकाव्यात. गराचे साधारण दीड सेंटिमीटर लांबी - रुंदी - उंचीचे तुकडे करावेत. पातेल्यात तूप घ्यावे. गरम झाले की त्यात जिरे, हिंग, किसलेले आले टाकावे. हवे असल्यास मिरचीचे तुकडे टाकावेत. जिरे तडतडले की कोहळा टाकून, हलवून वर झाकण ठेवावे. कोहळा शिजायला फार वेळ लागता नाही. त्यामुळे फोडी फार नरम होणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. वरून ओल्या नारळाचा कीस तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. कधीतरी रुचिपालट म्हणून भाजी शिजताना मोड आलेल्या मेथ्या, हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालता येते. या प्रकारची कोहळ्याची भाजी अतिशय पथ्यकर, रुचकर आणि पचण्यास हलकी असते. भाकरीबरोबर खाण्यास छान लागते.\nकोहळ्याच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण\nअन्नघटक प्रमाण(%) अन्नघटक प्रमाण(%)\nपाणी ९७ कार्बोहायड्रेट्स २.०\nप्रोटीन्स ०.४ कॅट्स ०.१\nतंतुमय पदार्थ ०.८ खनिजे ०.३\nकॅल्शियम ०.०३ फॉस्फरस ०.००१\nजीवनसत्त्व 'क' ०.००१ उष्मांक (कॅलरी) १०\nहवामान व जमीन : कोहळ्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी कसदार जमीन चांगली असते. तसेच पोयट्याच्या जमिनीतदेखील लागवड करता येते. कोहळा हे पीक शेतजमिनीत, वाळूत अथवा नदीच्या पात्रातसुद्धा लावता येते. पाण्याचा उत्तम निचारा होणारी जमीन चांगली असते. या पिकाची वाढ उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली होते.\nलागवडीचा हंगाम : कोहळा जास्त काळ वाढणारे पीक आहे. कोवळ्याची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी मार्च - एप्रिल महिन्यात करतात. उष्ण व कोरड्या हवेत याची वाढ चांगली दोते. कोव्ल्याची लागवड उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात देखील करता येते.\n१) को - १ : तामिळनाडू कृषिविद्यापीठाने विकसीत केलेली ही जात मध्यम कालावधीची असून फळे वजनाला ५ ते ६ किलोपर्यंत असतात. फळात बियांची संख्या कमी असते. एका वेलीस ६ ते ८ फळे लागतात. पिकाचा कालावधी १२० दिवसांचा असतो.\n२) को - २ : १२० दिवसांत तयार होणारी जात असून एका फळाचे वजन ३ किलोपर्यंत असते. फळातील गराचा रंग फिकट हिरवा असतो. याशिवाय कोहळ्याच्या एस - १ (पंजाब) आणि मुदलीयार (तामिळनाडू) या वाणांची लागवड करण्यात येते.\nबियाणे : कोवळ्याचे हेक्टरी ३ ते ४ किलो बी लागते.\nलागवडीतील अंतर व लागवड पद्धती : कोहळ्यासाठी दोन ओळीतील अंतर १.५ ते २ मीटर ठेवावे आणि दोन वेलींतील अंतर १ मीटर ठेवावे. बियांना लागवड करण्यापूर्वी जर्मिनेटची बीजप्रक्रिया करावी. कोहळ्याची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी - मार्च - एप्रिल महिन्यामध्ये करतात. तर खरीप हंगामात जून - जुलै महिन्यामध्ये करतात. फारशी थंडी नसलेल्या भागात ऑक्टोबर महिन्यातदेखील लागवड करता येते.\nबीजप्रक्रिया : १ किलो बियास १ लिटर पाण्यात २५ ते ३० मिली जर्मिनेटर घेऊन या द्रावणात बियाणे ५ ते ६ तास भिजवून सावलीत सुकवून नंतर टोकावे/ लावावे.\nखते आणि पाणी व्यवस्थापन : कोहळा या पिकाला हेक्टरी २५ टन शेणखत द्यावे. याच्याव्यतिरिक्त दर हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद, पालाशची पूर्ण मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी आणि उरलेली नत्राची मात्रा सलग दोन हप्त्यांत लागवड केल्यापासून ३० दिवसांनी आणि फुले येण्याच्या वेळी द्यावी किंवा कल्पतरू सेंद्रिय खत हेक्टरी ५ ते ६ बॅगा द्याव्यात. यामध्ये अर्धी मात्रा लागवडीच्यावेळी आणि उरलेली अर्धी मात्रा १ ते १॥ महिन्यांनी द्यावी. पिकास सुरुवातीस उगवण होईपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्या लवकर लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीचा मगदूर, हवामान आणि पिकाच्या वाढीनुसार पाण्याच्या पाळ्या धाव्यात. फुले येऊ लागल्यापासून फळांची वाढ पूर्ण होईल पर्यंत पाणी नियमित देणे आवश्यक आहे.\nआंतरमशागत : लागवड केलेल्या शेतामधील पाट आणि आळी तणविरहीत ठेवावीत. यासाठी दोन ते तीन खुरपण्या कराव्यात. फुले आणि फळे यांचा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये. वेली दोन सऱ्यांतील मोकळ्या जागेत पसराव्यात. फळधारणा वाढविण्यासाठी हाताने परागसिंचन करावे.\nमहत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :\n१) लाल भुंगे : लाल भुंगे, पीक लहान असताना पाने कुरतडून खातात, म्हणून बियांची उगवण झाल्याबरोबर या किडीचा उपद्रव सुरू होतो. ही कीड सर्वच काकडीवर्गीय पिकांवर येते. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडू�� खाते.\nया किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पानाय्त २० मिलीलिटर मॅलेथिऑन मिसळून फवारावे. याशिवाय कार्बारिल २५ - ३० ग्रॅम किंवा रोगोर १० मिली या कीटकनाशकाची फवारणी करून किडीचे नियंत्रण करता येते. लीफ मायनर या किडीचे नियंत्रणही याच कीटनाशकांमुळे होते.\n२) फळमाशी: फळमाशी ही एक महत्त्वाची कीड असून काकडीवर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या साली खाली अंडी घालते, या अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात.\nया फळमाशीच्या नियंत्रणासाठी १० लि. पाण्यात २० मिली मॅलेथिऑन मिसळून फवारणी करावी. पीक ३० ते ४० दिवसांचे झाल्यानंतर फुले येण्यापूर्वी १ - २ फवारण्या केल्या तर या किडीचे नियंत्रणा होते. शेतातील किडकी फळे नष्ट करावीत.\nमहत्त्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण :\nकाकडीवर्गीय सर्व पिकांवर पडणारे रोग आणि किडी या कमीअधिक प्रमाणात सारख्याच आहेत.\n१) भुरी : भुरी हा रोग बुरशीमुले होतो. या रोगाची लागण झालायस पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, पहले वाढत नाहीत. उत्पादन घटते.\nभुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी १.५ ते २ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारावे. रासायनिक औषधांमध्ये कॅलिफ्झीन किंवा कॅरेथेन किंवा बाविस्टीन या बुरशीनाशकांची फवारणी करावी. १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कॅरेथेन (डिनोकेप) किंवा १० ग्रॅम बाविस्टीन १० मिली कॅलिक्झीन या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. मात्र या फळभाज्यांच्या पिकांवर भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी करू नये.\n२) केवडा : केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपदार्व झाल्यानंतर पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणी खोड रोगाला बळी पडतात.\nकेवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात हार्मोनी १५ ते २० मिली मिसळून फवारावे किंवा २५ ग्रॅम डायथेन - एम - ४५ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.\n३) करपा : करपा रोगामुळे पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्दता वाढल्यास हा रोग बळावतो.\nया रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली आणि हार्मोन १५ मिल��/ १० लि. पाण्यातून फवारणी करावी.\nवरील रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.\n१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १५० ग्रॅम + प्रिझम २०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ते ३०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी) : जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० ते ६०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३५० मिली + २०० लि.पाणी.\n४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली.+ न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० ते ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २५० लि. पाणी.\nकाढणी आणि उत्पादन : कोहळ्यांची काढणी भाजीसाठी फळे कोवळी असताना करावी. साठवणीसाठी फळे पक्व झाल्यावर काढतात. कोहळ्याचे हेक्टरी उत्पादन १५ ते २० टन मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/photos/miss-world-2018-vanessa-ponce-de-leon-photo-gallery-11307/vanessa-ponce-de-leon-11299.html", "date_download": "2019-07-17T06:28:05Z", "digest": "sha1:IS2AGPGYVROTUHWPUQWBTSZN76LB7RU3", "length": 16559, "nlines": 118, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बोल्ड फोटो मधून Vanessa Ponce De Leon तिच्या चाहत्यांना घायाळ करेल अशी दिसत आहे. | Miss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो | Latest Photos, Images & Galleries | LatestLY.com", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nईरान-इंग्लंड तणाव वाढला, तेल टँकर ताब्यात घेण्यावरुन उभय देशांमधील संघर्ष टीपेला\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; ���ाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीम���ील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो बोल्ड फोटो मधून Vanessa Ponce De Leon तिच्या चाहत्यांना घायाळ करेल अशी दिसत आहे.\nगेल्या वर्षीची मिस वर्ल्ड ठरलेल्या भारताच्या मानुषी छिल्लरने (Manushi Chillar) व्हेनेसाला विश्व सुंदरीचा ताज घातला.\nमिस वर्ल्डचा मान मिळविणारी ही पहिलीच मेक्सिकन तरुणी आहे.\n2014 पासून मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे.\nमेस्किकोच्या (Mexico) व्हेनेसा ला मिस वर्ल्डचा किताब ही मिळाला आहे\nआपल्या हटके लूकमधून Vanessa Ponce De Leon छान दिसत आहे.\nव्हॉलीबॉल खेळणे आणि पेटिंग करणे हे तिचे छंद आहेत.\nबोल्ड फोटो मधून Vanessa Ponce De Leon तिच्या चाहत्यांना घायाळ करेल अशी दिसत आहे.\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-07-17T06:25:13Z", "digest": "sha1:KKGXGVYGTD5JTJF5BGAULFKJTC7BWYLC", "length": 3581, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स कर्टली - विकिपीडिया", "raw_content": "\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-07-17T07:25:16Z", "digest": "sha1:YL3LQ7ZNYHZEJFTOFIUFIAFM77OGMATY", "length": 7240, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बंगळूर दक्षिण (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "बंगळूर दक्षिण (लोकसभा मतदारसंघ)\nबंगळूर दक्षिण (Bangalore South) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळूर दक्षिण मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेते अनंत कुमार येथून १९९६ सालापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत.\nपहिली लोकसभा १९५२-५७ टी. मादिया गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nदुसरी लोकसभा १९५७-६२ एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतिसरी लोकसभा १९६२-६७ एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nचौथी लोकसभा १९६७-७१ के. हनुमंतया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nपाचवी लोकसभा १९७१-७७ के. हनुमंतया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसहावी लोकसभा १९७७-८० के.एस. हेगडे जनता पक्ष\nसातवी लोकसभा १९८०-८४ टी.आर. शामण्णा जनता पक्ष\nआठवी लोकसभा १९८४-८९ व्ही.एस. कृष्ण अय्यर जनता पक्ष\nनववी लोकसभा १९८९-९१ आर. गुंडू राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nदहावी लोकसभा १९९१-९६ के.व्ही. गौडा भारतीय जनता पक्ष\nअकरावी लोकसभा १९९६-९८ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष\nबारावी लोकसभा १९९८-९९ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष\nसोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष\nउडुपी चिकमगळूर • उत्तर कन्नड • कोप्पळ • कोलार • गुलबर्गा • चामराजनगर • चिकबल्लपूर • चिक्कोडी • चित्रदुर्ग • तुमकूर • दक्षिण कन्नड • दावणगेरे • धारवाड • बंगळूर ग्रामीण • बंगळूर उत्तर • बंगळूर दक्षिण • बंगळूर मध्य • बागलकोट • बीदर • बेळगाव • बेळ्ळारी • मंड्या • म्हैसूर • रायचूर • ��िजापूर • शिमोगा • हावेरी • हासन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०१५ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/Rachit143", "date_download": "2019-07-17T06:41:55Z", "digest": "sha1:ILPKECVJ27RHTMO3U5VUVVOP53OZVOFK", "length": 4861, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n१३:३९, २ एप्रिल २०१९ Rachit143 चर्चा योगदान created page चर्चा:एक रजाई तीन लुगाई (विनंती)\n०१:२९, ३० मार्च २०१९ Rachit143 चर्चा योगदान created page क्षितिज अ हॉरीझॉन (नवी निर्मिती) खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.\n१६:०५, २८ मार्च २०१९ Rachit143 चर्चा योगदान created page एक रजाई तीन लुगाई (नवी निर्मिती)\n०६:२३, ६ जानेवारी २०१९ Rachit143 चर्चा योगदान created page सदस्य चर्चा:Rachit143 (स्व निर्मीती)\n०५:५५, ६ जानेवारी २०१९ Rachit143 चर्चा योगदान created page सदस्य:Rachit143 (स्व निर्मीती)\n१५:४९, ३१ डिसेंबर २०१८ Rachit143 चर्चा योगदान created page चर्चा:रमेश औटी (रमेश साठी)\n१५:३५, ३१ डिसेंबर २०१८ सदस्यखाते Rachit143 चर्चा योगदान स्वयंचलितरित्या तयार झाले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lok-sabha-election-votingsataramaharashtra-18708", "date_download": "2019-07-17T07:41:27Z", "digest": "sha1:RQ7LLQD7OVXNU46CGIAANNAWFMVTZ332", "length": 17704, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, lok sabha election voting,satara,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 23 एप्रिल 2019\nसातारा : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. ‘आपला’ खासदार निवडण्यासाठी सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.४९ टक्के, तर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५०.३० टक्के मतदान झाले होते. एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदानापैकी पाच वाजेपर्यंत ९ लाख ७४ हजार ८७५ मतदान झाले होते.\nसातारा : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. ‘आपला’ खासदार निवडण्यासाठी सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.४९ टक्के, तर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५०.३० टक्के मतदान झाले होते. एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदानापैकी पाच वाजेपर्यंत ९ लाख ७४ हजार ८७५ मतदान झाले होते.\nलोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी सकाळी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. अनेक ठिकाणी सुवासिनींच्या हस्ते प्रथम मतदान करण्यात आले. सर्वच मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविकांनी मतदान केंद्रात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली होती. मतदान केंद्रांबाहेर रांगोळ्या काढल्या होत्या. पाण्याची व्यवस्थाही केली होती. त्या दिव्यांग मतदारांना मदतही करीत होत्या. गेले काही दिवस उन्हाचा कडाका जास्तच वाढला आहे. पूर्व भागातील खटाव-माण तालुक्यात त्याची तीव्रता जास्त होती. यामुळे अनेक महिलांसह नागरिकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली. सकाळी नऊपर्यंत त्यामुळेच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.\nदुपारच्या सत्रात उन्हामुळे मतदार बाहेर पडले नाहीत, दुपारनंत��� मात्र मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या होत्या. सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात पाच लाख ८७ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काही ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड आल्याने मतदारांचा खोळंबा झाला. यामध्ये माण तालुक्यातील मलवडीत येथील केंद्रावरील अर्धा तास तांत्रिक अडचणीमुळे मशिन बंद पडले होते.\nगोवारे (ता. कराड) येथील सकाळी अकरा वाजण्याचा सुमारास मतदान केंद्र क्रमांक ९८ मधील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास मतदार खोळंबले होते. नवीन मशिन बसविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे मतदान केंद्र क्रमांक २८२ येथे व्हीव्हीपॅट बंद अर्ध्या तास बंद पडले होते. वाईहून तंत्रज्ञ आल्यानंतर दुरुस्ती झाली.\nवाई तालुक्यातील वेळे येथे तीन वाजण्याच्या सुमारास मतदानावर बहिष्काराचे सावट असतानाच १३७ नंबर केंद्रातील मशिन सुमारे एक तासभर बंद पडले होते. महामुलकरवाडी (ता. जावली) येथे दुपारी तीन वाजता मतदान मशिन बिघडल्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.\nविधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) ः वाई ५१.११, कोरेगाव ५४.३१, कऱ्हाड उत्तर ५६.४९, कऱ्हाड दक्षिण ५६.२२, पाटण ५०.३०, सातारा ५०.३६.\nखासदार लोकसभा मतदारसंघ सातारा\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/989", "date_download": "2019-07-17T06:40:51Z", "digest": "sha1:OSNTMOCXT36OL7FXLBT2ED4KKXNBSNER", "length": 19495, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलाखत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलाखत\nमुलाखत : चित्रपटकार आशय जावडेकर\nऑक्टोबर २०१६मध्ये ‘शँक्स’ (Shank's) नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रकाशित झाला. अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत जगभरातून हा ट्रेलर पाहणार्यांची संख्या होती चार लाख \"महाराष्ट्रीय शाकाहारी पदार्थ सर्व्ह करणार्या अमेरिकेतील एका 'शँक्स' नावाच्या रेस्तराँबद्दलचा माहितीपट\" असं या चित्रपटाचं स्वरूप ट्रेलरमधून दिसून येत होतं.\nRead more about मुलाखत : चित्रपटकार आशय जावडेकर\nपुण्यात रहाणाऱ्याला डेक्कन जिमखान्यावरचे ‘ग्रीटवेल’ दुकान माहित असणारच. हे पुण्यातले पहिले वहिले फक्त ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट आर्टिकल्स विकणारे दुकान १९७८ मध्ये श्री. दिलीप जाधव आणि त्यांचे जेष्ठ बंधू श्री. नंदकुमार जाधव यांनी ग्रीटवेल सुरु केले. गेली एकोणचाळीस वर्षे या व्यवसायात असणाऱ्या जाधव सरांनी मराठी ग्रीटींग्स बाजारात रुजवण्याकरता अथक प्रयत्न केले आहेत. या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ......\nRead more about कहाणी मराठी ग्रीटींग्सची\nराजीव साने यांची प्रकट मुलाखत\nनिवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे\nअनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त\nहे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.\nRead more about राजीव साने यांची प्रकट मुलाखत\n= काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते\nकेला का न्याय तुमच्यावर, जीवनाने\n*जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे\nतो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे,\nती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागणे,\nत्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे.\nअपराध कधी, कोणता नव्हताच केला,\nझाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.\nमीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,\nजीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा\n=निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले\n*पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत\nसमाधाने डुंबताना, म्हशीसारखा डबक्यांत\nखातो मी गटांगळ्या खोल अंधार्या गर्तेंत,\n= काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते\nकेला का न्याय तुमच्यावर, जीवनाने\n*जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे\nतो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे,\nती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागण���,\nत्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे.\nअपराध कधी, कोणता नव्हताच केला,\nझाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.\nमीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,\nजीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा\n=निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले\n*पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत\nसमाधाने डुम्बताना, म्हशीसारखा डबक्यांत\nखातो मी गटांगळ्या खोल अंधार्या गर्तेंत,\n= काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते\nकेला का न्याय तुमच्यावर, जीवनाने\n*जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे\nतो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे,\nती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागणे,\nत्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे.\nअपराध कधी, कोणता नव्हताच केला,\nझाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.\nमीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,\nजीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा\n=निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले\n*पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत\nसमाधाने डुम्बताना, म्हशीसारखा डबक्यांत\nखातो मी गटांगळ्या खोल अंधार्या गर्तेंत,\nमुलाखत: पंडित संदीप अवचट\nआयुष्य सुखकर करण्याकरता ज्योतिषशास्त्राद्वारे मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य ज्योतिषी म्हणून पंडित संदीप अवचट आपल्याला सगळ्यांना माहितीचे आहेत. ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’ ही त्यांची खरी ओळख म्हणता येईल. काही दिवसापूर्वी सानफ्रान्सिस्को बे एरियामध्ये त्यांच्या ‘दिलखुलास राशी’ या कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या संवादाची ही एक झलक:\nRead more about मुलाखत: पंडित संदीप अवचट\nमहिलादिनानिमित्त फॅशन डिझायनर शीतल बानावळकर कोलवाळकर यांची मुलाखत\nफॅशनची झगमगती दुनिया डोळे दिपवणारी एक जादूमयी सृष्टी असते. पण या सुंदर, नेत्रदीपक आविष्कारामागे व झगमगाटामागे असते अपार मेहनत, कष्ट, चिकाटी आणि अशक्य वाटणार्या कल्पनांना वास्तवात आणण्याचे कसब. आपल्या स्वप्नांना व्यवहाराची जोड देत जवळपास गेली तीस वर्षे फॅशन डिझायनिंग करणार्या व व्ही. बी. बानावळकर बूटिकच्या संचालिका शीतल बानावळकर कोलवाळकर यांच्याशी संवाद साधताना जाणवतात ते त्यांनी आपल्या व्यवसायासाठी घेतलेले उदंड कष्ट, जिद्द, मेहनत आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची त्यांची आकांक्षा. मायबोलीच्या वाचकांसाठी घेतलेली ही त्यांची खास मुलाखत.\nRead more about महिलादिनानिमित्त फॅशन डिझायनर शीतल बानावळकर कोलवाळकर यांची मुलाखत\nएक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत\nएक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत\nश्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.\nनिवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.\nशिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा\nनिवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते\nRead more about एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत\nशेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत\nशेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत\nआज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.\nमी: नमस्कार भरत कुलकर्णी साहेब.\nभरत कुलकर्णी : नमस्कार.\nRead more about शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2009/09/01/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-07-17T06:26:43Z", "digest": "sha1:Y7JV4WOGO5BJUMICA5XBJXWHQZPWX2CQ", "length": 111704, "nlines": 623, "source_domain": "kayvatelte.com", "title": "मराठीचे शत्रु | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nस्पायडर मॅन-ऍलन रॉबर्ट्स →\nमराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन्स मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते. मराठी भाषेचा माझा अभ्यास नाही. पण केवळ बोली भाषेच्या जोरावरंच मी इथे लिहितो. इथे तुम्ही भारतामधे कुठलिही भ���षा घेतलीत तरिही ती संस्कृत बेस्ड आहे. बरेचसे शब्द हे संस्कृत मधुन प्राकृतात घेतलेले आहेत. केवळ मराठी सोडुन प्रत्येक भाषेने संस्कृत शब्द जरी घेतला तरिही व्याक्रण मात्र बोली भाषेचंच ठेवलेलं दिसतं.जे शब्द संस्कृत मधुन प्राकृतात घेतलेले आहेत, त्या शब्दांना व्याक्रणाचे नियम पण मराठीचे न लावता संस्कृतचेच लागलेले आहेत. त्यामुळे लिहितांना सगळा गोंधळ होतो. ( सौ. ने कधी तरी बोलतांना सांगितलं होतं ते लक्षात आहे)\nपुस्तकी भाषा आणि बोली भाषेत फरक हा असतोच. पुस्तकी भाषा बोलायची तर तोंडात छापखान्यातले खिळे बसवुन सखाराम गटणे प्रमाणे बोलणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.\nजेंव्हा व्याक्रणाचे नियम लिपीबध्द केले गेले तेंव्हा इंग्रजांनी एका कोंकणातल्या ब्राह्मणास हे काम दिले होते. त्यामुळे कोंकणी बेस असलेली मराठी ही शुध्द म्हणुन मान्यता प्राप्त झाली.महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जवळच्या दुसऱ्या प्रदेशाच्या भाषेचा इम्पॅक्ट हा त्या भागातिल बोली भाषेवर दिसतो. जसे मुंबईच्या मराठी वर गुजराथीचा खुपच जास्त प्रभाव आहे. इव्हन एका गाण्यात नदिला पुर आलेला…. वगैरे शब्द वापरलेले आहेत. मुंबईला बोली भाषेत बोलतांना, मी आलेलो, मी गेलेलो, शब्द बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. हे शब्द म्हणजे हूं आयेलो , हूं गयेलो.. वगैरेचे भ्रष्ट भाषांतर आहे. मुंबईची मराठी ही अशी..\nतेच तुम्ही विदर्भात जाल, तर जवळच्या मध्य प्रदेशाचा खुपच परिणाम इथल्या मराठी वर आढळतो. मै वहा जा रहा हुं चं शब्दशः भाषांतर मी तिकडे जाउन राहिलो असं केलं जातं.म्हणुन जाउन राहिलो, येउन राहिलो वगैरे शब्द हमखास वापरात दिसतात. बोली भाषा ही ज्या भागातल्या सामाजिक कल्चर वर अवलंबुन असते. त्यामुळे तिला अशुध्द म्हणता येत नाही. बोली भाषा ही बोली भाषाच असते..\nमराठवाड्यात मराठी भाषा पुन्हा एक वेगळाच बाज घेउन जास्तंच भारदस्त होते. मला एक्झॅक्टली कारण माहिती नाही, पण करायली, यायली, जायली हे शब्द वापरले जातात. ( जर कोणाला माहिती असेल तर जरुर कारण लिहा कॉमेंट्स मधे- यावर जरुर लिहा) आता ही जी भाषा बोलली जाते ती अशुध्द म्हणायची कां अर्थात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने आपली मात्रूभाषा ही सगळ्याच शुध्द आणि गोड असते. सगळं लहानपण आपलं गेलं असतं अशिच भाषा ऐकण्यात .. अजुनही एखादा जुना विदर्भातला मित्र भेटला की, काउन बे अर्थात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने आपली मात्रूभाषा ही सगळ्याच शुध्द आणि गोड असते. सगळं लहानपण आपलं गेलं असतं अशिच भाषा ऐकण्यात .. अजुनही एखादा जुना विदर्भातला मित्र भेटला की, काउन बे चालते का सिनेमाले असं विचारावंसं वाटतं …… 🙂 विदर्भात बऱ्याच ठिकाणी अशी भाषा बोलली जाते. विदर्भातसुध्दा दोन प्रकारची मराठी आहे, वऱ्हाडात पुन्हा एक वेगळाच बाज असतो या भाषेला.\nमला हेच सांगायचंय , की प्रत्येक भागातल्या बोली भाषेला एक गोडी आहे. अहिराणी भाषा ऐकली आहे कां खुप गोड वाटते ऐकायला..मला ही भाषा समजत नाही पण जळगांवकडची मंडळी मान्य करतिल या भाषेचा गोडवा. बहिणाबाईंची मराठी पण अद्वितिय आहे. भाषेतलं सौंदर्य पहायचंय खुप गोड वाटते ऐकायला..मला ही भाषा समजत नाही पण जळगांवकडची मंडळी मान्य करतिल या भाषेचा गोडवा. बहिणाबाईंची मराठी पण अद्वितिय आहे. भाषेतलं सौंदर्य पहायचंय मग वाचा कविता बहिणाबाईंच्या\nमराठीचे शत्रु हे या लेखाचे शिर्षक कां असा प्रश्न पडला असेल . विदर्भात/ मराठवाड्यात काही ब्राह्मण फॅमिलिज सोडल्या तर लोकल ऍसेंट असलेली मराठी बोलली जाते. हाच प्रकार कोल्हापुरला पण आहे. कोल्हापुरी मराठी एक रांगडेपणा घेउन येते.शुध्द पुस्तकी भाषेची तुलना जर बोलीभाषेबरोबर करायची तर साजुक तुपात तळलेल्या जिलबी ची तुलना तांबड्या रश्श्यातल्या मिसळीबरोबर करावी लागेल.\nकोल्हापुरचा/मराठवाडा/नागपुरकडचा एखादा माणुस पुण्याला किंवा मुंबईला आला तर त्याच्या कडे हा कुठला एलियन आलाय अशा नजरेने पाहिले जाते. त्याच्या बोलण्याच्या स्टाइलची नेहेमी हेटाळणी केली जाते.\nदुर कशाला कोल्हापुरच्या भागातल्या लोकांना घाटी म्हणुन हिणवलेजाते. मी म्हणतो असं कां एका मराठी माणसाचा दुसरा मराठी माणुस केवळ एवढ्यासाठी अपमान करतो कारण त्याची बोलण्याची स्टाइल वेगळी आहे म्हणुन एका मराठी माणसाचा दुसरा मराठी माणुस केवळ एवढ्यासाठी अपमान करतो कारण त्याची बोलण्याची स्टाइल वेगळी आहे म्हणुन याचाच फायदा इतर भाषा वाले घेतात. महाराष्ट्रात मराठी लोकांच्या मधे पण एकी होऊ शकत नाही… आणि याला कारणीभुत पण मराठि माणुसच.. याचाच फायदा इतर भाषा वाले घेतात. महाराष्ट्रात मराठी लोकांच्या मधे पण एकी होऊ शकत नाही… आणि याला कारणीभुत पण मराठि माणुसच..डीव्हाइड ऍंड रुल.. याच तत्वावर ब्रिटीश लोकांनी राज्य केलं .. आणि आता इथले मराठी पण ब्रिटिशांचंच काम करताहेत. याचा परिणामडीव्हाइड ऍंड रुल.. याच तत्वावर ब्रिटीश लोकांनी राज्य केलं .. आणि आता इथले मराठी पण ब्रिटिशांचंच काम करताहेत. याचा परिणामही सगळी मंडळी मग पब्लिक प्लेस मधे मराठी बोलणे टाळतात. सगळीकडे हिंदीच बोलणं पसंत करतात. मी स्वतः बऱ्याच मराठी लोकांना इथे हिंदी बोलतांना पहातो, नागपुरकडच्या. जेंव्हा त्यांना कळतं की मी पण विदर्भातला, तेंव्हा ते जरा मोकळेपणाने बोलीभाषेत बोलतात .\nआज तुम्ही बघाल, तर मराठी लोकांमधे पण एकता नाही. केवळ विविधतेत एकता. विविधतेत अखंडता , असं नुसतं म्हणुन चालणार नाही. तसं वागणंही आवश्यक आहे. प्रत्येक बोली भाषेला मान हा मिळालाच पाहिजे. आणि कुठल्याही ऍसेंटची हेटाळणी टाळली तर मराठी लोकांच्यामधे एकता निर्माण होईल.\nमराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुद्ध मानली जाते. मराठी भाषेचा माझा अभ्यास नाही. पण केवळ मराठी ही मातृभाषा आहे म्हणून मी इथे मराठीत लिहितो..\nतुम्ही भारतामधे कुठलीही भाषा घेतलीत तरीही ती संस्कृत बेस्ड आहे. बरेचसे शब्द हे संस्कृत मधुन प्राकृतात घेतलेले आहेत. केवळ मराठी सोडून प्रत्येक भाषेने संस्कृत शब्द जरी घेतला तरीही व्याकरण मात्र बोली भाषेचंच वापरले आहे..मराठी भाषेत मात्र संस्कृत शब्दांना व्याकरण पण संस्कृतचं लावल्यामुळे लिहितांना ह्र्स्व दिर्घ चा गोंधळ होतो. . ( सौ. ने कधी तरी बोलतांना सांगितलं होतं ते लक्षात आहे)पुस्तकी भाषा आणि बोली भाषेत फरक हा असतोच. पुस्तकी भाषा बोलायची तर तोंडात छापखान्यातले खिळे बसवून सखाराम गटणे प्रमाणे बोलणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.\nजेंव्हा व्याक्रणाचे नियम लिपीबद्ध केले गेले तेंव्हा इंग्रजांनी एका कोंकणातल्या ब्राह्मणास हे काम दिले होते. त्यामुळे कोंकणी बेस असलेली मराठी ही शुद्ध म्हणून मान्यता प्राप्त झाली.महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जवळच्या दुसऱ्या प्रदेशाच्या भाषेचा इम्पॅक्ट हा त्या भागातील बोली भाषेवर दिसतो. जसे मुंबईच्या मराठी वर गुजराथीचा खूपच जास्त प्रभाव आहे. वगैरे शब्द वापरलेले आहेत. मुंबईला बोली भाषेत बोलतांना, मी आलेलो, मी गेलेलो, शब्द बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. हे शब्द म्हणजे हूं आयेलो , हूं गयेलो.. वगैरेचे ��्रष्ट भाषांतर आहे. मुंबईची मराठी ही अशी..\nतेच तुम्ही विदर्भात जाल, तर जवळच्या मध्य प्रदेशाचा खूपच परिणाम इथल्या मराठी वर आढळतो. मै वहा जा रहा हुं चं शब्दशः भाषांतर मी तिकडे जाउन राहिलो असं केलं जातं.म्हणून जाउन राहिलो, येउन राहिलो वगैरे शब्द हमखास वापरात दिसतात. बोली भाषा ही ज्या भागातल्या सामाजिक जीवनावर ,कल्चर वर अवलंबून असते- त्यामुळे तिला अशुद्ध म्हणता येत नाही. बोली भाषा ही बोली भाषाच असते..\nमराठवाड्यात मराठी भाषा पुन्हा एक वेगळाच बाज घेउन जास्तच भारदस्त होते. मला एक्झॅक्टली कारण माहिती नाही, पण करायली, यायली, जायली हे शब्द वापरले जातात. ( जर कोणाला माहिती असेल तर कॉमेंट्स मधे- यावर जरुर लिहा) आता ही जी भाषा बोलली जाते ती अशुद्ध म्हणायची का अर्थात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने आपली मातृभाषा ही सगळ्याच शुद्ध आणि गोड असते. सगळं लहानपण आपलं गेलं असतं अशीच भाषा ऐकण्यात .. अजुन ही एखादा जुना विदर्भातला मित्र भेटला की, काउन बे अर्थात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने आपली मातृभाषा ही सगळ्याच शुद्ध आणि गोड असते. सगळं लहानपण आपलं गेलं असतं अशीच भाषा ऐकण्यात .. अजुन ही एखादा जुना विदर्भातला मित्र भेटला की, काउन बे चालते का च्या प्यायले चालते का च्या प्यायले असं विचारावंसं वाटतं …… 🙂 विदर्भात बऱ्याच ठिकाणी अशी भाषा बोलली जाते. विदर्भात सुध्दा दोन प्रकारची मराठी आहे, वऱ्हाडात पुन्हा एक वेगळाच बाज असतो या भाषेला.\nमला हेच सांगायचंय , की प्रत्येक भागातल्या बोली भाषेला एक गोडी आहे. अहिराणी भाषा ऐकली आहे कां मला ही भाषा समजत नाही पण खूप गोड वाटते ऐकायला.. जळगांवकडची मंडळी मान्य करतील या भाषेचा गोडवा. बहिणाबाईंचे मराठी पण अद्वितीय आहे. भाषेतलं सौंदर्य पहायचंय मला ही भाषा समजत नाही पण खूप गोड वाटते ऐकायला.. जळगांवकडची मंडळी मान्य करतील या भाषेचा गोडवा. बहिणाबाईंचे मराठी पण अद्वितीय आहे. भाषेतलं सौंदर्य पहायचंय मग वाचा कविता बहिणाबाईंच्या\nतुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर\nलोभासाठी झाला मानसाचा रे कानूस \nबोला.. वरच्या कवितेतला गोडवा ती जर पुस्तकी भाषेत असती तर जाणवला असता कां\nमराठीचे शत्रु हे या लेखाचे शीर्षक का असा प्रश्न पडला असेल . विदर्भात/ मराठवाड्यात काही उच्चवर्णीय कुटूंब सोडल्या तर लोकल ऍसेंट असलेली मराठी बोलली जाते. हाच प्रकार कोल्हा्पूर���ा पण आहे. कोल्हापुरी मराठी एक रांगडेपणा घेउन येते. शुध्द पुस्तकी भाषेची तुलना जर बोली भाषेबरोबर करायची तर साजुक तुपात तळलेल्या जिलबी ची तुलना तांबड्या रश्श्यातल्या मिसळीबरोबर करावी लागेल.\nकोल्हापुरचा/मराठवाडा/नागपुरातला एखादा माणुस पुण्याला किंवा मुंबईला आला तर त्याच्या कडे हा कुठला एलियन आलाय अशा नजरेने पाहिले जाते. त्याच्या बोलण्याच्या स्टाइलची नेहेमी हेटाळणी केली जाते.एखाद्या गृपमधे एकटा पडला की मग तो सरळ मराठी बोलणं बंद करतो आणि सरळ हिंदी बोलणं सुरु करतो.\nदुर कशाला कोल्हापुरच्या भागातल्या लोकांना घाटी म्हणून हिणवले जाते. मी म्हणतो असं काका बरं त्या दुसऱ्या माणसाच्या मातृ भाषेला पुरेसा मान दिला जात नाहीका बरं त्या दुसऱ्या माणसाच्या मातृ भाषेला पुरेसा मान दिला जात नाही का म्हणून त्याची हेटाळणी केली जाते का म्हणून त्याची हेटाळणी केली जातेएक मराठी माणुस दुसऱ्याला घाटी म्हणून शिवी का देतोएक मराठी माणुस दुसऱ्याला घाटी म्हणून शिवी का देतो घाटावर रहाणं म्हणजे कमी दर्जाचं आहे का घाटावर रहाणं म्हणजे कमी दर्जाचं आहे का किंवा जर कोणी जळगाव, विदर्भात रहात असेल तर तो कमी दर्जाचा होतो का किंवा जर कोणी जळगाव, विदर्भात रहात असेल तर तो कमी दर्जाचा होतो का असं का एका मराठी माणसाचा दुसरा मराठी माणुस केवळ एवढ्यासाठी अपमान करतो कारण त्याची बोलण्याची स्टाइल वेगळी आहे म्हणून\nयाचाच फायदा इतर भाषा वाले घेतात. महाराष्ट्रात मराठी लोकांच्या मधे पण एकी होऊ शकत नाही… आणि याला कारणीभूत पण मराठी माणूसच.. डीव्हाइड ऍंड रुल.. याच तत्वावर ब्रिटीश लोकांनी राज्य केलं .. आणि आता इथले मराठी पण ब्रिटिशांचे काम करताहेत. याचा परिणाम डीव्हाइड ऍंड रुल.. याच तत्वावर ब्रिटीश लोकांनी राज्य केलं .. आणि आता इथले मराठी पण ब्रिटिशांचे काम करताहेत. याचा परिणामही सगळी मंडळी मग पब्लिक प्लेस मधे मराठी बोलणे टाळतात. सगळीकडे हिंदीच बोलणं पसंत करतात. मी स्वतः बऱ्याच नागपूरकडच्या मराठी लोकांना इथे हिंदी बोलतांना पहातो, . जेंव्हा त्यांना कळतं की मी पण विदर्भात ला, तेंव्हा ते जरा मोकळेपणाने बोलीभाषेत बोलतात .\nइथे आपण सगळे, विदर्भातले, मराठवाड्यातले, कोंकणातले, मुंबईचे, पुण्याचे आहोत, महाराष्ट्रातला कोणीच नाही… \nआज तुम्ही बघाल, तर मराठी लोकांमध्ये पण एकता नाही. केवळ विविधतेत एकता. विविधतेत अखंडता , असं नुसतं म्हणून चालणार नाही. तसं वागणही आवश्यक आहे. प्रत्येक बोली भाषेला मान हा मिळालाच पाहिजे. आणि कुठल्याही ऍसेंटची हेटाळणी टाळली तर मराठी लोकांच्या मधे एकता निर्माण होईल.एका मराठी माणसाने, दुसऱ्या मराठी माणसाच्य़ा मराठीचा/त्याच्या मातृभाषेचा आदर केला तरच मराठी टीकेल .. ……………………. नाहीतर….. बोंबला, इथे भैय्या येतोय म्हणून………………..आणि हिंदी बोलणारे नवीन मराठी भैय्ये तयार करा\nस्पायडर मॅन-ऍलन रॉबर्ट्स →\n58 Responses to मराठीचे शत्रु\nमहेंद्र अगदी बरोबर बोललात. १००% खरं एक मराठी दुस-याला आदर देत नाही. स्वत:चा अनुभव आहे. माझी गर्लफेन्ड मुंबईची आणि मी मराठवाड्याचा. नेहमी नेहमीच्या हेटाळणी मुळे मी ते नातं टिकवू शकलो नाही.\nफार जूना लेख आहे हा. दोन हजार नऊ मधे लिहिलेला. तेंव्हा तसंच काहीतरी कारण झालं होतं बहूतेक.\nभाषानिहाय प्रांत रचना , हा निर्णय घेतला गेला होता तेंव्हाच ह्या भाषांना वेगळी म्हणून मान्यता दिल्या गेली असती तर\nतुमचे म्हणणे खरच पटण्यासारखे आहे. अहो कुठेही असलात तरी तुम्ही मराठीच रहाल हेच खरे..\nमी आतापर्यंत कधीही वैदर्भियाने कोल्हापुरी माणसाला, अथवा मराठवाड्यातील माणसाने खानदेशी लोकांना नावे ठेवल्याचे पाहिलेले नाहीये.\nकाका, मस्त झालाय लेख \n१. मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन्स मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते.\n-> तुमच्या जालनिशीच्या वाचकांमध्ये कुणी पुणेकर निघाला तर कदाचित हे वाक्य खोडून काढलं जाईल 🙂\n२. तुम्ही भारतामधे कुठलिही भाषा घेतलीत तरिही ती संस्कृत बेस्ड आहे.\n-> अगदी खरं. पण तमिळ याला अपवाद आहे. तमिळ भाषेचं मुळ संस्कृतमध्ये नाही, इतकंच नव्हे तर तमिळ संस्कृतपेक्षाही जुनी भाषा आहे असे तमिळ लोक म्हणतात.\n३. बोली भाषा ही ज्या भागातल्या सामाजिक जीवनावर ,कल्चर वर अवलंबुन असते- त्यामुळे तिला अशुध्द म्हणता येत नाही. बोली भाषा ही बोली भाषाच असते..\n-> १०१ टक्के सहमत. याच नियमाने आपण खेडयातल्या लोकांना “किती अशुदध बोलतात हे लोक” असं म्हणू शकत नाही. ते जी भाषा बोलतात ती त्यांची बोली भाषा असते.\nया विधानाला पुष्टी देणारी जालावर एक व्याख्या मिळाली.\n४. बोला.. वरच्या कवितेतला गोडवा ती जर पुस्तकी भाषेत असती तर जाणवला असता कां\n-> नाही. नाही. नाही.\nश��वटच्या उतार्यातलं अगदी अक्षर नं अक्षर खरं आहे…\nजाता जाता, हल्ली पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एक भलतीच मराठी भाषा बोलली जाते. उदा, शाळेत जाणार्या मुलाला म्हटलं जातं “तू जर त्या नोटबुकमध्ये टीचरनी दिलेला होमवर्क कंप्लीट केला नाहीस तर मी तुला पनिश करेन”. ही मराठीची कुठली बोली भाषा म्हणायची 🙂\nया मुळे समोरच्या माणसाचा आत्मविश्वास कमी होतो..अगदी असाच अनुभव मराठी माध्यमात शिकलेल्यांना येतो आणि ते कायम मागे पडतात….\nनेहमीप्रमाणेच सविस्तर लेख आहे.\nहां, कोल्हापुरच्या मराठीचा एक खास टोन आहे.. अगदी तीन – चार महिन्यांच्या माझ्या वास्तव्यात मी तो टोन बराच काळ पकडुन ठेवला होता… “का करालय, ***”…. किंवा सोलापुरकडची कडक अन् राकट “का बे”…. किंवा सोलापुरकडची कडक अन् राकट “का बे” … पण त्यातही एक गोडवा आहे हे खरं” … पण त्यातही एक गोडवा आहे हे खरं सुरवातीला बरेच मित्र, सहकारी हिंदीतुनच बोलायचे… पण आता – किमान मीच मराठीत लिहण्यास सुरुवात केल्यापासुन म्हणा – त्यातलेच काही – चक्क मराठीत बोलतात. बरं वाटतं\nमी तर एवढंच म्हणेनः\nलाभले भाग्य अम्हांस बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥\nधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥\nहा लेख लिहिण्यास कारणिभुत झालेल्या त्या शिव्या घालणाऱ्या महाभागाचे आभार मानावे लागतिल. त्याने माझ्या मराठीवर टिका केली म्हणुनच हा लेख झालाय.. 🙂\nआणि हो…. सुरेश भट माझ्या वडिलांचे शाळासोबती (न्यु इंग्लिश स्कुल अमरावतीला) बरं का.. अगदी व्हिएमव्ही मधे ग्रॅजुएशन पर्यंत एकत्र होते ते. आणि भटांचं घरं पण आमच्या घरा शेजारीच ( कॉमन वॉल ) असलेलं होतं अमरावतीला.. 🙂\n आपल्याबद्द्ल अजुन एक गोष्ट माहित झाली.. आनंद झाला 🙂 श्री. भटांची स्वतःची वेबसाईट आहे, आठवलं, म्हणुन नमुद करतोय.\nहा विषय माझ्या मनात बरेच दिवसांपासुन घॊळत होता. म्हंटलं एकदा लिहुन टाकावं काय वाटेल ते… प्रतिक्रियेकरता सगळ्यांचेच ( कॅच , सतिश, पाटीअसाहेब, आणि मनाली) आभार.\nसतिश, जे काही लिहिलंय मराठी कोंकणी वर बेस्ड आहे ते सौ. ने सांगितलेलं आहे.. म्हणजे नक्की बरोबरच असणार.. 🙂 तिचा अभ्यासाचा विषय होता/ आहे तो.\nमनाली छान विषय आहे. मराठी माध्यमातल्या शिक्षणाचे फायदे तोटे.. धन्यवाद..\nकाका… माझं म्हणणं खरं ठरलं 🙂\nबाय द वे, मी कोकणातला (रायगडचा) आहे…\nत्यातल्या त���यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते.\nपुण्याची मराठी हि सर्वात शुद्ध मराठी आहे.\nबाकी लेख फार छान झाला आहे.\nपुण्याला स्थाइक झालेले सगळे लोकं कोंकणातुनच स्थलांतरीत झालेले लोकं आहेत.. त्यामुळे पुणेरी भाषा ही कोंकणातल्या मराठीशी जवळिक साधणारी आहे. म्हणुनच कदाचित पुणेरी भाषा ही प्रमाण भाषेच्या जवळ पोहोचते.\nजस्ट माहिती साठी म्हणुन सांगतो.. मराठीला लिखित स्वरुपातलं व्याक्रण नव्हतं . इंग्रजांच्या काळात, एका इंग्रज अधिकाऱ्याने एका कोंकणातल्या ब्राह्मणाला व्याक्रण लिहिण्याचं काम दिलं. म्हणुनच कोंकणातली/ पुण्याची भाषा प्रमाण भाषेशी जवळीक साधणारी आहे.. आणि याच कारणासाठी शुध्द समजली जाते.\nकरेक्शन करा.. चुकिचे वाटत असेल तर..\nलेख खुपच छान झालाय.लेखावरुन एक गोश्ट आठ्वली, या शुद्द मराठीवरून, पहिलि किवा दुसरीत असेल मी, गुरुजिनि निबंध लिहयला सांगितला होता मी पंतप्रधान झालोतर… आनी मी एकाच ओळीत संपविला होता कि मी पंतप्रधान झालो तर माझ्या गावाला राजधानी करेल. पुढे आमची काय गत झाली असेल तुम्हि कल्पना करू शकता.पण माझा हेतु त्यामागे असा होता कि माझे गाव राजधानि तर भाशा शुद्द भाशा. असो असे आम्हि पहिल्या पासुनचे ……,त्यामुळे शहरात येउन पन खेड्यातले येडे झालो.आज कामानिम्मीत्ताने शहरात पंधरा वर्शे झाली पण जखमा खोल आहेत.अजुनहि कुठेतरि विचारणारा भेटतोच,खान्देश कडचे का तुम्हि. का काय झाल भाउ म्हनुन विचारल कि आपल्याकडे हा पामर इथे कसा म्हनुन विचारल कि आपल्याकडे हा पामर इथे कसा अस्सा बघून छ्दमी पणे हसणार. आणि यात दुसरेकड्चे लोक नाहित तर शहरात दोन-तिन पिढ्या झालेले खान्देशिहि आहेतच. शेवटी तुम्हि म्हट्ल्याप्रमाणे महाराश्ट्राचे असे कोणी नाही.[ आहेत पन खुपच कमी आहेत.]\nया लेखाचा हेतु फक्त आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे ओळखणं गरजेचं आहे. हे सांगण्यासाठी आहे… नाहितर .. इतर लोकं आहेतच आपला फायदा घेणारे..\nकाका, मी तुमच्याशी पुर्णपणे सहमत आहे.\n“तुमच्या जालनिशीच्या वाचकांमध्ये कुणी पुणेकर निघाला तर कदाचित हे वाक्य खोडून काढलं जाईल” हे वाक्य मी केवळ गमतीने आणि तेही केवळ त्यामध्ये तथ्य असल्यामुळे लिहिलंय 🙂\nमला समजलं ते .. 🙂\nआपल्याकडे एक पध्दत आहे. मी नेहेमी म्हणतो, की मराठी माणुस मोठ्या गावात रहायला गेला की स्वतःला मोठा समजाय���ा लागतो,आणि आपल्या गावाकडल्या लोकांना लहान समजायला लागतो. केवळ मोठ्या शहरात रहातो म्हणुन सगळं काही ज्ञान आहे असं दाखवतो. ही तर खरी शोकांतिका आहे. काय करणार\nछान जमलाय लेख. मी पुण्यात लहानाची मोठी झाले. त्यामुळे माझे मराठी, पुणेरी.तरीही तुमचे आरोप अगदी मान्य.पण इथे माझी माझ्या भाषेमुळे मोठी गोची झालेली आहे. कोल्हापुरात १२ वी पर्यन्त शिकलेल्या आणि engg. पुण्यात केलेल्या office मधल्या मुलाच्या प्रेमात पडले.proposeपण केले.तर हा मी पुणेरी म्हणुन नाही म्हणाला. 😦\nबाकी एक मुद्दा मात्र राहुन गेला तुमचा.जातीनुसार बदलनारी भाषा.पुण्यात काही घरान्मधे कुनी चुकुन पोळीला चपाती म्ह्नटले की अत्यन्त तुच्छतेने पाहेले जाते त्या व्यक्तीकडे.एव्हडेच काय ण आणि न चे उच्चार चुकले तरी हेटाळणी करणारे पुण्यात खुप भेटतील.दुसर्याना demorlalise करणे अशा लोकाकडुन शिकावे.\nकेवळ पुण्यालाच नाही तर मुंबईला पण असंच आहे. मुंबई मधे शुध्द मराठी बोलली जाते ती केवळ वसईच्या ख्रिश्चन घरातुन.. खोटं वाटतंय़ पण आज ही वस्तुस्थिती आहे..\nमाझ्या मुलिंना पण मुंबईच्या बाहेर जायला नको असतं . सुटी असली तरिही मुंबईलाच राहु म्हणतात.\nतुमचा लेख वचला. मुद्दा पटला.\nपुण्यातील मराठीला शुद्ध म्हणुन जरा दोष दिल्या सारखे (उगाचच) वाटले.\nतसा हेतू तुमचा नाही – हे मी तुमच्या ह्या आधिच्या लेखांवरून सांगु शकतो – पण हा लेख प्रथम वाचणार्याचा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे.\nहे मत नोंदवावे वाटते.\nतसा उद्देश नव्हता. फक्त एकच मेसेज द्यायचा होता तो म्हणजे सगळ्यांनी मतभेद विसरुन एकत्र आलं पाहिजे . पुण्याच्या मराठीला शुध्द म्हणुन दोष द्यायचा उद्देश नव्हता. ती शुध्दतेच्या ( प्रमाण भाषेच्या ) जवळ आहे ही वस्तुस्थिती आहे आजची.\nमाझं म्हणणं केवळ एवढंच होतं की प्रत्येक बोली भाषेला सारखाच मान दिला तरंच चांदा ते बांदा महाराष्ट्र एक होइल. आता तुम्ही हेच बघा ना मुंबईची गुजराथी प्रचुर मराठी भाषा असुनही मुंबईचे लोकं उगिच कोल्हापुरी लोकांना घाटी म्हणुन चिडवतात .. हेच थांबलं की झालं .. आपण जिंकलो..\nमराठी प्रमाणभाषेसंदर्भात पुलंचं ‘ती फुलराणी’ हे नाटक सर्वांनी पहायलाच हवं त्यात एक संवाद मला आठवतोय नायिका म्हणते,”जर ‘नव्हता’ हे बरोबर असेल तर ‘व्हता’ असं म्हणने चुकीचं कसं काय\nआपण वर्णिलेले मला तर कुठेही पहायला मिळाले नाही. भाषेवरून असा भेदभाव केला जात असावा असे मला वाटत नाही. माझ्या कधी दृष्टीपथास आले नाही.\nपुण्याची मराठी शुद्ध आहेच त्याबद्दल दुमत असायचे काहीच कारण नाही. पण मला सतिशचेही म्हणणे पटते. रत्नागिरी, अलिबाग वगैरे ठिकाणी काही काही घरात मी कमालीची शुद्ध आणी गोड मराठी ऐकली आहे. तुम्ही तर इतिहासाचा दाखला दिलेलाच आहे. त्यामुळे कोकणी माणसामुळे पुण्याची मराठी अप्रतिम झाली हे मानायला जागा आहे. मुंबईच्या मराठीबद्दल मी काय लिहू ’तो मला बोलला’ वगैरे पुणेरी कानांना अजिबात सुमधूर वाटत नाही. पण मुंबईची दुःखं निराळीच.असो.\nभाषेचा लिहाज वेगवेगळा असतो. आपण आपले स्वत्व फारसे न सोडता इतर वळणांमधंलं चांगलं घ्यायला काय हरकत आहे\nजाता जाता – संभाषणातला समोरचा श्रोताही महत्वाचा आहे ना ’कुठे जाऊन राहिलास’ हा प्रश्न वैदर्भीय माणसाने इकडच्या कोणास विचारला तर हा बिचारा त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा 😛\nअसं होतंय.. अजुनही. मुंबईला आत्ताच आमच्या कडे एक इंजिनिअर जॉइन झाला, तो अजुनही मराठीत बोलत नाही, अकोल्याचा आहे तो.. लोकं हसतात नां.. म्हणुन..\nआणि दुसरं ,मुंबईला लोकं गाणं पण बोलतात.. म्हणत नाहित\nआणि हो.. तेवढं विदर्भातलं मराठी किंवा खान्देशातलं कळतं हो पुण्याच्या लोकांना पण. फक्त समोरच्या माणसाची चेष्टा करु नये एवढंच म्हणणं आहे. म्हणजे तो हिंदी वर घसरणार नाही.\n“बोंबला, इथे भैय्या येतोय म्हणुन………………..आणि हिंदी बोलणारे नविन मराठी भैय्ये तयार करा\nपण “मात्रू भाषा” असं वाचताना मात्र अडखळायला होतं.\nबरहात मातृभाषा, mAtRubhASA असं लिहीता येईल.\n╚» विशाल तेलंग्रे «╝ says:\nखूप तिक्ष्ण नजर आहे हं तूमची आल्हादराव………\nलेख छान झाला आहे. तुमची लेखणी (कीबोर्ड 🙂 जादु करते यात शंका नाही.\nमराठीच्या विषयाबद्दल मात्र थोडासा वेगळा विचार मांडतो (अर्थात आपल्या परवानगीने). माझ्या मते भाषा शुद्ध किंवा अशुद्ध हा वादच मुळात चुकीचा आहे. इंग्रजी किंवा हिंदी शब्द मिसळुन मराठी बोललो तर मराठी अशुद्ध होते हे मला पटत नाही.\nभाषा ही नदीसारखी असते. आपला आकार आपणच ठरवणार्या नदीसारखी. नविन शब्द, नविन उच्चार आत्मसात करत प्रत्येक भाषा विकसीत होत जाते. आज इंग्रजी सर्वमान्य भाषा मानली जाते कारण ती भाषा सर्वात प्रगल्भ झाली आहे. इंग्रजीने संस्कृत, लॅटीन, ग्रीक, रोमन अशा अनेक भाषांमधुन शब्द स्वीकारले आहेत. हे शब्द जेव्हा स��वीकारले गेले तेव्हा इंग्रजी अशुद्ध होतेय असं कुणी म्हंटले का\nज्या मराठी भाषेच्या शुद्धीबद्दल आपण बोलतोय तीसुद्धा संस्कृत आणि हिंदी (पाली) भाषेपासुनच बनलेली आहे. तेव्हा सुद्धा कोणीतरी संस्कृत किंवा हिंदी अशुद्ध होते आहे असा विचार केला असेल का\nभाषेचा उपयोग प्रभावीपणे संवाद साधता यावा यासाठी केला जातो. आणि म्हणुनच वेगवेगळे शब्द स्वीकारले जातात. टेबल, ट्रेन, रीक्शा, बस, स्कुटर, सायकल हे इंग्रजी शब्द जसे आपण स्वीकारले तसेच इंग्रजीनेही आपले मातृ , पितृ, त्रीकोणमीती हे शब्द स्वीकरले आहेतच ना. मग या भाषा विकासाला आपण अशुद्धी कसे म्हणु शकतो कोणी एक माणुस, जमात किंवा प्रदेश भाषेची शुद्धी कसा काय ठरवु शकतो\nआपली भाषा बदलतेय आणि तीचे हे बदलणे कोणीच थांबवु शकत नाही.\nहल्ली मुले जास्तीत जास्त हिंदी/इंग्लीश सिनेमे/कार्टुन्स पाहतात. त्यांच्याकडुन शुद्ध मराठीची अपेक्षा कशी करावी\nलहान मुलांचे कार्यक्रम टीव्हीवर दाखवणारी एकही मराठी वाहीनी नाही. लहान मुलांसाठी किती पुस्तके/कवीता प्रकाशीत होतात\nशुद्ध बोलणे गरजेचे नाही आहे आज गरज आहे ती जास्तीत जास्त मराठीत बोलण्याची. मराठीतील ज्ञानसंपदा वाढवण्याची.\nसुंदर विचार मांडलेत. अगदी १०० टक्के पटले…\n एक प्रश्न – इतर भाषेतून जर शब्द घेतले तर ठीक, पण अपभ्रंशिक शब्द वापरणे कितपत योग्य वाटेल \nमहेंद्र, लेखातील विचारांशी सहमत. मराठी माणूस एकमेकांची उणीदुणी काढत बसेल अन त्याचा फायदा इतर उठवत राहतील हे रडगाणे कधी संपणार कोण जाणे. आता सांगलीची माझी बहिण नेहमी म्हणत असे, मी उभारली. आता मुंबईत जन्म गेलेले आम्ही प्रथम कळतच नसे. पण काही दिवस तिथे राहणे झाले अन मग कळू लागले. तसेच गोव्याचे. भाषा कोकणी उलयता, वसता.. दोन वर्षे राहिलो ना.पण मराठीच्या जवळचीच. दर पावलागणीक मराठी भाषा बदलतेच, शिवाय तिचा स्वत:चा गोडवाही टिकून राहतो. असो. सलील यांच्या मतांशी सहमत आहे.\nमराठी लोकांना अनेकदा मराठीत बोलायची लाज वाटते का आणिक काय कारण असते कोण जाणे. परंतु दोन मराठी बाहेर कुठेही भेटले तरी इंग्रजीतच वाचाळत राहतात. आणि वर म्हणणार मराठी भाषा लयाला जातेय. काय बोलायचे ह्यावर.\nप्रतिक्रियेकरता आभार.. कोंकणी भाषा कव्हर करायची राहुन गेली लेखात.. 🙂\nमी स्वत: नागपुरहुन पुण्याला आल्यावर कॉलेजमधे ह्या गोष्टिचा मला बराच त्रास झाला. पुढे सगळ्यांत सामावुन जायला मलाच माझी भाषा बदलायला लागली. तेव्हा खुप राग यायचा त्या सर्वांचा. निव्वळ मी मराठी थोडी वेगळी बोलायचे त्यामुळे माझ्याशी मैत्री करायला ही कोणि आलं नाही. तुमच्या लेखाने ते दिवस परत आठवले…\nसहमत आहे.. राग हा येतोच.\nप्रत्येक भाषेत ‘गद्य, पद्य, संगीत’ असते. त्यांचे आकलन व्हायला नीसर्गाने मानवाला तीन भीन्न कान दीले नाहीत. एकाच कानाने तीघांची ओळख पटते. म्हणजेच कानांना ध्वनीच्या गुणधर्मांचे वीघटन करता येते. ध्वनी गुणधर्मांचे चार वीभाग आहेत. १) फ्रीक्वेन्सी, २) लाउडनेस, ३) उच्चारातील वेळ, ४) जातीगुणवैशीष्टय. मराठीतील व्यंजन-स्वर ‘जातीगुणवैशीष्टय’ यावर आधारीत आहेत. संस्कृतचे नाहीत. आपण मराठी बोलतो त्यातच व्याकरण असते. मराठीत अनेक बोली आहेत. संस्कृत मध्ये बोली नाहीत. मराठी ही भाषा आहे. ‘मराठी’ नावाची बोली नसते. ‘अहीराणी, कोकणी, कोल्हापुरी, खानदेशी, पुणेरी, . . . अशा बोली मराठीत आहेत. या भीन्न बोलीत जे सामान्य असते त्याला ‘मराठी’ म्हणतात. बोलीतील सामान्यपणा जाणणे म्हणजेच ‘मराठी’ ओळखणे होय. असा प्रयत्न न करता, एका बोलीला ‘प्रमाणीत’ मानुन, मराठीचे व्याकरण, संस्कुतच्या व्याकरणाच्या आधारे लीहीले गेले. त्यामुळे ‘पुस्तकी व्याकरण’ आणी ‘खरे मराठी’ यात फरक पडला. त्यातुन बरेच प्रश्न नीर्माण झाले. ‘शोध मराठीचा’ हे संशोधन मी पुर्ण केले आहे. त्याबाबत चर्चा करायला संपर्क साधा. शुभानन गांगल. फोन : ९१-२२-२६२०१४७३ मोबाईल : ९१-९८३३१०२७२७ ईमेल : gangalg@ymail.com\nमहेंद्रजी, तुमच्या मताशी १००% सहमत मराठी माणसाचं वागणं शेखचिल्लीसारखं झालं आहे. परवा एम. टी. एन. एल. मधे गेले होते, औषधालासुद्धा मराठी माणूस सापडला नाही. फलक सुद्धा इंग्रजी आणि हिंदीमधे होते. हे आपणच केलं आहे या जाणीवेने फार विषण्ण वाटलं.\nमन व्यतिथ होतं. तुम्ही शुभानन ची कॉमेंट वाचलीत कां त्यांचा खुप अभ्यास आहे या विषयावर आणि खुपच तळमळीने काम करतात ते..\nहा विषय फारच गंभीर आहे. संपूर्ण देशात विविध राज्यांना भेट दिल्यावर असं लक्षात येतं की महाराष्ट्रात जशी स्थानिक भाषेची हेळसांड आणि उपेक्षा केली जाते तशी ती इतर कुठल्याही राज्यात होत नाही. आणि कांचन यांनी सुचवल्याप्रमाणे अशा सर्व बाबींना केवळ आपण स्वतःच जबाबदार आहोत. त्यासाठी इतरांना, अगदी राजकारण्यांनासुद्धा दोष देण्यात अर्थ नाही.\nमराठी माणसाला स्वतःच्या भाषेबद्दल प्रचंड न्यूनगंड आहे. तशी परिस्थिती भारतातील इतर कुठल्याही राज्यात आढळत नाही. मुंबईत मराठी माणसांचे स्पष्ट बहुमत नसले तरी ती ३०-३५% आहेत. म्हणजे इतर कुठल्याही भाषिक गटापेक्षा अधिक आहेत. (महाराष्ट्रातील इतर शहरात तर मराठी माणसांची संख्या कितीतरी अधिक आहे.) पण तरीही मुंबई ही बहुभाषिक या नावाखाली मराठीची कुचंबणा केली जाते. रेलवे, टपाल खाते, बॅंका, व जवळजवळ सर्व कडे स्थानिक भाषेला खड्यासारखे उचलून बाजूला केले जाते. त्या उलट बंगळूरू शहरामध्ये कानडी माणसांपेक्षा तमिळांची लोकसंख्या गेली अनेक दशके अधिक आहे. म्हणजे कानडी भाषा ही संख्येच्या दृष्टीने दुसर्या क्रमांकावर आहे. पण त्याचा परिणाम कुठेही दिसत नाही. सर्वत्र कानडीचे महत्त्व अबाधितच असते. सर्व पात्यांवर आणि अधिकृत संपर्क भाषा म्हणून कानडीलाच सर्वाधिक प्राधान्य असते, तमिळ नाही किंवा हिंदीही नाही. कारण कानडी माणूस स्वतःच्या अधिकारांबद्दल, स्वाभिमानाबद्दल जागृत आहे. मराठी माणसाला स्वतःच्या भाषेबद्दल औदासिन्यच नव्हे तर न्यूनगंड आहे. ज्याला स्वतःबद्दल अभिमान नाही त्याला इतर लोक कसे मान देतील इतर राज्यात सर्वत्र स्थानिक भाषा वापरली जात असल्यामुळे साहजिकच स्थानिक भाषा अवगत असणार्या माणसाला अनेक प्रकारच्या नोकरी-व्यवसाय-उद्योगांमध्ये प्राधान्य मिळते. त्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीयांना मारण्याची आवश्यकता नसते. न्यायालयात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घेऊन अनेक वर्षे झाली पण शासन स्वतःच्या निर्णयाची अंमलबजावणीच करीत नाही. खरं म्हणजे त्या एका बाबीमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या काही लाख मराठी कुटुंबांची पोटे भरतील. पण शासनावर तेवढे दडपण आणण्याची कुवतच आपल्यात नाही. त्याच प्रमाणे मराठी विषय ५वी ते १०वी च्या वर्गांना अनिवार्य करण्याच्या युती शासनाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने केवळ अनुमतीच दिली असे नव्हे तर त्याबद्दल पूर्णपणे पाठिंबा दिला. पण तो शासकीय निर्णय अंमलात आणण्याच्या बाबतीत मात्र शासन चालढकल करतयं. (इतर बहुतेक सर्व राज्यांनी असे विविध निर्णय १०-२०-२५ वर्षांपूर्वीच अंमलात आणले आहेत.)\nअर्थात अशा सर्व बाबतीत राजकारण्यांची इच्छाशक्ती नव्हे तर मराठी सामान्यजनांच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे. अराजकीय, न��स्वार्थी मराठी नागरिकांनी इतर भाषकांप्रमाणेच आपल्या भाषेबद्दल प्रेम व अभिमान बाळगायला पाहिजे; एवढेच नव्हे तर तो उघडपणे, कुठल्याही प्रकारचा गंड न बाळगता समाजात सर्व ठिकाणी दाखवून द्यायला पाहिजे. अशा विचारांचा वणवा सर्वत्र पसरला पाहिजे आणि मग आपण मराठीबद्दलच्या भावनांचा जोर सर्वत्र दाखवून देऊन राजकारण्यांवर दबाव आणायला पाहिजे.\nआपल्याला हिंदीचा अनाठायी दबाव वाटतो कारण महाराष्ट्रात “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे” असा खोटारडा प्रचार केला जातो व तो खरा मानून मराठी माणूस आपल्या भाषेत हिंदीपुढे दुय्यम मानतो व मराठीला वगळून हिंदी पाट्या लावल्या तरी त्याला त्यात काहीही गैर वाटत नाही. याबाबतीतही आपण मराठी माणसांची लोकजागृती करायला हवी.\nमराठी माणसाची कुचंबणा होते आहे हे तर त्रिकालबाधित सत्य आहे. मराठी मधे दुकानांचे बोर्ड्स लावण्यासाठी पण स्वातंत्र्या नंतर सहाच्या वर दशकं जावी लागतात.\nश्रीलंकेमधे पण सिंहली सरकारने घेतलेल्या भाषीक बदलामुळेच, तिथल्या लोकल सिंहली लोकांना रोजगार मिळाला आणि तामिळ लोकं सिंहली न आल्यामुळे विस्थापित झाले. अगदी पध्दतशिर पणे सरकारी नौकरी मधल्या तामिळ लोकांना या मुव्ह मुळे काढुन टाकले गेले. आधीचा एक लेख इथे आहे..\nआपल्याइथे आजही मराठी ही न्यायदानाची भाषा झालेली नाही. आपल्यावरची इंग्रजांनी घातलेली मानेवरची जोखडं अजुनही आम्ही अभिमानाने वागवतो. मुंबई सारख्या शहरात भारतिय पोशाखामधे कोर्टात वकिलाने जाणं कायद्याने मान्य नाही. कोट आणि टाय हा लावावाच लागतो. निव्वळ मुर्खपणा आहे हा.\nमाझे बाबा नेहेमी म्हणायचे, इथले इंग्रज ( इंग्लंडला जाउन आलेले भारतिय), इंग्लंडला थंडी पडली की ईकडे कोट घालायचे.अंधानुकरण किती असावं. आता यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरिही असे कायदे अजुनही आहेत. टीटी कोट घातलेला कशाला हवा. आता यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरिही असे कायदे अजुनही आहेत. टीटी कोट घातलेला कशाला हवा\nतुमचा मुद्दा न्यायालयात आणि इतर ठिकाणी मराठी भाषा सक्तीची केली तर बराच फायदा होईल, पुर्णपणे योग्य वाटतो. ही गोष्ट चार पाच दशकं आधीच व्हायला हवी होती. पण राजकिय इच्छाशक्ती कमी पडते. आता साधी गोष्ट आहे, मराठी मधे पिएचडी करुनही नौकरी मिळणं कठिण आहे. पण तेच जर एखाद्या आंग्ल भाषेत पिएचडी केलं तर नौकरीची खात्री असते.सध��या जे लोकं मराठी मधे शिकतात ते केवळ भाषेवरच्या प्रेमापोटी. जर भाषेमधलं शिक्षण नौकरी साठी पण उपयोगी पडलं तर नक्कीच भाषेचं महत्व वाढेल.\nआपल्याकडे लग्नाचं सर्टीफिकेट, बर्थ सर्टीफिकेट इंग्लिश मधेच असतं. तेच माझा एक तामिळ मित्र आहे, त्याचं लग्नाचं सर्टिफिकेट तामिळ भाषेत आहे. आपणच इथे मराठीचा आग्रह धरणं आवश्यक आहे.\nहा ब्लॉग सुरु करुन आता ८-९ महिने झाले आहेत. सुरुवातिला मराठी लिहिण्याची सवय नसल्यामुळे बरेच इंग्रजी शब्द यायचे लिखाणात, पण नंतर हळु हळू सवयीने बरंच लिहिणं जमायला लागलं. पण अजुनही चुका होतातच\nस्वतःच्या भाषे बद्दल अभिमान हा असायलाच हवा. इथे पुर्ण जन्म गेलेला असतो. पण वर्षं- सहा महिने अमेरिकेत ऑन साईट राहुन आलेले लोकं मराठी बोलतांना त्रास होतो असं जेंव्हा म्हणतात तेंव्हा हसु येतं.\nकधी तरी असंही वाटतं की श्रीलंका सरकार प्रमाणे आपल्याही महाराष्ट्र सरकारने राज्य भाषेला जरा मानाचा दर्जा द्यावा.. शक्य तितक्या राज्य शासनाच्या अखत्यारितल्या सगळ्या विभागांमधे मराठी कम्पलसरी करावी तरंच काही तरी होऊ शकेल.\nइथे मुंबईला जन्म झालेले तामिळ /कन्नड लोकं , किंवा अमेरिकेत असलेले ताच वंशाचे लोकं आपली मातृभाषा चांगली बोलतात… पण तेच मराठी\nसप्रेम नमस्कार. लेख आवडला. आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. यावर विचारमंथन व्हायला हवे. आपल्या लेखातील खालील विधानाबद्दल मला काय वाटते ते सांगतो.\nसर्व भाषांना बोली भाषा आहेत. भारतात अनुसूची-८ प्रमाणे २२ भाषा असल्या तरी शेकडो बोली भाषा आहेत. (दुर्दैव असे की त्यातील अनेक मरणपंथाला लागल्या आहेत.) हिंदी भाषेच्याही भोजपूरी, मैथिली, व इतर अनेक (बहुधा मराठीहूनही अधिक) बोलीभाषा आहेत. त्यांच्या राज्यांतही भाषांवरून वाद चालू असतात. कर्नाटक, तमिळनाडू, गुजराथ… सर्वच राज्यांत विविध बोली भाषा आहेत आणि त्यांच्यात कुरबुरी चालू असतात.\nमराठी बोलीभाषांवरून ती बोलणार्यात आजतरी फार भेदभाव असतील असं मला वाटत नाही. निदान मला नीट कल्पना नाही. पण असलेच तर ते पूर्णतः अयोग्य आहे.\nबोली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा असे मुळीच नाही. माझ्या मते भाषालेखनाचे योग्यायोग्य अशा दृष्टीकोनातून आपण दोन प्रकारे वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध आणि दुसरे म्हणजे प्रमाणित आणि अप्रमाणित.\nपु०ल० म्हणाले होते (अर्थात ��ाझ्या ऐकीवाप्रमाणे) की ’नव्हता’ हे व्याकरणीय रूप शुद्ध असेल तर ’व्हता’ हे अशुद्ध रूप कसे आणि ते मला पूर्णपणे पटते.\nमला वाटते की ’व्हता’ हे रूप फार तर अप्रमाणित म्हणता येईल पण अशुद्ध नक्कीच नाही. जे पुण्या-मुंबईच्या (किंवा सरकारी) तथाकथित विद्वानांनी पुस्तकात लिहून ठेवले तेच मराठीच्या शुद्धाशुद्धतेचे निकष असे मी मानत नाही. फारतर ते प्रमाणित मराठीचे नियम म्हणता येतील. कुठलीही भाषा संपन्न झाली, प्रगल्भ झाली, तिचा बर्यापैकी प्रसार झाला की तिच्यात बरेच बदल-अपभ्रंश होऊ लागतात. शब्दांचे उच्चारही बदलतात आणि बर्याचदा अर्थच्छटाही बदलतात. त्यामुळे या दोन निकषांच्या दृष्टीने भाषा बदलते, किंबहुना निरनिराळ्या समाजांत, भौगोलिक क्षेत्रांत एकाच शब्दाचे एकाच वेळी अनेक भिन्न उच्चार आणि अर्थच्छटा अस्तित्वात असू शकतात. (सुदैवाने इंग्रजीप्रमाणे मराठीत स्पेलिंग हा तिसरा भयानक प्रकार नाही.) त्यामुळे त्या सर्व भेदाभेदांपैकी काही आपण ’प्रमाणित’ म्हणून मान्य करतो आणि मग साहजिकच इतर अप्रमाणित ठरतात. पण म्हणून त्यांना अशुद्ध म्हणणे मला योग्य वाटत नाही.\nबहिणाबाईंनी त्यांच्या साध्या (खेडवळ) बोलीभाषेत सांगितलेल्या श्रेठ तत्त्वज्ञानाला आपण अशुद्ध म्हणायला धजू तरी का) बोलीभाषेत सांगितलेल्या श्रेठ तत्त्वज्ञानाला आपण अशुद्ध म्हणायला धजू तरी का कुठलाही मराठी समाज मराठी बोलताना नियमितपणे जर मराठी शब्दांचा विशिष्ट प्रकारे उच्चार करत असेल किंवा विशिष्ट अर्थ लावीत असेल तर ते सर्व शुद्धच म्हणायला हवेत. शब्दकोशात नाही का शिष्टसंमत, शहरी शब्द व अर्थांच्या बरोबरच इतर भागातील शब्द, त्यांचे उच्चार व त्यांचे अर्थसुद्धा दिलेले असतात कुठलाही मराठी समाज मराठी बोलताना नियमितपणे जर मराठी शब्दांचा विशिष्ट प्रकारे उच्चार करत असेल किंवा विशिष्ट अर्थ लावीत असेल तर ते सर्व शुद्धच म्हणायला हवेत. शब्दकोशात नाही का शिष्टसंमत, शहरी शब्द व अर्थांच्या बरोबरच इतर भागातील शब्द, त्यांचे उच्चार व त्यांचे अर्थसुद्धा दिलेले असतात अगदी शिव्या आणि ’चावट’ समजले जाणारे अश्लील, अशिष्ट शब्दसुद्धा त्यात असतात, असायलाच पाहिजेत.\nखरं म्हणजे आज गावाकडील लोकंच अधिक शुद्ध मराठी बोलतात. “मी फुडल्या मंगलवारी पुन्न्यांदा एकदा त्याच्या घरला जाऊन येईन” अशा प्रकारचे गावाकडे ऐकू येणारे वाक्य कदाचित अप्रमाणित समजले गेले तरी ते अशुद्ध तरी नक्कीच नाही. त्याउलट “नेक्स्ट च्यूसडेला मी वन्स अगेन त्याच्या घराला विजिट करेन” हे वाक्य मात्र जरी शहरातील उच्चभ्रू आणि बुद्धिजीवी (म्हणजे नक्की काय) वर्गातील स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत ’समजणार्या’ व्यक्तीने गुर्मीत उच्चारले तरीही ते माझ्या दृष्टीने पूर्णतः अशुद्धच आहे. (खरं म्हणजे अशी वाक्ये कानावर पडल्यावर ते बोलणार्याच्याच कानाखाली…… असो.) त्यामुळे माझ्यामते मराठी दूरदर्शन वाहिन्यांवरील मराठी (विशेषतः पल्लवी जोशी सारख्या मराठीवर पोट भरणार्या पण आपल्याला ती भाषा नीट येत नाही असे अभिमानाने सांगणार्या) मंडळींची मराठीच अधिक अशुद्ध असते.\nइंग्रज माणसे अमेरिकन, ऑस्ट्रेलियन एवढेच काय तर अगदी जवळच्या स्कॉटलंड आणि वेल्समधील माणसांचे इंग्रजीचे उच्चार व व्याकरण हे अशुद्ध मानतात. पण मी वर सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे ते इंग्रजांच्या दृष्टीने अप्रमाणित म्हणावे, अशुद्ध नाही.\nह्या मुद्द्यावर मला बरेच दिवसांपासुन लिहिण्याची इच्छा होती. मी जो मुद्दा मांडलाय तो स्वतः पण अनुभवला आहे. अजुनही बरिचशी जळगांव, विदर्भातली मुलं इंजिनिअरिंग केल्यावर इकडे आल्यावर बरेच दिवस मराठी बोलायचं टाळतात, आणि हे जेंव्हा मी पाहिलं तेंव्हा खरंच वाईट वाटलं.\nजर अप्रमाणित भाषा अशुध्द म्हंटली तर कदाचित “श्री ज्ञानेश्वरी, किंवा गाथा” ही पण शुध्द म्हणता येईल कां आर्थात ज्ञानेश्वरी किंवा गाथा ही भाषेच्या शुध्दाशुध्दतेच्या पलिकडची आहे.\nहा लेख लिहिण्याचं मुख्य कारण हेच होतं की मराठी बोलणाऱ्यांनी इतरांच्या बोलिची खिल्ली उडवणे बंद करावे. सगळ्या मराठी भाषिकांनी एकत्र यावं, हिच अगदी मनापासुन इच्छा.. अगदी पहिलं म्हणजे घाटी, म्हणुन हिणवणे, एखाद्याला अलिबागसे आया क्या रे असं म्हणुन अपमान करणे.. हे सगळं बंद व्हायलाच हवं.\nमराठी माणसाने अट्टाहासाने मराठी मधे लिहावे,अगदी जशी येइल तशी भाषा लिहित रहाणं आवश्यक आहे. .. म्हणजे भाषेशी नाळ जोडून राहिल.\n“इंग्रज माणसे अमेरिकन, ऑस्ट्रेलियन एवढेच काय तर अगदी जवळच्या स्कॉटलंड आणि वेल्समधील माणसांचे इंग्रजीचे उच्चार व व्याकरण हे अशुद्ध मानतात. पण मी वर सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे ते इंग्रजांच्या दृष्टीने अप्रमाणित म्हणावे, अशुद्ध ना��ी.” हे बाकी एकदम खरं..\nमहेंद्रजी, शुभानन यांची प्रतिक्रिया वाचली. सलीलजींच्याही प्रतिक्रिया वाचल्या. अंधानुकरणाच्या हव्यासापायी आपण आपली मूळ ओळख विसरत चाललो आहोत. अमेरिकेत प्रत्येक राज्यानुसार भाषेतील उच्चार बदलतात तसंच भारतातील मराठी किंवा हिंदीबाबतही घडतं पण केवळ ऐकायला स्टाईलीश वाटतं म्हणून आपण इंग्रजीचा केवढा बोलबाला करतो आणि आपल्याच आईला कोप-यातील जागा देतो. खूप खूप वाईट, अपमानास्पद आणि चूक आहे हे\nआपल्या कडुन खारीचा वाटा म्हणुन होईल तितकं करायचं … झालं..\n्बरिच जुनी पोस्ट आहे ही.. मला पण आवडते.\n“पुस्तकी भाषा बोलायची तर तोंडात छापखान्यातले खिळे बसवून सखाराम गटणे प्रमाणे बोलणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.”\nप्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार, आणि ब्लॉग वर स्वागत..\nलेख वाचला.. अभिप्राय पण वाचले. काही गोष्टी सांगाव्या वाटल्या..\nलेखामध्ये कोकणी ब्राह्मणाचा संदर्भ दिला आहे. उद्देश काय असावा कदाचित लेखकाने फक्त माहिती साठी हा संदर्भ वापरला आहे. पण वाचक काय अर्थ काढतील किवा काढलाय हे सांगता येत नाही.\nफक्त माहिती म्हणून हा संदर्भ लक्षात घेत असाल तर ठीक आहे. पण यात जात-द्वेष घेत असाल तर काही गोष्टी सांगणे गरजेचेच आहे.\nमला नाही वाटत कि तुम्ही विदर्भी-मराठवाडी-कोल्हापुरी मराठी बोलताय म्हणजे तुम्ही गुन्हा करताय. किंवा ती हसण्याची पण गोष्ट नाहीये. ती एक बोली भाषा आहे.\nमी मांडतो आहे ते कोकणी ब्राह्मणाने भाषेचे नियम लिपीबद्ध केले म्हणून कोकणी मराठी हि शुद्ध.. या विचारचे उत्तर.\nजर कोकणात गेलात आणि तिथल्या भाषे कडे लक्ष दिले तर कळेल कि कोकणातली मराठी हि नाकात बोलली जाते. उदा : नाही ला ते – “नांही ” असा उच्चार करतात. त्यामुळे कोकणी मराठी शुद्ध हा विचार बदला.\nखरतर माझ्या मते इग्रजांनी हे काम कोकणी ब्राह्मणाला दिले याचे कारण होते कि कोकणी ब्राह्मण नवीन विचार, नवीन सुधारणा लवकर आत्मसात करू शकतो. (जातीच्या फुशारक्या मारण्यासाठी नाही सांगत आहे तर एक वास्तव म्हणून सांगतो आहे. कि खरच या कोकणी ब्राह्मणांनी खूप सुधारणा घडवल्यात आपल्या समाजामध्ये. केशवपन-विरोध, विधवा विवाह, स्त्री शिक्षण, कुटुंबनियोजन, देशाचे स्वातंत्र अशा अनेक सुधारणांमध्ये या कोकणी ब्राह्मणांनचा खूप मोठा सहभाग आहे. हे मान्य करायलाच हवे. )\nप्राकृत – पाली भाषेतून जेव्हा मराठी���ा उगम झाला तेव्हा त्या नवीन भाषेला काहीतरी नियम करणे गरजेचे होते. (प्रत्येक गोष्टीचे काही नियम हे असतातच. ते असावेच लागतात. ते काळाप्रमाणे बदलावे पण लागतातच. नाहीतर ती गोष्ट कालबाह्य समजून बाहेर फेकली जाते. ) याच साठी काही अभ्यास करून हे नियम केले गेले आहेत. उगाचच दुसऱ्याचे बघून त्याचे अनुकरण केलेले नाही. समाजाच्या गरज लक्षात घेऊनच आणि मूळ भाषांचा अभ्यास करूनच हे नियम केले गेले आहेत. पुणेकरांनी हे नियम फार लवकर आत्मसात केले आहेत. कारण नवीन चांगले शिकायची इच्छा आणि सर्वोत्तम असण्याची हौस हे खऱ्या पुणेकरांचे वैशिष्ठय आहे. आणि म्हणूनच पुणेरी मराठी हि शुद्ध मानतात. जे खरे पुणेकर आहेत त्यांना हे चांगलेच माहिती आहे. गेल्या १०-१२ वर्षांपूर्वी जे पुण्यात आले आहेत त्यान बद्दल मी म्हणत नाहीये. (नियम हे महत्वाचे असतातच. – कोल्हापुरी मिसळ हि मिसळ आणि पुणेरी मिसळ हि खरी मिसळ नाही. असे का म्हणतात “झणझणीत नसेल तर ती कसली मिसळ “झणझणीत नसेल तर ती कसली मिसळ” हा या मागचा नियम आहे.)\nमला पण स्वतःला हे मान्य नाही कि तुम्ही मराठी वाक्यात इंग्रजी हिंदी शब्द घुसडवून त्यांना मराठी प्रत्यय जोडावेत. “खिलवायचे” हा काय शब्द आहे भरवायचे किंवा खाऊ घालणे हा खरा मराठी शब्द आहे. जर आपल्या भाषेत त्याला शब्दच नाहीत तर ते बोलणे हे योग्य आहे. शुद्ध मराठी म्हणजे इतर कुठल्याही भाषेचे शब्द न वापरता (ज्यांना मराठी शब्द नाहीत ते सोडून) बोलणे.- तू जर त्या नोटबुकमध्ये टीचरनी दिलेला होमवर्क कंप्लीट केला नाहीस तर मी तुला पनिश करेन हि खरी अशुद्ध भाषा. सध्या मला एक आढळते आहे कि बायकांना लेडीज असे संबोधले जाते आणि पुरुषांना जेन्ट्स. कोल्हापूर मध्ये सगळ्या माणसांन मध्ये हा वापर मला सर्वात जास्त आढळला. “लेडीज ने वेगळी लाइन करा.” .”माझ्याकडे जी गिऱ्हाईक येतात त्यात जेन्ट्स पेक्षा लेडीज च जास्त असतात.” इ. हि खरी अशुद्ध मराठी.\nइथे अमेरिकेमध्ये इंग्लिश वेगळ्या प्रकारे बोलली जाते. I want to go to school for education. हे भारतीय (ब्रिटीश ) इंग्रजी मध्ये आपण ” आय वॉन्ट टू गो टू स्कूल फॉर एज्युकेशन ” असे म्हणतो. पण इथे “आय वोन्त तू गो तू श्कुल फो एदुकेशन” असे उच्चारतात. ब्रिटीश इंग्लिश ला हे लोक दुय्यम स्थान देतात आणि इंग्लंड मध्ये अमेरिकन इंग्लिशला. ब्रिटिशांना अमेरिकन भाषा अशुद्ध वाटते. मात्र अमेरिकन यावर क���ीही घालून पाडून कुणालाही बोलत नाहीत किंवा वागवतपण नाहीत. पण मी इथे आल्यावर अमेरिकन इंग्लिश शिकलोच. कारण मी पुणेकर आहे. 🙂\nत्यामुळे शुद्ध अशुद्ध हा विचार बाजूला ठेवून आपण मराठी बाबत शहरी – व्यवहारी मराठी आणि गावरान मराठी असे दोन भाग होऊ शकतात. आणि दोन्ही पण त्यांच्या त्यांच्या जागी आहेत. कुणीही त्याला हासू नये. हि अपेक्षा. आणि कुणी त्याला हसत असेल तर दुसऱ्या भाषेत बोलण्या पेक्षा शहरी मराठी शिका किंवा समोरच्याला जाणीव करून द्या कि ती तुमची भाषा आहे आणि त्यात हसण्या सारखे काही नाही. जर समोरचा त्याला बधत नसेल तर तो त्याचा दोष असेल. आणि नवीन न शिकणे हा तुमचा दोष असेल.\nब्लॉग वर स्वागत. २००९ साली एकदा एका गृहस्थाशी माझे भांडण झाले होते ब्लॉग वर. नवीनच लिहीणे सुरु केले होते, मराठी लिहीण्याची सवय पण नव्हती, त्या मूळे बरेच इंग्रजी शब्द वापरले जायचे. तेंव्हाची ही पोस्ट आहे.\nआता चार वर्ष होत आल्याने नीटसं काय झालं होत्ं ते आठवत नाही, पण तेंव्हा ही पोस्ट लिहीली होती.\nतो कोंकणी ब्राह्मणाचा उल्लेख केवळ माहितीसाठी केला गेलाय. सौ. जेंव्हा पिएचडी चा अभ्यास करायची , तेंव्हा तिने सांगितले होते म्हणून लिहीण्याच्या ओघात ती गोष्ट लिहीली गेली असावी. जातीयवादी लिखाण करणारे बरेच लोकं आहेत, त्यात माझी भर कशाला घालायची उगीच मी नेहेमीच त्या गोष्टीपासून दूर रहातो.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/bus-accident/all/page-6/", "date_download": "2019-07-17T06:35:00Z", "digest": "sha1:JH2QDHD364JYRBD2KDW7APJE4QQDN6WM", "length": 10959, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bus Accident- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\n'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्���कारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nउत्तर प्रदेशात स्कूल बसला भीषण अपघात; 25 विद्यार्थी ठार\n'यंदा दरड कोसळणार नाही'\n'एक्स्प्रेस वेवर कॅमेरे वाढवणार'\nमहामार्गावर कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना देणे ठरणार बंधनकारक \n'अपघातग्रस्त गाडीचे दोन नंबर'\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मृत्यूतांडव, भीषण अपघातात 17 ठार\nनवसारी एसटी बस अपघातात 42 प्रवाशांचा मृत्यू\nमहाडजवळ दोन एसटी -टँकरच्या विचित्र अपघातात 1 ठार\nमाळशेज घाटात बसवर दरड कोसळून 2 ठार\nजेजुरीजवळ एसटी बस पलटी, 20 जखमी\nपुण्यात पीएमपीएल बसला अपघात, 2 ठार\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बस दरीत कोसळली, 2 ठार\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/video/", "date_download": "2019-07-17T06:37:20Z", "digest": "sha1:EKVEFGF3LMWDDFSDJI2B4JJBMTZUKUX2", "length": 9376, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Video Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरेल्वे अधिकाऱ्यांची उत्तर ऐकून अमित ठाकरेंनी टेकवले डोके\nनवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल\nपवनराजे हत्याकांडाबाबत मला काहीच माहित नाही : अण्णा हजारे\nज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली अशांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार : जितेंद्र आव्हाड\nकानडी तिढा : काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर\n गणेश गायतोंडे वापस आ गया..\n“….नकार असला तरी मुलीला पळवून आणण्यास मदत करेल”- राम कदम\nदहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते राम कदम यांनी ‘देशातील सर्वात मोठी’ दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला. या...\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nश्रद्धा ….. निश्चय …… चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात हे अनेक मान्यवरांनी सिद्ध करून दाखवलाय. असेच काहीसे...\nआमचं हक्काचं आरक्षण आम्हाला दया\nआमचं… आमच्या हक्काचं आणि घटनेनं दिलेलं आरक्षण आम्हाला दया हीच आमची मागणी आहे अन्यथा आमचे युवक रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही...\nसंत एकनाथ महाराजांच्या पालखीत हजारो वारकरी, भाविक झाले सहभागी…\nपैठण / किरण काळे- संत एकनाथांच्या पालखीचे तिसरे रिंगण नांगरडोह (ता.परंडा) जि.उस्मानाबाद येथे रविवारी दुपारी हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत नाथांच्या व...\nपाकिस्तानच्या चाँद नवाबचा नवा पराक्रम \nगेल्या वर्षी सुद्धा ईदच्या सुमारास त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आणि आता पाकिस्तानच्या चाँद नवाबचा नवा पराक्रम केला आहे. चाँद...\nVIDEO – मारेकऱ्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पोलिसांकडून प्रसिद्ध\nपुणे : राहुल फटांगडेची हत्या शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेचं करण्यात आल्याची माहिती सीआयडीने दिली आहे. राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची...\nमहाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेतून पोलीसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना…\nमहाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेतून पोलीसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना…\nVIDEO- ‘मला कॉलर उडवायला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं’ – उदयनराजे\nलोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार...\nसंजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज\nवेब टीम- संजय दत्तचा बायोपिक असलेल्या ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून यात प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या...\nचंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे- अशोक चव्हाण\nवेब टीम – सेना भाजपा एकत्रित नाही आले तर काँग्रेसला फायदा होईल या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी...\nरेल्वे अधिकाऱ्यांची उत्तर ऐकून अमित ठाकरेंनी टेकवले डोके\nनवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल\nपवनराजे हत्याकांडाबाबत मला काहीच माहित नाही : अण्णा हजारे\nज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली अशांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार : जितेंद्र आव्हाड\nकानडी तिढा : काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-may-2018/", "date_download": "2019-07-17T06:25:07Z", "digest": "sha1:JFUKM6A5LQ6LA3TU7MQZQ57ETH5ZE4KV", "length": 10057, "nlines": 106, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 8 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nनेव्हल कमांडर कॉन्फरन्स आजपासून नवी दिल्ली येथे सुरू होईल.\nभारताने राष्ट्रीय पोषण मोहिमेसाठी जागतिक बँकेसह 200 दशलक्ष डॉलर कर्ज करार (पोशन अभियान) केला आहे.\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने नेव्हिगेशन उपग्रहांमध्ये वापरली जाणारे एक आण्विक घड्याळ विकसित केले आहे.\nरामित टंडनने अबुधाबी ओपन स्क्वॉशचे विजेतेपद पटकावले.\nज्येष्ठ चित्रपट निर्माते अर्जुन हिंगोरानी यांचे वृंदावन, यु.पी. येथे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.\nPrevious (District Court) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\nNext (GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 ���ागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A4-140-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-17T06:50:10Z", "digest": "sha1:ESBBMRYLPWREXPDKXRGFZH4TQYVKEKVY", "length": 10854, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तणावपूर्ण शांततेत 140 अतिक्रमणांवर हातोडा | Dainik Prabhat", "raw_content": "\nतणावपूर्ण शांततेत 140 अतिक्रमणांवर हातोडा\nपिंपरी – अख्ख्या शहराचे लक्ष लागलेल्या भोसरीतील बहुचर्चित अतिक्रमणांवर अखेर महापालिकेने आज हातोडा टाकला. चोख पोलीस बंदोबस्तात सुमारे 140 छोटी-मोठी दुकाने हटविण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षानंतर राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाने मोकळा श्वास घेतला आहे. आजपर्यंतची भोसरीतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.\nभोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाचा परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील परिसर अतिक्रमणांनी अक्षरशः गिळंकृत केला होता. त्यामुळे शंभ��� कोटी खर्चून हा पूल उभारल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम आहे. आजी-माजी आमदारांचा राजकीय वरदहस्त असल्याने महापालिका कारवाईला धजावत नसल्याचा आरोप होत होता. अखेर महापालिकेने कारवाईचे धाडस दाखविले. काल (गुरुवारी) अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकारवाईच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच पोलीस फौजफाटा जमायला सुरूवात झाली होती. परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे, तीन उपनिरीक्षक 50 पोलीस कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे 30 कर्मचारी 55 बिट निरीक्षक, 10 कनिष्ठ अभियंता, 5 उपअभियंता,56 बिट निरीक्षक, 12 मनपा पोलीस कर्मचारी, याशिवाय अग्निशामक विभागाची एक गाडी, रुग्णवाहिका, सात जेसीबी, क्रेन व तीन डम्पर हा असा मोठा लवाजमा तैनात करण्यात आला होता.\nधावडेवस्ती ते अंकुशराव लांडगे नाट्यगृह व भोसरी बस टर्मिनलपर्यंत सुमारे 140 अनधिकृत दुकाने थाटण्यात आली होती. आज (शुक्रवारी) सकाळी दुपार पर्यंत सगळी अतिक्रमणे काढून घेण्यात यावीत असे सांगण्यात आले होते. दुपारी तीननंतर मोठ्या बंदोबस्तात सर्व अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता एस आर चौरे, खरात संजय, शाखा अभियंता किरण अंदुरे, अभय कुलकर्णी आदींनी कारवाई करण्याकरिता पुढाकार घेतला.\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\nवांबोरी घाटात लूटमार करणारा जेरबंद\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jyotishjagat.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-07-17T06:58:50Z", "digest": "sha1:KY4FHGKYIQGFUATS6N4JRSSQFLFMFV2O", "length": 7517, "nlines": 78, "source_domain": "www.jyotishjagat.com", "title": "क्रकच योग - Jyotish Jagat", "raw_content": "\nPalmistry – हस्त सामुद्रिक\nSwar Shastra – स्वर शास्त्र\nWeekly Horoscope – साप्ताहिक राशिभविष्य\n“पाश्चात्य देशात १३ या संख्येला अतिशय घाबरतात. हि संख्या सैतानाशी निगडीत आहे असे त्या अति पुढारलेल्या देशांचे म्हणणे आहे. लंडन मध्ये थेटरात ‘M’ हे अक्षर तेरावे म्हणून तो ‘रो’ नसतो तर अमेरिकेत १३ व मजलाच नसतो..या पूर्णपणे वैज्ञानिक विचार करणाऱ्या देशात घडते.”\nकाल इंटरनेट वर सहज फेरफटका मारताना वरील माहीती वाचनात आली. एका मराठी वेबसाईट वर याविषयी एक लेख आला आहे. पाश्चिमात्य देशातही लोक कशा अंधश्रद्धा पाळतात हे सांगत लेख गंमतीदार पद्धतीने सादर करण्यात आला असला तरी वरील माहीती महत्वाची आहे. रात्रीच्या वाचनाच्या वेळी अगदी योगायोगाने “क्रकचयोग” वाचण्यात आला, हे पुर्वीही वाचले होते पण यावेळी वरील १३ नंबरच्या लेखामुळे लक्ष वेधले गेले आणि आपल्या मुहुर्त शास्त्रात सुद्धा या १३ नंबरबद्यल असेच लिहिले गेले हे ध्यानात आले. न्युमरॉलोजी मध्ये हे आहेच पण आपल्या ज्योतिषातही आहे हे पाहुन जरा गंमतही वाटली. मुहुर्त शास्त्रात अनेक प्रकारचे योग सांगितले आहेत. “योग” म्हणजे संयोग, एकत्रित करणे. ज्योतिषशास्त्रात “योग” हा तीन अर्थाने येतो. एक म्हणजे विष्कंभादि योग जे नक्षत्रांप्रमाणे २७ आहेत. दुसरा ग्रह योग म्हणजे ग्रहांच्या युती, प्रतियुति इ. व तिसरा म्हणजे मुहुर्त शास्त्रातील तिथी-वार-नक्षत्रांच्या संयोगाने होणारे योग जसे अमृतसिद्धी योग, दग्ध योग इ. हा “क्रकच योग” या तिसऱ्या प्रकारातील आहे.\nनारद संहितेत अध्याय १० मध्ये श्लोक ४ व ५ मध्ये याविषयी सांगितले आहे.\nक्रकचं हि प्रवक्ष्यामि योगं शास्त्रानुसम्मतम् \nनिंदितं सर्वकार्येषु तस्मिन्नैवाचरेच्छुभम् ॥ ४\nक्रकच योग हा अति अशुभ असून तो प्रत्येक शुभ कार्यात वर्ज्य करावा असे सांगण्यात आले आहे. शुभ अथवा मंगलाची ईच्छा असणाऱ्यांनी क्रकच योगावर कोणतेही शुभ कार्य करू नये, असे यात म्हटले आहे.\nतर असा हा क्रकच योग कसा होतो ते पाहू.\nक्रकचो नाम योगोयं मंगलेष्वतिगर्हित: ॥ ५\nतिथी आणि वाराच्या संख्येची बेरीज जर १३ येत असेल तर क्रकच नांवाचा योग होतो. तिथींची संख्या तर सर्वांना माहीतच आहे वारांची संख्या इथे रविवार पासून घ्यायची आहे. जसे रविवार -१, सोमवार -२ इ. क्रकच योग होण्यासाठी वाराची संख्या व तिथीची संखेची बेरिज करावी व ती १३ आली तर क्रकच योग होतो असे समजावे. अर्थात तिथी अथवा वार बदलेपर्यंत योग असेल. उदा. – रविवारी (१) द्वादशी (१२) आली तर हा योग होईल. किंवा सोमवारी (२) एकादशी (११) याप्रमाणे इअतर वारीही पहावी. म्हणजे ज्योतिषतही १३ आकडा अशुभ सूचक म्हणूनच समजला आहे. निदान तिथी योगाच्या बाबतीत तरी.\nज्यो. विशारद, वास्तु विशारद\nYour Comment*पत्रिकेवरुन मार्गदर्शन मिळेल का व कीती फी कळवल्यास बरे होईल.\nहो,मिळेल. तुम्ही फोन करू शकता. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Urdu-school-students-Marathi-will-need/", "date_download": "2019-07-17T06:29:37Z", "digest": "sha1:RIMCGDROK466UNWAVV2QK74WAOUCE6B4", "length": 8210, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना लागणार मराठीची गोडी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना लागणार मराठीची गोडी\nउर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना लागणार मराठीची गोडी\nकोल्हापूर : प्रवीण मस्के\nमराठी भाषेवर प्रभुत्व नसल्याने अल्पसंख्याक लोकसमूहातील विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडणार नाहीत. उर्दू माध्यमिक शाळेतील 8 वी ते 10 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मराठी भाषा फौंडेशन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणार आहे.\nअल्पसंख्याक लोकसमूहाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत शासकीय सेवेतील अल्पसंख्याक उमेदवार, विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी, उमदेवारांना यशाच्या पुरेसा संधी मिळण्याकरिता मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व निर्माण व्हावे, यासाठी इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये 8 वी, 9 वी आणि 10 वीमध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना सुरू करण्यात आली आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाकडून यापूर्वी ही योजना चालविण्यात येत होती; परंतु 2016 पासून शालेय शिक्षण विभागांतर्गत अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या वतीने ही योजना राबविली जात आहे. 1 जुलै ते 31 मार्च असा योजनेचा कालावधी आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 करिता जिल्ह्यातील 17 उर्दू माध्यमिक शाळांमधील सुमारे चार हजार अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी 2 जुलैपासून मराठी भाषा फौंडेशन वर्ग सुरू झाले आहेत.\nनिरंतर शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हास्तरावर भेटी देऊन मराठी भाषा वर्ग सुरू असल्याची पाहणी होणार आहे. मुख्याध्यापकांकडून दरमहा कार्य अहवाल मागविला जाणार आहे.\nव्याकरणासह सारांश लेखन शिकविणार\nशिक्षणाधिकारी (निरंतर) यांच्याकडून अल्पसंख्याक माध्यमिक शाळांकडून मानसेवी शिक्षकांचे प्रस्ताव मागवून त्यांची निकषानुसार छाननी होऊन मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात 19 मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक क्रमिक पुस्तकाबरोबर विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण, सारांश लेखन, कल्पना विस्तार या गोष्टी शिकविणार आहेत. मानधन म्हणून दरमहा पाच हजार रुपये मानसेवी शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.\nअमराठी शाळांमध्ये मराठी भाषा फौंडेशन वर्ग निरंतर शिक्षण विभागांतर्गत सुरू झाले आहेत. अल्पसंख्याक शाळा समृद्धीसाठी हा उपक्रम फलदायी ठरणार आहे. यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता येणार आहे. - बी. एम. कासार, प्रभारी शिक्षणाधिकारी (निरंतर)\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\n...आणि बचावले १५३ प्रवासी; लँडिंगपूर्वी विमानात होते ५ मिनिटे पुरेल एवढेच इंधन\nउद्योगपती राम मेनन यांचे निधन\nविधानस��ेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा\nमुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/narali-Week-s-Century-Goes-to-the-Festival/", "date_download": "2019-07-17T06:29:44Z", "digest": "sha1:US223LYLXATJJUPU263GESQLYGGVIUOO", "length": 4721, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नारळी सप्ताहाची शतक महोत्सवाकडे वाटचाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › नारळी सप्ताहाची शतक महोत्सवाकडे वाटचाल\nनारळी सप्ताहाची शतक महोत्सवाकडे वाटचाल\nबीड : उत्तम हजारे\nसंत भगवानबाबा यांनी 1934 मध्ये सुरू केलेला नारळी सप्ताुह आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. यावर्षीचा 85 वा सप्ताह शिरूर तालुक्यातील तागडगाव येथे होणार असून 2033 मध्ये शंभरावा नारळी सप्ताह भगवानगडावर होणार आहे.\nजिल्ह्यात विविध गडांच्या माध्यमातून अध्यात्मिक परंपरा वाढीस लागलेली आहे. अध्यात्माबरोबरच सामाजिक प्रबोधनाचे काम संत-महंतांनी केले आहे. संत भगवानबाबा यांनी भगवानगडाच्या स्थापनेपूर्वी नारायणगडावरून नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली होती. सवार्र्ंत पहिला सप्ताह पौंडुळ येथे 1934 मध्ये झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी विविध गावांनी या सप्ताहाचे नारळ घेतले व सप्ताहाचे यशस्वी नियोजन केले. बीड जिल्ह्यासह शेजारच्या नगर, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विविध गावांत हे सप्ताह झालेले आहेत. सप्ताहाचे नारळ घेण्यासाठी विविध गावांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते. सध्या 2028 पर्यंतचे सप्ताहाचे नारळ देण्यात आलेले आहेत.\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\n...आणि बचावले १५३ प्रवासी; लँडिंगपूर्वी विमानात होते ५ मिनिटे पुरेल एवढेच इंधन\nउद्योगपती राम मेनन यांचे निधन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसे��ा आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा\nमुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tasgaon-Superintendent-of-Police-suhayl-Sharma-protest-issue/", "date_download": "2019-07-17T06:30:05Z", "digest": "sha1:6SMXWMBVCCRN2WS6ALI7A6CJCARI6U2B", "length": 6104, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "तासगावात भाजपतर्फे पोलिसांचा निषेध; बंद\nतासगावात भाजपतर्फे पोलिसांचा निषेध; बंद\nतासगावात भाजपतर्फे पोलिसांचा निषेध; बंद\nतासगाव : प्रतिनिधी/ शहर प्रतिनिधी\nमाजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या निषेधार्थ बुधवारी भाजपने शहर बंदचे आवाहन केले होते. तसेच शर्मा यांची तत्काळ बदली करावी, या मागणीसाठी बुधवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. नायब तहसीलदार सुनील ढाले यांना मागणीचे निवेदन दिले. सोमवारी रात्री येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत तुफान मारामारी झाली.\nत्यावेळी काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, पक्षप्रतोद अनिल कुत्ते, बाळासाहेब गुजर यांच्यासह 70 ते 80 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी खासदार समर्थकांनी आज शहर बंद ठेवून धरणे आंदोलन केले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बाबासाहेब पाटील फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी न पाठवता पोलिस अधीक्षक येईपर्यंत थांबवून ठेवले. पोलिस अधीक्षक आल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. खासदार पाटील आणि भाजपला बदनाम करण्यासाठी पोलिस अधीक्षक सुडबुद्धीने कारवाई करीत आहेत.\nयावेळी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे, सुखदेव पाटील, पतंगराव पाटील, सुनील पाटील, चंद्रकांत कदम, बळवंत चव्हाण, आर. पी. खराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान खासदार पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमा�� अशी मारली एन्ट्री\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\n...आणि बचावले १५३ प्रवासी; लँडिंगपूर्वी विमानात होते ५ मिनिटे पुरेल एवढेच इंधन\nउद्योगपती राम मेनन यांचे निधन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा\nमुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2010/02/12/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2019-07-17T06:16:41Z", "digest": "sha1:XNB33JZTHGDCUOSNFGM6IFURFITXYURT", "length": 40855, "nlines": 426, "source_domain": "kayvatelte.com", "title": "खोटे फोटो सकाळमधे… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← बंदी घातलेली पुस्तकं..\nआठवं आश्चर्य.. स्टेप वेल.. →\nकाल दुपारी एक मेसेज आला सागर कडून- की शेरिल चा फोटो एका पेपरमधे एका बातमी मधे चक्क कतरीनाचा म्हणुन वापरलाय. मी तेंव्हा जामनगरला होतो , आणि दिवसभर कामात असल्याने मला काही तो फोटॊ पहाता आला नाही. रात्री एअरपोर्टवर फ्लाईट चांगली दोन तास लेट झाली, तेंव्हा लॅ्पटॉप सुरु केला आणि पेपर मधला तो फोटॊ पाहिला.\nआपल्या सारख्या सामान्य माणसाचा पेपरमधे येणाऱ्या बातम्यांवर विश्वास बसतो -पेपरमधे येणाऱ्या बातम्या नेहेमी खऱ्या असतात असा विश्वास असतो. पण थांबा या पुढे कुठलीही बातमी किंवा फोटॊ दिसला तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी कमीत कमी शंभर वेळा तरी विचार करा- विशेषतः बातमी सकाळमधली असेल तर\nकांही शिष्ठ संमत नियम असतात, की की एखाद्याचा फोटो जर तुम्हाला वापरायचा असेल तर त्याची परवानगी घेणे/ त्याला रॉयल्टी देणे हे बंधनकारक असते. एखाद्याच्या फोटो मधे आपल्या मनाप्रमाणे हवे तसे बदल करुन पब्लिश करणे हे कुठल्याच कायद्यामधे बसत नाही .\nकतरिना कैफ ने ऑटॊ रिक्षाने प्रवास केला असं कोणीतरी संपादकाला किंवा एखाद्या पत्रकाराला सांगितलं… त्याने काय करावे फोटो नाही अरे काय हरकत आहे- नाही तर नाही, फोटो शॉप आहे ना, सरळ एखादा नेट वरचा फोटो उचलायचा आणि त्यावर जो हवा तो चेहेरा चिकटवला की झालं.कतरिना कैफ हीने ऑटो रिक्षाने प्रवास केला अ��ी बातमी द्यायची झालं इथे आहे ती सकाळची बातमी.\nअगदी असंच केलं सकाळने. कदा्चित त्यांना वाटलं असावं कोणाला समजणार आहे की तो फोटॊ कतरिनाचा नाही म्ह्णून पण त्यांचे नशीब खराब. माझ्याच ब्लॉग वर तर व्हाइट इंडीयन हाउस वाईफ १३२२ वेळा वाचलं गेलंय, आणि शेरील्च्या ब्लॉगवर तर नक्कीच भरपूर वेळा वाचलं गेलं असेलच, म्हणुनच सागरच्या लगेच लक्षात आलं की हा फोटो शेरिलचा आहे म्हणून, आणि त्याने मला सांगितलं या बद्दल..\nमॉर्फिंग करुन फोटॊ वापरणे ज्या व्यक्तीचा फोटो आहे तिची परवानगी पण न घेणे हा एक उद्दामपणा आहे. सकाळच्या साईटवर जाउन हा फोटॊ मुळ कुठला आहे याची माहिती टाकली तर कॉमेंट अप्रुव्ह केलेली नाही- म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काय हवं ते करु, तुमच्याक्डून जे होईल ते करा- ्ठीक आहे.. त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल अर्थात शेरिलकडुन कदाचित लिगल केस सुध्दा करु शकेल ती\nइतक्या थर्ड ग्रेडची पत्रकारिता आजपर्यंत मी तरी कुठेच पाहिलेली नाही. सकाळचा या साठी जाहीर निषेध करायलाच हवा. मी स्वतः तिला ( शेरिल ला) कुठे कुठे (http://presscouncil.nic.in/) कम्प्लेंट द्यायची याची माहिती देतोय.. बघू या काय होतं पुढे ते. प्रेस काउन्सिल ला कम्प्लेंट केल्याशिवाय पेपरवाले काही सरळ येत नाहीत.\nया लेव्हलला सकाळ जाउन पोहोचेल असे कधीच वाटले नव्हते- ( आता तुम्ही म्हणाल पोहोचायची गरज आहे कां असो..) . फोटो मधे शेरिल चा चेहेरा मॉर्फिंग करुन कतरीना सारखा दिसावा असा केला गेला आहे पण ते अजिबात जमलेलं नाही. ऑटो रिक्षावरचा एक नंबर पण चेंज केलाय, केसांचा रंगही बदलाय.\nही बातमी वाचल्यामुळे आता पेपरमधल्या बातम्यांवर त्यातल्या त्यात सकाळ वर कितपत विश्वास ठेवायचा- यावर पण आता एक मोठं प्रश्नचिन्हच आहे. पत्रकारीता ही पीतपत्रकारीता होते आहे याचं वाईट वाटतं.. असो..\n← बंदी घातलेली पुस्तकं..\nआठवं आश्चर्य.. स्टेप वेल.. →\n43 Responses to खोटे फोटो सकाळमधे…\nबऱ्याच लोकांनी लिहिलं, पण त्यांनी एकही कॉमेंट पब्लिश केलेली नाही.\nमहेंद्र सर, सकाळ कडून या अपेक्षा खरच नव्हत्या…पुण्यात तरी सर्वत्र ‘सकाळ-सकाळ’चा नारा असतो…लोकांना खरच धक्का बसेल…परवाच आपण माईन काम्फ बद्दल बोलत होतो त्यातच हिटलर चे वाक्य आहे त्याच्या उमेदवारीच्या काळातले – पेपर वाचणाऱ्या लोकांचे ३ वर्ग असतात. सगळ्यात मोठा वर्ग – जे छापील ते प्रमाण मानणारा, दुसरा – जे जे छापतात त्यामागे काही ना काही हेतू असतो त्यामुळे सगळे डीस्टोर्टेड ट्रुथ आहे असे मानणारा. आणि अल्पशा प्रमाणात असे लोक असतात ज्यांना ‘बातमी’ आणि ‘मत’ यातला फरक कळतो आणि ते मतामागची बातमी वाचतात. असो. तरीही मला शंका आहे की असल्या बातम्यांना कोणी सिरीयसली घेत असेल….\nपुण्याचा सगळ्यात विश्वासु पेपर म्हणुन हा पेपर ओळखला जातो. पेपर वाचणारे जे तिन वर्ग आहेत, त्या मधे आज पर्यंत मी पाहिलया वर्गात होतो. जे छापलं जातं ते मानणारा. पण आता मात्र हे सगळं डीस्टॉर्टेड ट्रुथ आहे असं वाटतं..\nआता राहिला दुसरा मुद्दा.. अशा बातम्यांना सिरियसली कोण घेतो तर मला असं वाटतं की आज ही सिनेमावरची बातमी आहे , उद्या दुसरी पण बातमी अशीच असली तर\nइथे हे असं करावंस कां वाटलं असावं पेपरला फक्त बातमी देणं हेच महत्वाचं असतं कां फक्त बातमी देणं हेच महत्वाचं असतं कां या पेक्शा शेरिलवरच जास्त इंट्रेस्टींग आर्टीकल होऊ शकलं असतं..\nमी सकाळ ला प्रतिक्रिया दिलीय या खोटेपणाबद्दल पाहू नोंदवून घेतात का ते\nसकाळ चा खोटेपणा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद काका\nधन्यवाद.. सांभाळुन उद्या टेररिस्ट म्हणुन तुमचा/माझा फोटो पण छापला जाईल कुठे तरी.. 🙂\nसकाळ्चा धिक्कार असो. माझ्यामते बर्याच लोकांनी आपला निषेध नोंदवला असावा आत्तापर्यंत पण तो दिसणार नाही याची फुल्ल गॅरेंटी 🙂 माझ्याकडे दिला असता फोटोशॉप करायला तर याच्यापेक्षा नक्कीच चांगला केला असता 🙂\nअगदी मान्य . अतिशय सामान्य काम केलंय फोटो शॉप मधे .केवळ गाल थोडे शेप बदलला, आणि जास्त गोरी केली बस्स..\nत्यांनी जे केलंय तो एक सिरियस ऑफेन्स आहे.\nप्रतिक्रिया पब्लिश केल्या जात नाहीत सकाळवर. हाच तर प्रॉब्लेम आहे, म्हणुन तर इथे हे पोस्ट लिहिलंय.. जर तिथेच कॉमेंट पब्लिश झाली असती तर हे पोस्ट लिहिलं पण नसतं..\nएक म्हणजे ही चूक मान्य. ती दुरूस्त केली आहे. दैनिकाच्या रोजच्या पसाऱयात असं अनावधानानं घडतं. अर्थातच, ते लक्षात येताच दुरूस्तही केलं जातं. परत न घडण्यासाठी काही उपायही केले जातात. तेही आता केलेले आहेत. त्यामुळं परत हीच चूक होण्याची शक्यता अगदीच कमी.\nआता, पुष्पराज वगैरेंच्या भावना थोड्या तीव्र आहेत. धडा शिकवणं म्हणजे काय, हे नाही समजलं. एखाद्या कंपनीत जसे आर्टिस्ट असतात, फोटोग्राफर असतात, तसेच ते दैनिकातही असतात. एखाद्या कंपनी��्या एखाद्या प्रॉडक्टमध्ये एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम राहू शकतो. तसाच तो दैनिकातही राहतो. तो खुल्या मनानं स्विकारून दुरूस्त करणं आणि वाचकांशी बांधिल राहणं, हे सकाळ करतो. करत राहील.\nविद्याधर, सकाळ घरी येत नाही, हे काही फार चांगलं आहे, असं मला नाही वाटत. म्हणजे मी फक्त सकाळमध्ये किंवा ई सकाळचं काम पाहतोय, म्हणून नव्हे. पण, संस्कारक्षम माध्यमापासून आपण दूर राहणं, हे आपल्या हिताचं नसतं.\nअसो. बाकीच्या प्रतिक्रिया आवडल्या.\nमहेंद्र, हे सगळं मनापासून आवडलं. सकाळवरच्या प्रेमापोटी इतकं लिहिलंत. म्हणून आवडलं.\nखरं सांगायचं तर काल जेंव्हा हा फोटो पाहिला तेंव्हाच प्रतिक्रिया टाकली होती सकाळवर. पण आज सकाळपर्यंत पब्लिश झाली नव्हती. तसेच बऱ्याच लोकांनी पण ही प्रतिक्रिया टाकली होती.. ती पब्लिश न झाल्यामुळे इथे ब्लॉग वर हे पोस्ट लिहावं लागलं.\nजर सकाळने खुल्यामनाने कॉमेंट्स स्विकारुन पब्लिश केल्या असत्या आणि दिलगिरी व्यक्त केली असती, तर हा विषय इतका चिघळलाच नसता.. असो..\nइथे येउन मुद्दाम प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार..\nआणखीन एक मुद्दा राहिला लिहायचा. की उद्या जर एखाद्या टेररिस्टचा फोटो म्हणुन एखाद्या सामान्य माणसाचा फोटो छापला गेला तर काय गोंधळ उडेल नाही\nथोडं जास्तंच कॉशस रहायला हवं पेपर्स पब्लिर्सनी.\nमहेंद्रजींच्या या मुद्द्याशी सहमत. सकाळमधे प्रतिक्रिया प्रसिद्ध केली जात नाही.\nकाय हे..मला सकाळीच पोस्ट मेल आली होती शेरिलच्या पोस्ट ची….\nतेव्हाच कॉमेंट टाकली होती सकाळला पण अफसोस..पब्लिश नाही केली गेली. वाटला होता लगेच दिलगिरी व्यक्त करतील पण नाही…खरच याची प्रेस काउन्सिलला तक्रार करायला हवी…\nमला पण तेच म्हणायचंय. चुका होतातच, पण झालेली चुक मान्य करुन दुरुस्त केली असती तर जास्त योग्य ठरलं असतं..\nधन्यवाद.. बरेच दिवसानंतर प्रतिक्रिया दिलीत.. 🙂\nछायाचित्रांच्या बाबतीत सकाळची फसगत होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 9/11च्या हल्ल्यानंतर एका माणसाचे छायाचित्र छापले होते शेवटचे म्हणून. त्यावेळी सकाळने दिलगीरी व्यक्त केली होती. यावेळेस काय झाले काय ठाऊक\nबातम्यांच्या बाबत म्हणाल तर विधानसभा निवडणुकानंतर बातम्या हा शब्द बाता-म्या असाच लिहावासा वाटतो.\nते छायाचित्र मला पण मेल मधे आलं होतं. पर्फेक्ट फोटॊ शॉप चा नमुना होता ते चित्र. तो मुलगा फोटो काढ���ोय, आणि मागुन प्लेन येतंय असं काहीसं होतं ते… 🙂\nया वेळेस पण करतिलच.. चुक मान्य केल्याने कोणी लहान होत नसतो.. उलट दाबुन टाकायचा प्रयत्न केला तर इशु जास्त फ्लेअर अप होतो. असे मला वाटते.\nसकाळला वाटते की लोकं फक्त त्यांच्या पेपरमध्ये जे येईल तेच वाचतात बाकी अंधार. धन्य आहेत. महेंद्र, सकाळवाले अनेकदा प्रतिक्रिया छापत नाहीतच. सरळ सरळ चोरी आणि तीही अतिशय भोंगळपणे केलेली. बरे झाले तू लिहीलेस.\nत्तिचा तो फोटो तर खुप लोकांनी पाहिला असेल. मला पण सागरने सांगितले म्हणुन कळले. मी सकाळ नियमीत वाचतो . पण हे सिनेमाचे पान वाचायचे टाळतो.\nसम्राट फडणीस यांची प्रतिक्रिया वाचली. ब्लॉगवर येऊन चूक मान्य करण्यापेक्षा पेपरमध्येच छापून सगळ्या जगासमोर ती मान्य करायला नको का आणि मीही त्या बातमी खाली प्रतिक्रिया दिली होती. आणि अर्थात इतर सगळ्यांप्रमाणेच माझीही प्रतिक्रिया आलेली नाही. याबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं आणि मीही त्या बातमी खाली प्रतिक्रिया दिली होती. आणि अर्थात इतर सगळ्यांप्रमाणेच माझीही प्रतिक्रिया आलेली नाही. याबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं आणि “वा वा” “छान छान” वाल्या इतर २ फुटकळ प्रतिक्रिया मात्र दिल्या आहेत. त्याचं काय\nतिच्या ब्लॉग वर जाउन माफी मागायला हवी- तसेच पेपर मधे पण प्रसिध्द करायला हवी माफी.. तिने लिहिलेल्या बातमीचे ट्विट जवळपास १४ वेळा रिट्विट झालंय म्हणजे ही बातमी जवळपास २५ हजार लोकांनी तरी पाहिली असेलच. माझ्याच ब्लॉग वर काल ‘१२३१ लोकांनी हे आर्टीकल वाचलं. 🙂\nती नक्कीच करणार तक्रार प्रेस काउन्सिल कडे ह्यात अजिबात संशय नाही.\nविषयांतर : तुम्हाला हे प्रत्येक लेख किती वेळा वाचला गेलाय हे कसं कळतं आय मिन असा काउंटर कुठे असतो का कुठे\nवर्डप्रेस मधे ती सोय आहे. कालचा ब्लॉग ची वाचक संख्या ही १३२१ आहे- ( आजपर्यंत सगळ्यात जास्त) . वर्डप्रेस मधे ब्लॉग स्टॅट्स वर क्लिक केले की वाचक संख्या समजते..\nह्म्म्म्म्म्म…आता पुन्हा एकदा पटतंय सकाळ मुंबईत वाचला जात नाही ते बरंच आहे….मी तिथे असतानाही कधी सकाळ वाचत नव्हते ना कधी ऑन-लाईन..पण हे काम ते एखादं फ़ोटोशॉप इ. वापरुन खरीच कतरिना दाखवुन (तिच खोटी) बातमी बनवु शकले असते…हे हे…\nआता निदान शेरिलची जाहिर माफ़ी तरी मागतील आणि तिच्या ब्लॉगचीच (खरी) माहिती टाकतील ही अपेक्षा करायची का\nपुण्याला तर खुप पॉप्युलर ���हे हा पेपर. मी पुण्याला काही वर्ष होतो तेंव्हा रोज वाचायचॊ.\nएखादा फोटो डिस्टॉर्ट करुन छापण हा खुप मोठा फसवणूक करण्याचा प्रकार आहे आणि सकाळसारख्या प्रतिष्ठीत पेपर कडुन तो अपेक्षीत नाही.\nमाझ्या घरचे तिन लोकं पत्रकारीते मधे आहेत. काकांना विचारलं तर म्हणाले खुप सिरियस इशु आहे हा.. इतका लाइटली घेउन चालणार नाही पेपरला. काका पुर्वी इंडीयन एक्स्प्रेस मधे २० वर्ष फ्रंट लाइन पत्रकार म्हणुन काम करायचे ( विद्याधर गोखले अरुण शौरी असतांना ) असो..\nअरे तु मला सांगितलं नसतंस तर कधीच समजलं नसतं.. 🙂 सिनेमाचे पान मी कधीच वाचत नसतो.\nकुलकर्णी साहेब, ही माहिती इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. मीही परवाच Buzz वर ह्याबद्दल वाचले होते. पण सकाळवर प्रतिक्रिया देणे जमले नाही.\nफडणीस साहेब बहुधा सकाळचे सहसंपादक आहेत. त्यांनी सकाळची चूक मान्य केली हे चांगले. पण त्याचा काही फरक पडला हे दिसत नाही. कारण त्यानंतर दोन दिवसांनीही ती बातमी सकाळवर तशीच आहे. काहीही स्पष्टीकरण न देता.\nआणि पुष्पराज ह्यांच्या प्रतिक्रियेला त्यांनी दिलेले उत्तर न पटण्यासारखे आहे. प्रॊडक्टमध्ये प्रॊब्लेम राहू शकतो मान्य. पण एखाद्या जबाबदार वृत्तपत्राने अशा चुकीच्या गोष्टी छापणे व ती उघडकीस आल्यानंतरही आणि एरवी कोणतीही बातमी ५ मिनिटांत त्यांच्या संकेतस्थळावर येत असताना, २ दिवस झाल्यानंतरही ह्या गोष्टीवर काहीच न करणे, ह्याचं स्पष्टीकरण ही त्यांनी द्यावे असे वाटते.\nमी पण आजच पाहिली ही बातमी पुन्हा एकदा. अजुनही तो फोटो तसाच आहे सकाळवर. खरंच काय म्हणावं त्यांना हेच समजत नाही.\nप्रेस काउन्सिल हे एकच उत्तर होऊ शकत प्रेस काउन्सिलला लिहिलं की ते एखाद्या महिन्यात ऍक्शन घेतात. ,लोकं ब्लॉग वर लिहितात ते एक हॉबी म्हणुन.. कोणाला इतका वेळ आहे यावर खर्च करायला प्रेस काउन्सिलला लिहिलं की ते एखाद्या महिन्यात ऍक्शन घेतात. ,लोकं ब्लॉग वर लिहितात ते एक हॉबी म्हणुन.. कोणाला इतका वेळ आहे यावर खर्च करायला आणि म्हणुनच फावतं या लोकांचं.. असो.. प्रतिक्रियेकरता आभार..\nधक्कादायक, सकाळकडुन अशी अपेक्षा नव्हती…\nअजुन एका पेपरवर हाच फोटो वापरलाय.तिच्या ब्लॉगची पॉप्युलरीटी मात्र खुप वाढेल हे नक्की. तिने प्रेस काउन्सिल कडे गेलं तर काही तरी होऊ शकतं. नाहीतर हे गेंड्याच्या कातडीचे पेपरवाले काही माघार घेणार नाहीत.\nखूप महिन्यांनी कॉमेंट टाकतोय यावर. आता ती अप्रस्तुत आहे.\nपण इतक्या चर्चेत मिस झालेसे वाटणारे दोन मुद्दे:\n१) चूक मान्य करताना सकाळच्या प्रतिनिधी साहेबांनी जी भाषा वापरली आहे ती म्हणजे जणू नजरचुकीने किंवा टायपो एरर मान्य केल्यासारखी आहे. In contrast, ही एक well plaaned, deliberate, manupulative एक्शन आहे जी नक्कीच सकाळच्या नेहमीच्या कार्य पद्धती विषयी शंका उत्पन्न करेल.\n२) शॅरेल (मला वाटते शेरील नसून खरा उच्चार शॅरेल आहे) ला या बाबतीत पूर्ण सपोर्ट आहे. पण… कतरिना जरी “नटी” असली तरी तिचेही यात प्रतिमाहनन आहेच. तिचं डोकं चिकटवलंयच ना खोट्या फोटोत तिला कोणीच सपोर्ट करत नाहीयेत जनरली.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/best-strike-employees-rection-330770.html", "date_download": "2019-07-17T07:32:48Z", "digest": "sha1:L2JRFTTLNODLWAHS2KSSHAAYDOJYHMTL", "length": 17165, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'संप न मिटवल्यास शिवसेना-भाजपला देशोधडीला लावू', मराठी माणूस संतापला", "raw_content": "\nआता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको\nराष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार\nफक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nराष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार\nफक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nआता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nVIDEO : 'संप न मिटवल्यास शिवसेना-भाजपला देशोधडीला लावू', मराठी माणूस संतापला\nVIDEO : 'संप न मिटवल्यास शिवसेना-भाजपला देशोधडीला लावू', मराठी माणूस संतापला\nमुंबई, 11 जानेवारी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला बेस्टे कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे संप न मिटवल्यास सत्ताधाऱ्यांना देशोधडीला लावू, असा इशारा आता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बोनस, वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT : मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदाराने घेतली आशिष शेलारांची जागा\n10 जणांचा जीव घेणारी इमारत कुणाची सत्ताधारी आणि म्हाडाची टोलवाटोलवी\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nकृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nराम शिंदेंनी केली शेतकऱ्यांसोबत खरीपाची पेरणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n तुळशी तलाव ओव्हर फ्लो, यासोबत इतर 18 बातम्या\nमालाड दुर्घटना प्रकरण; 10 दिवसांनंतरही डोक्यावर छप्पर नाही, इतर 18 बातम्या\nगटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची गुळणी\nVIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला\nVIDEO: बियाणं विकणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, यासोबत इतर महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nSPECIAL REPORT : आता कामचुकारांचा नंबर, मोदी सरकारने उचलला विडा\nVIDEO : काँग्रेसमधील लेटर बाँबमुळे उर्मिला संतापली, दिलं हे स्पष्टीकरण\nVIDEO: पावसामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बात���्या\nभारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा\nVIDEO: खासदार इम्तियाज जलील अडचणीत, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT : सोनिया गांधींच्या भेटीचं काय आहे 'राज'कारण\nSPECIAL REPORT : मुंबईकरांसाठी हाय अलर्ट, गरजेचं असेल तरच उद्या घराबाहेर पडा\nVIDEO : नवी मुंबई नव्हे नवी तुंबई, गाड्याचं लागल्या वाहू\nआता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको\nराष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार\nफक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nWhatsApp वर सुरक्षित नाहीत मीडिया फाइल्स, सेटिंगमध्ये करा 'हे' बदल\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-07-17T06:37:52Z", "digest": "sha1:DNBTLWP2GN7OUYOZXRQKNAAWZU6WD7M4", "length": 4830, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांथी (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\n(काँटाई (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nकाँटाई हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n३ हे सुद्धा पहा\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कांथी (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी मजकूर). भारतीय निवडणूक आयोग. २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nपश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-07-17T06:33:36Z", "digest": "sha1:STJINIOSXNKU2FZJU7TVSIC5KPLUTBMH", "length": 6155, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सबीना एअरलाइन्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(सबिना एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nन्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सबीनाचे एअरबस ए३३० विमान\nसोसायते ॲनॉनिम बेल्ज देक्सप्लॉइटेशन दे ला नॅव्हिगेशन एरियेन (फ्रेंच: Societé Anonyme Belge d'Exploitation de la Navigation Aérienne; संक्षिप्त नाव: सबीना) ही १९२३ ते २००१ दरम्यान बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी होती. १९२३ साली स्थापन झालेली व ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली सबीना २००१ साली दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद करण्यात आली. २००२ साली तिची पुनर्रचना करून एस.एन. ब्रसेल्स एअरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एअरलाइन्स व व्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एअरलाइन्स कंपनी बनवली गेली.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nबंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१५ रोजी १४:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2007/12/blog-post_18.html?showComment=1198048080000", "date_download": "2019-07-17T07:34:17Z", "digest": "sha1:OG7ZW7LZJJAMRM2AFETGE6KJFLFFCB5H", "length": 33889, "nlines": 89, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: वारी हरिश्चंद्रगडची ..", "raw_content": "\nमंगळवार, १८ डिसेंबर, २००७\nहरिश्चंद्रगड - माझ्यासारख्या भटक्यांची पंढरीच म्हटले तर वावगे ठरु नये .. योगेशचा नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड - हा लेख ब-याच वेळा वाचुन काढला होता आणि तेंव्हापासुन तर हरिश्चंद्रगडाची स्वप्नेच पडु लागली होती :-) कधी एकदा जाऊ असे झाले होते ... तर अशा या पंढरीची वारी करण्याचा योग शनिवार दि - १ डिसेंबर २००७ ला जुळुन आला .. मित्रांच्या ई-मेलचे देवाण-घेवाण आणि ग्रुप बनला - मस्त १३ लोकांचा मी, निखिल, कुणाल, चंदु, अर्नव, समर, विशाल, अंजन, संदिप [२], राहुल, सुमित आणि अमित.. शिवाजीनगर बस डेपोवरुन जुन्नरला जाणारी सकाळी ११.३० ची बस पकडुन आम्ही सारे गड जिंकायला निघालो ... तशी खिरेश्वरला मुक्कामी गाडी अंदाजे ४ वा. शिवाजीनगरवरुन आहे ... रात्री पोहोचणारी ही बस पकडुन खिरेश्वर गावात - शाळेत - मुक्काम करुन सकाळी-सकाळी गड चढाई करण्याची कल्पनाही चांगली आहे .. आम्ही मात्र जुन्नरवरुन - नारायणगाव - खाजगी जीप करुन ४.३० ला पायथ्याशी पोहोचलो ... आळस न करता चढाईला सुरुवात केली ..\nअंधार पडायच्या आधी तोलारखिंड पार करायची ठरवुन आम्ही चालत होतो .. रस्त्यात \"एको-प्वाईंट\" जवळ जरा फोटोगिरी करुन पुढे चालु लागलो ... पायथ्यापासुन तोलारखिंडीपर्यंत एकाच ठिकाणी पाणी लागते. एव्हाणा दिवस मावळायला लागला होता ... तोलारखिंडीचे ते वाघाचे मुर्तीवजा चित्र / व्याघ्रशिल्प पाहुन आम्ही बरोबर रस्त्यावर असल्याची जाणीव करुन घेतली .. तसे हरिश्चंद्रगड भटकायला आणि चुका-मुक व्हायला अगदीच सोपा आहे .. अररररर.. म्हणजे घनदाट जंगलात चुकण्याची शक्यता जास्त आहे व्याघ्रशिल्पाच्या डाव्याबाजुने चालत रहा असे बाण दाखवलेले आहेत ... जरा अंतरावरच तोलारखिंडीचा तो अवघड असा पॅच आहे ... कातळीत खोदलेल्या अरुंद पाय-या आणि तुटलेले रेलिंग .. व्याघ्रशिल्पाच्या डाव्याबाजुने चालत रहा असे बाण दाखवलेले आहेत ... जरा अंतरावरच तोलारखिंडीचा तो अवघड असा पॅच आहे ... कातळीत खोदलेल्या अरुंद पाय-या आणि तुटलेले रेलिंग .. शिवाय आमच्याबरोबर \"पहिल्यांदाच ट्रेकिंग करणारे\" होतेच शिवाय आमच्याबरोबर \"पहिल्यांदाच ट्रेकिंग करणारे\" होतेच दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तो असा .. \nएक-मेकांना आधार देत आणि \"मुश्कील वक्त - कमांडो सख्त\" अशा आरोळ्या देत आम्ही हा पॅच \"छॅ ... अगदीच सोपा\" असे म्हणत पार केला आणि आंधारात पुढचा रस्ता शोधत चालु लागलो ..\" असे म्हणत पार केला आणि आंधारात पुढचा रस्त�� शोधत चालु लागलो .. छोट्याशा बॅटरींच्या उजेडातला हा ट्रेक अदभुत आणि अद्वीतिय असाच होता छोट्याशा बॅटरींच्या उजेडातला हा ट्रेक अदभुत आणि अद्वीतिय असाच होता ... सुमारे दोन तास चालल्यानंतर एका पठारवजा भागात आम्ही रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले.. कारण - हा ट्रेक करणारे आम्ही सारेच हरिश्चंद्रगड पहिल्यांदाच येत होतो ... त्यामुळे आतापर्यंत सुमारे पाच तास चालुनही समोर पुर्ण अंधार आणि घनदाट जंगल याशिवाय काहीही दिसत नव्हते ... शेवटचा पर्याय म्हणुन मी, विशाल, अंजन आणि संदिप यांनी थोडे पुढे जाऊन रस्त्याचा अंदाज घेऊन परतायचे असे ठरले आणि इतर मंडळींनी तोपर्यंत आराम करण्याचे ठरले ... आम्ही धाडस करत - बॅटरींच्या उजेडात रस्ता शोधला ... आपण अजुन पुढे जाऊ शकतो असा अंदाज आल्यावर आम्ही परत थांबलेल्या ठीकाणी आलो.. रस्त्यात भेटलेल्या एका ग्रुपने आम्ही बरोबर असल्याच्या मताला दुजोरा दिला व हरिश्चंद्रगड अजुनही एक - दोन तासाच्या अंतरावर असल्याचे सांगितले .. ... सुमारे दोन तास चालल्यानंतर एका पठारवजा भागात आम्ही रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले.. कारण - हा ट्रेक करणारे आम्ही सारेच हरिश्चंद्रगड पहिल्यांदाच येत होतो ... त्यामुळे आतापर्यंत सुमारे पाच तास चालुनही समोर पुर्ण अंधार आणि घनदाट जंगल याशिवाय काहीही दिसत नव्हते ... शेवटचा पर्याय म्हणुन मी, विशाल, अंजन आणि संदिप यांनी थोडे पुढे जाऊन रस्त्याचा अंदाज घेऊन परतायचे असे ठरले आणि इतर मंडळींनी तोपर्यंत आराम करण्याचे ठरले ... आम्ही धाडस करत - बॅटरींच्या उजेडात रस्ता शोधला ... आपण अजुन पुढे जाऊ शकतो असा अंदाज आल्यावर आम्ही परत थांबलेल्या ठीकाणी आलो.. रस्त्यात भेटलेल्या एका ग्रुपने आम्ही बरोबर असल्याच्या मताला दुजोरा दिला व हरिश्चंद्रगड अजुनही एक - दोन तासाच्या अंतरावर असल्याचे सांगितले .. घनदाट जंगलात रात्री थांबण्यापेक्षा चालत राहणे बरे म्हणुन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली ...\nथंडीपासुन बचाव म्हणुन आणलेल्या चादरी - स्वेटर्स आता पाठीवर बसुन बोंब मारु लागले होते ... शिवाय जेवणाचे सामानही होतेच की बरोबर ... अंदाजे पाच छोटे-मोठे डोंगर पार केल्यानंतर शेकोट्या दिसु लागल्या आणि गड जिंकल्याची एक प्रसन्न भावना थकलेल्या शरीरात एक चेतना जागवुन गेली .... पटापट पावले उचलत आम्ही त्या आगीच्या - शेकोट्यांच्या जवळ पोहोचलो ..\n... सुखरुपपणे गडावर पोहोचलो होतो ... अंधारातही त्या सुंदर आणि रेखिव मंदिराचा अंदाज येत होता .. बुट काढुन बाहेरुनच महादेवाला नमस्कार घातला आणि सकाळी अंघोळ करुन दर्शन घ्यायचे असे ठरले ...विकेन्ड असल्यामुळे सगळीकडे जणु बाजार भरल्याची परिस्थिती झाली होती ... दिवसाबरोबर आलेल्या ग्रुप्सनी आधीच लेण्यांमध्ये आपले संसार थाटल्यामुळे आम्हाला आमचे बि-हाड उघड्यावरच मांडावे लागले .. ... मातीवर चटई टाकुन - उघड्या आभाळाखाली आम्ही सामानाची आवरा-आवर करुन शेकोटी पेटवली ... बरेचजण थकल्यामुळे पडताच आपापल्या स्वप्नांत गुंग झाले ... ... मातीवर चटई टाकुन - उघड्या आभाळाखाली आम्ही सामानाची आवरा-आवर करुन शेकोटी पेटवली ... बरेचजण थकल्यामुळे पडताच आपापल्या स्वप्नांत गुंग झाले ... .. वाढणा-या रात्रीबरोबर थंडीही वाढतच होती .. शेवटी आम्ही तीन दगड मांडुन चुल केली आणि मस्त फक्कड चहा बनवला .... रात्री तीन वाजता थंडीत कुड्कुडत गरमा-गरम वाफाळता चहा म्हणजे ... अम्म.. वा .. वाढणा-या रात्रीबरोबर थंडीही वाढतच होती .. शेवटी आम्ही तीन दगड मांडुन चुल केली आणि मस्त फक्कड चहा बनवला .... रात्री तीन वाजता थंडीत कुड्कुडत गरमा-गरम वाफाळता चहा म्हणजे ... अम्म.. वा ..... त्या वर्णनासाठी शब्द नाहीत .. ..... त्या वर्णनासाठी शब्द नाहीत .. ... गावी असताना उन्हाळ्याच्या रात्री वाळुवर चटई टाकुन आम्ही अंगणात झोपत असु .... आज ब-याच वर्षांनी ते दिवस अनुभवत होतो.. ... गावी असताना उन्हाळ्याच्या रात्री वाळुवर चटई टाकुन आम्ही अंगणात झोपत असु .... आज ब-याच वर्षांनी ते दिवस अनुभवत होतो.. स्वर्गीय सुखाचा आनंद यापेक्षा वेगळा नक्कीच नसावा स्वर्गीय सुखाचा आनंद यापेक्षा वेगळा नक्कीच नसावा \nमी पायाला लावलेला \"नविन टायगर - बाम\" माझ्या पायांना \"जस्ट चिल -चिल ...\" म्हणतच होता त्यामुळे ... कुडकुडत ..गप्पा मारत मारत रात्र कधी सरली कळालेच नाही ... सकाळी लवकर उठुन तारामती शिखरावरुन सुर्योदय पहाणे म्हणजे एक पर्वणीच आहे ... मी - समर - अर्नव आणि निखिल .. गेलो सुर्योदय बघायला ... तारामतीवरुन दिसणा-या त्या उंच डोंगररांगा ... जवळचा तो तलाव [मला नाव माहित नाही हो सकाळी लवकर उठुन तारामती शिखरावरुन सुर्योदय पहाणे म्हणजे एक पर्वणीच आहे ... मी - समर - अर्नव आणि निखिल .. गेलो सुर्योदय बघायला ... तारामतीवरुन दिसणा-या त्या उंच डोंगररांगा ... जवळचा तो तलाव [मला नाव माहित नाही हो ] ... आणि हळु-हळु वर येणारा तो तेजोपुंज .. ] ... आणि हळु-हळु वर येणारा तो तेजोपुंज .. अर्नव सारख्या फोटोगिरि करणा-यांना अशी संधी क्वचितच मिळते याची जाणीव ठेऊन भाऊने पटापट जमतील तेवढे फोटो काढुन घेतले ...\nसकाळचे कार्यक्रम उरकुन आम्ही केदारेश्वर गुहेकडे गेलो ... केदारेश्वराचे ते अभुतपुर्व रुप पाहण्यासारखे होते .. सकाळच्या कोवळ्या उन्हात सुर्य कीरण त्या ५० बाय ४० फुटाच्या गुहेतील पाण्यावर जणु सुवर्णांची उधळण करीत होते ... कमरे एवढ्या उंचीच्या ... आरपार दिसणा-या त्या पारदर्शक पाण्याच्या मध्यभागी म्हणता येइल अशा अंतरावर अंदाजे साडेतीन फुट कींवा अर्धा पुरुष उंचीचे शिवलिंग होते ... शिवलिंगाच्या चारी बाजुनी चार खांब ... पैकी तीन तुटलेले ... व एक मजबुतपणे उभा.. जणु संपुर्ण गुहा त्या एकावर आधारली होती .... तुटलेले ती खांब म्हणे होवुन गेलेल्या तीन युगांचे प्रतिनिधित्व करतात तर चौथा - कलियुग \nशिवलिंगाला परिक्रमा घालण्याचा विचार मनात आला व मी कुणालला बोलुनही दाखवला .... गडी क्षणाचाही विलंब न लावता तयार झाला ... लगेच समर - राहुल आणि सुमितही तयार .. .... पाण्यात पायही टाकु वाटणार नाही अशा थंडगार पाण्यातुन परीक्रमा मारणे म्हणजे .. बापरे .. .... पाण्यात पायही टाकु वाटणार नाही अशा थंडगार पाण्यातुन परीक्रमा मारणे म्हणजे .. बापरे .. एक-मेकांचा हात धरुन \"बम-भोले\" म्हणत एक परिक्रमा मारली व शिवलिंगाला चक्क स्पर्श करुन नमस्कार केला ... जणु महादेव पुढ्यात उभा ... एक-मेकांचा हात धरुन \"बम-भोले\" म्हणत एक परिक्रमा मारली व शिवलिंगाला चक्क स्पर्श करुन नमस्कार केला ... जणु महादेव पुढ्यात उभा ... पाण्यातुन बाहेर आलो तेंव्हा कमरेखालील भाग जाणीवरहीत होता .... एव्हाणा विशाल आणि अंजनही तयार होऊन आले होते .. तेही परिक्रमा मारण्यासाठी पाण्यात उतरले ... विशालले \"एक डुबकी स्नान\" करणे भाग्याचे असल्याचे सांगितले आणि मी चढवलेले कपडे काढुन पुन्हा एक \"डुबकी\" मारुन आलो ... आज दुहेरी पुन्याचा मौका मिळाला होता .... पाण्यातुन बाहेर आलो तेंव्हा कमरेखालील भाग जाणीवरहीत होता .... एव्हाणा विशाल आणि अंजनही तयार होऊन आले होते .. तेही परिक्रमा मारण्यासाठी पाण्यात उतरले ... विशालले \"एक डुबकी स्नान\" करणे भाग्याचे असल्याचे सांगितले आणि मी चढवलेले कपडे काढुन पुन्हा एक \"डुबकी\" मारुन आलो ... आज दुहेरी पुन्याचा मौका मिळाला होता .... आता मात्र मी पुर्णतः अस्तित्व रहित जाणीव अनुभुवत होतो ....\nआमच्या अशा या अभ्यंग - स्नानानंतर आम्ही सरळ मंदिरात गेलो .... सुरुवातीलाच नंदी व पिंडी यांचे दर्शन घेऊन आतमध्ये गेलो.. अनेक मुर्त्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत .... दर्शन घेऊन आम्ही आता पोटोबाचे बघायचे ठरवले ... समोरच्याच छोट्याशा त्या हौटेलमध्ये पोटभर पोहे खाउन घेतले आणि वारी पुढे - कोकणकडा पहायला निघाली ...\nनिसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी \"रौद्रभिषण\" असे ज्याचे वर्णन करता येइल असा हा कोकणकडा अगदीच उभा कोसळणारा , इंग्रजी \"सी\" अक्षरा-सारखा असा निसर्गाचा अविष्कार पाहणेही केवळ अविस्मरणीय अगदीच उभा कोसळणारा , इंग्रजी \"सी\" अक्षरा-सारखा असा निसर्गाचा अविष्कार पाहणेही केवळ अविस्मरणीय केवळ शब्दांत वर्णन नाहीच करता येणार .. केवळ शब्दांत वर्णन नाहीच करता येणार .. .. येथुन सुर्यास्त पाहणे ही दुसरी पर्वणी .... पहिली - तारामतीवरुन सुर्योदय पाहणे॥\n... .... ..... ...... ...... आता परतीच्या वाटेवर ... तीच वाट ... पण दिवसाबरोबर तोलारखिंडीपर्यंत पोहोचण्याचा उद्देश .. रात्री अंधारात न दिसलेल्या अनेक द-या - डोंगर अनुभवत आम्ही परतीची वाट चालु लागलो ... रात्री अंदाजे ८.३० ला पायथ्याशी पोहोचलो आणि त्याच गतीने सकाळी ५ वा. पुण्यात घरी ..\n तुम्हाला ट्रेक ... किल्ले ... गड ... डोंगरद-या भेट .. यांची आवड असो नसो ... मात्र आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्रगडावर जाऊन या ..\nवर्ग: किल्ले, भटकंती, हरिश्चंद्रगड\n१९ डिसेंबर, २००७ रोजी १२:३८ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. सिनेमा : चुंबक\n> निर्माता : अरुण भाटिया, केप ऑफ गुड फिल्म्स आणि कायरा कुमार क्रिएशन्स\n> प्रस्तुतकर्ता : अक्षय कुमार\n> दिग्दर्शक : संदीप मोदी\n> लेखन : सौरभ भावे आणि संदीप मोदी\n> छायांकन : रंगराजन रामचंद्रन\n> संगीत : साकेत कानेटकर\n> कलाकार : स्वानंद किरकिरे, साहिल जाधव, संग्राम देसाई\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलठसा : राजेंद्र शिंदे\nपुढीलस्पायडरमॅन : ‘सोशल’ निरपराधी तुरुंगात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-delhi-farmers-kisan-krati-padyatra-march-3350", "date_download": "2019-07-17T06:45:32Z", "digest": "sha1:SEM6P7CZVCPWBU623XDTMFVTVFY6O3BL", "length": 7548, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news delhi farmers kisan krati padyatra march | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार.. मोर्चा रोखण्यासाठी बळाचा वापर \nदिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार.. मोर्चा रोखण्यासाठी बळाचा वापर \nदिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार.. मोर्चा रोखण्यासाठी बळाचा वापर \nदिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार.. मोर्चा रोखण्यासाठी बळाचा वापर \nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nदिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार.. मोर्चा रोखण्यासाठी बळाचा वापर\nVideo of दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार.. मोर्चा रोखण्यासाठी बळाचा वापर\nनवी दिल्ली- शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या आंदोलनाला सुरवात झाली होती.\nनवी दिल्ली- शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या आंदोलनाला सुरवात झाली होती.\nस्वामीनाथन आयोगासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी शेतकऱ्यांनी लाँगमार्च काढला आहे, परंतु दिल्लीच्या सीमेवरच त्यांना रोखण्यात आले आहे. दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅलामिलीटरी फोर्ससुद्धा तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तसेच, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापरदेखिल शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.\nदिल्लीजवळ उत्तरप्रदेशच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाने या भागात आधीच जमावबंदी लागू केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर एवढा मोठा पोलिस बंदोबस्त उभा केला आहे. शेतकरी हे काय दहशतवादी आहेत काय अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सरकारला आंदोलनाची पूर्ण कल्पना असूनदेखिल सरकार या प्रकरणात गाफील राहिले असल्याचे आरोपही शेतकऱ���यांकडून यावेळी करण्यात येत आहे.\nदिल्ली आंदोलन agitation भारत पोलिस सरकार government\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/free-treatment-for-the-police-and-their-families-after-their-retirement/", "date_download": "2019-07-17T07:10:49Z", "digest": "sha1:CAUV2UXAB5GM6UIFTL33RUS2NQ4TH6T5", "length": 7342, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "free-treatment-for-the-police-and-their-families-after-their-retirement", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nनिवृत्तीनंतरही पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत उपचार\nमुंबई – निवृत्तीनंतरही पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियाना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमारे 1200 आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. मुंबई पोलिसांच्या वतीने आयोजित ‘उमंग’ कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते.यावेळी अमृता फडणवीस, ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांच्या घराबाबत शासनाने वेळोवेळी सकारात्मक निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी ही शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुंबईच्या विकासात पोलिसांचे मोठे योगदान आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे .यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दिग्दर्शक रोहित शेट्टी व अमिताभ बच्चन यांनी पोलीस कल्याण निधीस प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी आभार मानले. अमिताभ बच्चन, आमीर खान, अजय देवगण, अक्षयकुमार, शिल्��ा शेट्टी यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित होते.\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nशिवसेना-भाजप युतीचा वाद मिटवण्यासाठी जानकर करणार मध्यस्थी\nएका बाजूला निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग, दुसरीकडे नेत्याची शेतकऱ्याला मारहाण\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/in-the-kalyan-dombivli-municipal-corporation-do-not-compulsorily-assemble-property-taxes-in-the-included-villages-chief-minister/", "date_download": "2019-07-17T06:48:28Z", "digest": "sha1:XWQOYVNOKJQRVW2PC5MER32YIGHTHCOH", "length": 8431, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कल्याण-डोंबिवली मनपामध्ये समाविष्ट गावांमध्ये सक्तीने मालमत्ता कराची वसुली करु नये : मुख्यमंत्री", "raw_content": "\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकल्याण-डोंबिवली मनपामध्ये समाविष्ट गावांमध्ये सक्तीने मालमत्ता कराची वसुली करु नये : मुख्यमंत्री\nनागपूर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 27 गावांमधील नागरिकांची भावना लक्षात घेता महापालिकेने त्यांच्याकडून अतिरिक्त मालमत्ता कराची सक्तीने वसुली करु नये, असे निर्देश दिले जातील. या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे मु���्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.\nसदस्य किसन कथोरे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, ज्या ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट होतात त्यांना सुरुवातीचे दोन वर्ष ग्रामपंचायतीप्रमाणे कर द्यावा लागतो. त्यानंतर वीस टक्क्यांनी करवाढ होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 27 गावांमधील नागरिकांची भावना लक्षात घेता यांच्याकडून सक्तीने वसुली न करण्याचे निर्देश महापालिकेला दिले जातील.\nया 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांना या संदर्भात अहवाल सादर करण्याविषयी सांगण्यात आले असून जुलैअखेर अहवाल प्राप्त होताच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nया 27 गावांमध्ये अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 180 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\nशहांंचंं पुण्यात येणं आणि जिओच्या कर सुटीचा प्रस्ताव मांडला जाणं हा योगायोग नाही : चेतन तुपे\nग्राहकांसाठी Xiaomi चा धमाकेदार सेल\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/salman-and-priyanka-are-the-most-popular-actors-in-2018/", "date_download": "2019-07-17T06:57:59Z", "digest": "sha1:YJPOEE3FZLLW3PTGRTSQCGKBXK43KEJW", "length": 9251, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग !", "raw_content": "\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nटीम महाराष्ट्र देशा – सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आलीय. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालंय की, सलमान आणि प्रियंकाच 2018 मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. 1 जानेवरी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 ह्या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर 1 स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका 2018 सालातले ‘बॉलीवूड ट्रेंडसेटर’ ठरलेत.\nगेल्या वर्षभरात (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 ह्या कालावधीत) स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सुपरस्टार सलमान खान 52 आठवड्यांपैकी 24 आठवडे तर प्रियंका 20 आठवडे नंबर वन स्थानी विराजमान असल्याने दोघेही सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड कलाकार असल्याचे दिसून येते आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.\nस्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “प्रियंका आणि सलमान दोघेही 2018 ह्या संपूर्ण वर्षभरात सातत्याने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिले. सलमानचे विवाद असोत की, कोर्टाचे खटले किंवा मग त्याचे सिनेमे असोत. तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमूळे वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसत होता. तिच गोष्ट प्रियंका चोप्राचीही निक जोनाससोबतच्या प्रियंकाच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रियंका सातत्याने बातम्यांमध्ये होती. आणि त्याच कारणास्���व तिच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. म्हणूनच प्रियंका आणि सलमान दोघांचाही लोकप्रियतेत इतर बॉलीवूड कलाकारांवर वरचष्मा दिसून येतोय.\nअश्वनी कौल पूढे सांगतात, आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/general-reservation-category", "date_download": "2019-07-17T07:57:41Z", "digest": "sha1:PUGZZLDKJYM2LSGZR5AWGNS54K4SNZA6", "length": 13350, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "general reservation category: Latest general reservation category News & Updates,general reservation category Photos & Images, general reservation category Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी...\nउद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक\nसचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक...\nदेशात ३ मोबाइल फोन व्यसनमुक्ती केंद्र सुरू...\nमदत मिळेना; उंदीर खाऊन जगताहेत बिहारचे पूर...\nपुणे, दिल्लीसहीत अनेक ठिकाणी चंद्रग्रहण दि...\nराष्ट्रवादी काँग्रेस दर्जा गमाविणार\nकुलभूषण जाधव खटल्यातील 'या' १० ठळक बाबी\nमुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अटक...\nपाकिस्तानची हवाईहद्द अखेर आजपासून खुली\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही...\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nवाहनांची किरकोळ विक्रीही घटली\nनिर्देशांक पुन्हा ३९ हजारपार\nडॉ. धनंजय दातार यांना 'फोर्ब्ज मिडल इस्ट'त...\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा ...\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह...\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे ...\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\n'खंडेराया' फेम वैभव म्हणतो, फिल्मी गाण्यां...\nअभिनेते शरद पोंक्षे यांची कर्करोगावर यशस्व...\nसंजू'बाबा'च्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँ...\nमाधुरीला भेटणं हा माझ्यासाठी खास क्षणः क्र...\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\n📞धो धो पाऊस कोसळत असतो\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीज..\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याल..\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घ..\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना ..\nदिल्लीः इतिहास, इंग्रजीच्या अभ्या..\nअहमद रझाला भारताच्या ताब्यात देणार\nरेल्वेत १० टक्के सवर्ण आरक्षणांतर्गत २३ हजार नोकऱ्या\nरेल्वे पहिला असा सरकारी विभाग आहे जो सवर्णांमधील आर्थिक दुर्बल घटकांना नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण उपलब्ध करून देणार आहे. 'पुढील दोन वर्षांत सर्वसाधारण वर्गातील गरीबांना रेल्वेत २३ हजार नोकऱ्या आरक्षित केल्या जातील. एससी-एसटी आणि अन्य प्रवर्गांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही आरक्षणाला यासाठी धक्का लावला जाणार नाही,' अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.\nमुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला अटक\n'शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक'\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे अपहरण\nतुम्ही किती सकारात्मक आहात\nबिग बॉस: अभिनेत्रीचा आयोजकावर गंभीर आरोप\nसुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं कुमारस्वामी गोत्यात\nकर्मचाऱ्यांना झटका; PF वरील व्याज घटले\nकुलभूषण खटला: आज निकाल...'हे' जाणून घ्या\nअवैध वाहतूकदारांचा हल्ला; ST अधिकारी जखमी\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\nभविष्य १७ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/photos/bigg-boss-12-anup-jalota-girlfriend-jasleen-matharu-hot-photos-1496/12-1502.html", "date_download": "2019-07-17T07:02:49Z", "digest": "sha1:LMIGNCFPT5N47JV65EROEBWFKGSOHMYQ", "length": 16828, "nlines": 114, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "जसलीनने बिग बॉस 12 च्या लॉन्चमध्ये तिच्या आणि अनूप जलोटांच्या नात्याचा खुलासा केला. | Bigg Boss 12 : अनूप जलोटांची गर्लफ्रेंड जसलीन मथारुचे हॉट फोटोज ! | Latest Photos, Images & Galleries | LatestLY.com", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nUber India लवकरच कॉल आणि एसएमएस च्या माध्यमा���ून कॅब बुकिंगची सोय देणार\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nBigg Boss 12 : अनूप जलोटांची गर्लफ्रेंड जसलीन मथारुचे हॉट फोटोज जसलीनने बिग बॉस 12 च्या लॉन्चमध्ये तिच्या आणि अनूप जलोटांच्या नात्याचा खुलासा केला.\nजसलीन मथारुने बिग बॉस 12 अनूप जलोटांसोबत प्रवेश केला. (Photo Credits: Instagram)\nजसलीनने बिग बॉस 12 च्या लॉन्चमध्ये तिच्या आणि अनूप जलोटांच्या नात्याचा खुलासा केला. (Photo Credits: Instagram)\nजसलीनने गायक म्हणून चांगलीच लोकप्रियता प्राप्त केली आहे. (Photo Credits: Instagram)\nबिग बॉस 12 मध्ये जसलीन आणि अनूप यांच्या नात्याची चांगलीच चर्चा होत आहे. (Photo Credits: Instagram)\nजसलीनने अनूप जलोटांकडून गाण्याचे शिक्षण घेतले आहे. (Photo Credits: Instagram)\nजसलीन सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. (Photo Credits: Instagram)\nआता बिग बॉसच्या घरात जसलीन आणि अनूप यांचा प्रवास कसा असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Photo Credits: Instagram)\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींच��� बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2019-07-17T06:18:18Z", "digest": "sha1:B37QTMOUAJVBY2G7Y6R2S4OXAFTNROYL", "length": 10073, "nlines": 195, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "शास्त्रीय नियमांचे संशोधक - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौ���िकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nशास्त्रज्ञाचे नाव\tएकक\tदेश\nजेम्स वॅट\tवॅट\tस्कॉटलँड\nजॉर्ज सायमन ओहम\tओहम\tजर्मनी\nमाईकेल फॅरेडे\tफॅरेडे\tब्रिटिश\nसी.व्ही. रमन\tरामन इफेक्ट\tभारतीय\nविल्टेन इडूअर्ड वेबर\tवेबर\tजर्मनी\nब्लॅक पास्कल\tपास्कल\tफ्रान्स\nलॉर्ड केल्विन\tकेल्विन\tब्रिटिश\nहेंरीच रुडॉल्फ हार्टज\tहार्टज\tजर्मनी\nएंड्रीमेरी अॅम्पीअर\tअॅम्पीअर\tफ्रान्स\nसर आयझेक न्यूटन\tन्यूटन\tब्रिटिश\nएलेस्स्लैड्रो होल्ट\tहोल्ट\tइटालियन\nजेम्स प्रेसकॉट ज्युल\tज्युल\tब्रिटिश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-msp-and-inflation-18753", "date_download": "2019-07-17T07:40:15Z", "digest": "sha1:H54LSSLPCO3K6EWLAY2IMJJXTTQWUQ54", "length": 26766, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on msp and inflation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तव\nहमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तव\nगुरुवार, 25 एप्रिल 2019\nमौद्रिक धोरण समिती हमीभावातील वाढ, हेच महागाई वाढीचे प्रमुख कारण असल्याचे सांगत आली आहे. एक तर हमीभावातील वाढ बहुतेक वेळा किरकोळ असते, शिवाय सरकार केवळ घोषणा करते, प्रत्यक्ष खरेदी करीत नसल्याने बाजार प्रवृत्तीच भाव ठरवतात, जे हमीभावापेक्षा कमी असतात.\nलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून खरीप व रब्बी पिकांच्या हमीभावात शासनाने वाढ केली. इतरही अनेक योजनांची घोषणा केली. हमीभावातील वाढीमागे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचाही हेतू असल्याचे सांगण्यात आले. अंतरीम अर्थसंकल्पात तीन हजार कोटींची तरतूद करून त्या विषयीची खात्री पटवून देण्यात आली. एवढे सगळे झाल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्याला हमीभाव कितपत मिळाला, हे तपासणे अगत्याचे ठरते. नाफेडच्या आकडेवार��नुसार देशातील प्रगत दहा राज्यांपैकी सात राज्यांत (त्यात महाराष्ट्रही आले) हमीभावाने खरेदीचे प्रमाण केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी होते.\nमहाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात या प्रमुख डाळ उत्पादक राज्यांत हे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप कमी होते. गुजरात वगळता अन्य राज्यांत खरीप तेलबियांची खरेदी ३३ टक्क्यांपेक्षा कमी होती. तेलंगणा, राजस्थान वगळता इतर राज्यांमध्ये रब्बी तेलबियांची खरेदी उद्दिष्टापेक्षा कमीच होती. डाळी, तेलबियांची खरेदीच न करून ओडीशाने तर यात षटकार ठोकला. हमीभाव वाढीची घोषणा करूनही अंमलबजावणीतील हलर्गीपणामुळे शेतमालाचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल ५६७५ रुपये, तर बाजारभाव ५२०० ते ५३०० रुपये. मुगाचा हमीभाव प्रतिक्विंटल ६९७५ रुपये, तर बाजारभाव ४५०० ते ४८०० रुपये. हीच स्थिती इतर शेतमालांची आहे.\nशेती उद्योगातील व्यापार शर्तीबाबत अर्थतज्ज्ञांकडून उलटसुलट दावे केले जातात. काहींच्या मते ते उद्योगाला, तर काहींच्या मते शेतीला अनुकूल आहेत. हे दावे-प्रतिदावे थोडेसे बाजूला ठेवून सामान्य शेतकऱ्याला या विषयी काय वाटते ते जाणून घेणे आवश्यक आहे. भाजीपाला अथवा इतर कुठलीही वस्तू शेतकऱ्यांकडून खरेदी करताना एवढी महाग कशी, असी तक्रार ग्राहकाने केल्यानंतर शेतकरी जे उत्तर देतो, ते या व्यापार शर्तीचे यथार्थ वर्णन करणारे व पैशाचा प्रवास कोणीकडून कोणीकडे होतो, हे स्पष्ट करणारे असते. तो म्हणतो, ‘‘एवढ्यात काय येतंय साहेब\nमहागडी बियाणे, खतांच्या वापरामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत गेला. परंतु उत्पादन वाढल्याने भाव कोसळत गेले आणि शेती व्यवसाय आतबट्ट्याचा बनत गेला.\nहमीभावाचा शासनाकडून मोठा गाजावजा केला जातो. परंतु, केवळ ६ टक्के शेतमालाचीच खरेदी सरकार करते. त्यात सर्वाधिक वाटा गहू व तांदळाचा असतो. त्यातील ९० टक्के खरेदी पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते. केंद्रातील सत्ता टिकण्यासाठी एवढ्या खासदारांची संख्या पुरेशी ठरत असावी. महाराष्ट्राच्या वाट्याला नाफेडमार्फत क्वचित केली जाणारी कांदा खरेदी येते. सरकारी खरेदीच्या पाठबळाअभावी राज्यातील ज्वारी या प्रमुख पिकाची दुरवस्था झाली आहे. मराठी माणसाच्या ताटाती�� भाकरीची जागा पोळीने पटकावली आहे. पीक पद्धतीतून ज्वारी बाद झाल्याने पशुधन संकटात आले आहे. हमीभावातील वाढीला समाजातील काही वर्गांकडून हेतुत: विरोध केला जातो. त्यांच्याकडून उपस्थित केले जाणारे मुद्दे तकलादू असतात. हमीभाव वाढीमुळे महागाई होते त्यापैकी एक\nरिझर्व्ह बॅंकेची मौद्रिक धोरण समिती हमीभावातील वाढ, हेच महागाई वाढीचे प्रमुख कारण असल्याचे सांगत आली आहे. एक तर हमीभावातील वाढ बहुतेक वेळा किरकोळ असते, शिवाय सरकार केवळ घोषणा करते, प्रत्यक्ष खरेदी करीत नसल्याने बाजार प्रवृत्तीच भाव ठरवतात, जे हमीभावापेक्षा कमी असतात. हमीभावातील वाढीमुळे ग्रामीण जनतेच्या हाती अधिक पैसा आल्याने मागणी वाढून महागाई होण्याची भीती काहींकडून व्यक्त केली जाते. ज्यांचे राहणीमान कनिष्ठ दर्जाचे आहे. अशांच्या हाती अधिक पैसा येऊन त्यांचे राहणीमान उंचावत असेल, तर त्यावर आक्षेप न घेता, त्याचे स्वागतच करावयास हवे. सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेळावेळी दिल्या जाणाऱ्या वेतनवाढी, कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदस्थांचे लाखांमधील पगार, आर्थिक लाभांचा महागाई वाढीशी कुठलाच संबंध असत नाही, असे यांना म्हणावयाचे आहे काय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात होणारी वाढ व विनिमय बाजारात रुपयाची होणारी घसरण, हेच महागाई वाढीचे प्रमुख शत्रू असल्याचे ज्ञात असतानाही दबाव तंत्राचा भाग म्हणून हमीभावातील वाढीचा बागुलबुवा पुढे केला जातो. भांडवलदाराचा मार्ग सुखकर करणे, हाही हेतू त्यामागे असतो. शेतमालाचे भाव कमी राहिल्याने अल्प वेतनांवर भांडवलदारांना श्रमिक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होतो. प्रगत देशांच्या तुलनेत आपल्याकडील श्रम स्वस्त असण्यामागे अनेक कारणांपैकी शेतमालाच्या कमी किमती, हेही कारण आहे.\nनव्वदच्या दशकात शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून नवउदारमतवादाचा प्रभाव सरकार दरबारी उत्तरोत्तर वाढतोय. शासनाने शेतमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करू नये, सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना उत्पादन विषयक चुकीचा संदेश जातो, असे या वर्गाचे प्रतिपादन असते. वास्तविकपणे ॲडम स्मिथ प्रणीत खुली अर्थव्यवस्था, स्पर्धात्मक बाजारपेठ अमेरिका अगर अन्य कुठल्याही प्रगत देशात अस्तित्वात नाही. कल्याणकारी भांडवलशाही हेच आजच�� वास्तव आहे. पीडित, दुर्बल वर्गांच्या हितसंबंधाच्या रक्षणाची जबाबदारी अशा देशात शासनाकडून पार पाडली जाते. शेतकरी हा आपल्याकडील असाच एक मोठा वर्ग आहे. शासन हमीभावाच्या स्वरूपात त्याला मदत करीत असेल, तर त्यात गैर मानण्याचे काही कारण नाही. उद्योगांना सेझ आदींच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सवलती, प्रोत्साहनपर मदत, निर्यात अनुदान करातील सूट, स्वस्त परकी चलनाची उपलब्धता, बाह्य स्पर्धेपासून संरक्षण शिवाय कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे दिले जाणारे वेतन, ही सर्व अर्थव्यवहारातील सरकारी हस्तक्षेपाचीच उदाहरणे होत.\nकर्जमाफी व हमीभाव अशा दोन मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करताहेत. तरीही भाजपच्या जाहीरनाम्यात स्वामिनाथन आयोग अथवा सरकारी खरेदीचा साधा उल्लेखही नाही. काँग्रेसने मात्र संपूर्ण कर्जमुक्तीबरोबर एका नव्या कृषिमूल्य आयोगाच्या स्थापनेचे आश्वासन दिले आहे. यावरून शेतकऱ्यांची लढाई संपलेली नाही, हेच स्पष्ट होते. अन्नधान्यातील परावलंबन ते स्वावलंबन व निर्यातदार अशा गेल्या सात दशकांतील शेतीच्या प्रवासानंतरही शेतकऱ्याला स्थिर शाश्वत उत्पन्नाची हमी मिळालेली नाही. किसान सन्मान योजनेने ती काहींना अंशत: मिळाली आहे. परंतु, हा प्रयत्न अपुरा आहे. हमीभावात योग्य ती वाढ करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी हा उपायच सर्व शेतकऱ्यांना लाभकारक ठरू शकतो.\nप्रा. सुभाष बागल : ९४२१६५२५०५\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nहमीभाव minimum support price महागाई सरकार government खरीप उत्पन्न अर्थसंकल्प union budget विषय topics महाराष्ट्र maharashtra तमिळनाडू कर्नाटक गुजरात डाळ राजस्थान षटकार six शेती farming व्यापार खत fertiliser व्यवसाय profession गहू wheat पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश madhya pradesh पशुधन अमेरिका वेतन आंदोलन agitation कर्जमुक्ती\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nपावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nबाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nनीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...\nमराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...\nखरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...\nचोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...\nउद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...\nराज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...\nदेशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...\nचित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.cart91.com/mr/t/books/interest/subject/accountancy-and-finance", "date_download": "2019-07-17T06:41:59Z", "digest": "sha1:K774T2CZ3J2OC6AJNNYCBU3VLULPGVMN", "length": 14468, "nlines": 409, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन विषय अकौंटसी आणि फायनान्स पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nबॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना\nऔद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र\nबँक व्यवसाय व सहकार\nप्रोफ. डॉ. एस. व्ही. ढमढेरे\nप्रोफ. डॉ. श्री वि कडवेकर\nप्रोफ. डॉ. श्री वि कडवेकर\nवाणिज्य संघटन व व्यवस्थापन\nप्रा. सुरेश भिरूड, प्रोफ. भास्कर नाफडे\nभारतातील बँक कायदे आणि व्यवहार पद्धती\nबँक व्यवहार व वित्तीय सेवा\nप्रोफ. डॉ. र ग पैठणकर\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/01/blog-post_16.html", "date_download": "2019-07-17T07:21:26Z", "digest": "sha1:4NKR63HN6JMSDU5DGRYN2L6JJW43KULA", "length": 5342, "nlines": 114, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "सेल्फी काढताना ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मर���ठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nमोह आवरला नाही तरीही\nमोहपुर्ती करताना भान असावे\nकाढायचे म्हणून कसेही नको\nसेल्फी काढण्याचे ज्ञान असावे\nप्रत्येक सेल्फी घेतला पाहिजे\nअन् काढण्यात येणारा सेल्फी\nजीवावरती ना बेतला पाहिजे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Draksha_RogVaUpay.html", "date_download": "2019-07-17T06:38:12Z", "digest": "sha1:R62OZGWTIGMGWOT6PUVJFVN4PHBLRCKO", "length": 20484, "nlines": 50, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Modern Grapes Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - द्राक्षावरील रोग व त्यावरील उपाय", "raw_content": "\nद्राक्षावरील रोग व त्यावरील उपाय\nकरपा : (अॅन्थ्रॅकनोज) हा बुरशीजन्य रोग असून अधिक तापमान व ढगाळ हवामान असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात आढळतो पावसाळ्यात जास्त जाणवतो. ऑक्टोबर छाटणी आणि त्यानंतरच्या काळात दोन्ही हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव होतो.\nलक्षणे : हा रोग सुरुवातीला कोवळ्या फुटीच्या शेंड्यावर तसेच कोवळ्या पानावर आढळतो. पानांवर लहान, गोलाकार, गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. पुढे ठिपक्यांचा मध्य भाग राखाडा आणि गर्द तपकिरी होतो. काही वेळेस ठिपक्याचा मध्य भाग राखाडा आणि गर्द तपकिरी होतो. काही वेळेस ठिपक्याचा मधील भाग वाळून जातो. त्यामुळे पानांस छिद्र पडतात. तसेच कोवळ्या काड्या, घडांचे दांडे आणि ताणावे यावर तपकिरी फिक्कट रंगाचे ठिपके पडतात. पानांवर मध्य शिरा व मुख्य शिरांवर लहान, गोलाकार, कोनात्मक आकाराचे गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. रोगट पानांच्या दांड्यावर व्रण आढळून शिरा गुंडाळल्यासारख्या दिसतात. मण्यांचे देठे ग��लाकार, खोलगट, मध्यभागी राखाडी व कडा तांबुस तपकिरी पडतात.\n१) कमी निचऱ्याच्या भारी सतत ओल घरून ठेवणाऱ्या जमिनीत लागण करू नये.\n२) लागवडीच्या वेळी पुर्ण निरोगी काड्या लावाव्यात.\n३) बागेत स्वच्छता ठेवावी.\n४) प्रतिबंधात्मक उप्पाय म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.\n५) प्रादुर्भाव झालेला असल्यास थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५ मिली प्रति लि. पाण्यातून १ ते २ वेळा ८ - ८ दिवसांनी फवारावे.\nझान्थोमोनस : बागेची छाटणी केल्यानंतर किंवा शेंडा मारणे, घडांची विरळणी तसेच गर्डलिंगच्या वेळी झालेल्या जखमातून या रोगाचे जीवाणू वेलीत प्रवेश करतात. वेलीच्या गाभ्यात जिवंत राहून गाभ्यातून वर वाहणाऱ्या अन्नरसासोबत नवीन निरोगी फांद्या, फुटी व घडत जातात. छाटणीच्या तसेच गर्डलिंगच्या हात्यारामार्फत रोगाचा प्रसार होतो. जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यावाटे हे जीवाणू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात .\nया रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे पानाखाली पिनाग्रासारखे ठिपके दिसतात. हे ठिपके पानाची मुख्य शीर तसेच उपशिरांच्या बाजूला अधिक आढळतात. ठिपके गोलाकार असून त्याभोवती गोल पिवळे वलय दिसते. पुढे हे ठिपके पानांच्या वर दिसतात. काही काळाने ठिपके कोनाकृती करड्या रंगाचे दिसून पुढे त्यांचे काळ्या चट्ट्यात रूपांतर होते. ठिपके मोठे होऊन एकमेकांत मिसळतात व पाने करपून गळू लागतात.\nउपाय : लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.\n२) रोगट फांद्या व फूट काढून जाळून टाकवी.\n३) छाटणी तसेच गर्डलिंगची हत्यारे ३ ग्रॅम ताम्रयुक्त बुरशीनाशक प्रति लि. पाणी या द्रावणाने निर्जंतुक करून वापरावीत.\n४) जवळच्या 'कृषी विज्ञान' केंद्राशी संपर्क साधून तज्ञांच्या सल्ल्यानुसार रोगाची अवस्था पाहून योग्य औषधांच्या प्रमाणबद्ध फवारण्या घ्याव्यात.\nकेवडा(दाऊनी मिल्ड्यू) : केवडा रोगाची बुरशी ही जिवंत पेशीवर आपली उपजीविका करते. नवीन येणाऱ्या फुटी, ऊती हे रोगाला बळी पडतात. आपल्याकडील द्राक्ष बागायतदार उशीरा माल घेण्यासाठी एप्रिल छाटणी उशीरा करतात. त्यामुळे वेलीवर नवीन येणारी फूट पावसाळ्यात येते, त्यामुळे फुटी रोगाला जास्त बळी पडतात.\nरोगाची लक्षणे : द्रक्षवेलीच्या सर्व हिरव्या भागावर विशेष करून पानांवर या रोगाची लक्षणे दिसून येतात. प्रथम पानाच्या पृष्ठभागावर फिक्कट पिवळ्या रंगाचे डाग दिसतात.हे डाग पानांवर कोनात्मक पिवळसर, तांबूस डाग दिसतात. हे डाग पानांवर ३- ४ ठिकाणी, दिसतात. रोगग्रस्त पाने सुर्यप्रकाशाकडे धरल्यास पानावर पडलेले डाग पारदर्शक दिसतात. दमट हवामानात पानांच्या डागांच्या खालील बाजूस बुरशीची असंख्य बीजे तयार होतात. अशी बीजे रुजण्यासाठी १८ ते २४ डी. सें. तापमान अनुकूल असते. अलैंगिक बीजे निरोगी भागांवर रुजल्यावर बुरशीचे धागे पानाच्या वरील बाजूला छिद्रद्वारे आत प्रवेश करून तेथे वाढतात. चार दिवसाच्या अवधीत रोगाची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात.\nपुढे ये पानांच्या भाग पांढरट दिसतो. रोगग्रस्त पाने तपकिरी पडून वळतात व गळून पडतात. रोगाची तिव्रता वाढल्यास पाने गळून वेळीच नुसता सांगाडा राहतो.\n१) खरड छाटणीच्यावेळी वेलीवरील सर्व रोगट, अपक्व अशा सर्व काड्या व पाने काढल्यामुळे वेलीवरील असलेले सुप्तावस्थेतील बीजाणू काढून टाकले जातात. त्यामुळे या काळात द्राक्ष बागही रोग विरहीत राहते.\n२) खरड छाटणी उशीरा घेतल्यास काडी उशीरा पक्व होते व वेलीवर कोवळी फूट राहते. केवडा रोगाचा प्रादुर्भाव हा कोवळ्या फुटीवर जास्त जाणवतो. त्यासाठी खरड छाटणी वेलेवर होणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून काडी पावसाळयाआधी पक्व होईल व कोवळ्या फूटी काढून टाकता येतील.\n३) प्रतिकुल हवामान किंवा अन्नाचे दुर्भिक्ष असेल तर बुरशीचे बीजाणू घागे सुप्तावस्थेत जातात विशेषत: एप्रिल छाटणीच्या वेळी ही परिस्थिती असते.\nछाटणीनंतर खाली पडलेल्या काड्या, पाने सर्व गोळा करून जाळून टाकावे.\nभुरी (Powdery Mildew) :- द्राक्षोत्पादनामध्ये भुरी रोगामुळे मोठे नुकसान होते. त्याकरिता वेळीच त्याचे नियंत्रण करणे गरजेचे असते. अनसिनुला निकेटर या बुरशीमुळे द्राक्षावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. थंड आणि ढगाळ वातावरण, हवेचे तापमान २० ते ३० डी. सें. भुरी रोगाला अनुकूल असते. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडला नाही आणि ढगाळ वातावरण राहिल्यास भुरी रोग वाऱ्यामार्फत पसरतो. ऑक्टोबर छाटणीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी सुरू झाल्यानंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. द्राक्षावेलीची पाने, कोवळी फुट व घडांवर भुरीचा प्रादुर्भाव होतो.\nद्राक्षावेलीवर कोणत्याही अवस्थेत भुरी रोग येण्याची शक्यता असते. वेलीवरील वांझफुटी सावलीत असतील तसेच कॅनॉपीमध्ये जास्त गर्दी झाली की , सावलीत राहिलेल्या पानांवर, घडांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढतो. मण्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली की मण्यावर भुरी येत नाही मात्र मण्याच्या देठावर भुरी येऊ शकते.\nरोगाची लक्षणे : पानांच्या वरील बाजूस पांढरट बुरशीची वाढ होते. पानांवरील रोगट भाग प्रथम पिवळसर पांढरा दिसतो. नंतर भुरकट पांढरा दिसतो. प्रादुर्भावामुळे द्राक्षावेलींच्या पानाची वाढ कमी प्रमाणात होते. रोगट कोवळी पाने आतील बाजूस वळतात. रोगाची तीव्रता वाढल्यास रोगट पाने तांबूस दिसतात. पानांच्या देठावर भुरीचा प्रादुर्भाव झाल्यास पानाचे देठ तुटतात, पानाची गळती होऊन कॅनॉपीचे प्रमाण कमी होते.\nफुटीच्या शेंड्यावर भुरी आल्यास वाढ खुंटते भुरीमुळे हिरव्या काड्या प्रथम काळसर तपकिरी आणि त्यानंतर तांबुस तपकिरी होतात. द्राक्ष फुलोऱ्यात गळ होते. फलधारणा व्यवस्थित होत नाही. घडाच्या देठावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास देठ तुटतात. घडामध्ये आठ टक्क्याच्या पुढे साखरेचे प्रमाण गेल्यास द्राक्षमण्यावर भुरीचा प्रादुर्भाव होत नाही, पण अगोदरच प्रादुर्भाव झाला असल्यास मण्यांवर भुरकट थर दिसून पक्व होणाऱ्या मण्यांवर चिरा पडतात. द्राक्षामणी वाळतात, सडतात, परिणाम उत्पादनात घट येते व दर्जा ढासळतो.\nभुरी रोगाचे एकात्मिक नियंत्रण :\n१) द्राक्षबागेचे रोगासंबंधी नियमित सर्वेक्षण करावे आणि भुरी रोगासंबंधी पाहणी करावी. बागेतील अस्वच्छतेमुळे भुरी रोगाच्या बुरशीचे इनॉकुलम (बुरशीची अतिवाढ आणि बीजे) तयार होऊन भुरीचा परिणाम वातावरणानुसार होतो. प्रत्येक छाटणीनंतर सर्व रोगट अवशेष एकत्र करून जाळून नष्ट करावेत.\n२) द्राक्षवेलींवर एखादे - दुसरे अति रोग्रस्त आणि पुर्ण भुरकट झालेले पान आढळलयास ते काढून घ्यावे आणि जाळून नष्ट करावेत म्हणजे पानांवरील बुरशीबीजे हवेमार्फत पसरणार नाहीत.\n३) द्राक्ष बागेवर भरपूर स्वच्छ सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि बाग नेहमी स्वच्छ राहील असे नियोजन करावे.\n४) बाह्य स्पर्शजन्य (उदा. गंधक किंवा पोटॅशियम बाय कार्बोनेट) बुरशीनाशकांचा वापर फवारणीसाठी आवश्यकतेनुसार रोगनियंत्रणासाठी करावा, गंधक भुकटी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक या स्वरूपात वापरता येते हवेत आर्द्रता कमी असल्यास भुकटी वापरावी. पावसाचे प्रमाण आणि हवेत आर्द्रता जास्त असल्यास पाण्��ात मिसळणारे गंधक वापरावे. उष्ण व कोरड्या हवामानात (तापमान ३० डी. सें. च्या पुढे असल्यास) द्राक्षवेलीस गंधकाचा अपाय होऊ शकतो.\n५) आंतरप्रवाही बुरशीनाशके (उदा. ट्रायडिमेफॉन / पेनकोनाझोल / हेक्झाकोनाझोल) आलटून पालटून वापरल्यास बुरशीमध्ये बुरशीनाशकांविरूध्द प्रतिकारशक्ती निर्माण न होता भुरी रोगाचे नियंत्रण करण्यास परिणामकारक ठरतील. आंतरप्रवाही बुरशीनाशकांची प्रतिकाराशक्ती बुरशीमध्ये तयार होते, म्हणून त्यांचा आवश्यकता असेल तरच वापर करावा.\n६) द्राक्षवेलीवरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८० % पाण्यात विरघळणारे गंधक ५०० ग्रॅम किंवा डिनोकॅप १२५ मिली प्रती २५० लि. पाण्यात मिसळून फवारण्य कराव्यात. यानंतरही भुरी रोग आटोक्यात आला नाहीच तर ट्रायडिमेकॉन २५० ग्रॅम किंवा पेनकोनाझोल १२५ मिली २५० लि. पाण्यातून फवारावे.\n७) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्षवेलीवरील शेवटची बुरशीनाशकाची फवारणी द्राक्ष काढणीनंतर द्राक्षामध्ये विषारी अवशेष राहणार नाहीत याचा विचार करून वेळेत करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/In-the-case-of-robbery-the-perpetrators-are-arrested/", "date_download": "2019-07-17T06:38:00Z", "digest": "sha1:S6RK6IKX6MLF7OHI2LTWYHRBEU7P3X4X", "length": 12849, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लूटमारप्रकरणी हल्लेखोरांना बेड्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › लूटमारप्रकरणी हल्लेखोरांना बेड्या\nइस्टेट एजंटांवर जीवेघणा हल्ला करून मध्यवर्ती ताराराणी चौक परिसरातून 17 लाखांची रोकड लूटणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने छडा लावला. म्होरक्या व टिपस्टर जितेंद्र ऊर्फ पिंटू किसनसिंग रजपूत (वय 33, रा. गणेश कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याच्यासह चौघांना सोमवारी बेड्या ठोकण्यात आल्या. टोळीकडून 8 लाख 49 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पसार हल्लेखोराच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत.\nरजपूतसह चंद्रकांत ऊर्फ बबन पुंडलिक सावरे (33, म्हसोबा मंदिराशेजारी, शिंगणापूर), वैभव ऊर्फ भाई बाबासाहेब कांबळे (23, आंबेडकरनगर, पाडळी), योगेश ऊर्फ गोपी राजेश गागडे (22, रा. गणेशनगर, शिंगणापूर) अशी लुटारूंची नावे आहेत. आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधासाठी बेळगाव, निपाणीसह सांगली, मिरजेकडे पथके\nरवाना झाली आहेत, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते व टीमने ही कामगिरी बजावली आहे, असे ते म्हणाले.\nटोळीचा म्होरक्या पिंटू रजपूत रूईकर कॉलनी येथील जमिनीच्या खरेदीदार आशा जाधव यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची त्याला माहिती होती. व्यवहारातील उलाढालीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांना त्याने टिप देऊन लूटमारीचा स्वत: कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.\nतिखटपूड डोळ्यावर भिरकावून, कोयत्याने वार करून दोघा वृद्ध इस्टेट एजंटांकडील 17 लाखांची रोकड लूटल्याची थरारक घटना शुक्रवारी (दि. 2) येथील ताराराणी चौक परिसरात राजेश मोटर्सजवळील बसथांब्यावर घडली होती. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चारुदत्त कोगे गंभीर जखमी झाले होते. तर त्यांचे सहकारी दिनकर जाधव यांच्या डोळ्यात तिखटपूड टाकली होती.\nशहरात मध्यवर्ती चौकात, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. लूटमारीच्या सतत घडणार्या घटनांपाठोपाठ आणखी एका मोठ्या घटनेची त्यात भर पडल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची तारांबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक मोहिते, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची आठ पथके नियुक्त केली होती. सीसीटीव्ही फुटेजद्वारे उपलब्ध छायाचित्रांच्या आधारे हल्लेखोरांचा कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव जिल्ह्यात शोध सुरू होता. रविवारी मध्यरात्री ‘एलसीबी’ पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून हल्लेखोरांना जेरबंद केले.\nघरगड्याने एजंटांना बोलावून घेतले\nउद्यमनगर येथील सूर्यकांत नलावडे यांच्या प्लॉटचा श्रीमती जाधव यांनी दहा दिवसांपूर्वी व्यवहार केला होता. बहुतांशी रक्कम एजंटांमार्फत देण्यात आली होती. उर्वरित 20 लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले होते. ही सर्व माहिती संशयित रजपूतला होती. जाधव यांच्या सूचनेनुसार त्याने कोगे, जाधव यांच्याशी संपर्क साधून संबंधित रक्कम घेण्यासाठी दुपारी दोन वाजता एजंटांना बंगल्यावर येण्याचा निरोप दिला. त्यानुसार एजंट बंगल्यावर आले. श्रीमती जाधव यांनी संबंधित रक्कम घरगड्यामार्फत एजंटांकडे दिली.\n‘टिपस्टर’ने साथीदारांसह केला पाठलाग\nमोठी रक्कम घेण्यास एजंट बंगल्यावर येणार आहेत, अशी रजपूतने मित्रांना टिप दिली. त्यानंतर हल्लेखोर कॉलनीतील बंगल्यासमोरील बोळात थांबले. एजंट 20 लाखांच्या रकमेसह बाहेर पडल्यानंतर स्वत: रजपूत, चंद्रकांत सावरे, वैभव कांबळे, गागडे यांनी मोटारसायकलवरून एजंटांचा पाठलाग सुरू केला.\nवाहनांच्या वर्दळीमुळे कोपर्यावरील बेत फसला\nमहाडिक कॉलनीच्या कोपर्यावर एजंटांवर हल्ला करून तेथेच लूटण्याचा बेत होता. मात्र, वाहनांच्या वर्दळीमुळे हा बेत फसला. त्यानंतर संशयितांनी पाठलाग करीत राजेश मोटर्सजवळील बसथांब्यावर त्यांना गाठले. कोगे, जाधव यांच्यावर तिखटपूड भिरकावून, कोयत्याने हल्ला करून त्यांच्याकडील 17 लाखांची रोकड लूटली, असेही चौकशीत निष्पन्न झाले आहे, असे मोहिते यांनी सांगितले.\nमध्यरात्री तीन ठिकाणी छापे\nरविवारी मध्यरात्री दिनकर मोहिते, संजय मोरे, संजीव मोरे, राजेंद्र सानप, युवराज आठरे, श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, उत्तम सडोलीकर, सुनील इंगवले, शिवाजी खोराटे, यशवंत उपराटे, रमेश डोईफोडे, किरण गावडे, संतोष पाटील, सुजय दावणे, असिफ करयगार, सुरेश चव्हाण, प्रकाश संकपाळ आदींनी सापळा रचून शिंगणापूर, उचगाव, पाडळी येथे छापा टाकून चौघांच्या मुसक्या आवळल्या. अंगझडतीत गुन्ह्यातील 8 लाख 49 हजारांची रोकड सापडली.\nटोळीतील आणखी एका फरारी साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्यातील मोठी रक्कम त्याच्या ताब्यात आहे. संशयिताच्या शोधासाठी विशेष पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत, असेही सांगण्यात आले.\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\n...आणि बचावले १५३ प्रवासी; लँडिंगपूर्वी विमानात होते ५ मिनिटे पुरेल एवढेच इंधन\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Take-action-against-the-doctor/", "date_download": "2019-07-17T07:00:02Z", "digest": "sha1:K6DH4TB2UQRZ777OABYNR2OEXUFBEN63", "length": 8081, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ... अन्यथा आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ... अन्यथा आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन\n... अन्यथा आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन\nजिल्ह्यात उद्भवलेल्या लेप्टोसाथीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पथकातील बर्याच डॉक्टरांनी चांगले काम केले. मात्र, काही डॉक्टरांनी अजिबात काम केले नाही. उलट विचारणार्यांना उद्धट उत्तरे दिली, पदाधिकारी आदींचा अपमान केला, अशा डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी आपण आरोग्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. मात्र, अद्याप यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. येत्या आठ दिवसांत संबंधित डॉक्टरवर कारवाई झाली नाही तर आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्यासह आरोग्य समिती सदस्यांनी दिला. आरोग्य समितीची सर्वसाधारण सभा बॅ. नाथपै समिती सभागृहात आरोग्य समिती सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सदस्य जेरॉन फर्नांडिस, उन्नती धुरी, राजेश कविटकर, श्रेया सावंत, शर्वाणी गांवकर, लक्ष्मण रावराणे, यशवंत परब, समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे सर्व खातेप्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.\nशनिवारी झालेल्या आरोग्य समिती सभेपूर्वी सभापती प्रीतेश राऊळ यांनी महिनाभरापूर्वी सिंधुदुर्गात उद्भवलेल्या लेप्टो साथीवेळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्यात 10 डॉक्टरांचे एक पथक पाठविले होते. यातील काही डॉक्टरांनी अजिबात काम केले नाही आणि त्यांना दिलेल्या मुदतीपूर्वीच ते परत निघूनही गेले. काम करत नसल्याबाबत विचारणा केली असता आपल्याला उद्धट उत्तरे दिली. आपले कुणीच काहीही करू शकत नाही, अशा शब्दात उत्तरे दिली. काम न करता पदाधिकार्यांना उलट उत्तरे देणार्या या डॉक्टरवर कारवाई करावी यासाठी आपण आरोग्य संचालकांसह आरोग्य मंत्र्यांकडेही तक्रार केली. मात्र अद्याप कोणातीच कारवाई केली नाही याबाबत सभागृहात नाराजीही व्यक्त केली.\nआपण पाठपुरावा केला असून याबाबतचा अहवाल पाठविण्यास सांगितला असून तो अहवाल तयार झाला आहे. हा अहवाल तत्काळ शासनाकडे पाठविला जाईल आणि संबंधित महाबळेश्वर ये���ील त्या डॉक्टरवर कारवाई केली जाईल. यासाठी आपण पाठपुरावा करू,असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सभागृहात दिले.\nभरकटलेल्या ‘बाहुबली’ला तटरक्षक दलाचा आधार\nसरोवर संवर्धनासाठी ३.५५ कोटी सुपूर्द\nरिफायनरीच्या जमीन मोजणीला स्थगिती द्या\nमुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी रिफायनरी प्रकल्प\nविद्युततारा तुटून पडल्याने धावाधाव\nछ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून वाद हे दुर्दैव : आ. नितेश राणे\nपोलिस महासंचालकांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर\nमद्यधुंद युवतीचा धिंगाणा, पोलिसाला धक्काबुक्की(Video)\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://happyvalentinesdayworldwide.com/happy-valentines-day-quotes-in-marathi/", "date_download": "2019-07-17T06:25:07Z", "digest": "sha1:A6UMB7MJFPJ7DL46I6SDL2N6VWTV66BN", "length": 19003, "nlines": 205, "source_domain": "happyvalentinesdayworldwide.com", "title": "Happy Valentine's Day Quotes in Marathi - Happy Valentines Day 2019 Greetings Quotes Images gift Ideas Wishes Sayings Wallpaper", "raw_content": "\nआपल्याकडे बॅन्ड-एड आहे, कारण मी आपल्या प्रेमात पडलेला गुडघे टाकला आहे.\nमी आजारी आहे याची मला पर्वा नाही, मी तुला चुंबन घेईन कारण तू थंड होण्याचा विचार करतोस.\nमी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटाला तुझ्याबरोबर वाटू इच्छितो, प्रिय. जेव्हा मी आनंदी किंवा दुःखी असतो तेव्हा आपण जवळ असता. माझी अशी इच्छा आहे की मी तरुण असतो आणि मी वृद्ध असतो तेव्हाच फक्त माझा तुमच्यावर प्रेम ठेवू इच्छितो\nआज 14 फेब्रुवारी आहे – सेंट व्हॅलेंटाईन डे. महिलांना हे प्रेम दिवस म्हणतात, तर पुरुषांना ते छळवणूक दिवस म्हणून संबोधतात.\nसामान्य हृदयांपेक्षा जास्त प्रेम असलेल्या शब्दांपेक्षा मला आपण अधिक प्रेम करतो. प्रत्येक वेळी आपण मला स्पर्श करता तेव्हा माझे शरीर जादू आणि चमत्कारीने भरते. तू माझा आत्मा दयाळू आणि कृतज्ञतेने भरतोस. मी तुझ्यावर प्रेम करतो प्रिये\nप्रेमाच्या सुरवातीला काळज��पूर्वक चालणे आवश्यक आहे; आपल्या प्रेमीच्या बाहूमध्ये शेतात धावणे केवळ तेव्हाच येऊ शकते जेव्हा आपण निश्चित असाल की ते आपल्यास हसणार नाहीत सहल\nमाझ्या पागल्याला मारण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे स्वत: ला पागल करून काहीतरी करणे. धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो. मी भेटलो त्या क्षणी मला माहित होते. मला माफ करा, मला पकडण्यासाठी बराच वेळ लागला. मी फक्त अडकलो.\nलिनटॉनबद्दल माझे प्रेम जंगलातल्या पानांच्या झाडासारखे आहे: वेळ बदलेल, मला माहित आहे, हिवाळ्यातील झाडे बदलतात. हेथक्लिफसाठी माझे प्रेम खाली चिरंतन चट्टानांसारखे दिसते: थोड्या दृश्यमान आनंदाचे स्त्रोत, परंतु आवश्यक. नेली, मी हेथक्लिफ आहे तो सदैव नेहमी माझ्या मनात असतो: आनंद म्हणून नव्हे तर मी नेहमीच आनंदी असतो, पण स्वत: च्या रूपात. तर मग आमच्या विभक्ततेबद्दल पुन्हा बोलू नका: ते अव्यवहार्य आहे.\nमला आशा आहे की तुमच्यासाठीचे माझे प्रेम कधीच व्यर्थ जाणार नाही. आपणास माझे आकर्षण सुगंधित फुलांपासून पोषण मिळवण्यासाठी फुलपाखरूसारखे दिसते.\nचांगला पती असणे म्हणजे स्टँड-अप कॉमिक असणे होय. आपण स्वत: ला एक नवशिक्या म्हणून कॉल करण्यापूर्वी आपल्याला 10 वर्षांची आवश्यकता आहे\nआपण सगळे थोडे विचित्र आहोत आणि आयुष्य थोडे विचित्र आहे आणि जेव्हा आपण कुणीतरी शोधतो ज्यांचे विडंबन आपल्याशी सुसंगत आहे, आम्ही त्यांच्याबरोबर सामील होतो आणि आपापसांत विपर्यास करतो आणि प्रेम करतो.\nप्रेमाशिवाय, आपल्याला काय हवे आहे नऊ-नऊ सेंट्स अब्जावधी सेंट किमतीचे रसायने एकाकी फिरत चालले.\nमी माझ्या स्लीव्हवर माझे हृदय घालत आहे, म्हणून तू ते उचललेस; तुम्ही हृदयाची काळजी घेऊ शकता, पण माझ्याकडे माझा स्लीव्ह परत येऊ शकतो जर तुम्ही हृदयाला वरच्या दिशेने वळवाल तर ते जुळ्या ट्विन पावसासारखे दिसतात; जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो तेव्हा मला असे वाटते.\nमी जेव्हा एकत्र असतो तेव्हा मला किती आनंद होतो हे माहित आहे. आपण माझ्या आयुष्यात रंग जोडता. माझ्यासाठी नेहमी तेथे रहाण्यासाठी माझे प्रेम धन्यवाद.\nमाझ्या म्हणण्यानुसार, आपण करू शकता त्या सर्वोत्तम गोष्टीमध्ये आपल्यास जे आवडते तेच आपल्याला शोधतात. चांगले मूड, वाईट मूड, कुरुप, सुंदर, सुंदर, आपण काय आहे.\nआयुष्य चालू आहे, परंतु प्रेमीसुद्धा जीवनासाठी प्रेमात असतात. या व्हॅलेंटाईन ड��ने त्यांच्यासाठी या कोट्सना आपल्यासाठी कधीही कसा बदलला नाही हे त्यांना सांगितले.\nप्रेम आपल्यात एक विलक्षण भावना निर्माण करते ज्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. तिच्यासाठी व्हॅलेंटाईन डे कोट्स मध्ये आणखी एक छान पर्याय.\nदोन मानवी जीवनांसाठी त्यापेक्षा जास्त महत्त्व आहे, ते आयुष्यासाठी जोडले गेले आहेत – सर्व श्रमांमध्ये एकमेकांना बळकट करण्यासाठी, सर्व दुःखात एकमेकांना विश्रांती देण्यासाठी, एकमेकांकरिता सर्व दुःखांमध्ये सेवा देण्यासाठी, एक होण्यासाठी शेवटच्या भागाच्या क्षणी शांतपणे अचूक आठवणीत एकमेकांसोबत\nशब्दांत दयाळूपणा आत्मविश्वास निर्माण करतो, विचारांमध्ये दयाळूपणा गहनपणा निर्माण करते, प्रेम निर्माण करण्यासाठी दयाळूपणा निर्माण करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2009/11/15/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-17T07:04:02Z", "digest": "sha1:7DFIYHVVTRZWZ7WBGFOEIGUND7SZBMEB", "length": 45278, "nlines": 453, "source_domain": "kayvatelte.com", "title": "जेंव्हा लेख चोरीला जातो.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← तुम्ही पण बालक आहात\nहाय कम्बख्त तुने पी ही नहीं…. →\nजेंव्हा लेख चोरीला जातो..\nआजचा रवीवार. म्हणजे तंबी दुराई वार. त्या मुळे आजचा हा लेख तंबी स्टाइलने लिहितोय.. दोन फुल एक हाफ सारखा..\nसकाळची वेळ होती, आपल्या बगिचा मधल्या बंगल्या मधे ते बसले होते. समोर चहाचा कप अर्धा झाला होता. सकाळीच पक्ष श्रेष्ठींना फोन वंदना करुनच झाली होती.नुकतीच निवडणुक झालेली होती, आणि निवडुन आल्यावर काय काम करायचं असतं ते कळत नव्हतं. तसा आपला जुना पेपर चा व्याप हा होताच.\nकोणे एके काळी तीर्थरुपांनी सुरु केलेलं हे वर्तमान पत्राचं रोपटं आता बरंच मोठं झालं होतं.महाराष्ट्रातल्या दहा बारा गावातून लोकल आवृत्त्या निघत होत्या. पैसा धो धो करुन वहात येत होता.तीर्थरुपांनी दिलेली शिकवण अगदी शंभर टक्के पाळत म्हणजेच हाय कमांडचं महाराष्ट्रातलं मुखपत्र म्हणून पेपर काढण्याचं आपलं काम इती कर्तव्य म्हणून काम सुरु ठेवलं होतं. अहो त्या शिवाय का ’**सभे’ मधे पद मिळतं कां\nकंटाळा आला, म्हणून समोरचा लॅप टॉप उघडला, आणि इ मेल चेक करणं सुरु केलं. जनरल टाइमपास मेल्स होते.. बरेचसे तर फक्त मा���िती साठी म्हणून पाठवलेले, कांही मेसेजेस फॉरवर्ड्स होते, इतर टाइमपास करणाऱ्या लोकांनी.त्यांनी ते जोक्स फॉर्वर्ड उघडले आणि खळाळून हसत दाद दिली एका विनोदाला…\nतेवढ्यात एका मेल कडे त्यांचं लक्षं गेलं. नांव वेगळंच होतं काही तरी.. कोण एक ब्लॉगर होता , म्हणत होता की त्याच्या ब्लॉग वर प्रसिद्ध झालेलं लिखाण प चोरुन प्रसिद्ध केलंय म्हणे आमच्या पेपरमधे.. त्याने आपल्या ब्लॉग वरच्या लेखाची दिलेली ती लिंक होती ,आणि पेपर मधे प्रसिद्ध झालेल्या लेखाची पण लिंक होती.. म्हणत होता, की चार दिवसांपूर्वी कम्प्लेंट दिली पेपरच्या वेब साईट वर पण उत्तर मिळालं नाही, म्हणून हा मेल पाठवलाय .\nहे संपादक लोकं डायरेक्ट का बरं उत्तर देत नाहीत त्या संपादकाला चांगला झापला पाहिजे…\nफोन उचलला, आणि संपादकाला फोन लावला..\n आयला कसलं फाल्तू काम घेउन बसलोय हे. नुसता वैताग आहे. अरे काय राव, रोजची ८ पानं भरायची, आणि नंतर पुन्हा पुरवण्या आहेतच.. त्या पण भरवायच्या. आणायचं कुठुन इतकं मटेरिअल लिहायला पत्रकार पण नुसते टाइमपास आहेत. दिवसभर जगातले पेपर वाचून त्यातल्याच बातम्या घेउन इथे एकत्र करुन छापतात.\nत्या पत्र नव्हे दोस्त मधे तर गेली कित्तेक वर्ष एक कॉलम चालतोय पळते विश्व म्हणून याच विषयावर. असेच काही तरी केलं पाहिजे.. आपणही..\nहे पत्र कार पण नुसते पिटीआय च्या वृत्तावरुन आपला पेपर बेततात. इन्व्हेस्टीगेटिव्ह जर्नॅलिझम वगैरे सगळं काही नसतं.. नुसती कॉपी पेस्ट रायटींग झालंय हल्ली जर्नॅलिझम म्हणजे.आजकाल तर हे लोकं चक्क ब्लॉग वरचं साहित्य पण आपल्याच नावाने पाठवतात..\nतोंडातला पानाचा तोबरा चावुन चावुन चोथा झालेला होता. ओठांच्या कडेने थुंकी ( च्यायला, हे साहित्यिक लोकं याला मुख रस म्हणतात.. आंब्याच्या रसा प्रमाणे.. कधी कधी यांच्या बुद्धीची कीव येते )बाहेर गळत होती. इकडे तिकडे पाहिलं, आणि डस्ट बीन जवळ ओढून त्यामधे पिचकारी मारली.. वाह.. क्या बात है.. मस्त वाटलं. तंबाखूचा खूमार डोक्यात चढला होता..\nत्याच डस्ट बीन मधे एका इ मेल चा प्रिंट आऊट तुकडे करुन फाडुन फेकलेला पडला होता.कोणी एक ब्लॉगर होता, म्हणत होता की त्याच्या ब्लॉग वरचं लिखाण चोरुन छापलय म्हणे आमच्या पेपरला, त्याला क्रेडीट्स न देता. आता आम्हाला कसं कळणार की लिखाण त्या ब्लॉगरचं आहे म्हणूनआमच्या कडे एकाने पाठवले कुणीतरी, अन आम्हाला आवड���े म्हणुन आम्ही छापले. इतके ब्लॉग्ज वगैरे पहाणं कसं शक्य आहे आमच्या कडे एकाने पाठवले कुणीतरी, अन आम्हाला आवडले म्हणुन आम्ही छापले. इतके ब्लॉग्ज वगैरे पहाणं कसं शक्य आहे \nदोन दिवसा्पूर्वीचा तो इ मेल.. तो ब्लॉगर चक्क धमकी देतोय, प्रेस काउन्सिल ला कम्प्लेंट करिन म्हणुन. करु दे.. काय घाबरतो का काय त्याला असे शेकडो आले, अन शेकडॊ आले अन गेले.. माझं कांही वाकडं करु शकणार नाही… आणि ते पत्र फाडून तुकडे करुन फेकून दिलं डस्ट बीन मधे. त्या पत्राच्या तुकड्यांवर पिक टाकल्यामुळे त्याचे कपटे रंगवल्य गेले होते .\nतेवढ्यात एका शिपायाने ( प्युन म्हणायचं त्याला, नाहितर युनियन ची धमकी देतो तो ) एक इ मेल चा प्रिंट आऊट आणून ठेवला समोर. त्यावर हिरव्या शाइने कांही तरी लिहिलं होतं.. तो हिरवा रंग पाहुन जसा बैल लाल रंग पाहिला की कासावीस होतो, तसं झालं त्याला. हिरवा रंगात कॉमेंट म्हणजे शेट चं पत्र.. आणि एकदम सावरून बसला तो… ते पत्र वाचलं.. त्याने त्या डस्ट्बीन मधल्या त्या पानाच्या रंगात रंगलेल्या कपट्यांकडे पाहिलं, अन ते डस्टबीन मधले कपटे त्याला वाकुल्या दाखवून हसत होते..\nतिच्या मारी तं.. तो ब्लॉगर लई धिट दिसतोय.. चक्क शेटलाच इमेल केला की त्याने. पण त्याला शेटचा इमेल कुठुन मिळाला शेट आता सध्या ***** आहेत … तेंव्हा त्यांना आम जनतेचे शिव्या शाप नको असतात. त्या हिरव्या शाईत लिहिलं होतं……. ते वाचलं.. आणि……तेवढ्यात फोन वाजला. फोन उचलला, आणि होय साहेब.. होय साहेब, पहातो मी काय आहे ते.. हो हो.. देतो उत्तर त्या ब्लॉगर ला… असं म्हणून कपाळावरचा घाम पुसत फोन ठेवला..\nपण असं म्हणता पण येत नाही कारण, प्रेस काउन्सिल ऑफ इंडीयाच्य गाईडलाइन्स प्रमाणे कुठलेही साहित्य छापताना त्याची पुर्ण जबाबदारी संपादकावर टाकलेली आहे.\nही नौकरी सोडुन दिलेली बरी… च्यायला नुसता वैताग आहे\nतो एक इंजिनिअर.. खरं तर साहित्य , लिखाण म्हणजे काय ते त्याला कांहीच माहिती पण नव्हतं. पण एक दिवस हे ब्लॉग बद्दल कळलं आणि त्याला वाटलं की आपणही आपलं मन मोकळं करायला हे चांगलं साधन आहे. आता दहा महिने होत आले होते. तो सातत्याने कांहीतरी लिहित होता ब्लॉग वर.. लिहितांना अगदी कुणाचीही तमा न बाळगता.. अगदी काय वाटेल ते लिहित होता आपल्या ब्लॉग वर. स्वतःच्या चुका पण कबूल करायच्या, आणि इतरांना पण कोपरखळ्या मारत रहायचं..\nइथे आल्यावर आणि लिहिल्य���वर त्याला अगदी भरुन पावलं होतं. त्याचा ब्लॉगींग मधे आता चांगलाच जम बसला होता. मित्र , मैत्रिणींचा परिवार जमा झाला होता. बरं वाटायचं इथे.. रोज नेमाने नाही, पण बहुतेक दररोज कांही तरी लिहिलं जायचं ब्लॉग वर. बरेच वाचक पण लाभले होते, जे नित्य नेमाने वाचायचे.\nत्या दिवशी त्या ब्लॉगर मित्राचा फोन आला, त्याने सांगितलं की तुझा लेख छापून आलाय एका पेपर मधे.. पण खाली तुझं नांव नाही.. चक्क वांग्मय चौर्य आहे हे. त्याला वाटलं, सोडून द्यावं.. पण का सोडून का द्यायचं असं कोणीही आपले लेख स्वतःच्या नावावर खपवेल आणि ते आपण सोडून द्यायचं\nत्याला एकदम आठवलं, एक आतेभाउ पण आहे डीएनए मधे .. & काका आहे ना आपला याच क्षेत्रात गेली चाळीस वर्षं, आधी इंडीयन एक्स्प्रेस ला होता २० वर्षं, आता ***** ला आहे आणि त्याने काकाला विचारलं तर काका म्हणे अरे त्या संपादकाला माहिती नसेल, तु एक इमेल पाठव त्या संपादकांना, ते खुलासा छापतील, पुढच्या अंकात. त्या तिरिमिरीतच एक मेल पाठवला, त्या पेपरच्या साईटवर जाउन. दोन दिवस वेळ दिला उत्तर द्यायला. पण कांहीच उत्तर नाही. अगदी पत्राची पोहोच पण नाही..अजिबात प्रोफेशनॅलिझम नसलेल्या त्या पेपरने कांहीच उत्तर दिले नाही.\nदोन दिवस वाट पाहिली ,सारखा इ मेल बॉक्स चेक करून काय उत्तर थोडीच दिसणार आहे, त्या पेपरने मेल पाठवल्या शिवाय वैतागुन गुगल सर्च मारला आणि प्रेस काउन्सिल च्या वेब साईटला जाउन सगळे इ मेल पत्ते शोधुन काढले. आधी त्या पेपरला पाठवलेला इ मेल फॉर्वर्ड केला प्रेस काउन्सिल ला… सोबतंच त्या पेपरच्या शेटला पण केली तक्रार. आता तरी आपल्या इमेल ला ऍक्नॉलेज करेल तो संपादक म्हणून..\nहल्ली बायको पण म्हणत असते, आता बंद करा हे लिखाण म्हणून.. बस्स झालं.. पण हा छंद आहे, आणि आवडतं म्हणून लिहितो.. काय वाटेल ते…बघु जितके दिवस जमेल तितके दिवस..ठरवून टाकलंय, की जर यावर काही ऍक्शन घेतली नाही पेपरने तर पुर्ण पाठपुरावा करायचा या केसचा…. आणि पुढच्या पोस्ट मधे ब्लॉग वर यावर लिहायचं.. काय … आणि कसं झालं ते……\n(सध्या तरी हे पुर्णपणे काल्पनिकच आहे)\n← तुम्ही पण बालक आहात\nहाय कम्बख्त तुने पी ही नहीं…. →\n47 Responses to जेंव्हा लेख चोरीला जातो..\nतंबी दुराई स्टाईल मस्त जमलिये…\nकाका, पण चोरलेल्या लेखाखाली लेखक म्हणुन त्यानी उल्लेख करायला हवा होता तुमचा.\nजो पर्यत माफी नाहि मागत,सोडु नका त्यांना.\nसध्य��� तरी अजुन दोन दिवस वेट ऍंड वॉच आहे. उद्या नागपुरला जातोय, तेंव्हा जरा बिझी असेन… परत मुंबईला आल्यावर बघु पुढे काय करायचं ते..\nनिंदास्पद आहे ही गोष्ट.मागे मटामध्येही तुमचा लेख तुम्हाला ना विचारता छापला गेला होता पण त्यात तो तुमच्याच नावावर होता.पण हे कोणतेच क्रेडिट न देता त्यांच्याच नावावर लेख छापण आणी वर त्याची कबुली न देण म्हणजे अतिशय खालच्या पातळीवरच काम आहे.पण त्यांना ठाउक नाही त्यांची गाठ यावेळी कोणाबरोबर आहे ते. 🙂\nतुमची तंबी दुराई स्टाइल भारी वाटली.\nतंबीचा मी अगदी डाय हार्ड फॅन आहे. गेली दहा वर्षं वाचलंय त्याचं लिखाण.. त्यामुळे त्याची स्टाइल अगदी डॊक्यात घटट बसली आहे… या विषयावर सध्या मौन पाळतोय.\nमला त्या पेपरची लिंक द्याल का पहायला साले चोरी करतात आणि त्याच केडिट ही देत नाहीत. मी कालच याच विषयावर पोस्ट टाकायच ठरवलं होतं आणि आज तुमचं हे पोस्ट वाचत आहे. माझेही आजकाल १-२ लेख ईमेल्स मधुन दुसर्याच नावाखाली फॉरवर्ड होत आहेत. पण एका न्यूजपेपर ने असं करावं हे पटलं नाही. त्यांना चांगलाच धडा शिकवा. सोडू नका त्यांना अजिबात. आम्हाला अपडेट्स कळवा. शुभेच्छा \nथोडी वाट पहा.. दोन तिन दिवस.जर कांही झालं नाही, तर एक पुर्ण पोस्ट टाकेन या विषयावर.. अगदी नावांसहीत..\nचांगलेच एक्सपोज केले. आता सोडू नका. या सवय मोडल्या पाहिजेत. पेपरवाल्यांच्या. तूम्ही बातमीदार ब्लाॅग वाचता का द्या पाठवून त्यांच्याकडे तुमच्या भावना. मस्तच.\nत्यांचा इमेल ऍड्रेस नाही. ब्लॉग नेहेमीच वाचतो.. तो.. आणि तुमचा पोलिसनामा पण.. 🙂\nमेल मिळाला. दोन तिन दिवसांच्या नंतर मग काय ते करतो.. उद्या सकाळी नागपुरला जातोय कामानिमित्य…\nह्म्म्म्म…..अजूनही त्यांनी तुला स्पष्टिकरण मेल धाडला नाहीच का बहुतेक तू लिहीलेस तसेच तुकडे करून फेकले असतील केराच्या टोपलीत….\nलेख मस्तच झालाय. स्टाईल एकदम झकास.:)\nइतकं सोपं नाही , मला इग्नोअर करणं.. बघ पुढे काय काय करतो ते… 🙂 प्रेस काउन्सिल वर दोन मेंबर ऑफ पार्लमेंट पण आहेत, त्यांचाही इमेल शोधुन काढलाय.. अजुनही कांही इमेल शोधुन काढले आहेत…\nकाका चोराला सोडू नका बिलकुल. फुल्ल टू Copy एक्सपर्ट आहेत. आधीचे पण अंक चाळून पहा कदाचित दर आठवडा “काय वाट्टेल ते” छापलेले असेल.\nआणि हो Twitter वरच्या माझ्या आजच्या पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल फार फार आभारी आहे. खूप छान वाटलं तु��ची प्रतिक्रिया पाहून.It’s highly encouraging.\nअरे काय अप्रतीम जमलाय तो लेख, मजा आली वाचुन. मला वाट्तं तुझ्या ब्लॉग वरचा सगळ्यात बेश्ट लेख आहे तो.. 🙂\nतुम्हाला सगळंच तर कळलंय.. तरी पण डिटेल्स लिहितो पुढे..त वरुन ताक भात आणि सोबत भेंडीची भाजी आहे हे पण ओळखलंत तुम्ही… मस्तं\nगंमत आहे आणि दुर्दैवीही. एकूण वर्णनावरून लोकमत वाटत आहे. कोणा उपसंपादकाला ही दुर्बुद्धी सुचली काय माहित. एक पत्रकार म्हणून माझी तुम्हाला सहानुभूती आहे.\nमला तर्क कुतर्क करुनही संदर्भ लक्षात आले नाहीत. मटाने चोरले होते लेख माहित आहे, आणखि एक चोरी झाली का असेल तर लिंक्स व नावांसकट तपशील कळवा.\nथोडं थांबा दोन तिन दिवस…. सांगतो..\nकालची तंबी वाचताना तुमची आठवण आली होती आणि आज त्याच स्टाईलचा तुमचा लेख….लेख छानच जमलाय तरिही वाचताना खिन्न वाटतय….लोकं असे का वागतात हा प्रश्न उरतोच. मी तुमच्या ट्वीट मधे ती लिंक पाहिली आणि त्या पेपरमधला लेख वाचला….अश्या लोकांची कीव करावी की राग हेच कळत नाही…..नसेल आपल्यात क्षमता तर वाचावे नुसते, लिखाणासाठी काय कोणं बळजबरी करतय का\nएक मन असेही वाटते की एकप्रकारे हे आपल्या प्रगतीचे आणि त्या लोकांच्या अधोगतीचे लक्षण आहे पण म्हणून सोडून देणे वा दुर्लक्ष करणे योग्य वाटत नाही\nसुपर्णा म्हणते सोडुन द्या ब्लॉगींग वगैरे..आपलं इंजिनिअरींग रिलेटेड कम्युनिटी ज्या ऑर्कुट ला होत्या , त्याच पुन्हा मॅनेज करा. हे फिल्ड राहु द्या माझ्या साठी…. म्हंटलं, असु दे.. काही हरकत नाही लोकांनी वाचलं ना , ह्या निमित्याने का होइना.. कालचा तंबी अगदी अप्रतिम…. होता. त्याला मेल टाकलाय मी.\nलेख चोरल्याचं वाईट वाटत नाही. पण ’अमूक एका ब्लॉगवर सापडलेला लेख’ इतकंही हे लोक लिहीत नाहीत. पुन्हा फोन करून विचारलं की, “असं कसं छापलंत तुम्ही” तर “अरे बापरे” तर “अरे बापरे” असं म्हणून इकडे तिकडे फोन लाईन ट्रान्सफर करत रहातात. वीस मिनिटांनी फोन ’आपोआप’ बंद होतो. आपण पुन्हा फोन लावायचा. मग आढेवेढे घेऊन फोन संबंधित व्यक्तिकडे पोहोचतो. ते आपल्याला ईमेल पाठवायला सांगतात. ईमेल पाठवूनही उत्तर मिळत नाहीच. असं एखाद्या वेळेस सहन करता येतं पण एकदा सहन केलं की ते सारखं सारखं होतच रहातं. म्हणून पहिल्यांदा जेव्हा लेख चोरला जातो तेव्हाच कडक पाऊलं उचलावीत.\nमी जेंव्हा मुंबई ऑफिस ला फोन केला तर म्हणाला की त्याला काहीच माहिती नाही. पण हे पण बोलला , की कांचन चा फोन आला होता म्हणुन. बहुतेक तुम्हीच फोन केला असावा, त्यांना सांगायला..\nमी पुन्हा पाठवले आहेत डिटेल्स.. बहुतेक त्यांना भेटलं की सेटल होईल..\nप्रकाशकाला सोडू नका. आपण उत्तर दिलं नाही तर फारतर एखादी रिमाईंडर मेल येईल, नंतर ब्लॉगर गप्प बसेल असा गैरसमज दिसतो त्याचा. सोडून दिलं तर तो आणखी सोकावेल.\nआज सकाळीच नागपुरला आलो, आणि टु माय सरप्राइझ , मला एक फोन आला त्या पेपरमधुन.. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, आणि भेटायला बोलावलं आहे. जमलं तर आज किंवा उद्या भेटीन त्यांना.\nअरे त्यांच्या शेटचा सेल नंबर शोधुन काढला होता काल..म्हंट्लं आज नाही आलं काही उत्तर तर सरळ फोन लावतो शेटला. पण बहुतेक होईल सगळं आज. भेटायचंय नागपुरलाच…\nयांना अशीच “तंबी” समजते…. खुप छान\nमांडवली झाली. आज संध्याकाळच्या मिटींग मधे. पुढल्या अंकात क्लॅरीफिकेशन छापणार आहेत ते..\nपुढल्या अंकात येईल. आली की एक पोस्ट लिहिनंच या विषयावर…\nज्यांच्याकडे त्या पुरवणीचा चार्ज आहे त्या सुटीवर असल्यामुळे माझ्या इ मेल ला उत्तर दिल्या गेलं नाही असं म्हणाल्या त्या काल… असो.. अंत भला तो सब भला म्हणुन सोडुन द्यायचं..\nदादा हे काम नक्किच लो*** च असाव तेच लोक करतात असले चोरटे प्रकार…. खरच सांगतो सोडु नका त्यांना… खरच सांगतो सोडु नका त्यांना… चांगला धडा शिकवायला लागेल, काय समजतात काय हे लोक आपल्याला..\nकाल भेटलो त्यांना.. पुढल्या अंकात प्रसिध्द करणार आहेत खरं काय ते.. ओरिजिनल लेख आणि स्कॅन करुन टाकतो इथे, आणि नंतर पुढे प्रसिध्द होणारा खुलासाही टाकीन स्कॅन करुन. 🙂\nअवश्य टाकीन त्या दोन्ही लिंक्स.. बहुतेक पुढ्ल्या अंकात येइल ते डिक्लीरेशन.. स्कॅन करुन टाकतो.\nएकदा पेपरला आलं की मग ती लिंक देता येईल. बहुतेक पुढच्या अंकात येइल ते डिक्लरेशन. आणि मग ते डिक्लरेशन आणि तो लेख स्कॅन करुन ब्लॉग वर टाकतो.\nडिटेलवारी कळतं समतं वर वाचलं. बातमीदारमध्ये येतं तर जास्त चांगलं झालं असतं. हे म्हणजे नुसताच रिपोर्ट झाल्यासारखं झालंय. जरा नाकाखाली चुरचुरीत मिरच्या लावायला हव्या होत्या.\nमी तसा अन्याय सहन करुन घेणारा नाही..जर असं काही झालं तर मात्र अगदी शेवटापर्यंत जाउन पोहोचतो.. आणि बऱ्याच ब्लॉगर मित्रांनी मदत केली. नांवं मुद्दाम लिहित नाही इथे.. 🙂 अगदी तपशिलवार लिहिणार होतो.. पण जेंव्हा त्यांच्या ऑफिस मधे जाउन सहसंपादिकेला भेटलो, तेंव्हाच सगळं सेटल झालं, म्हणुन सोडुन दिलं.. नाही तर अजुनही पुढे गेलो असतो.. त्यांच्या शेटचा नंबर पण शोधला होता. त्यांनी आता मान्य केलंय की पुढल्या अंकात ते प्रसिध्द करणार आहेत दिलगिरी म्हणुन.. बघु या…. 🙂\nमग केली का दिलगिरी व्यक्त त्यांनी आता तुम्ही एक पुस्तक छापा काय वाट्टेल ते च…म्हणजे आपसुक असे प्रकार थांबतील….\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/realme-u1-first-sell-out-of-stock-in-six-minutes-1800435/", "date_download": "2019-07-17T06:49:06Z", "digest": "sha1:F6T5J4STHMFMGZZ6KBCKPD4VZWUVQTAY", "length": 12104, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Realme U1 First sell out of stock in six minutes | Realme U1 अवघ्या 6 मिनिटात ‘आउट ऑफ स्टॉक’, संध्याकाळी पुन्हा सेल | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nRealme U1 अवघ्या 6 मिनिटात ‘आउट ऑफ स्टॉक’, संध्याकाळी पुन्हा सेल\nRealme U1 अवघ्या 6 मिनिटात ‘आउट ऑफ स्टॉक’, संध्याकाळी पुन्हा सेल\nमिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे कंपनीने संध्याकाळी पुन्हा एका सेलचं आयोजन केलं आहे\nतब्बल 25 मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा रिअलमी यू 1 या स्मार्टफोनचा आज(दि.5) भारतात पहिल्यांदाच सेल आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजेपासून अॅमेझॉन आणि Realme.com या अधिकृत संकेतस्थळावर सेल सुरू झाला आणि अवघ्या सहा मिनिटांतच हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक झाला. स्मार्टफोनच्या 2 लाख 5 हजार 400 युनिटची अवघ्या सहा मिनिटात विक्री झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे कंपनीने संध्याकाळी पुन्हा एका सेलचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून हा सेल सुरू होत असून यात 1 लाख युनिट विक्रीसाठी उपलब्ध असतील.\nगेल्या अनेक दिवसांपासून हा स्मार्टफोन चर्चेत आहे. या स्मार्टफोनमधील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामधील फ्लॅगशिप चिपसेट मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर. इतकं तगडं प्रोसेसर असणारा हा जगातला पहिलाच स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जातंय. अन्य दर्जेदार फिचर्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास यामध्ये सोनी कंपनीचे आयएमएक्स 576 हे सेन्सर असून यात एफ/2.3 अपर्चर आहे. यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता (किंवा ब्युफिफाय प्रणाली) म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(एआय) आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसोबत एआय फेस अनलॉक फिचरदेखील देण्यात आले आहे.\nबुधवारी (दि. 28) नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात आलाय. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. अनुक्रमे 11 हजार 999 आणि 14 हजार 999 रुपये इतकी याची किंमत असणार आहे. अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 5 डिसेंबरपासून या फोनची विक्री सुरू होत आहे. अॅम्बिशस ब्लॅक, ब्रेव्ह ब्ल्यू आणि फिअरी गोल्ड या तीन कलर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.\n25 मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेऱ्याशिवाय मागील बाजूला 13 आणि 2 मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अँड्रॉइडच्या ओरियोवर आधारित कलरओएस ५.२ या प्रणालीवर हा फोन कार्यरत असेल. याशिवाय 6.3 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि 3 हजार 500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच��या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/article-about-cartoon-1854443/", "date_download": "2019-07-17T06:44:26Z", "digest": "sha1:E5Y6S2OR4CG3M7UUUYQAVJFVVFHOKPWC", "length": 17849, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Cartoon | शताब्दी व्यंगचित्राची! | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\n‘‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्रिवेंद्रममध्ये राहत असताना तिथे एका मोठय़ा ग्रंथालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं.\nपांढराशुभ्र हाफ शर्ट आणि पांढरी लुंगी नेसलेले ८७ वर्षांचे मल्याळम्मधील ज्येष्ठ व्यंगचित्रकार सुकुमार खुर्चीत ताठ बसलेले असतात. मल्याळम्मधील पहिल्या व्यंगचित्राची गोष्ट सांगण्यासाठी ते इतके अधीर झालेले असतात, की माझ्याकडे पाहून ते मल्याळम्मधूनच सुरुवात करतात. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून ते दिलखुलास हसतात आणि अस्खलित इंग्रजीतून तो ऐतिहासिक प्रसंग सांगायला सुरुवात करतात..\n‘‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्रिवेंद्रममध्ये राहत असताना तिथे एका मोठय़ा ग्रंथालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. बरीच पुस्तकं त्यांनी व्हरांडय़ामध्ये रचून ठेवली होती. ते पाहून मी त्यांना काही मदत करू का, अशी विचारणा केली. होकार आल्यावर मी रोज संध्याकाळी जाऊन पुस्तकांची वर्गवारी करत असे. ‘विनोद’ हा माझा आवडता विषय असल्याने त्यासंदर्भातली काही पुस्तकं, नियतकालिकं मी हाताळत होतो. त्यातच मला एक जुनापुराणा अंकांचा गठ्ठा सापडला. त्या नियतकालिकाचं नाव होतं- ‘विदूषकन्’ त्याचे सगळे अंक मी चाळू लागलो. आणि पाचव्या अंकात मला एक चित्र दिसलं. मुखपृष्ठावर एका विदूषकाचं रेखाचित���र होतं आणि आतमध्ये एक व्यंगचित्र दिसलं. साल होतं- १९१९ त्याचे सगळे अंक मी चाळू लागलो. आणि पाचव्या अंकात मला एक चित्र दिसलं. मुखपृष्ठावर एका विदूषकाचं रेखाचित्र होतं आणि आतमध्ये एक व्यंगचित्र दिसलं. साल होतं- १९१९ माझे डोळे विस्फारले. कारण त्यापूर्वी कोणत्याही मल्याळम् नियतकालिकात मला कधी व्यंगचित्र दिसलं नव्हतं. पी. एस. गोविंद पिल्ले हे या व्यंगचित्रकाराचं नाव. आम्ही यापुढे अशी ‘विनोदी चित्रे’ प्रकाशित करत राहू, असंही या अंकात लिहिलं होतं.’’\nमल्याळम् भाषेतील व्यंगचित्रांचा सुकुमार यांचा अभ्यास दांडगा असल्याने हे चित्र मल्याळम्मधील पहिलं व्यंगचित्र असल्याचं त्यांनी ताडलं. त्या काळात केरळ प्रांतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. त्या पार्श्वभूमीवरचं हे चित्र होतं. दुष्काळ नावाचा ‘महाश्यामदेवता’ नावाचा राक्षस उगवला असून ब्रिटिशांचा त्याला वरदहस्त आहे, तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त लोक सुरणसदृश कंदमुळं खाऊन जगत आहेत अशा आशयाचं ते व्यंगचित्र आहे.\nब्रिटिशांवर इतक्या कडक शब्दांत (खरं तर रेषांत) टीका करणारी काही चित्रं पिल्ले यांनी ‘विदूषकन्’मध्ये काढली. वाचकांमध्ये असलेली उत्सुकता लक्षात घेऊन त्या सुमारास इतर वर्तमानपत्रांनीही ‘विनोदी चित्रे’ प्रकाशित करण्याचा विचार सुरू केला.\nगोविंद पिल्ले हे मल्याळी आद्य व्यंगचित्रकार (१८७६-१९३२). पण त्यांच्याबद्दल फारच तुटक माहिती उपलब्ध आहे. संस्थानातील दिवाणजींकडे काही वर्षे काम केल्यावर तिथे त्यांचा भ्रष्टाचारावरून वरिष्ठांशी खटका उडाला. पुढे कट-कारस्थानांचे बळी ठरून शिक्षा म्हणून त्यांची रवानगी ब्रिटिशांनी चक्क अंदमानला केली. यात कदाचित त्यांच्या ब्रिटिशविरोधी व्यंगचित्रांचंही कारण असू शकेल. तिथे दोन वर्षांनंतर हिवतापाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली. तथापि केरळमध्ये आल्यावर अल्पावधीतच त्यांचं निधन झालं, अशी माहिती त्यांची नात डॉ. लेखा सुरेश यांनी दिली. या आद्य व्यंगचित्रकाराचे सुभाषचंद्र बोस यांच्याशी उत्तम संबंध होते. त्यामुळे त्यांची दोन मुलं आझाद हिंद सेनेत दाखल झाली होती.\nया मल्याळम्मधील पहिल्या व्यंगचित्राच्या शताब्दीच्या निमित्ताने जिथून हे ‘विदूषकन्’ प्रकाशित होत होतं त्या कोळ्ळम् या शहरात नुकतंच एका व्यंगचित्र परिषदेचं आयो��न करण्यात आलं होतं. त्यात केरळ मीडिया अकादमीने तरुण पत्रकारांसमोर देशभरातील निवडक व्यंगचित्रकारांना विविध विषयांवर मतं मांडण्यासाठी आणि सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. १८८० साली ‘हिंदू पंच’ या साप्ताहिकापासून मराठी व्यंगचित्रकलेची सुरुवात होऊन पुढे शंकरराव किलरेस्करांनी या कलेला खतपाणी घातलं आणि ही कला पुढे अनेक अंगांनी विस्तारली, असं सादरीकरण प्रस्तुत लेखकाने या परिषदेत केलं.\nतत्पूर्वी सर्व व्यंगचित्रकारांनी कायम्कुळम् या गावाला भेट दिली. इथे एक अनोखी वास्तू आहे. भारतीय राजकीय व्यंगचित्रकारांचे आद्य गुरू शंकर पिल्ले (‘शंकर्स वीकली’चे संस्थापक-संपादक) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘शंकर कार्टुन म्युझियम’ नावाची भव्य आर्ट गॅलरी उभी करण्यात आली आहे. अशा प्रकारचं एखाद्या व्यंगचित्रकाराचं देशातील हे पहिलंच स्मारक आहे. शंकर यांची शंभरहून अधिक मूळ व्यंगचित्रं या गॅलरीत दोन मजल्यांवर मांडलेली आहेत. सोबत त्यांची असंख्य छायाचित्रं, पद्मविभूषण मानपत्र, बातम्या इत्यादीबरोबरच त्यांची आरामखुर्ची आणि चित्र काढण्यासाठीचा ड्रॉइंग बोर्ड, खुर्ची हेही आत्मीयतेनं मांडून ठेवलं आहे. गॅलरीत इतर व्यंगचित्रकारांसाठी एक स्वतंत्र दालन राखून ठेवलेलं आहे. गॅलरीच्या परिसरात असंख्य शिल्पंही मांडली आहेत. व्यंगचित्रांबद्दल केरळमधील समाजामध्ये किती जागरूकता आहे, हे वरील दोन्ही प्रसंगांतून समजून येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा ���ाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/01/blog-post_26.html", "date_download": "2019-07-17T06:28:34Z", "digest": "sha1:HFWFPG6JWQPKMYZMFAZ32QXTGQCK6TVF", "length": 8930, "nlines": 154, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आऊसाहेब माफ करा,... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकवी :- विशाल मस्के, सौताडा.\nआऊसाहेब आपला समाज,बदलला आहे खुप सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| धृ ||\nसाठवून ठेवलेलं मनातलं काही\nआज तुमच्यापुढे खोलायचं आहे\nआऊसाहेब तुम्हा बोलायचं आहे\nअवजड आहे सांगणं,अंगाचा ऊडलाय थरकाप सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| १ ||\nज्यांना इतिहास समजला नाही\nत्यांचाच भलता रव होतोय\nबदनामी केली तुमची ज्यांनी\nत्यांचाही इथे गौरव होतोय\nजणू निखळत चाललाय,तो दाप सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| २ ||\nस्रीया सोसताहेत झळ अजुनही\nसामाजिक विषमता विरली नाही\nकर्मकांड अन् घातक अंधश्रध्दा\nसमाजात अजुनही हरली नाही\nआज असता तुम्ही तर,केला असता तोफ मारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ३ ||\nजात पाहिली,ना धर्म पाहिला होता\nसामाजिक अधोगतीचा तो वर्म पाहिला होता\nस्वराज्य निर्मितीचा तो मर्म पाहिला होता\nविनला सामाजिक समतेचा एकात्मिक गोफ सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ४ ||\nतुमचे नितीमुल्य अन तत्वही सारे\nसमाजात कसोसीने मांडतो आहोत\nजिथे नैतिकता बिघडेल तिथे-तिथे\nआज वैचारिकतेने भांडतो आहोत\nपण ज्यांना आपले समजले,तेच ठरतात लोप सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ५ ||\nतुमच्या एका हाके सरशी तर\nमावळे सारेच्या सारे एक झाले\nतेव्हा कुठे स्वराज्य निर्मितीचे\nते सकस कार्य नेक झाले\nशुर वीर त्या मावळ्यांचा,धन्य धन्य तो स्टाफ सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ६ ||\nआज त्याच मावळ्यांचे वंशज\nइतिहास जणू विसरले आहेत\nइमान ठेवलंय गहाण आणि\nबेइमानी मध्ये घसरले आहेत\nराजे व्हायचंय त्यांनाही,असुन देखील पोटमारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ७ ||\n* सदरील कविता नावासहीत शेअर करण्यास परवानगी\n* या कवितेचा ऑडीओ ऐकण्यासाठी 9730573783 या व्हाटस्अप नंबर वर संपर्क करा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-17T06:35:58Z", "digest": "sha1:SCWHL3GZEV4OAUZR22DTBDV3J7IPLKMO", "length": 14911, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा- उद्धव ठाकरे | Dainik Prabhat", "raw_content": "\nपंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा- उद्धव ठाकरे\nमराठवाड्यामध्ये दुष्काळाची भीषण दाहकता ; आगामी निवडणुका स्वबळावरच लढविण्याचे संकेत\nलातूर: मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता भीषण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा. राज्याचे मुख्यमंत्री हातात पंचांग घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त शोधत आहेत का असा सवाल करून विधानसभाच नाही तर लोकसभेवरही भगवा फडकवला जाणार आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nलातूर जिल्ह्यातील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार डॉ. रवि गायकवाड, मिलींद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती. भाजपने युतीबाबत अल्टीमेटम दिल्यांनतरही त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यादरम्यान शिवसैनिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत त्यांनी भाजपवरही सडकून टिका केली. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका रात्रीत नोटाबंदी करताना सर्वसामान्यांचा विचार न करणारे हे भाजप सरकार आता दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांचा अहवाल घेत आहे. त्यामुळे वेळीच दुष्काळाबाबत निर्णय न घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.\nमराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, तर लातुरात शिवसेनेचाही दुष्काळ असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मात्र, येथील सर्वसामान्य नागरिकांमधील उत्साह पाहून आपण आशादायी आहोत. पदाधिकाऱ्यांनीही जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे. पक्षाने योग्य रणनिती आखली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे अवाहन त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केले.\nदुसरीकडे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका समोर ठेऊन त्यांनी भाजपने दिलेली आश्वासने पाळली आहेत की नाही योजनांचा लाभ प्रत्यक्षात सर्वसामान्यांना मिळाला आहे की नाही योजनांचा लाभ प्रत्यक्षात सर्वसामान्यांना मिळाला आहे की नाही याची चाचपणी करुन सत्य बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.\nगेल्या 4 वर्षात दिलेली आश्वसाने न पाळता आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घरकुल योजना, गॅस वाटपाचे आमिष दाखविले जात आहे. 2022 पर्यंत घरे पाहिजे असतील तर 2019ला भाजपलाच मत द्या असा त्याचा अर्थ आहे. परंतु, जनता पुन्हा ती चूक करणार नसल्याचा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.\nआम्ही राजकारण करीत नाही. जनतेच्या मदतीला धावून जातो. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मी सरकारच्या विरोधात नाही, तर जनतेच्या बाजूने आहे. जनतेचे प्रश्न मांडत आहे. सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच. गेल्या निवडणुकीत भाजपवाल्यांनी खोटे बोलून मते घेतली. अजूनही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला माफ करणार नाहीत. तसेच राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी उपग्रहामार्फत करणार असल्याच्या वृत्ताचा धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे काही उपग्रहावरूनच कळत असेल तर मग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगाविला.\nआता सरपंचही घेणार पद आणि गोपनियतेची शपथ\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nमुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा अर्धा भाग कोसळला\nआदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरूवारपासून सुरूवात\nतिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यास दत्तक घ��णार\nदलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन\nविधानसभा निवडणूक : शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार मेहरबान\nकॉंग्रेसचे इंजिन खराब झाले – मुनगंटीवारांचा टोला\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\nवांबोरी घाटात लूटमार करणारा जेरबंद\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/i-have-come-suddenly-like-a-tsunami-arbaaz-khan/", "date_download": "2019-07-17T07:29:54Z", "digest": "sha1:YZQSWICNX5XR5L5QY242TGHDBX6RWZEC", "length": 10429, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मी टू’ सुनामी सारखी अचानक आली आहे : अरबाज खान | Dainik Prabhat", "raw_content": "\nमी टू’ सुनामी सारखी अचानक आली आहे : अरबाज खान\nमुंबई – गेल्या काही दिवसापासून मी-टू’ च्या वादळाने देशात थैमान घातले आहे. सोशल मीडियामुळे या वादळाची तीव्रता घराघरात पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिच्यासंबंधी घडलेल्या एका गैरप्रकाराला वाचा फोडली आणि पाहता पाहता तिच्या या ‘ठिणगी’चे रूपांतर वणव्यात झाले. या मोहिमेस प्रत्येक दिवशी बॉलिवूड अभिनेते ते राजकीय नेते आपले मत व्यक्त करतात. याच मी टू मोहिमेस बाबत बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मी टू’ मोहीम सुनामी सारखी अचानक आली आहे, बदल अचानक होत असतात, मात्र यात निरपराधी व्यक्ती वाहून जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.”\nदरम्यान अरबाजने सांगितले कि, ”महिलांच्या आदर करायलाच हवा, पीडितांना योग्य न्याय मिळायला हवा. तसेच आरोप झालेल्या लोकांसोबत काम करण्यास अनेकांनी नकार दर्शवला आहे. एखाद्याने कितीही गंभीर अपराध केला असला तरी त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद कायद्यात केलेली आहे आणि ती शिक्षा भोगून झाल्यावर त्या व्यक्तीला एक नवे जीवन सुरू करण्याची संधी मिळते.”\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअनेक गोष्टी करूनही माझे नाव मी टू प्रकरणात आले नाही – शत्रुघ्न सिन्हा\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n#MeToo : कुब्रा सेटचा नवाजुद्दीनला पाठिंबा\n#MeToo : ठोस उपाययोजनांची अपेक्षा\nपुणे विद्यापीठात “मी टू’\n#मी टू : ‘एम जे अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला होता’; महिला पत्रकाराचा आरोप\nMeToo चा प्रभाव, कैलाश खेरला इवेंटमधून दाखविला बाहेरच्या मार्ग\nमी टू मोहिमेचा जबरदस्त परिणाम\n#MeToo : न्यायालयाने विनता नंदा विरोधी मानहानीचा दावा करणारी मागणी फेटाळली\n‘या’नंतरच धोनी निवृत्ती घेणार\nडोंगरी इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर\nगडदुबाईदेवी डोंगरावर पर्यटकांची गर्दी\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-%C2%A0loksabha-election-2019-konkan-constituency-politics-bjp-shivsena-congress-ncp-4848", "date_download": "2019-07-17T07:02:18Z", "digest": "sha1:5V2RXDHNDHUUM3C6LBXBUZSQMWVGSB3U", "length": 15840, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Loksabha Election 2019 Konkan Constituency Politics BJP Shivsena Congress NCP | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nLoksabha 2019 : मनोमिलन कार्यकर्त्यांसाठी नाही, ते फक्त नेत्यांचे नेत्यांशी आहे\nLoksabha 2019 : मनोमिलन कार्यकर्त्यांसाठी नाही, ते फक्त नेत्यांचे नेत्यांशी आहे\nLoksabha 2019 : मनोमिलन कार्यकर्त्यांसाठी नाही, ते फक्त नेत्यांचे नेत्यांशी आहे\nLoksabha 2019 : मनोमिलन कार्यकर्त्यांसाठी नाही, ते फक्त नेत्यांचे नेत्यांशी आहे\nशुक्रवार, 29 मार्च 2019\nरायगड, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी या मुंबईनजीकच्या लोकसभा मतदारसंघांत सर्वाधिक चर्चा सध्या पालघरची आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षाही युतीमध्ये मनोमिलन नेत्यांचे नेत्यांशी झाले आणि कार्यकर्त्यांच्या भावभावनांची प्रतारणा करण्यात आली, याची चर्चा रंगू लागली आहे.\nभाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी झाल्या. पुढच्या विधानसभेसाठीही एकत्रच लढण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. एकाच बैठकीत सारे रुसवे-फुगवे संपले. गळा काढून एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्यांची गळाभेटही झाली. पालघरचे काय, हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार, हेही स्पष्ट झाले.\nरायगड, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी या मुंबईनजीकच्या लोकसभा मतदारसंघांत सर्वाधिक चर्चा सध्या पालघरची आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षाही युतीमध्ये मनोमिलन नेत्यांचे नेत्यांशी झाले आणि कार्यकर्त्यांच्या भावभावनांची प्रतारणा करण्यात आली, याची चर्चा रंगू लागली आहे.\nभाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी झाल्या. पुढच्या विधानसभेसाठीही एकत्रच लढण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. एकाच बैठकीत सारे रुसवे-फुगवे संप���े. गळा काढून एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्यांची गळाभेटही झाली. पालघरचे काय, हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार, हेही स्पष्ट झाले.\nभाजप बॅकफूटवर गेली आणि शिवसेना वाटाघाटीत जिंकली. फक्त नऊ महिन्यांपूर्वी याच पालघरमध्ये अतिप्रतिष्ठेची लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना हरली. भाजपने ती जिंकली. शिवसेनेच्या हरलेल्या उमेदवाराचे नाव होते - श्रीनिवास वनगा. जिंकले होते डॉ. राजेंद्र गावित. जिंकलेला उमेदवार बेघर होईल आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचे खासदार होण्याचे स्वप्न साकार होईल, असे जवळपास साऱ्यांनाच वाटत होते; पण वाटाघाटी फक्त नेत्यांनी नेत्यांसाठी केल्या. लोकसभा लढण्याची वनगा यांना इच्छा नाही, त्यांना विधानसभेला तिकीट देण्यात येईल, असे सांगून शिवसेनेला पोटनिवडणुकीत हरवलेल्या उमेदवारासाठी ‘मातोश्री’चे दार उघडले गेले. शिवबंधन बांधण्यात आले. या वाटाघाटी, हे मनोमिलन कार्यकर्त्यांसाठी नसून, ते फक्त नेत्यांचे नेत्यांशी आहे, अशी टीका शिवसेनेचे कार्यकर्तेच नव्हे, तर पदाधिकारीही आता करू लागले आहेत.\nवनगा यांना पालघरमध्ये लढवायचेच नव्हते, तर शिवसेनेने ही जागा आपल्या वाट्याला घेतलीच कशाला, असा थेट प्रश्न शिवसैनिक आता विचारू लागले आहेत. गावितांचा विजय झाल्यास लोकसभेत शिवसेनेची एक जागा वाढेलही; पण कार्यकर्त्यांच्या मनातली सल कधीच भरून निघणार नाही. लोकसभेतली संख्या वाढवण्यापेक्षा, त्या बदल्यात विधानसभेसाठी सहा जागा मागून घेतल्या असत्या तर ते संख्याबळ सत्तेत बरोबरीचा वाटा घेण्यापेक्षा शिवसेनेला सर्वाधिक वाटा मिळवण्याची ताकद कमावता आली असती; पण हा बोटचेपेपणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत कुठून आला असा सवाल आहे. डरकाळी फोडणाऱ्या वाघांच्या तोंडात हात घालून दात मोजण्याची धमकी देणाऱ्यांचाच हा विजय आहे, असे समजायचे का असा सवाल आहे. डरकाळी फोडणाऱ्या वाघांच्या तोंडात हात घालून दात मोजण्याची धमकी देणाऱ्यांचाच हा विजय आहे, असे समजायचे का या प्रश्नाने शिवसैनिक अस्वस्थ आहेत.\nपालघरच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या मनात असलेली ही अस्वस्थता आता सार्वत्रिक झाली आहे. मोठा भाऊ म्हणतच भाजपची ही ‘दादागिरी’ सुरू आहे. एकत्र लढण्याच्या आणाभाका घेऊन, शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा डाव मांडला जात आहे. या खेळात वनगांसार��्या प्याद्यांचे स्वप्न भंग होत असून, सच्चे शिवसैनिक असल्याने बोलताही येत नाही आणि सोडताही येत नाही, अशी कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नसेलही; पण ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत, तिथे मित्रपक्ष म्हणून किती सहकार्य करायचे, हा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात घर करत आहे. दुसरीकडे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तिथे भाजपच्या नेत्यांना आपण काय करायचे, असा प्रश्न विचारणारे कार्यकर्ते आहेतच.\nयुतीचे पाचही खासदार उमेदवार\nठाणे, कल्याण, भिवंडी, रायगड आणि पालघर या पाचही मतदारसंघात युतीचे पाचही उमेदवार विद्यमान खासदार आहेत. ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे कार्यकर्ते किती मदत करतात, यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून आहे. काँग्रेसमधील रुसवे-फुगवे त्रासदायक ठरणार नाहीत, याची काळजी राष्ट्रवादीला आहे. ही लढत एकतर्फी वाटत असली तरी होळीदरम्यान ‘मनसे’ने राष्ट्रवादीबरोबर दाखवलेली जवळीक शिवसेनेसाठी धोक्याची आहे. मोदी लाटेतही ‘मनसे’च्या अभिजित पानसे यांनी मिळवलेली ५० हजार मते विसरता येत नाहीत.\nकल्याणमध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. शिवससेनेचे संघटनात्मक कार्य आणि उमेदवार पालकमंत्र्यांचे पुत्र असणे, हे सेनेचे बलस्थान आहे; तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचे आग्री कार्ड चालू शकेल, असा राष्ट्रवादीमधील जाणकारांचा होरा आहे. त्यातच काँग्रेसबरोबरच ‘मनसे’चीही साथ मिळाल्यास कल्याणच्या ‘सुभेदारी’ची निवडणूक चुरशीची होऊ शकते.\nरायगडमध्ये शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात काट्याची टक्कर होईल. २०१४ ची निवडणूक तटकरे सुमारे दोन हजार मतांनी हरले होते. या वेळी ‘शेकाप’ची सोबत राष्ट्रवादीचे बलस्थान आहे. मागच्या लोकसभेला ही साथ नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला भाजपची मदत किती मिळते, यावर सारे अवलंबून आहे.\nरायगड पालघर palghar कल्याण भिवंडी लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies वन forest भाजप शिवसेना shivsena पोटनिवडणूक निवडणूक राजेंद्र गावित rajendra gawit खासदार स्वप्न विजय victory बाळ baby infant बाळासाहेब ठाकरे वाघ राष्ट्रवाद लढत fight होळी holi सामना face संघटना unions अनंत गिते सुनील तटकरे sunil tatkare election konkan constituency politics bjp shivsena congress ncp\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/-sridevi-birth-anniversary-movies-rejected-by-the-actress/photoshow/65382273.cms", "date_download": "2019-07-17T07:49:37Z", "digest": "sha1:KIOLAFRQJDBHHGTW56TS2CERCHXMU4VB", "length": 53572, "nlines": 400, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": " sridevi:अजूबा - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीज..\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याल..\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घ..\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना ..\nदिल्लीः इतिहास, इंग्रजीच्या अभ्या..\nअहमद रझाला भारताच्या ताब्यात देणार\nश्रीदेवी यांनी नाकारलेले सुपरहिट चित्रपट\nअमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट 'अजूबा' त्याकाळी बराच गाजला होता. सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक शशी कपूर यांना श्रीदेवी यांनी अमिताभ यांच्या सोबतीने या सिनेमात काम करावे असे वाटत होते. अमिताभ बच्चन यांच्या इतकीच महत्त्वाची भूमिका असेल तरच मी चित्रपट स्वीकारेन, अशी अट त्यांनी निर्मात्यांनसमोर ठेवली. अखेर नाइलाजास्तव शशी कपूर यांना डिंपल कपाडिया यांची मुख्य भूमिकेसाठी निवड करावी लागली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह श���्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | ��राठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nश्रीदेवीनं नाकारलेले सुपरहिट चित्रपट\n1/8श्रीदेवीनं नाकारलेले सुपरहिट चित्रपट\nबॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा आज जन्मदिवस. श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीत सदमा, चांदनी, नागीन असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, असेही काही सुपरहिट चित्रपट आहेत, ज्या चित्रपटांत काम करायला तिनं नकार दिला होता. ��ोणते आहेत हे चित्रपट पाहूया या फोटोगॅलरीच्या माध्यमातून...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही ��क कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n१९९३मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान याच्या 'डर' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दिग्दर्शक, निर्मात्यांनी या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी श्रीदेवीची निवड केली होती. मात्र, श्रीदेवी यांनी ही भूमिका नाकारली होती.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्र���िक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या 'बेटा' चित्रपटासाठी दिग्दर्शक इंद्र कुमार यांची पहिली पसंती श्रीदेवी याच होत्या. पण श्रीदेवी यांनी त्या आधीही अनिल कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपट केले होते. त्यात आणखी एकाची भर नको म्हणून त्यांनी हा चित्रपट नाकारला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धो��ण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऐश्वर्या खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मोहब्बते' चित्रपटातील एका खास भूमिकेसाठी श्रीदेवी यांना विचारण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्या दिसणार होत्या. मात्र, त्यांनी ती भूमिका नाकारल्यानंतर ती व्यक्तिरेखाच चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली ��हे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nलग्नानंतर बॉलिवूडपासून काही काळ दूर गेलेल्या श्रीदेवींना 'बागबान' या सुपरहिट चित्रपटातून पुनरागमनाची संधी मिळाली होती. मात्र, कौटुंबिक चित्रपटातून कमबॅक करायचं नाही असं सांगत त्यांनी हा चित्रपट नाकारला होता.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्��ामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण���यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभविष्य १७ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/b-hmct-admission/", "date_download": "2019-07-17T06:25:03Z", "digest": "sha1:LGCWIS6N5V2ZKHHUHGU23JNEMQ3YU6ZE", "length": 10601, "nlines": 107, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Hotel Management and Catering Technology - B.HMCT Admission 2018-19", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nB.HMCT प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2018-19\nशैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह 12 वी उत्तीर्ण [मागासवर्गीय/अपंग: 40%] (ii) MAH- B. HMCT-CET 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2018\nPrevious उस्मानाबाद जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(MFS) महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया-2019\n(YCMOU) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक प्रवेश प्रक्रिया 2019-20\nB.E./ B.Tech. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\nथेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2019-20\n(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2019-20\n12 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\n10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\nभारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2019 [160 जागा]\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्��ी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?cat=18", "date_download": "2019-07-17T06:35:10Z", "digest": "sha1:PNWAU5QLHZULMUC6PYEPZMMPZ4HTDRIF", "length": 5055, "nlines": 95, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - हंगामी आणि सुट्ट्या आयफोन लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली हंगामी\nया आठवड्याचे सर्वोत्तम हंगामी आणि सुट्ट्या आयफोन लाइव्ह वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nएक चांगला दिवस आहे\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर HD वॉलपेपर आयफोन रिंगटोन\nफुकट iPhone थेट वॉलपेपर\nहेलोवीनख्रिसमस ट्रीपॅरिस नाईट X वाढदिवसाच्या शुभेच्छा ईरा हसरा बबल पिवळाहिमवर्षावरात्र भितीदायकD जाक डेनिएलसवेडा सांताएक चांगला दिवस आहेमेरी ख्रिसमसलाल झाडनिळा पोषाखभितीदायक पंप हॅलोवीनच्या शुभेच्छाविवाह पोशाखफटाके\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nलालबागचा राजा 2011., हेलोवीन, ख्रिसमस ट्री, पॅरिस नाईट (360x600), वाढदिवसाच्या शुभेच्छा ईरा, हसरा बबल पिवळा, हिमवर्षाव, रात्र भितीदायक, 3D जाक डेनिएलस, वे���ा सांता, एक चांगला दिवस आहे, मेरी ख्रिसमस, लाल झाड, निळा पोषाख, भितीदायक पंप , हॅलोवीनच्या शुभेच्छा, 221, विवाह पोशाख, फटाके, 220 थेट वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2013-DrBawasakarTechnologyKalingad.html", "date_download": "2019-07-17T06:37:51Z", "digest": "sha1:7PF7EYEMW2WPRTKQURKKEDSXWHMOEL5P", "length": 5061, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने कलिंगड (टरबूज) यशस्वी !", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने कलिंगड (टरबूज) यशस्वी \nडॉ. सुधीर जयवंत आढाव, मु. पो. यवती, ता. श्रीगोंदा, जि . अहमदनगर. मोबा . ९२२१८५५२८७\nमी कृषी विज्ञान मासिकात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती वाचली. त्यामधील शेतकऱ्यांचे अनुभव वाचले. त्यावरून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येठीली श्री. दिलीप अरगडे यांना फोन करून सर्व माहिती घेतली.\nमाझे शिक्षक बी. एच. एम. एस. झाले आहे. तरीसुद्धा मला शेतीची आवड आहे. माझी जमीन मध्यम स्वरूपाची आहे. मला शेतीमधील पुर्ण माहिती नव्हती. मी फक्त ज्वारीचे पीक घेत होतो. परंतु ह्या जमिनीमध्ये कलिंगड लावायचे ठरविले. मी दिलीप अरगडे ह्यांना फोन केला असता त्यांनी मला कल्पतरू सेंद्रिय खत आवर्जुन लावायला (वापरायला) सांगितले. मी पवळे एजन्सीज, कवठे यमाई येथून ७ बॅग कल्पतरू आणले. बेडमध्ये टाकल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी जर्मिनेटर चे ड्रेंचिंग केले. ८ दिवसात वेलींची वाढ होऊन पाने टवटवीत झाली. पांढरी मुळी वाढली. त्यानंतर मला त्यांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम, २०० लि. पाण्यासाठी प्रत्येकी १ लि. फवारायला सांगितले. तर काय किमया ८ ते १० दिवसामध्ये वेल एकदम वाढून पुर्ण बेड झाकून गेला. फुलधारणा होऊन भरपूर प्रमाणात फळे लागली. प्लॉट पाहून येणारे जाणारे लोक थांबून प्लॉट पाहून अचंबित होतात. महत्त्वाचे म्हणजे दुपारी कडक उन्हात सुद्धा प्लॉट टवटवीत दिसतो. दुसरे म्हणजे आमच्या आजुबाजुला बरेच कलिंगडचे प्लॉट आहेत. परंतु ते पिवळे पडून सुकून गेलेत. माझा मात्र प्लॉट एकदम टवटवीत आहे आणि फलधारणा सुद्धा भरपूर प्रमाणात असून फळांची फुगवण चांगली आ��े. ही सर्व कल्पतरू सेंद्रिय खताची तसेच सप्तामृत औषधांची किमया आहे. कल्पतरूमुळे जमिनीत गारवा राहून पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींनी ८/ ०४/ २०१३ रोजी प्लॉटला भेट दिली. त्यांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर,न्युट्राटोन फवारायला सांगितले. पुढे मी डाळींब पण त्यांच्याच सल्ल्याने लावणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-august-2018/", "date_download": "2019-07-17T06:25:18Z", "digest": "sha1:XVRNYJIOQSYHNYCYVDFUKACI33DF4A4X", "length": 12746, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 25 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nचीनी संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल वी फेन्गे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विशेषत: लष्करी नातेसंबंधांवर, 21 ऑगस्ट रोजी चार दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्ली येथे आले होते.\nऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. ते मैलकम टर्नबुल यांची जागा घेतील.\nनेपाळमधील काठमांडू येथे चौथ्या बिम्सटेक परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.\nमाउंटेन इकोज साहित्य महोत्सवची 9 वी आवृत्ती भूटान मधील थिम्फू येथे सुरु झाली आहे.\nबनावटी संदेशांच्या मूळचे ट्रेसिंग करण्याच्या केंद्रीय संकल्पनेशी व्हाट्सअॅप सहमत नाही.\nझारखंडच्या समृद्ध कला व संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी रांचीमधील ऑड्रे हाउस मध्ये पाच दिवसांचा ‘आंतरराष्ट्रीय जल रंग उत्सव’ आयोजित केला आहे.\nभारताच्या रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांनी 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले.\nभारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोल���दाज झुलन गोस्वामी ने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल फायनलमध्ये भारताच्या अनुभवी नेमबाज हीना सिद्धूने कांस्यपदक पटकावले.\nउडिया चित्रपट आणि थिएटर अभिनेता रथिंद्र नाथ बोस, ज्यांना डेबू बोस नावाने ओळखले जात होते, त्याचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.\nPrevious जळगाव जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांच्या 198 जागांसाठी भरती\nNext 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 272 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2019-07-17T06:31:22Z", "digest": "sha1:NUF2E2IU3XLEBAB22BTNFNU2L3JYZ7P6", "length": 4641, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कच्छचे रण - विकिपीडिया", "raw_content": "\n(कच्छचे वाळवंट या पानावरून पुनर्निर्देशित)\nकच्छचे रण भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर तसेच पूर्वेस पसरलेला खारट दलदलीचा वैराण प्रदेश आहे. याचा विस्तार २३,२०० चॉरस किमी इतका आहे.\nरणचा अर्थ गुजराती व हिंदी भाषांत वाळवंट असा होतो.\nउन्हाळ्यात कच्छच्या रणातले तापमान ४४ - ५० अंशांपर्यंत जाते, तसेच थंडीच्या दिवसात ते ० डिग्री च्या पण खाली जाते.\nकच्छचे रण ही भारतीय सेनेतर्फे सतत निरीक्षणाखाली ठेवलेली महत्त्वाची सीमारेषा आहे. पाकिस्तानने यापूर्वी या भागाचा ताबा घेण्याचा अपयशी प्रयत्न केला होता.\nद ग्रेट रण ऑफ कच्छ ; द इंडियन एक्सप्रेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१७ रोजी १९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2019-07-17T06:35:02Z", "digest": "sha1:ARE5GJAFJPRWAT6VILH4ZAYUFQNHXA7V", "length": 3696, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बदुज्जमां खावर - विकिपीडिया", "raw_content": "\nसुरेश भटांनंतर मराठी गझलकारांमध्ये जी नावे पुढे आली त्यांयात बदुज्जमां खावर यांचे नाव अग्रेसर आहे. मूलत: कोकणचा मराठीभाषी असलेला हा शायर आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मराठी गझललेखनाकडे वळला आणि मराठी गझल समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावून गेला.\nबदुज्जमां खावर यांनी एकूण ११३ गझला लिहिल्या. त्यांच्या गझलांचे संकलन डॉ.राम पंडित यांनी केले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-17T06:53:14Z", "digest": "sha1:NYCXYZLHR74FYOFWBXLQKKVHPX5EHP34", "length": 26906, "nlines": 587, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार - विकिपीडिया", "raw_content": "रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआशिया खंडात बौद्ध धर्म प्रसार, महायान बौद्ध धर्माचा प्रसार चीनमध्ये रेशीम मार्गाद्वारे झाला.\nबौद्ध धर्माचा पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या सुरूवातीस रेशीम मार्गाने चीन मध्ये प्रवेश झाला.[१][२]\nचीनमधील बौद्ध भिक्खू (सर्व परदेशी) प्रथम दस्तऐवजीकरण अनुवादाच्या प्रयत्नांत कुषाण साम्राज्याच्या विस्ताराने कनिष्कच्या खाली असलेल्या तारीम बेसिनच्या चिनी प्रदेशात प्रवेश केला.[३][४] मध्य आशिया आणि चिनी बौद्ध धर्माच्या दरम्यान थेट संपर्क ३ ते ७ व्या शतकात संपूर्णपणे चालू राहिला, तसेच तांग साम्राज्याच्या कालावधीत. चौथ्या शतकापासून फॅक्सन याने भारताची भेटीत (३९५-४१४) आणि नंतर जुआनझांग याने भारत भेटीद्वारे (६२९-६४४) उत्तर भारतात स्वतःहून प्रवास करण्यास सुरुवात केली. बौद्ध धर्म आणि मूळ ग्रंथ मिळविण्यासाठी त्यांचा उद्देश होता. उत्तर भारतातील (मुख्यतः गांधार) जो चीनबरोबर जोडतो त्यापैकी बहुतेक मार्ग) म्हणजे कुषाण आणि हेफतलीत साम्राज्याखाली होता.\n७ व्या शतकात भारतातील बौद्ध तंत्र (वज्रयान) चीनला पोहचले. ८ व्या शतकात तिबेटी बौद्ध धर्मही वज्रयानची शाखा म्हणून स्थापित झाला. परंतु या वेळीपासून, बौद्ध धर्माचा रेशीम मार्ग प्रसार मुस्लिम राजवटीच्या ट्रान्सॉक्सियानावर विजय मिळविण्यास सुरुवात केली (इ.स. ७४०) त्यानंतर कमी झाला.[५] त्यावेळी भारतीय बौद्ध धर्माचा हिंदू धर्माच्या पुनरुत्थानामुळे आणि इतर मुस्लीम साम्राज्य वाढीमुळे ऱ्हास सुरु झाला होता. ९ व्या शतकात तांग-युगमधील चिनी बौद्धधर्म दडपण्यात आला. परंतु त्याआधीच्या काळात कोरियन व जपानी परंपरेत बौद्ध धर्म वाढत होता.\n१ बौद्ध धर्म प्रसार\n१.१ प्रथम प्रसार प्रारंभ\n१.२ मध्य आशियायी धर्म प्रसारक\n१.४ भारतातील चीनी यात्रेकरू\n३ संदर्भ आणि नोंदी\nबौद्ध धर्माला चीनमध्ये रेश��म मार्गाने आणण्यात आले. बौद्ध भिक्खू बौद्ध धर्म प्रचार करण्यासाठी, रेशीम मार्गावरील व्यापारी काफिल्यांबरोबर प्रवास करत होते. हया राजवंश (२०६ इ.स.पू. - २२० इ.स.) दरम्यान हेलेनस्टिक राजवटी (३२३ इ.स.पू - ६३ इ.स.) आणि ग्रीक भाषेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार करणारे व्यापारी नेटवर्क यांच्या स्थापनेसह या व्यापार मार्गाच्या दरम्यान आकर्षक चीनी रेशीम व्यापार सुरू झाला. अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान हे चीनच्या सीमेवर आहेत. अफगाणिस्तानमधील ग्रीको-बॅट्रियन साम्राज्यातील (इ.स. २५० - इ.स.पू १२५) आणि नंतर-इंडो-ग्रीक साम्राज्ये (१८० इ.स.पू. - १० इ.स.) ग्रीको-बौद्ध धर्माचे आचरण करत असत आणि ३०० वर्षांपासून चीननंतर रेशीम रस्त्यावर प्रथम थांबा काढला. (ता-युआन; चीनी: 大宛; शास्त्रानुसार \"ग्रेट आयोनियन\" पहा). चीनला बौद्ध धर्म प्रसार रेशीम मार्गाद्वारे पहिल्या शतकाच्या प्रारंभी चीनी सम्राट मिंग (58-75 इ.स.) यांनी पश्चिमेला पाठवलेल्या दूताच्या मार्फत प्रारंभ झाल्याचे म्हटले जाते.\nअसे गृहीत धरले जाऊ शकते की प्रवासी किंवा यात्रेकरूंनी रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्मास आणले होते, परंतु हे रस्ते पहिल्यापासून खुले होते का, जेव्हा ते रस्ते खुले होते, तो कालवधी इ.स.पू . १०० असावा. इ.स. पहिल्या शतकातील बौद्ध धर्माचे सर्वात जुने प्रत्यक्ष संदर्भ, परंतु ते अनुवादात्मक घटक समाविष्ट करतात आणि ते विश्वसनीय किंवा अचूक नाहीत.[६]\nदुसऱ्या शतकांदरम्यान व्यापक संपर्क सुरू झाला, कदाचित ग्रीक-बौद्ध कुशाण साम्राज्य तेरीम बेसिनच्या चीनी क्षेत्रामध्ये विस्तार करण्याच्या परिणामी चीनी देशांमधील मोठ्या संख्येने मध्य आशियाई बौद्ध भिक्षूंच्या मिशनरी प्रयत्नांसह प्रारंभ झाला. पहिले मिशनरी आणि बौद्ध धर्माचे भाषांतर चीनी भाषेत होते त्यापैकी पार्थियन, कुशन, सोग्दियन किंवा कुचेन होते.[७]\nमध्य आशियायी धर्म प्रसारक[संपादन]\nद्वितीय शतकाच्या मध्यात कुशाण साम्राज्यातील बौद्ध राजा कनिष्क यांचे राज्य पुरूषपुरा (आधुनिक पेशावर) या राजधानी मध्ये होते. त्यांनी येथून भारतात प्रवेश केला आणि मध्य आशियात विस्तारला आणि आधुनिक झिन्गियांगच्या तारीम बेसिनच्या तारिम बेसिनमध्ये कशगर, खोतान आणि यारकंडच्या पलीकडे राज्य विस्तारले. परिणामी, सांस्कृतिक आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात वाढले, आणि मध्य आशियाई बौद्ध मिशनर्यांची सहभाग ल्योंगमधील चीनी राजधानीतील शहरांमध्ये आणि काहीवेळा नानजिंगनंतर लगेचच झाले, जेथे ते विशेषत: त्यांच्या भाषांतर कार्याद्वारे स्वत: वेगळे ठरले. त्यांनी हीनयान व महायान ग्रंथांना प्रोत्साहन दिले. बौद्ध ग्रंथांतील प्रारंभिक भाषांतरकारांपैकी सातत्याने ज्ञात आहेत.\nशिगाओ, पार्थियन राजकुमार यांनी हिनयान बौद्ध ग्रंथांचे चीनी (इ.स. १४८ ते १७०) मध्ये प्रथम भाषांतर केले.\nलोकक्षेम यांनी महायान ग्रंथांचे रुपांतर चीनी भाषेत केले(इ.स. १६७ ते १८६).\nझुअन व्यापारी हे इ.स. १८१ मध्ये चीन मध्ये भिक्षू बनले.\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bureaucracy-ignorance-effects-water-management-maharashtra-18578?tid=120", "date_download": "2019-07-17T07:38:51Z", "digest": "sha1:77PROLJMOOS2XBWMVXRKUYOGXLUSKBT2", "length": 26882, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Bureaucracy Ignorance effects water management in Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ\nनोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nराज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची साठवण क्षमता घटत आहे. दुसऱ्या बाजूला भूजलाचा बेसुमार उपसा होत असून, विहिरी कोरड्याठाक होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासना���ील अधिकाऱ्यांकडून जल व्यवस्थानाच्या विविध योजना आणि धोरणात्मक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा धोका अभ्यासकांनी व्यक्त केला.\nराज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची साठवण क्षमता घटत आहे. दुसऱ्या बाजूला भूजलाचा बेसुमार उपसा होत असून, विहिरी कोरड्याठाक होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून जल व्यवस्थानाच्या विविध योजना आणि धोरणात्मक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा धोका अभ्यासकांनी व्यक्त केला.\nराज्यातील जल व्यवस्थापनाला उपयुक्त ठरणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात नोकरशहांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कायदे, धोरण आणि निधी असूनही जल व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली. राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची साठवण क्षमता घटत आहे. दुसऱ्या बाजूला भूजलाचा बेसुमार उपसा होत असून, विहिरी कोरड्याठाक होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून जल व्यवस्थानाच्या विविध योजना आणि धोरणात्मक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा धोका अभ्यासकांनी व्यक्त केला.\nनोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल व्यवस्थापनाची चांगली योजना कशी फसते, याचे उत्तम उदाहरण म्हणून ऊस ठिबक योजनेचा उल्लेख केला जातो. राज्यातील ऊसशेती भरपूर पाण्याशिवाय होत नाही. त्यामुळे उसाला ठिबकखाली आणणे हा जलव्यस्थापनाचा सर्वांत चांगला प्रयोग ठरणार होता. उसाला ठिबक संच बसविण्यासाठी कर्जनिगडित योजनेत अधिकाऱ्यांनी विविध अटी घुसविल्या, तीन वर्षांपासून योजना रखडली आहे.\n“उजनी, भीमा, मुळा, टेंभू, हतनूर, ऊर्ध्व काटोल या सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकद्वारे सिंचन बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, योजनेसाठी शेतकरी अजिबात पुढे आले नाहीत. याचे कारण म्हणजे या योजनेला जादा अनुदान देण्याऐवजी फक्त दोन टक्के व्याजात कर्ज देण्याची व्यवस्था केली गेली,`` अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना ५५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. मात्र, ऊस ठिबक योजनेत अनुदानाची सवलत नाकारण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्य��� अध्यक्षतेखाली समितीने या योजनेचा धोरणात्मक आराखडा निश्चित केला आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी व्यावहारिक अडचणी आणि वस्तुस्थिती राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिली नाही, त्यामुळे आजही उसाखालील दहा लाख हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आणता आलेले नाही, अशी माहिती साखर उद्योगातील एका तज्ज्ञाने दिली.\nजल व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली, परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडलेली दुसरी संकल्पना म्हणजे पाणीवापर सोसायट्या होय. शेतीसाठी शेतक-यांना वैयक्तिक पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे शासनाने मान्य केले. त्यासाठीच शेतकऱ्यांना फक्त पाणीवापर सोसायटीमार्फत पाणी देण्याचा कायदा करण्यात आला. ‘महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन कायदा २००५‘ या नावाने लागू झालेल्या कायद्यातील फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात जलसंपदा विभागाचे अधिकारी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते. राज्यातील विविध धरणांच्या लाभक्षेत्रात सोसायट्या तयार करण्याची जबाबदारी असलेले अभियंते बेफिकीर राहिले. त्यांनी स्वतः सोसायट्या स्थापन करण्याची जबाबदारी कायद्यात घेतलीच नाही. तसेच, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही, याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञ लक्ष वेधतात.\nजागतिक बॅंकेकडून जलसुधार प्रकल्पांतर्गत कोट्यवधींचा निधी मिळवण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी कागदोपत्री पाच हजारांच्या आसपास सोसायट्या तयार केल्याचे दाखविले. मात्र, या सोसायट्यांच्या अखत्यारीत १९ लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्रावरील पिकांसाठी पाणी उपलब्ध करून दिलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. “सोसायट्यांकडे पाण्याची मालकी देणे, तसेच असे हस्तांतरण करण्यापूर्वी सर्व लघुवितरिकांची दुरुस्ती करणे करणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र, अशी दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक सोसायट्या कागदोपत्री राहिल्या आहेत. राज्यभर हा कायदा राबविला गेला नाही,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.\n“पाणीवापर सोसायट्यांमुळे जल व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या हातात जाईल. नाशिकच्या वाघाड धरणाचे पाणी शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊन शेतकरीचलित जल व्यवस्थापनाचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. यामुळे अधिकाऱ्यांना धडकी भरली. शेतकरी जर पाण्याच्या व्यवस्थापनात आले, तर आपल्��ा पोटापाण्याचे काय, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. त्यामुळे पाणीवापर सोसायट्यांची चळवळ याच अधिकाऱ्यांनी हाणून पाडली,” अशी माहिती जलसंपदा विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.\nजलसंपदा विभागाचे माजी सचिव दि. मा. मोरे म्हणाले, ‘‘धरणात किती पाणी पावसाळ्यानंतर जमा झाले, याविषयी आढावा घेऊन प्राथमिक सिंचन कार्यक्रम तयार करणे अत्यावश्यक असते. त्यामुळे खरीप, रबी, उन्हाळी हंगामाच्या पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करता येते. असे नियोजन सतत करणे, आधीच्या रोटेशनमधील उणिवा शोधणे हेदेखील अभिप्रेत असते. मात्र, अधिकारी यात कमी पडले.”\nसिंचनाशी निगडित पीक व्यवस्थापनाच्या कामापासून कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना दूर ठेवले जाणे, ही जल व्यवस्थापनातील एक मोठी त्रुटी असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. गावाच्या शेती क्षेत्रात किती पाणी आहे, कोणती पिके येतात, कोणत्या पिकांचा क्षेत्रविस्तार करायचा, याचा आराखडा कृषी अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊन तयार करण्याच्या पद्धतीला हरताळ फासण्यात आला आहे.\n“कोणत्या भागात, कोणते पीक वाढणार किंवा कमी होणार, याचा पत्ताच कृषी अधिकारी व जलसंपदा अधिकाऱ्यांना नसतो. त्यामुळे जल व्यवस्थापनदेखील चुकते. पिकांचे क्षेत्र व प्रकार कळत नसल्यामुळे एक तर पाण्याची मागणी एकदम वाढते किंवा पाणी वाया तरी जाते, असे चित्र राज्याच्या अनेक भागांत आहे,” असे श्री. मोरे यांनी नमूद केले.\nराज्यातील सिंचनासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन न करण्याचे पाप नोकरशहांचेच आहे. अधिकाऱ्यांना फक्त पैसा आणि राज्यकर्त्यांना घोषणा हव्या आहेत. त्यामुळे जल व्यवस्थापन धोरणाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. याचा सर्वांत जास्त फटका राज्याच्या शेतीला बसत आहे. जल व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. त्याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर शेती आणि शेतकरी उजाड होईल.\n डॉ. दि. मा. मोरे, निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग\nजमिनीवरच्या जल व्यवस्थापनातील विस्कळीत वाटचालीचा परिणाम राज्यातील भूजल पातळीवर होतो आहे. त्यामुळे मला भूजल व्यवस्थापनाची जास्त चिंता वाटते. सध्या ८५ टक्के भूजलाचा वापर शेतीसाठी होत असून, हे चित्र चिंताजनक आहे. त्यासाठी जनसहभागातून छोट्या शेतकऱ्याला डोळ्यांसमोर ठेवत राज्याचा भूजल व्��वस्थापन कायदा अमलात आणला पाहिजे. कायद्यात अडचणी असल्यास काही ठिकाणी बदल करता येतील. पण, भूजल व्यवस्थापनाला सुरुवात तर करा.\n क्रिप्सिनो लोबो, प्रमुख, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट\nसंपर्क - श्री. कापडे : ९८८११३१०५९\nप्रशासन शेती सिंचन शेतकरी साखर जलसंपदा विभाग पाणी महाराष्ट्र maharashtra धरण खरीप अॅग्रोवन\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nनीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...\nबाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nसाखरेचं वाढतं दुखणंतीन दिवसीय साखर परिषदेची सांगता नुकतीच पुण्यात...\nधरणफुटीला जबाबदार ‘खेकडे’ पकडातिवरे धरणफुटीच्या निमित्ताने जलविकासाचे स्वरूप व...\nसंकटातील संत्राअ त्याधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादनवाढ आणि...\nविरोधकांना सूर गवसेनाकाँग्रेस पक्षाची ‘निर्णायकी’ अवस्था अद्याप...\nहमीभाव की कमी भावदेशभरातील शेतकरी पेरणीच्या कामांमध्ये मग्न असताना...\n‘अर्थ’हीन संकल्पआर्थिक पाहणी अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे...\nअडचणीतील साखर उद्योगाचा भविष्यवेधराज्य सहकारी बॅंकेने ‘साखर परिषद २०-२०’चे आयोजन...\nसोन्याची सुरी उरी हाणून घेऊ नकाखड्ड्यावरून उडी मारताना पाऊल नक्की खड्ड्याच्या...\nकोरडी धरणे जोडून पाणीबाणी हटणारमहाराष्ट्र सरकारच्या जनकळवळ्याबद्दल कौतुक करायला...\nढिसाळ व्यवस्थेचे बळीरा ज्यात मागील तीन दिवसांपासून सु��ू असलेल्या...\n‘गोड’तेलाचे कटू सत्यरोजच्या जेवणात खाद्य (गोड) तेलाचा जास्त उपयोग...\nबदल स्वागतार्ह; पण...राज्यात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचा घोळ मागील...\nकाळी दुनिया उजेडात आणापि कांची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nसंकल्पासाठी तारेवरची कसरतपुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच...\nमॉन्सून आला; पण पुढे कायख रीप हंगामासाठी कोणते पीक निवडायचे आणि त्याची...\n‘लष्करी अळी’चा विळखामेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) या किडीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.cart91.com/mr/t/books/entrance-exams/defence-services", "date_download": "2019-07-17T06:36:50Z", "digest": "sha1:UJPHYVWO4W54OJSWG2OQ55ZGRXYOLEIM", "length": 14391, "nlines": 405, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन स्पर्धा परीक्षा संरक्षण सेवा पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nभारतीय वायुदल पोलीस सेवा भारतीय नौदल बुद्धिमत्ता एजन्सी सीमा सुरक्षा दल आणि संबंधित एनडीए आर्मी कॅडेट कॉलेज एसीसी सीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ भारतीय लष्कर इंडियन कोस्ट गार्डस\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nCISF कॉन्सटेबल ट्रेड्समेन भर्ती परीक्षा २०१८\nराम सिंग यादव, यजेंद्र यादव\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.cart91.com/mr/t/books/entrance-exams/upsc/upsc-pre", "date_download": "2019-07-17T06:31:20Z", "digest": "sha1:2VK7BIGFUWYQXYXAJ7JAF5BNOAYFJNBL", "length": 14728, "nlines": 412, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन यू पी एस सी यू पी एस सी पूर्व पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nविभोर बोठे, कपिल हांडे\nभारतीय अर्थव्यवस्था भाग १\nएम लक्ष्मिकांत, श्रीकांत गोखले\nभारतीय राज्यघटना आणि प्रशासन\nप्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास\nश्री. प्रमोद चौगुले, प्रतीक लाखोले ... आणि अधिक ...\nभारतीय अर्थव्यवस्था प्रश्नसंच २३००+ प्रश्न\nश्री. महेश घार्गे, सुरज पाटील ... आणि अधिक ...\nआधुनिक भारताचा इतिहास विश्लेषणात्मक वस्तुनिष्ठ ...\nस्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण\nसमग्र महाराष्ट्र व भारताचा भूगोल\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअ��� परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Jane-Gardam.aspx", "date_download": "2019-07-17T07:04:40Z", "digest": "sha1:DCJT5JMZNKRKGPBHKLYTUAB6SJHP23MZ", "length": 13381, "nlines": 127, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nजेन गार्डम यांचा जन्म यॉर्कशायरमध्ये झाला असून त्या केंटमध्ये राहतात. कादंबरीकार म्हणून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. आपल्या प्रदीर्घ, यशस्वी कारकिर्दीत जेन यांच्या ओल्ड फिल्थ इन २००५ ह्या पुस्तकाला ऑरेंज प्राइज नामांकन झाले होते. तसेच गॉड ऑन द रॉक्स या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना बुकर प्राइजचे नामांकन ही मिळाले होते. त्यांच्या द हॉलो लँड आणि क्वीन ऑफ द टँबोरिन या दोन पुस्तकांना दोन वर्षे व्हीटब्रेड नॉव्हेल ऑफ द इयर हे पारितोषिक मिळाले आहे. दोन वेळा हे पारितोषिक पटकावणाऱ्या त्या एकमेव लेखिका आहेत. त्यांच्या अनेक वर्षांच्या साहित्यसेवेची दखल घेऊन हेवूड हिल लिटररी प्राइज नेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कादंबऱ्याप्रमाणेच लघुकथांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांचा द पीपल ऑन द प्रिव्हिलेज हिल हा लघुकथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यातील त्याच नावाच्या प्रमुख कथेसाठी त्यांचे बीबीसी नॅशनल शॉर्ट स्टोरी अॅवॉर्डसाठी नामांकन होते. सन २००९मध्ये त्यांना ओबीई ने सन्मानित करण्यात आले आहे.\nक्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते. ...Read more\nजगात गाजलेली अनमोल डायरी... महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल होतं, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा छळ करण्यास माणूस कसा प्रवृत्त होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’मध्ये वाचून मन सुन्न होतं. १९४२ ते १९४४ अशी दोन वरषं अॅन फ्रॅं��� या १३ वर्षीय बालिकेला ना शाळा, ना मैत्रिणी अशा परिस्थितीत एका गुप्त ठिकाणी अज्ञातवासात राहावं लागलं. तेव्हा मनातील कोंडलेल्या भावभावनांना कोणताही आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून देण्यासाठी, तिनं डायरी लिहायला सुरुवात केली. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंत तिनं रोजनिशी लिहिली. सुरुवातीला तिनं शाळेतल्या मित्रमैत्रीणींविषयी आठवून आठवून लिहिलं. नंतर ओघातच गुप्तनिवासात राहणाऱ्यांच्या स्वभाविषयी, त्यांना मदत करणाऱ्यांविषयी, तिचे आई-वडील, बहीण मारगॉट या कुटुंबीयांविषयी, त्यांचे स्वभावविशेष, सवयी तसंच बाहेरच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी ती लिहीत होती. गुप्तनिवासात आल्यापासून हितगुज सांगावं, अशी कोणी मैत्रीण नाही म्हणून या रोजनिशीलाच मैत्रीण समजून तिचं नाव तिनं ‘किटी’ ठेवलं. दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘प्रियतम किटी’ संबोधून ती लिहू लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा छळ झाला. त्यामुळे बालपणी फुलपाखरू आयुष्य जगणाऱ्या अॅन फ्रॅंकला अचानक नाझींच्या छळकथांना सामोरं जावं लागतं. अॅन फ्रॅंकचे कुटुंबीय, व्हॅनडॅन कुटुंबीय नाझी भस्मासुरापासून दूर पळत एका इमारतीत लपून छपून राहू लागतात. सर्व बाजूंनी बंदिस्त, पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, दबकून बोलणं, शाळा सवंगडी दुरावलेले... बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क, बरोबर आणलेल्या पुस्तकांच्या वाचनाविषयी दुसरा काहीही विरंगुळा नाही... साधी बेल वाजली तरी आपल्याला पकडायलाच आले आहेत ही धास्ती. अशा प्रकारचं जगणं वाट्याला आलं. काहींना सहानुभूती वाटली, मदत करावीशी वाटली तरी ते करू शकत नाहीत, कारण ही बातमी कळली तर जर्मन लोक मदतकर्त्यांना जबर शिक्षा करत. अशा धास्तावलेल्या परिस्थितीत या मंडळींनी दोन वर्षं काढली. ४ ऑगस्ट १९४४ रोजी ही मंडळी पकडली गेली आणि जर्मन छळछावणीत त्यांची रवानगी झाली. त्यातून काही दिवसांतच अॅनचे वडील आटो फ्रॅंक कसेबसे वाचले. १९५३ पर्यंत ते अॅमस्टरडॅममध्ये राहिले. १९५३ नंतर ते त्यांच्या बहिणीकडे स्वित्स्झर्लंडमधील बॅसेल या गावी राहिले. १९ ऑगस्ट १९८० रोजी ते वारले. त्या अगोदरच त्यांनी अॅनची डायरी प्रकाशित केली होती. ४ ऑगस्ट १९४४ रोजी गुप्तनिवासात लपून राहिलेल्या लोकांना पकडण्यात आलं. मिएप गाइस व बेप व्हायस्कुइज्ल या दोन सेक्रेटरींना अॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखुरलेले सापडले. मिएपनं ते सर्व गोळा करून सुरक्षित ठेवले. युद्धसमाप्तीनंतर अॅन वारल्याचं तिला कळलं, तेव्हा तिनं ते कागद अॅनचे वडील आटो फ्रॅंक यांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी ही रोजनिशी १९४७मध्ये प्रकाशित केली. जागतिक साहित्यविश्वात एक अनमोल लेणं असलेल्या या डायरीच्या आतापर्यंत लाखो प्रती खपल्या आहेत. -मंगला गोखले ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Halad_Prakriya_Udyog.html", "date_download": "2019-07-17T07:00:46Z", "digest": "sha1:7D4FFIAQ5VVA562PH7D5PLC6JKMOERVZ", "length": 33816, "nlines": 84, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Turmeric Production डा.बावसकर टेक्नालाजि - हळद प्रक्रिया उद्योग", "raw_content": "\nभारत हा जगातील हळद पिकविणारा एक प्रमुख देश आहे. हळद हे एके मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. प्रतिवर्षी २५ लाख तन मसाले पिकांचे उत्पादन भारतात होते, भारतातील अनेक राज्यप्रमाणेच महाराष्ट्रातही मासालेवर्गीय पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ % हळद भारतात होते. महराष्ट्रात अंदाजे १,१२,४७२ हेक्टर क्षेत्रावर मसाले पिकांची लागवड केली जाते. त्यांचे सरासरी उत्पादन ९९५६८ असून मसाले पिकामध्ये प्रामुख्याने मिरची, आद्रक, हळद व लसून घेतली जातात, महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, अस्मानाबाद, लातूर नांदेड, परभणी,हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे.\nभारतात प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळदीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामध्ये रोजच्या जेवणामध्ये तसेच डाळीच्या वरणार हळदीची पूड वापरतात. अन्न पाचान्नासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी औषधी आहे.\nहळद ही व्रणशोधक तसेच 'वृणरोपन' प्रक्रियेत उत्तम प्रकारे काम करते तसेच हळद 'मुळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. मसाल्याचा एक आवश्यक पदार्थ म्हणून हळदीला जगभर मागणी आहे. हळदीमुळे खाद्य पदार्थांना आकर्षक सोनेरी पिवळा रंग व कस्तुरी सारखा स्वाद येतो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात. निर्यातक्षम व गुणवत्ताक्षम हळदीच्य�� उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.\n१) हळद काढणी : हळद काढण्याच्या अगोदर खालील माहिती असणे आवश्यक आहे. बेणे लावण्यापासून ८ ते ९ महिन्यांनी पीक काढणीस तयार होते. पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात. काढणी साधारण फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत चालते. पिकाची काढणी करण्यापूर्वी १५ दिवस आधी पिकला पाणी देणे बंद करावे. जमीन थोडी ओलसर असल्यास कंद काढणे सोपे जाते. कंद काढण्यापुर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी . कुदळीने कंद काढून त्यातील जेथे गड्डे वेगळे करावे, कांदावरील मुळे कापावी व माती स्वच्छ पाण्याने काढून ध्यावी. काढणीच्या वेळी गड्ड्यांना खरचटणे व जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक झाडापासून सरासरी १० ते २० कन्याकंद मिळतात. मातृकंद बेण्यासाठी वेगळे साठवून ठेवावे.\n२) हळदीचे उत्पादन : हळदीच्या कंदाचे उत्पादन प्रति हेक्टरी ३०० ते ४०० क्विंटल मिळते. ३५ ते ४० क्विंटल मातृकंदाचे उत्पादन मिळते.\nमहाराष्ट्र तसेच मराठवाड्यात सर्वात जास्त सेलम या वाणाचा उपयोग केला जातो. तसेच मागील २- ३ वर्षात प्रभा व प्रतिभा या वाणाचा वापर वाढला आहे. कृष्णा या वाणाचे उत्पादन जास्त परंतु वाळल्यानंतर उतारा कमी तसेच कुरकुमीन घटकद्रव्य कमी (२ ते २.५ टक्के) आढळते.\n३) हळद प्रक्रिया (शिजविणे) :\nअ) पारंपारिक पद्धतीमध्ये गुळ टायर करण्याच्या उथळ कढईचा (काहीलीचा) वापर करतात. कढईत कंद भरल्यानंतर पाला, गोणपाट, माती, शेणाचा थर टाकून वरचे तोंड बंद करावे लागते. काहीलीत मध्यभागी हळदीच्या कंदांची उंच रस करतात. तसेच काहीलीच्या काठाखाली ४ ते ५ से. मी. पाणी भरतात, पहिल्या आधणास साधारण २.५ तास लागतात.\nहळद शिजवत असताना त्यामधून पांढऱ्या रंगाच्या वाफ बाहेर पडून, विशिष्ट प्रकारचा वास आल्यावर एखादी अणकुचीदार काडी हळकुंडात आरपार जात असेल तर हळद शिजली आसे समजावे. हळद चांगली शिजली असता हळकुंडाचा कडकपणा व उग्रवास कमी होतो. हळकुंडाला एकसारखा रंग येतो. तसेच वाळवणीला वेळ कमी लागतो.\nपारंपारिक पद्धतीचे तोटे : इंधन व वेळ जास्त लागतो. तळातील हळद जास्त शिजते, मधली हळद छान शिजते व शेंड्यावरची हळद कमी शिजते. शेणमातीचा वापर केल्याने हळदीचा अन्नामध्ये वापर करण्यास मर्यादा येऊ शकतात. लाकडाच्या दातेळ्याने हळद कढईतून काढल्यामुळे खरचटली जाते व वाळवताना पिवळेपणा कमी होतो. कढईतून हळद काढण्यास वेळ लागतो.\nब) सुधारीत पद्धत : (केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था विकसीत) या पद्धतीमध्ये हळद कंद स्वच्छ धुवून, मुळ्या कापून घेतात. गड्डे काढल्यापासून २- ३ दिवसात प्रक्रिया करावी. डिझेलच्या टाक्यापासून १.५ फूट उंची व २ फूट व्यासाचे सच्छिद्र ड्रम बनवून घ्यावे. एका ड्रममध्ये ४५ ते ५० किलो कच्ची हळद भरावी व कढईला झाकण लावावे. हळद शिजवितांना त्यामध्ये ०.०५ ते ०.१ टक्के सोडीयम कार्बोनेट व ६० किलो ओल्या हळदीसाठी २० ग्रॅम सोडीयम बायसल्फाईट व २० ग्रॅम हायड्रोक्लोरीक अॅसिड टाकावे. २० ते २५ मिनिटे शिजविल्यानंतर एखादा तुकडा काढून हाताच्या अंगठ्याने वरची साल काढून पाहतात. साल जर सहज निघाली तर हळद शिजली असे समजतात. काही जण एखादी गवताची काडी शिजणाऱ्या हळदीच्या तुकड्यामध्ये टोचून आरपार गेली तर हळद शिजली असे समजतात. अशाप्रकारे हळद शिजल्याची चाचणी घेतात. हळद शिजलेली असते त्यावेळेस पाण्याचे तापमान ९८ ते १०० डी. सें. असते. हळद शिजल्यावर लांब बांबू ड्रमच्या दोन कड्यामध्ये अडकवून ड्रम दोन व्यक्तिकडून कमी कष्टात उचलून बाजूला करता येते. कढईची बुडाची बाजू सोडून इतर बाजूवर तापमान रोधक अच्छादन केल्यास व सच्छिद्र ड्रम ठेवल्यानंतर कढईचे तोंड पुन्हा कच्ची हळद भरून बंद करावे. म्हणजे इंधनाचा योग्य वापर होऊन हळद शिजविण्याचा वेळ काम होऊ शकेल.\nसुधारीत पद्धतीचे फायदे : हळद एकसारखी शिजते. पॉलिश केल्यावर हळदीला आकर्षक पिवळा रंग येतो. गरम पाणी पुन्हा वापरल्याने इंधनाची व वेळेची बचत होते. शिजवताना पाण्यातील माती. हलकुंडावर जमा होत नाही. शिजवायला ठेवणे व बाहेर काढणे सोपे जाते.\n४) हळद वाळविणे : उच्च प्रतीची व टिकाऊपणासाठी शिजवलेली हळद एकसारखी वाळविणे. वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट कोंक्रीटवर करावी. साधारण ५ ते ६ सें. मी. जाडीचा थर पसरून ठेवावा. यापेक्षा कमी जाडीचा थर असल्यास कुरकुमीनचे प्रमाण कमी होते. तसेच हळकुंडाचे काम करून वाळविल्यासही उष्णतेमुळे कुरकुमीन हे रंगद्रव्य उडून जाते व हळदीस फिक्कट रंग येतो. हळद एकसारखी वाळवी म्हणून अधून मधून गड्ड्याची उळथापालथ करावी.\nउन्हात हळद वाळवण्यास (हळकुंडातील आर्द्रता ५ टक्के) सुमारे १० ते १५ दिवस लागतात. ताज्या गड्ड्याच्या वज��ाच्या सुमारे २० टक्के वाळलेली हळकुंडे मिळतात.\nहळद वाळविण्याची विधुत पद्धत : विधुत वाळवणी यंत्रात हळद वाळविण्यास ५ ते ६ दिवस लागतात. टनेल ड्रायर (पॉली हाउस) मध्ये वाळविण्यास ५ ते ६ दिवस लागतील. हळड शेडनेट (५० टक्के सावली) मध्ये वाळविणे जेणे करून हळदीतील कुरकुमीन रंगद्रव्याचे प्रमाण टिकून राहते.\n५) हळद पॉलीश करणे : हळद वाळवून चांगली टणक झाल्यानंतर पॉलीश करावी. पॉलीश केल्यामुळे कठीण काळपट (सुरकुत्या / खवले) हळद स्वच्छ होऊन ती सोनेरी पिवळी, चमकदार व गुळगुळीत बनते. पॉलीश केल्यावर चांगला बाजारभाव मिळतो.\nपॉलीश करण्याच्या विविध पद्धती :\nअ) हाताने चालविण्याचे यंत्र : लाकडी ड्रम\nब) स्वयंचलीत यंत्र : दोन माणसे दोन तासात ५० ते ६० किलो हळद पॉलीश करतात. यासाठी २ अश्वशक्ती ची सिंगल फेज मोटार लागते.\n६) हळदीला रंग देणे / पावडर कोटिंग करणे (CFTRI पद्धत) : हळकुंडाचा रंग एकजीव एकसारख्या प्रमाणात पिवळी दिसण्यासाठी पॉलीशिंग करताना हळदीचे मिश्रण लावावे. १ क्विंटल हळदीच्या पॉलिशींगसाठी खालील द्रावणाची शिफारस केली आहे.\nतुरटी - ४० ग्रॅम\nहळद पावडर - २ किलो\nएरंडीचे तेल - १४० ग्रॅम\nखाण्याचा सोडा -३० ग्रॅम\nपॉलीशिंगमुळे हळकुंडाला चकाकी व उजळ धमक पिवळा रंग येतो. पॉलीश केल्यावर १५ ते २५ टक्के हळकुंडे मिळतात. पॉलीश केलेली हळकुंडे दुहेरी पोत्यात भरून गोदामात साठवातात.\nहळकुंडे ज्युटची पोती, लाकडीपेट्या किंवा जाळीदार कार्डबोर्डच्या पेट्यात साठवतात. पॉलीश न केलेली खडबडीत हळकुंडे दोन ते तीन वर्ष पेवात साठविता येतात.\n७) हळकुंडाची गुणवत्ता माणके : हळकुंडाची प्रत ही रंग (कुरकुमीचे प्रमाण), आकर्षकपणा व आकार यावर ठरते. हळकुंडाचा रंग गर्द पिवळा असावा व कडूपणा कमी असावा. हळकुंड २ ते ८ सें.मी. लांब व १ ते २ सें.मी. जाड हे गुणधर्म महत्त्वाचे असतात.\nहळकुंडाला मध्यभागी तोडले असता तुटलेला भाग सपाट, नारंगी लाल असावा. हळकुंडाचा पृष्ठभाग मेणचट व शिंगासारखा दिसावा. हळकुंडाचा वास कस्तुरी व काळ्या मिरीसारखा व स्वाद किंचीत कडू असावा. ओलीओरेझीन / भुकटीसाठी हळकुंडाचे लहान तुकडेही चालतात.\nAGMARK माणके (हळकुंडासाठी) : आर्द्रता - ९ टक्के, तुकडे - २ टक्के, टाकाऊ पदार्थ -१ टक्के, गोल गाढे - २ टक्के, इतर कचरा - १ टक्का, बुरशी - २ टक्का.\nहळद प्रक्रियेपुर्वी लक्षात ठेवायचे मुद्दे: जेठे गड्डे व अंगठे गड्डे शिजव�� नये. हळद काढणीनंतर जास्तीत जास्त दोन दिवसात शिजवून घ्यावी. रोगट हळद प्रक्रियासाठी घेवू नये. शेणाने सारवलेल्या पृष्ठभागावर हळद वाळू घालू नये. हळदीच्या चांगल्या रंगासाठी हळदीच्या पावडरशिवाय कोणतेही रसायन वापरू नये. अर्धी ओली आणि वाळवलेली हळकुंडे एकत्र मिसळू नयेत. खराब पोत्यांमध्ये किंवा जागेवर हळद साठवून ठेवू नये. कुरकुमीनचे जास्त प्रमाण असलेल्या जातीची निवड करावी. पीक पक्व होण्यापूर्वी काढणी करू नये. काढणी करताना गड्ड्यांना इजा होवू देवू नये शिजविण्यासाठी समप्रमाणात उष्णता द्यावी.\n८) हळदीचे मुल्यवर्धीत पदार्थ :\n१) हळद पावडर: हळद पावडर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या हळदीचा वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठ्या हळकुंडाचा इलेक्ट्रीक मोटारीवर चालणाऱ्या चक्की वजा मशीनमध्ये भरडा केला जातो.\nमशीनमध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते. ही पावडर वेगवेगळ्या मेषच्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळी मधून बाहेर पडते. तयार पावडर ५,१०,२५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकींग करून विक्रीसाठी पाठववी जाते.\nओलावा (जास्तीत जास्त) १०% १२ %\nएकूण राख (जास्तीत जास्त) ७% ९%\n(जास्तीत जास्त) १.५ % १.५ %\nकुरकुमीनॉइड (कमीत कमी) २% -\nस्टार्च (जास्तीत जास्त) ६० % ६० %\n२) कुरकुमीन : वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६% इतके असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदरी प्रसाधने बनविता येतात. वाण परत्चे हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण बदलते. कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून २००४ साली प्रसारित केलेल्या फुले स्वरूप (डी. टी. एस. २२२) या जातीमध्ये सर्वाधिक कुरकुमीनचे प्रमाण ५.२% इतके आढळून आले आहे.\nवाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीनमुळे दिसून येतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. कुरकुमीनसाठी (४.५%) सेलम ही जात देखील उत्तम आहे. ओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते. अशाप्रकारे हळदीपासून विविध पदार्थ तयार करता येतात.\n३) कुंकू : हळदीचे गड्डे मुख्यत: कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकणमातीचे खडे मिसळ���ात आणि त्यावर सल्फ्युरिक अॅसिड व बोरिक अॅसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे ठिकठिकाणी देवालयाच्या परिसरात आहेत.\n४) रंगनिर्मिती : लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे, कन्सेक्शनरी उधोगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.\n५) सौंदर्य प्रसाधने : सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड उपयुक्त ठरते. त्यामध्ये हळदीचा सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो. स्नानपूर्वी चेहऱ्याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.\n६) सुगंधी तेल : हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६% तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.\n७) हळदीचे संप्लवनशील तेल: हळदीमध्ये ३.५ टक्के संप्लवनशील तेल असते. हे तेल पिवळ्या रंगाचे असून हे वेगळे काढण्यासाठी हळदीच्या पुडीचे पाण्याच्या उर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात. हळदीच्या तेलात ६ टक्के टरमतेरोन्स व २५ टक्के झींगी बेरन असते.\n८) ओलीओरिझीन निर्मिती : हळदीच्या भुकटीपासून ओलेओरीझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७% असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाणत १८ ते २०% आहे\n९) औषधे टायर करण्यासाठी : आयुर्वेंदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रूक्ष, ब्रव्य , कृमीहर असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तीवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे.\nमूत्राशय तक्रारीवर व मूतखड्यासाठी हळदीचा उपयोग होत. हळदीचे तेल अँटिसेप्टिक आहे. हळदीचे असे अनेक औषधे गुणधर्म आहेत. ओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते.\nहळद व आले प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी : हळद व आल्याचे पदार्थ विक्रीमधील यशाचे गमक हे प्रक्रिया केंद्राच्या सभोवतालची स्वच्छता, प्रक्रिया पद्धती व पॅकेजिंग यावर बरेचसे अवलंबून असते. त्याची काळजी घेतली नाही तर\n१) अन्न खराब होईल, कुजेल किंवा बुरशी चढेल.\n२) अन्न खाणारे लोक आजारी पडतील.\n३) अन्नाचा रंग आकर्षक वाटणार नाही आणि चवही बिधडेल.\n४) अन्न लोकांना विकत घेण्यास आवडणार नाही.\nप्रक्रिया करण्यापूर्वी पाळायची स्वच्छता :\n१) प्रक्रियेचे काम करणाऱ्यांचे सर्वांग स्वच्छ असावे.\n२) हात, पायाची बोटे स्वच्छ व निर्मळ असावीत.\n३) जेवण, संडास, लघवी केल्यानंतर, नाक शिंकरल्यानंतर किंवा एखाद्या प्राण्यास स्पर्श केल्यानंतर साबणाने हात, पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.\n४) प्रक्रिया केंद्राबाहेरील एखाद्या खोलीतील वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात, पाय स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे.\n५) प्रक्रिया करताना वापरलेले कपडे स्वच्छ असावेत किंवा त्यासाठी वेगळा एक पोशाख असावा. बाहेर जाताना ते कपडे त्याच खोलीत काढून ठेवावेत.\n६) प्रक्रिया केंद्रात थुंकणे किंवा नाक शिकरू नये. विना हातरूमालाचे त्या खोलीत प्रवेश निषेध असावा.\n७) घुम्रापान किंवा तंबाखू सेवनास बंदी असावी.\n८) सर्दिखोकल्याच्या रुग्णास हे काम करण्यास बंदी असावी.\n९) जखम झालेल्या भागावर प्लास्टर केलेले असावे. हळद निर्यात करताना ती कोणत्या देशात करायची आहे त्यांची मानके काय आहेत त्यांची मानके काय आहेत याचा आधी अभ्यास करूनच निर्यात करावी लागते.\nसाठवणूक : प्रक्रिया केलेली हळद पोत्यांमध्ये भरून कोरड्या जागेवर साठवतात. काही ठिकाणी जमिनीत उंचवट्यावर खड्डा करून, बुडाला गवत पालापाचोळा टाकून पोते भरलेली हळद गाडून त्यावर मातीने झाकून ठेवतात. अशा प्रकारे एक वर्षभर हळद साठवून ठेवतात.\nगोदामात हळद साठवितांना प्लॅस्टिकच्या अस्तराच्या जूटच्या पोत्यांमध्ये भरून ठेवतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/cobra-named-naja-naja-rescued-from-kitchen-in-mulund-west-mumbai/articleshow/68963114.cms", "date_download": "2019-07-17T07:48:04Z", "digest": "sha1:INQKSGDGJ2CTJ4Y4AEHV3GRJNLGRYHRM", "length": 14555, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मुंबई न्यूज : किचनमध्ये आढळला विषारी नाग", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ ��ुटलाWATCH LIVE TV\nमुंबई: किचनमध्ये आढळला विषारी नाग\nमुलुंड पश्चिमेला असलेल्या एका वसाहतीतील घरात विषारी नाग आढळल्याने वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रसंगावधान राखून प्राणिमित्रांना तातडीने बोलावल्यानंतर किचनमधून या नागाची सुटका करण्यात आली. ही घटना गुरूवारी संध्याकाळी घडली.\nमुंबई: किचनमध्ये आढळला विषारी नाग\nमुलुंड पश्चिमेला असलेल्या एका वसाहतीतील घरात विषारी नाग आढळल्याने वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रसंगावधान राखून प्राणिमित्रांना तातडीने बोलावल्यानंतर किचनमधून या नागाची सुटका करण्यात आली. ही घटना गुरूवारी संध्याकाळी घडली.\nमुलुंड पश्चिमेला असलेल्या अंजू इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कौर कुटुंबाच्या घरात हा नाग आढळला. प्रथम सुखबीर कौर यांना हा नाग आपल्या बेडरूमध्ये सरपटत असल्याचे दिसले. त्यानंतर तो सरपटत किचनच्या दिशेने गेला. प्रसंगावधान राखत सुखबीर कौर यांनी आपल्या शेजाऱ्यांना बोलावले. त्यांच्या शेजाऱ्यांनी तातडीने हेल्पलाइनद्वारे प्राणिमित्रांना पाचारण केले. त्यानंतर रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअरचे (RAWW) दोन सदस्य तातडीने अंजू वसाहतीत दाखल झाले. हा नाग किचनमधील भांड्याच्या स्टीलच्या मांडणीमधून सरपटत असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी नागाला पकडून एका खोक्यात बंदिस्त केले आणि जंगलात नेऊन सोडले.\nहा नाग १.५ फूट लांबीचा आहे. याचे शास्त्रीय नाव आहे 'नाजा नाजा'. हा नाग भारतात सर्वत्र आढळतो. इमारतीच्या कंपाउंडच्या आत असलेल्या बागेत काही दिवसांपूर्वी सर्पाची अंडी आढळल्याची माहिती कौर यांनी दिली. आजूबाजूच्या झाडांवर छोटे साप नेहमीच चढत असल्याचे आमच्या गच्चीवरून दिसत असल्याचेही कौर म्हणाल्या. काहीवेळा हवी सुटल्यानंतर ते झाडावरून आमच्या गच्चीवर देखील पडतात असेही त्या म्हणाल्या.\nकौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काही कुत्री सतत भुंकत असल्याने इमारतीतील लोकांनी बाहेर जाऊन पाहिले. तेव्हा त्यांना बाहेर साप मरून पडल्याचे आढळले. त्याच दिवशी इमारतीच्या पायऱ्यांवर आणखी एक साप मरून पडल्याचेही आढळले होते. हे सर्प बाजूच्या तिवरांच्या झाडीतून येत असावेत असे इमारतीतील रहिवाश्यांचे म्हणणे आहे.\nनाजा नाजा जातीच्या नागाची मानवी वस्तीतून सुटका आम्ही पहिल्यांदाच केली असल��याचे RAWW चे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले. आपल्याला काही धोका हे हे लक्षात आल्यानंतर हा नाग डसतो. बाजूलाच असलेली झाडी, जंगलसदृष्य भाग आणि उघड्या गटारांमुळे हा नाग मानवी वस्तीत आला असावा, असा अंदाज शर्मा यांनी व्यक्त केला आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू\nमध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने\nपार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचं अपहरण\nही दुर्घटना नव्हे, हत्याच; एमआयएमचा आरोप\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nउद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक\nसचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nकोल्हापूरः प्रसिद्ध उद्योगपती राम मेनन यांचे निधन\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nअवैध वाहतूकदारांच्या मारहाणीत एसटी अधिकारी जखमी\nभटक्या कुत्रीला मरेपर्यंत मारहाण; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुंबई: किचनमध्ये आढळला विषारी नाग...\n‘जेट’साठी १० कोटी रुपये\nट्रक अपघातप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा...\n‘डॉमेस्टिक’वर दोन तास आधी पोहोचा...\nआतापर्यंत दोन कोटींची रोकड जप्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-17T06:37:09Z", "digest": "sha1:MNJOKID5KN2WEMB5R7R37TYDLPPIE5SH", "length": 23275, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दया पवार - विकिपीडिया", "raw_content": "\nदया पवार (इ.स. १९३५ - सप्टेंबर २०, १९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.\nपवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवारमॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकार्यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.\nमॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.\nपवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.\nपवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.\nअछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).\nपाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)\nबलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.\nबीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)\n’बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरा���ती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९९६ मधील मृत्यू\nइ.स. १९३५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१९ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-planing-agroforestry-18722", "date_download": "2019-07-17T07:45:15Z", "digest": "sha1:5HAI4LY7JAWFWKYGPAYUAGGKKSHT4NOE", "length": 15588, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, planing of agroforestry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* ���पण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nउपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड\nउपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड\nअखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते. या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो. डोंगर-उतारावर झाडांची आणि गवतांची लागवड करावयाची असेल, तर सलग समपातळी चरांची आखणी करावी.\nउपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड\nवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते. या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो. डोंगर-उतारावर झाडांची आणि गवतांची लागवड करावयाची असेल, तर सलग समपातळी चरांची आखणी करावी.\nउपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड\nहिरवा चारा ः सुबाभूळ, अंजन, शिवण, शिरस, खैर, आपटा, कांचन, पांगारा, नीम, पळस, शेवरी, हादगा, बाभूळ.\nजळणासाठी लाकूड ः निलगिरी, बाभूळ, सुरू, पळस, करंज, हादगा, शेवरी.\nफळझाडे ः आंबा, चिंच, बोर, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू.\nऔद्योगिक उत्पादन ः नीम, बाभूळ, तुती, करंज, धावडा, निलगिरी, बांबू, एरंड.\nलाकडासाठी झाडे ः साग, नीम, बाभूळ, शिरस, सुरू, काशीद, करंज, शिवण.\nजैविक इंधन ः करंज, वन एरंड, महुआ, जोजोबा, सीमारुबा.\nविविध जमिनींसाठी उपयुक्त वृक्ष\nहलक्या व उथळ जमिनी ः अंजन, सुबाभूळ, सिसू, बाभूळ, सिरस, शेवरी, कडुलिंब.\nपाणथळ जमिनी ः गिरिपुष्प, सुरू, भेंडी, करंज, शेवरी, निलगिरी.\nक्षारयुक्त जमिनी ः वेडी बाभूळ, बाभूळ, कडुलिंब, सिसू, निलगिरी, करंज, खैर.\nडोंगराळ जमिनी ः निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, सौंदड, कडुलिंब.\n- ०२४२६-२४३२५२, अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\n- ०२३५८ -२८३६५५, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://vidyarthimitra.org/news/MHT-CET-Entrance-Exam-from-2nd-May", "date_download": "2019-07-17T07:30:08Z", "digest": "sha1:EQTA5WGTK7TY2FKOUBS4UCPHCULAZG6M", "length": 13493, "nlines": 237, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा 2 मेपासून", "raw_content": "\nअभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा 2 मेपासून\nराज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) यंदा 2 ते 13 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यातील अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी \"एमएचटी-सीईटी'ची परीक्षा देतात. राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे; तसेच \"एमएमएस'ची परीक्षा 9 आणि 10 मार्चला, \"एमसीए'ची परीक्षा 23 मार्चला आणि विधी शाखेची पाच वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा\n21 एप्रिलला घेण्यात येणार आहे.\nइ. १२ वी सायन्स फेब्रुवारी२०१९ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बोर्डाच्या बदलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपा विषयी मोफत मार्गदर्शन सत्र\nआमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी व ‘विद्यार्थी मित्र’ (www.vidyarthimitra.org) यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी२०१९ बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १२वी बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती (Revision), बदलेल्या प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, उत्तरांची मांडणी, त्यानुसार अभ्यासाची दिशा व तयारी, परीक्षेला जाण्या अगोदर काय करावे अशा अनेक बाबतीत विद्यार्थ्यांना सखोल व संपूर्ण मार्गदर्शन, दिनांक १ जानेवारी ते ३ जानेवारी २०१९ या तीन दिवशी सायंकाळी ४:०० ते ७:३० यावेळात सखोल मार्गदर्शन सत्र तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत आयोजित करण्यात येणार आहे.\nया मार्गदर्शन सत्राचे समन्वयक म्हणून तज्ज्ञ व अनुभवी प्रा. नीलम कुलकर्णी असून मागर्दर्शन सत्रात त्यांचे सहकारी प्राध्यापक दृक श्राव्य (Audio Visual) मध्यामाच्या सहायाने मार्गदर्शन करणार आहेत.\nमार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्याकरिता खालील लिंकवर नाव नोंदणी आवश्यक आहे.\nठिकाण : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.\nसंपर्क : ‘विद्यार्थी मित्र’ मो. ७७२००२५९००, ७७२००८१४००\nमंगळवार, १ जानेवारी २०१९\nबुधवार, २ जानेवारी २०१९\nगुरुवार, ३ जानेवारी २०१९\nमार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक खालीलप्रमाणे\nतसेच, मार्च २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यापासून NEET(Medical Entrance Exam) आणि JEE चे मार्गदर्शन, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत आयोजित करण्यात येणार आहे, मार्गदर्शन वर्ग सत्राच्या शेवटी सराव परीक्षा (Mock Exams) (According to NEET/JEE pattern) घेण्यात येणार आहेत.\nमागील दोन वर्षापासुन आमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी व ‘विद्यार्थी मित्र’ (Maharashtra’s Biggest Educational Website) यांच्या संयुक्त विद्यमाने NEET/MHT-CET/JEE इंजिनीरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन (पेन व पेपर) दोन्ही पद्धतीने मोफत राबवीत आहेत, त्याचबरोबर ‘विद्यार्थी मित्र’ चे संस्थापक श्री. के रवींद्र (B.E(WCE),MBA(JBIMS),GDMM,MIE) इंजिनीरिंग, फार्मसी, मेडिकल व इतर कोर्सेस साठी विविध माध्यमातून सेमिनार आयोजित करत असतात.\nयावर्षीच्या शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव सराव परीक्षेसोबतच मार्गदर्शन सत्र (क्रॅश कोर्स) चे आयोजन करणार आहे.\nऑनलाईन सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी : mockexam.vidyarthimitra.org\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\nकॅप २०१९ राउंड १ चा कट ऑफ विद्यार्थी म�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bookhungama.com/vangmayetihas-eka-muktasanvad/", "date_download": "2019-07-17T07:17:21Z", "digest": "sha1:ONMT3XUOYY3TSW7FO6MLADJFRKR5L42M", "length": 10878, "nlines": 53, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "Vangmayetihas : Eka Muktasanvad", "raw_content": "\nवाङ्मयेतिहास : एक मुक्तसंवाद\nवाङ्मयेतिहास : एक मुक्तसंवाद\t- प्रा. गो. म. कुलकर्णी आणि द. दि. पुंडे\n‘वाङ्मयेतिहासाची संकल्पना’ तिचे स्वरूप, सद्यःस्थिती आणि तिचे उद्दिष्ट यांचा सांगोपांग विचार प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी आपल्या लेखनातून सातत्याने केला आहे. प्रस्तुत ग्रंथ हा त्यांच्या वाङ्मयेतिहासविषयक चिंतनातून आकाराला आला आहे.\nगुरुवर्य गो. म. कुलकर्णी हे गेल्या शतकातील मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे समीक्षक. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी लेखनास प्रारंभ केला आणि त्या शतकाच्या अखेरपर्यंत ते लेखनमग्न राहिले. त्यांच्या अर्धशतकाच्या चिंतनातून सकस, विचारप्रवर्तक समीक्षा आकारास आली. ॠजू आणि स्वागतशील अनाग्राही पण चिकित्सक व्यक्तिमत्त्वाच्या प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी आपल्या मूल्यशोधक दृष्टीने मराठी साहित्यविचारात समृद्ध भर घातली.\nप्रा. गो. म. कुलकर्णी यांच्या साहित्यविचाराचा आवाका व्यापक आहे. प्राचीन आणि आधुनिक अशा समग्र मराठी साहित्याचा धांडोळा त्यांनी आपल्या विचक्षण बुद्धीने घेतला आहे. संत साहित्यापासून दलित आणि ग्रामीण साहित्यापर्यंत सर्व वाङ्मयप्रवाहांची, मराठीतील जवळजवळ सर्व साहित्यप्रकारांची, साहित्यातील नव्या जाणीवांची आणि प्रयोगांची त्यांनी मोठ्या आस्थेने दखल घेतली आहे. या साहित्यपरामर्शात त्यांना जे अनेक प्रश्न पडले ते उपस्थित करून त्या प्रश्नांची उकल करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.\n‘श्रेष्ठ कलाकृती ही सहस्त्राक्ष, सहस्त्रपाद असल्यामुळे तिच्याकडे समीक्षेचे सांप्रदायिक पाहाणे एकाक्ष, लंगडे राहाण्याची शक्यता फार; या वस्तुस्थितीचे भान ठेवल्यास समीक्षा निर्मळ ॠजू, अनाग्रही व प्रांजळ होण्यास मदत होते.’ अशी प्रा. गो. म. कुलकर्णी यांची धारणा असल्यामुळे त्यांची समीक्षा सांप्रदायिकतेपासून दूर राहिली. तिने विशिष्ट मूल्यांचा आग्रह धरला नाही. साहित्यकृती बहुरंगी, बहुजिनसी असल्यामुळे तिची चिकित्सा बहुविध पद्धतीने करणे शक्य आहे, हे प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी दाखवून दिले. साहित्यकृतीची स्वायत्तता, अनन्यता मान्य करूनही गो. म. कुलकर���णी तिचे सामाजिक संदर्भ महत्त्वाचे मानतात.\nप्रा. गो. म. कुलकर्णी यांची लेखनसंपदा विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथकार आणि साहित्यकृती यांच्याबद्दलची मूलभूत चर्चा त्यांनी खंडनमंडन, साद-पडसाद, वाटा आणि वळणे ‘मराठी साहित्यातील स्पंदने’ यासारख्या ग्रंथातून केली आहे. ‘मराठी कादंबरी पहिले शतक’ ‘नाटककार खाडिलकर-एक अभ्यास’ हे त्यांचे लेख म्हणजे ग्रंथपरीक्षणे आहेत. पण त्यातून प्रकट झालेले त्यांचे चिंतन मूलभूत स्वरूपाचे आहे. प्रा. कुलकर्णी यांनी नाटक, कथा, कादंबरी, काव्य या महत्त्वाच्या प्रकारांची चिकित्सा केली. संत साहित्याचा परामर्श घेतला. ज्ञानदेवांच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक कार्याचा स्वतंत्रपणे ग्रंथरुपाने आढावा घेतला. मराठी साहित्यातील ग्रामीण आणि दलित साहित्याचे अंतरंग तपासले. दलित साहित्याचा समाजशास्त्रीय व वाङ्मयीन अभ्यास केला. वाङ्मयेतिहासाचे लेखन केले. प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी सविस्तर मांडली. मराठी साहित्यातील मार्क्सवादाची आणि गांधीवादाची मीमांसा केली.\nसाहित्यकृतींच्या बहुविध समीक्षेबरोबरच प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी समीक्षेची तत्त्वचर्चाही केली आणि मराठी समीक्षेची वाटचालही चिकित्सकपणे न्याहाळली. मराठीतील समाजशास्त्रीय पद्धतीचे स्वरूपवर्णन आणि या पद्धतीचे प्रभावी उपयोजन प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी केले आहे.\n‘वाङ्मयेतिहास’ हा त्यांचा चिंतनाचा विषय होता. ‘वाङ्मयेतिहासाची संकल्पना’ तिचे स्वरूप, सद्यःस्थिती आणि तिचे उद्दिष्ट यांचा सांगोपांग विचार प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी आपल्या लेखनातून सातत्याने केला आहे. प्रस्तुत ग्रंथ हा त्यांच्या वाङ्मयेतिहासविषयक चिंतनातून आकाराला आला आहे.\nप्रा. गो. म. कुलकर्णी हे सतत वाङ्मयीन विचारात आणि संवादात रमलेले व्यक्तिमत्त्व होते. प्रस्तुत पुस्तक हे आपल्या समानधर्मी सुहृदाशी केलेला संवाद आहे. प्रा. गो. म. कुलकर्णी आणि डॉ. द. दि. पुंडे या दोघा ज्येष्ठ समीक्षकांचा हा ‘वाङ्मयेतिहास’ या विषयावरील मुक्तसंवाद आहे, साहित्याभ्यासकांना भरपूर वैचारिक खाद्य पुरविणारा आणि विचारप्रवर्तक ठरणारा. म्हणून गुरूवर्य प्रा. गो. म. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या मुक्त संवादाची पुनर्भ��ट आम्ही साहित्याभ्यासकांना देत आहोत.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: वाङ्मयेतिहास : एक मुक्तसंवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A-2/", "date_download": "2019-07-17T06:15:59Z", "digest": "sha1:PYNJIDELY677VHYN6IWHJVOAUTB24R6S", "length": 11876, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट ठेवा | Dainik Prabhat", "raw_content": "\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट ठेवा\nशिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचे आवाहन\nवाई – नव्या जबाबदाऱ्या, नवी आव्हाने स्विकारून शिक्षण शासन गतिमान व गुणवत्तापूर्ण करूया, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी केले.\nयेथील सुरभी कॉम्प्युटर्स व इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॅसिलिटेशन यांच्यावतीने माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेचा समारोप करताना शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर बोलत होते. गट शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्या सचिव विजय येवले, तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराजेश क्षीरसागर म्हणाले, जीवन जगण्यास नागरिकांना समर्थ बनविणे, हा शिक्षणाचा हेतू आहे. त्यामुळे बदलती धोरणे, नवनवीन शासन आदेश व कामांचा व्याप वाढतो आहे. तरीही गुणवत्तापूर्ण शिक्षण व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा कसोशीने प्रयत्न केल्यास यश निश्चितत मिळते. त्यासाठी आवश्यक तेथे तंत्रज्ञान व कामसू सहकाऱ्यांची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.\nसुरभि कॉम्प्युटर्सच्या स्वाती हेरकळ यांनी दर पंधरा मिनिटांनी नवीन शासन परिपत्रक मुख्याध्यापकांसाठी सोशल मीडियावरुन येते. अशा आव्हानात्मक जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांना सुलभ कशा करता येतील, हे स्पष्ट करण्यासाठी व शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.\nकार्यशाळेत असोसिएशनचे रवी बाविस्कर, वसुधा लाल व शलाका गुंडी यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांच्यावतीने सौ. संगीता जाधव, अनिल सपकाळ, विठ्ठल माने यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. अमृता शिवदे या���नी आभार मानले.\nसातारा जिल्यात ‘असे’ होते माउलींच्या पालखीचे नियोजन; जिल्हा प्रशासनाची माहिती\n#Wari2019 : फलटणमध्ये पालखी तळाच्या स्वच्छतेसाठी झटले हजारो हात\n#Wari2019 : दिंडींतील वारकऱ्यांसाठी शेंगोळ्यांची मेजवानी\n#wari2019 : वारकऱ्यांची तत्परता अॅम्बुलन्सच्या आवाज ऐकताच दिली वाट\n#wari2019 : संत ज्ञानेश्वर महाराज यांची आरती\n#wari2019 :जाणून घ्या ,कशी असते दिंडीची दिनक्रिया\n#wari2019 : ‘संत ज्ञानेश्वर माउलींच्या जय घोषणे फलटण दुमदुमले’\n#wari2019 : ‘मी वारीत असताना खासदार नव्हे तर वारकरी असतो’\nमहिला वारकऱ्यांशी दिलखुलास गप्पा\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nश्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गुरूपौर्णिमा साजरी\nउत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या “त्या’ नगरसेवकांचे मौन\nआ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभार\nमनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nतीन वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nमोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक\nमाझ्यावरील गुन्हे हा राजकीय विरोधकांचा कट- बांदल\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Bedaana_DrBawasakarTechnologyDarjedaar.html", "date_download": "2019-07-17T06:36:14Z", "digest": "sha1:IBVOBF2SAEOSC5IMOXW3XB7WYB3C7D3R", "length": 4503, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Modern Grapes Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बेदाणाचे दर्जेदार, अधिक उत्पादन", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बेदाणाचे दर्जेदार, अधिक उत्पादन\nद्राक्ष - उत्पादन ३१०० पेटी, ३४५० किलो बेदाणा\nश्री. संदीप शिवपुत्र कोरे, मु. पो. कवठेमहांकाळ, जि. सांगली. फोन : २२२२१०. द्राक्ष - तास ए गणेश\nमी माझ्या तास ए गणेश प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वेळापत्रकानुसार दोन वर्षापासून वापरत आहे. ही तेक्नॉलॉजी वापरून मी माझ्या शेतीत आमूलाग्र बदल केला आहे. सुरुवातीस मी फक्त जर्मिनेटर वापरत होतो. पण ज्यावेळी तुमच्या प्रतिनिधींशी माझी भेट झाली, तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संपूर्ण टेक्नॉंलॉजी वापरली व मला अनके अनुभव, फायदे मिळाले.\nमाझी बाग एकसारखी फुटण्यापासून ते माल काढण्यापर्यंत अनेक समस्या ह्या टेक्नॉंलॉजीने कमी करून विक्रमी उत्पन्न घेऊ शकलो. बाग एकसारखी फुटली. काडी विक्रमी उत्पन्न घेऊ शकलो. बाग एकसारखी फुटली. काडी जोमदार निघून घड कुचीदार मोठे बाहेर आले. पाने मोठी, जाड व तेलकट निघाल्याने बाग दूरवरून तेल मारल्यासारखी हिसत होती. पानावर डाऊनी, भुरी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव अतिशय नगण्य स्वरूपात झाला. करपा आलाच नाही. फुलोर्यात फुलगळ, कुजवा झाला नाही. सनबर्न, क्रेकिंग, ममीफिकेशन अतिशय कमी झाले. ही टेक्नॉंलॉजी वापरल्याने मला इतर औषधे फार कमी लागली. या टेक्नॉंलॉजीवर ३००० रू. खर्च करून इतर रासायनिक औषधांचा खर्च कमी झाला. कोणतेही टॉंनिक वापरले नाही. पाने माल काढणीपर्यंत हिरवी राहून काडी पुर्णपणे पिकली. मला मागील वर्षी ३३०० पेटीत ३७०० किलो बेदाण व यावर्षी ३१०० पेटीत ३४५० किलो बेदाणा मिळाला. मी ही टेक्नॉलॉजी वापरत नव्हतो तेव्हा ३२०० पेटीपासून ३००० किलो बेदाणा उत्पादन मिळत होते. सरासरी ही टेक्नॉलॉजी वापरल्याने प्रति ४ किलो पेटीपासून २५० ते ३०० ग्रॅम बेदाणा जादा मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-CoconutLagawad.html", "date_download": "2019-07-17T06:38:00Z", "digest": "sha1:4TFLDSL46TWEAULTA7G436B75M5GAD2P", "length": 54431, "nlines": 127, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Coconut Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - नारळाची यशस्वी लागवड", "raw_content": "\nनारळ हे बहुवर्षायु, बहूपयोगी असे फळझाड आहे. या झाडास माड म्हणतात. नारळाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे आणि त्यासाठी या फळपिकाचा विविध अंगांनी अभ्यास करावयास हवा.\nभारतात नारळाची लागवड अनेक शतकांपासून केली जाते. जगातील नारळ लागवडीखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी १२ % क्षेत्र भारतात आहे. भारताचा नारळ लागवडीखालील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतातील नारळ लागवडीखालील एकूण ११ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केरळ ६४%, तामिळनाडू १३%, कर्नाटक १४% आणि आंध्रप्रदेश ३% ह्या राज्यांत असून महराष्ट्रात फक्त १% क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील नारळ लागवडीखालील प्रामुख्याने कोकण विभागापुरतेच मर्यादित आहे. नारळाच्या झाडाचा कुठलाही भाग वाया जात नाही. नारळाच्या फळांपासून तेल व खोबरे मिळते, तसेच झाडाच्या पानांपासून झाडू, खराटे तर काथ्यापासून दोर, चटई, गाद्या, हस्तकला वस्तू इत्यादी विविध वस्तू बनवतात. नारळाच्या अपक्क फळांना (शहाळ्यांना) शहरी विभागात खूपच मागणी आहे. वर्षभर उत्पादन देणार्या या झाडाला त्याच्या विविध उपयुक्ततेमुळे 'कल्पवृक्ष' असे म्हणतात. नारळाच्या झाडामुळे विविध व्यवसाय महाराष्ट्रातील ग्रामीण भागात करता येण्याजोगे आहेत. जमीन आणि हवामानाचा विचार करता नारळाच्या लागवडीस महराष्ट्रात बराच वाव आहे.\nउगमस्थान, महत्त्व, भौगोगिक प्रसार :\nनारळाच्या झाडाच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु दक्षिण - पूर्व आशियात मलेशिया किंवा इंडोनेशिया हा देश नारळाचे उगमस्थान असावे असे मानले जाते.\nनारळाच्या झाडाचा 'कल्पवृक्ष' असे म्हणतात. कारण नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो आणि झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही. नारळापासून अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जातात.\nनारळाचे फळ मंगल व शुभकार्यात 'श्रीफळ' म्हणून अगत्याने वापरतात. नारळाची फळे शहाळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. शहाळे पौष्टिक व आरोग्यदायक असते. शहाळ्याचे पाणी विशिष्ट प्रकारच्या रोग्यांना अतिशय लाभदायक असते.\nनारळाच्या पाण्यातील उन्नघटकांचे प्रमाण:\nनारळाच्या फळाच्या १०० ग्रॅम ताज्या खोबर्यामध्ये पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.\nनारळाच्या अपक्क फळातील खोबरे सर्वांनाच आवडते. नारळाच्या फळातील खोबर्याचा भाजीत टाकण्यासाठी तसेच मिठाईसाठी वापर केला जातो. नारळाच्या फळापासून ६० ते ७० % तेल आणि ३० ते ४०% पेंड मिळते. दक्षिण भारतात नारळाच्या तेलाचा उपयोग खाण्यासाठी करतात. नारळाची पेंड जनावरांसाठी तसेच कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरली जाते.\nनारळाच्या झावळ्या घरावर पावसापासून संरक्षण कर��्यासाठी वापरतात. नारळाच्या झावळ्यांच्या जाड शिरांपासून झाडू तयार करतात. काथ्यापासून दोर, चटया, गाद्या, जाजमे वस्तू करतात. या वस्तूंच्या उत्पादनात भारत आघाडीवर असून या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर प्रदेशात निर्यात होते. त्यामुळे भारताला परकीय चलन तर मिळतेच, पण भारताच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. जवळजवळ वर्षभर फळे देणारा आणि इतक्या अनेकविध उपयुक्त वस्तु पुरविणारा नारळासारखा दुसरा वृक्ष निसर्गात नाही. म्हणूनच नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे म्हणतात.\nमहाराष्ट्रात मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये शहाळ्यांना भरपूर मागणी आहे. शहरी भागामध्ये रोजच्या खाण्यात नारळाचे प्रमाण वाढलेले आहे. यासाठी महाराष्ट्रात नारळाची लागवड वाढविणे आवश्यक आहे. सध्या देशातील इतर राज्यांतून महाराष्ट्रात नारळाचा आणि शहाळ्यांचा पुरवठा होतो. महाराष्ट्रातील बर्याच भागातील जमीन व हवामान नारळाच्या पिकास पोषक असल्याने नारळ लागवडीस महाराष्ट्रात खूप वाव आहे.\nहवामान : नारळाची लागवड उष्ण कटिबंधातील भागात चांगल्या प्रकारे होते. मंद वाहणारे वारे, जास्त आणि विखुरलेला पाऊस, दमट हवामान आणि हवेत भरपूर आर्द्रता असलेल्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली वाढतात. उष्ण व कोरड्या प्रदेशात नारळाची योग्य वाढ होत नाही. नारळाच्या झाडाची वाढ १५ ते ३७ डी. सेल्सिअस तापमानात चांगली होते. १० डी. सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नारळाच्या झाडाच्या वाढीला हानीकारक असते. समुद्राजवळच्या भागातील हवामानात विशेष बदल होत नाहीत, असे हवामान नारळाच्या वाढीसाठी पोषक असते. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील हवामान उष्ण व कोरडे असते. तसेच दिवस व रात्रीच्या हवामानामध्ये बराच फरक असतो. अशा हवामानात नारळाच्या पिकात फळधारणा कमी होते आणि, फळातील खोबर्याची जाडी कमी असते. मात्र योग्य काळजी घेतल्यास विदर्भाच्या काही भागांत मर्यादित प्रमाणावर नारळाची लागवड करण्यास बराच वाव आहे.\nजमिन : नारळ हे बागायती फळझाड असून पाण्याची सोय असल्यास विविध प्रकारच्या पण उत्तम निचरा होणार्या जमिनीत या पिकाची लागवड करता येते. गाळणे तयार झालेल्या भुसभुशीत, समुद्रकाठच्या रेताड, वाळुमय जमिनी आणि मध्यम भारी जमिनी नारळाच्या लागवडीसाठी उपयुक्त असतात. अतिभारी, चिकण व पाण्याचा निचरा व��यवस्थित होत नसलेल्या जमिनीवर नारळाची लागवड करू नये. पाण्याच्या निचर्याची योग्य व्यवस्था करून (मोठे चर खोदून) नारळ लागवड करणे शक्य आहे. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करू नये. खाचराच्या रुंद बांधावर तसेच ज्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी खूप वर आहे अशा ठिकाणी जमिनीच्या तालीवर नारळाची लागवड करावी.\nसुधारित जाती: नारळाच्या झाडाच्या उंचीवरून नारळाच्या जातींची विभागणी उंच वाढणार्या जाती आणि बुटक्या जाती अशी केली जाते. बाणावली ही उंच वाढणारी जात आहे तर ऑरेंज ड्वार्फ ही बुटकी जात आहे.\n१) बाणावली : नारळाच्या या जातीला 'वेस्ट कोस्ट टॉंल' असेही म्हणतात. या जातीच्या झाडांना ८ ते १० वर्षांनी फळे येतात. या जातीच्या झाडाची फळे मोठी असून त्यातील खोबरे जाड असते. फळातील तेलाचे प्रमाण ७० % असते. या जातीची झाडे ८० ते १०० वर्षांपर्यंत फळे देतात. नारळाच्या या जातीवर किडींचा आणि रोगांचा उपद्रव कमी प्रमाणात दिसून येतो.\n२) ऑरेंज ड्वार्फ : नारळाच्या या जातीला 'सिंगापुरी' असेही म्हणतात. या जातीची झाडे कमी उंचीची असून फळे नारिंगी रंगाची असतात. नारळाच्या या जातीला ४ ते ५ वर्षात फळे येतात. या जातीची फळे आकाराने लहान असतात आणि फळातील तेलाचे प्रमाण ५५% असते. या जातीची झाडे ४० ते ५० वर्षांपर्यंत फळे देतात. नारळाच्या या जातीवर कीड व रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.\n३) टी x डी (टॉंल x ड्वार्फ ) : उंच आणि बुटक्या अशा दोन जातींचा संकर करून 'टी x डी' ही नारळाची संकरित जात तयार करण्यात आली आहे. या संकरित जातीत नारळाच्या उंच जातीच्या उत्तम खोबर्याचा गुणधर्म व बुटक्या जातीचा लवकर फळे धरण्याचा गुणधर्म एकत्र झालेला आहे. नारळाच्या या जातीला ४ ते ५ वर्षांनी फळे येतात. फळे आकाराने मोठी असतात. या जातीच्या एका झाडापासून दरवर्षी सरासरी १०० ते १२५ फळे मिळतात.\n४) प्रताप : ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठने विकसित केली आहे. या जातीचे नारळ मोठे, भरपूर खोबर्याचे असून झाडाची उत्पादन क्षमता ही चांगली आहे.\n५) लक्षद्विप ऑर्डिनरी (चंद्रकल्प : ही जात निवड पद्धतीने विकसित केली आहे. पूर्ण वाढीच्या झाडापासून प्रत्येक वर्षी सरासरी १५१ फळे मिळतात. या जातीच्या नारळांमध्ये तेलाचे प्रमाण ७२% आहे.\n६) फिलिपीन्स ऑर्डिनरी : या जातीचे माड उंच वाढतात. पूर्ण वाढलेल्या माडापासून सरास��ी १०५ नारळ मिळतात. नारळाचा आकार मोठा असून त्यापासून सुमारे २१३ ग्रॅम खोबरे मिळते. नारळामध्ये तेलाचे प्रमाण ६९% आहे.\nअभिवृद्धीच्या पद्धती : नारळाच्या झाडाची अभिवृद्धी रोपापासून करतात. नारळाचे झाड दीर्घ काळ फळे देत असल्याने उत्तम प्रतीच्या झाडांच्या रोपांची निवड करणे अत्यंत आवश्यक असते. नारळाची उत्तम प्रतीची रोपे तयार करण्यासाठी मातृवृक्षाची निवड व मातृवृक्षापासून मिळणार्या फळांची निवड ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत.\n१) मातृवृक्षाची निवड : ज्या नारळाच्या झाडाची फळे रोपे तयार करण्यासाठी वापरतात त्या झाडाला मातृवृक्ष असे म्हणतात. मातृवृक्षाची निवड करताना झाडाचे उत्पादन, नियमितपणा, फळाची प्रत, झाडाची वाढ, रोग -किडींचा उपद्रव इत्यादी गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्यात.\nअ ) अधिक उत्पादन देणार्या, मोठ्या आकाराची फळे असलेल्या निरोगी बागेतील मातृवृक्षाची निवड करावी.\nआ ) मातृवृक्ष म्हणून निवडलेले झाड नियमित व भरपूर उत्पादन देणारे असावे. एक वर्षाआड फळे देणारे अथवा मातृवृक्ष म्हणून दर वर्षी १०० फळांपेक्षा कमी फळे देणारे नारळाचे झाड निवडू नये. बिनखोबर्याचे नारळ अतिशय जुनाट अथवा लहान झाडे मातृवृक्ष म्हणून निवडू नयेत.\nइ ) मातृवृक्ष म्हणून निवडलेले झाड निरोगी आणि जोमदार वाढलेले असावे. झाडाच्या फांद्यांचे देठ आखूड व जाड असावेत. झाडाच्या पानांचा संभार छत्रीसारखा असावा .\nई) घराशेजारी, गुरांज्या गोठ्याशेजारी अथवा कंपोस्ट खड्ड्याजवळील नारळाच्या झाडाची मातृवृक्षासाठी निवड करू नये, कारण या झाडांची मूळची उत्पादनक्षमता ओळखता येत नाही.\n२) रोपांसाठी नारळाची निवड :\n१) जड व पूर्ण विकसित झालेली, ११ महिन्यांपेक्षा अधिक वयाची नारळाची फळे रोपे तयार करणयासाठी निवडावीत.\n२) पाणी नसलेली आणि खोबरे नरोटीपासून सुटलेली फळे तसेच गुडगुड वाजणारी आणि भेगा पडलेली नारळाची फळे रोपे तयार करण्यासाठी वापरू नयेत.\n३) मध्यम आकाराची आणि गोल फळे नारळाची रोपे तयार करण्यासाठी निवडावीत.\n४) रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी ते मे या कालावधीत मिळणारी नारळाची फळे वापरावीत.\n३) नारळाची रोपे तयार करणे :\n१) उन्हाळ्यात रोपवाटिकेत १ ते १.५ मीटर रुंद, ८ ते १० मिटर लांब, ३० सेंमी खोल आकाराचे वाफे तयार करावेत. वाफे वाळू, माती आणि कुजलेले शेणखत ह्यांच्या मिश्रणाने भरावे��. दोन वाफ्यांमध्ये जाडा होणार्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोडून नाल्या कराव्यात.\n२) जून महिन्याच्या मध्यापासून पुढे बियाण्याचे नारळ लावतात. नारळाची फळे वाफ्यांवर आडवी रुजवावीत. दोन ओळींमध्ये ४५ सेंमी आणि एका ओळीतील दोन फळांमध्ये ३० सेंमी अंतर ठेवावे.\n३) नारळा रोपवाटिकेसाठी गवताचे आच्छादन केल्यास नारळ लवकर रुजतात आणि रोपे चांगली वाढतात.\n४) नारळाच्या रोपांना नियमित पाणी द्यावे आणि उन्हाळ्यात रोपांवर सावली करावी.\n५) लावणीनंतर तीन महिन्यांनी नारळ रुजून पाच महिन्यांत नारळाला कोंब येतात. ९ -१० महिन्यांनी महणजे जून - जुलैमध्ये नारळाची रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतात.\nरोपांची निवड : शक्य असल्यास स्वत: च वरीलप्रमाणे काळजी घेऊन नारळाची रोपे तयार करावीत आठव कृषी विद्यापीठे किंवा शासकीय रोपवाटीकेतून खात्रीशीर रोपे मिळवावीत. नारळाची रोपे निवडताना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे.\n१) रोपवाटिकेत रोपे लवकर रुजलेली असावीत.\n२) रोपे कमीत कमी ९ ते १२ महिने वयाची असावीत. साधारणपणे १ ते १.५ वर्षे वयाची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. रोपांची पाने विलग झालेली असावीत. रोपांच्या पानांचे देठ जाड आणि आखूड असावेत..\n३) रोपे जोमदार आणि निरोगी असावीत. रोपांचा बुंधा आखूड आणि १० ते १२ सेंमी जाडीचा असावा. वरील निकष लावून रोपांची निवड केल्यास नारळाचे लवकर व अधिक उत्पादन मिळते.\nपूर्वमशागत :नारळाच्या लागवडीसाठी निवडलेली जमिन उन्हाळ्यापूर्वी तयार करावी. जमीन तयार केल्यानंतर उन्हाळ्यात ८ x ८ मीटर अंतरावर १ x १x १ मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. एका हेक्टरमध्ये नारळाची १५० ते १५६ झाडे लावावीत.\nखड्डे भरताना खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा घालून त्यावर शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि पोयट्याची माती यांचे मिश्रण टाकून साधारणपाने अर्धा खड्डा भरावा. नारळाची रोपे खड्ड्यात लावताना प्रत्येक खड्ड्यात १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट मातीने चांगले मिसळावे, अशा खतमिश्रित मातीने खड्ड्याचा उरलेला भाग भरावा.\nलागवड: रोपवाटिकेतून नारळाची रोपे नारळ व मुळासकट काळजीपूर्वक काढावीत. रोपे प्रत्यक्ष लागवडीपूर्वी काढावीत. निवडलेले नारळाचे रोपे खड्ड्याच्या मध्यभागी अशा रितीने लावावे, की रोपाचा नारळ जमिनीच्या पृष्ठभागाच्या ३० ते ४५ सेंमी खोल राहील.\nनारळाचे रोपे लावताना त्याचा कोंब मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे जसे वाढत जाईल तसे खड्डा मातीने भरून घ्यावा. नारळाच्या रोपांची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी. परंतु लागवडीच्या जागी पाणी साचण्याची शक्यता असेल तर अशा भागात रोपांची लागवड ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात म्हणजे जोराचा पाऊस संपल्यावर करावी. नारळाच्या रोपाभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.\nवळण आणि छाटणीच्या पद्धती :\nनारळाचे झाड सरळ व उंच वाढते. नारळाच्या खोडाची वाढ सतत एकाच कोंबातून होते. नारळाचे खोड तयार झाल्यानंतर म्हणजे ५ ते ६ वर्षांनंतर झाडांना फुलोरा येतो व फळे मिळतात. नारळाच्या झाडाची छाटणी करण्याची किंवा झाडाला वळण देण्याची आवश्यकत नाही.\nखते आणि पाणी व्यवस्थापन : नारळाच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते. खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्यावर येते. पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम , स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत.\nनत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. तर शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी.\nखते कशी द्यावीत : झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हा बुजवावा. जसजसे रोप मोठे होईल तसतसा चर बुंध्यापासून दूर काढावा.\nमिठाचा वापर : कोकणातील काही शेतकरी नारळाच्या झाडाला खत म्हणून काही प्रमाणात मिठाचा वापर करतात. परंतु खत म्हणून मिठाची उपयुक्तात सिद्ध झालेली नाही. यामुळे खत म्हणून मिठाच वापर करू नये. देशावरील भागात तर मिठाचा वापर अजीवात करू नये.\nपाणी : नारळाच्या झाडांना नियमितपणे पाणी दिले तर त्यांचे उत्पादन बर्याच प्रमाणात वाढते. नारळाच्या झाडांना मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पाणी देण्याची जास्त आवश्यकताही असते. काही ठिकाणी पावसाळ्यानंतर नारळाच्या झाडांना पाणी दिले जात नाही. परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही आणि उत्पादन कमी मिळते.\nनारळाची नवीन लागवड केल्यानंतर ��हिली ३ ते ४ वर्षे झाडांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांतून वेळा पाणी द्यावे. नारळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या आकारानुसार १ ते २ मीटर व्यासाचे गोल किंवा चौकोनी आले करून पाणी द्यावे. पाणी झाडाच्या खोडाजवळ फार काळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.\nआंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण :\nकोकणासारख्या भागात काळी मिरी, जायफळ, दालचिनी या पिकांची लागवड आंतरपिके म्हणून करतात. मात्र आंतरपिकांना खताच्या पूरक मात्रा देणे आवश्यक आहे. ८ x ८ मीटर अंतरावर लागवड केलेल्या नारळाच्या बागेत, एक एकर क्षेत्रात ७० नारळाची झाडे बसतात.\nएका नारळावर २ काळ्या मिरीचे वेळ सोडल्यास १४० काळ्या मिरीच्या वेली, नारळाच्या दोन झाडांमध्ये व ओळीमध्ये एक दालचिनीचे झाड अशी एकूण १२४ दालचिनीची झाडे व चार नारळांमध्ये एक जायफळाचे झाड लावल्यास एकूण ५४ जायफळाची झाडे बसतात.\nअशाप्रकारे आंतरपिकाची लागवड केल्यास पूर्ण वाढ झालेल्या एका एकर बागेपासून १ लाख रुपये उत्पन्न मिळते.\nनारळाच्या झाडाच्या जोमदार वाढीसाठी बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. सुरुवातीच्या काळात भाजीपाल्यासारखी आंतरपिके घेतल्यास बागेमध्ये तणांचे प्रमाण कमी होते. बागेत वाढलेली तणे पाणी आणि अन्नासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. म्हणून नियमित आंतरशागत करून बाग स्वच्छ ठेवावी. तणनाशकांचा आणि आच्छादनांचा वापर करूनही तणांचा बंदोबस्त करता येतो.\nमहत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : नारळाच्या झाडावर शंभरपेक्षा जास्त प्रकारच्या किडींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा आणि काळ्या डोक्याची अळी या किडी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.\n१) गेंड्या भुंगा : हा भुंगा नारळाच्या झाडाच्या शेंड्यामधून नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे झाडाचे फार नुकसान होते. कीडग्रस्त झाडांच्या झावळ्याही काही वेळा मध्यभागी कुरतडलेल्या दिसतात. गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावर नवीन पाने त्रिकोणी आकारात कापलेली दिसतात. यावरून या किडीचा उपद्रव लगेच ओळखता येतो. किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाड सुकते आणि मरते.\nउपाययोजना : या किडीची पैदास कंपोस्ट खताच्या खड्ड्यांमध्ये होते. म्हणून या खड्ड्यांवर दर दोन महिन्यांनी २० ग्रॅम ५०% लिंडेन अथवा कार्बारिल (५०%) भुकटी (पाण्यात मिसळणारी) दहा लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारावीत. नारळाच्या बागेत ठिकठिकाणी भुंगेरे पकडण्यासाठी फसवे खड्डे करावेत. या खड्ड्यांमध्ये कुजलेले शेणखत आणि पालापाचोळा भरावा. तसेच वरील प्रमाणात ५०% लिंडेन पावडर फवारावी. गेंड्या भूग्याचा उपद्रव झालेल्या झाडातून लोखंडी सळईच्या सहाय्याने भुंगा काढून ठार मारावा आणि १० % लिंडेन आणि वाळू यांच्या मिश्रणाने झाडावरील छिद्रे बुजवून टाकावीत. हा उपाय दर तीन महिन्यांनी करावा.\n२) सोंड्या भुंगा : या किडीच्या अळ्या झाडाच्या खोडाच्या आतील मऊ व खोड आतून पोखरतात. काही दिवसांनी सोंड्या भुंग्यांचा प्रादुर्भाव झालेला झाड मरते. सोंड्या भुंगा रात्रंदिवस कार्य करत असला तरी दिवसा उड्डाण करतो. हा भुंगा एका बागेतून दुसर्या भागेत सहजरित्या पोहोचू शकतो.\n१) सोंड्या भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी नारळाच्या प्रत्येक झाडावर बेचक्यात २५० ग्रॅम लिंडेन भुकटी टाकावी.\n२) सोंड्याभुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी नारळाच्या प्रत्येक झाडावर भुंग्यामुळे पडलेल्या सर्वांत वरच्या भोकात २० ग्रॅम ५०% कार्बारिल टाकावे. कीडनाशक औषधे टाकण्यापूर्वी खालची सर्व भोके मातीने बंद करावीत. अथवा भोके वाळू आणि १० % लिंडेन १:१ प्रमाणात मिसळून भरवीत. सोंड्या भुंगा खालच्या भागावर वेष्टन तयार करून पानांतील हरितद्रव्ये खातो. त्यामुळे पाने करपल्यासारखी दिसतात. ह्या किडीची पादुर्भाव नारळाच्या सर्व पानांवर झाल्यास झाड वाळल्यासारखे दिसते आणि झाडाची उत्पादनक्षमता कमी होते.\n३) ह्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ४० ग्रॅम ५०% कार्बारिल भुकटी (पाण्यात मिसळणारी) १० लिटर पाण्यात मिसळून नारळाच्या झाडांवर फवारावी.\n३) पानावरील कोळी : कोळी हा आठ पाय असलेला आणि कीटकासरखा दिसणार असून आकाराने अतिशय लहान असतो. ही कीड नारळाच्या झाडाच्या पानांवर अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेली पिले पानांतून रस शोषून घेतात, पानांवर पांढरट रेशमी धाग्याची जाळी तयार करतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळसर ठिपके पडतात. किडीचा पादुर्भाव झाडांवर मोठ्या प्रमाणात झाल्यास लहान फळांची गळ होते.\nया किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम वेटेब�� गंधक या प्रमाणत मिसळून फवारणी करावी.\n४) उंदीर : उंदीर हे नारळाच्या झाडाच्या सर्व अवस्थांमध्ये उपद्रव करतात. उंदीर नारळाची कोवळी वाढणारी फळे पोखरतात. अशा पोखरलेल्या नारळांची गळ होते.\n१) उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी झाडाच्या बुंध्यावर जमिनीपासून २ मीटर उंचीवर अर्धा मीटर गुळगुळीत पत्र्याच्या गोलाकार पट्ट्या बसवाव्यात. त्यामुळे उंदीर झाडावर चढताना घसरून पडतो व फळांपर्यंत पोहीचू शकत नाही.\n२) १०० ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये ६ ग्रॅम झिंक फॉस्फाईड या प्रमाणात मिसळून त्याच्या गोळ्या तयार कराव्यात. या गोळ्या उंदरांनी पोखरलेल्या झाडाच्या खोडात ठेवाव्यात. झिंक फॉस्फाईडच्या गोळ्या बागेतील बिळातही टाकाव्यात, त्यामुळे उंदरांची संखया कमी होण्यास मदत होते.\nमहत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :\n१) कोंब कुजणे : हा रोग फायटोप्थोरा पाल्मिव्होरा नावाच्या बुरशीपासून होतो. या रोगाची लागण झालेल्या झाडाचा वाढणार कोंब कुजतो व त्याला दुर्गंधी सुटते. हा रोग सर्व वयाच्या झाडांना होत असला तरी कोवळी झाडे या रोगाला अधिक प्रमाणात बळी पडतात.\nया रोगाची लागण दिसताच झाडाचा कुजलेला कोंब आणि कोंबाचा भाग खरडून काढावा आणि त्या जागी बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. नवीन कोंबाची वाढ होईपर्यंत त्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तो झाकून ठेवावा. हा रोग होऊ नये महणून वरचेवर नारळाच्या आणि प्रामुख्याने झाडाच्या शेंड्यावर १% बोर्डो मिश्रण किंवा डायथेन एम -४५ बुरशीनाशक औषध एक लिटर पाण्यात २ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.\n२) फळांची गळ : नारळाच्या झाडाला नारळा धरण्यास सुरुवात झाल्यावर पहिली १ - २ वर्षे फळांची नैसर्गिक गळ होते. मात्र त्यानंतर होणारी फळगळ ही बुरशीजन्य रोगांमुळे असू शकतो. त्याचप्रमाणे अयोग्य रोपांची निवड किंवा अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अयोग्य निचरा अथवा पाण्याचा ताण ह्या कारणांनीसुद्धा फळगळ होते.\nपावसाळ्यापुर्वी १% बोर्डो मिश्रणाच्या १ किंवा २ फवारण्य घडावर किंवा पानांवर कराव्यात. तीन ते चार महिन्यांच्या अंतराने झाडावर बोर्डो मिश्रणाच्या फवारण्या चालू ठेवाव्यात. झाडावरून गळून पडलेली फुले व फळे जाळून नष्ट करावीत. खते आणि पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे.\n३) करपा : नारळाच्या झाडाच्या पानांवर पेस्टोलोशिया नावाच्या बुरशीमुळे तपकिरी लालसर रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके खालच्या पानांवर जास्त असतात. ठिपके मोठे होऊन झाडाचे संपूर्ण पान करपते. त्यामुळे झाड कमजोर होऊन नारळाचे उत्पादन घटते.\nया रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून वाळलेली पाने काढून नष्ट करावीत. झाडावर १% बोर्डो मिश्रण किंवा १० लिटर पाण्यात ३ ग्रॅम डायथेन झेड -७८ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.\nशारिरीक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :\n१) लागवडीनंतर होणारी रोपांची मर : १२ ते १४ महिन्यांची रोपे वाटिकेतून काढताना मुळांना काही वेळा इजा होते. झाडाचे खोडही पिरगळले जाते. लागवडीनंतर काही काळाने अशी रोपे मरतात.\nरोपांच्या मरण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रोपे काढताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे काढल्यानंतर ५ ते ७ दिवसांत ती ढगाळ हवामानात अथवा संध्याकाळच्या वेळी लावावीत. रोप लावताना रोपाचा फक्त नारळच जमिनीत पुरावा. रोपे जमिनीत अति खोल अथवा उथळ लावू नयेत. रोपांची लागवड केल्यानंतर जर्मिनेटर १ लि. चे १०० लि. पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येक रोपास ५०० मिली ते १ लि. द्रावणाचे ड्रेंचिंग (आळवणी) करावे. असे ड्रेंचिंग दर १ ते २ महिन्याच्या अंतराने २ -३ वेळा करावे. म्हणजे रोपांची वाढ जोमाने होते.\n२) खोड पाझरणे : नारळाच्या झाडाच्या खोडावर भेगा पडतात आणि त्यामधून तपकिरी रंगाचा द्रव पाझरतो\nया विकृतीचे नियंत्रण करण्यासाठी जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा करून घ्यावा. रोगामुळे कुजलेला भाग खरवडून काढावा आणि उघड्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. झाडांना खताच्या योग्य मात्रा द्याव्यात. झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nफळांची काढणी आणि उत्पादन :\nनारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून १२ महिन्यांनी त्याची फळे पक्क होतात. या वेळी फळाचा हिरवा रंग जाऊन पिवळसर तपकिरी रंग येतो. नारळाच्या तयार फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो. घडातील सर्व फळे जवळजवळ एका वेळी तयार होतात. पाडेली झाडावर चढून कोयत्याने नारळाचा घोस कापून काढतो.\nशहाळ्यासाठी नारळाची पहले ६ ते महिन्यांची असताना अथवा आवश्कतेनुसार काढतात. त्यावेळी फळात पाणी भरलेले असते.\nनियमितपणे भरपूर फळे देणार्या नारळाच्या झाडाला साधारणपणे दर महिन्याला एक पुष्पगुच्छ म्हणजेच एक घड येतो. त्यानुसार दर महिन्याला साधारणपणे एक घड काढणीस येणे गृहीत असले तरी ���ाधारणपणे वर्षाला नारळाच्या एका झाडाला कमीत कमी ५ ते ६ पुष्पगुच्छ येतात.\nठेंगण्या जातींना चौथ्या वर्षी आणि उंच जातींना ७ ते ८ व्या वर्षी फळे येण्यास सुरुवात होते. नारळाचे उत्पादनक्षम आयुष्य ठेंगण्या जातीत ४० ते ५० आणि उंच जातीत ७० ते ८० वर्षे असते.\nमहाराष्ट्रात नारळाचे सरासरी उत्पादन प्रत्येक झाडापासून वर्षाला ३० ते ४० नारळ फळे इतके मिळते. परंतु बागेची योग्य काळजी घेतल्यास, खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आणि कीड व रोगांपासून संरक्षण केल्यास एका झाडापासून १०० ते १२५ किंवा त्याहूनही जास्त फळे मिळू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-14-may-2018/", "date_download": "2019-07-17T06:30:01Z", "digest": "sha1:JT5FDTBLJLA6KAR7U5MFGDVGB63IENAW", "length": 13542, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 14 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nआध्यात्मिक गुरू विद्या नरसिंह भारती स्वामी यांनी भारताच्या महान गायिका लता मंगेशकर यांना ‘स्वरा माऊली’ पुरस्काराने सन्मानित केले.\nभारतीय लष्कराने 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला ज्या अंतर्गत त्याच्या महत्त्वपूर्ण शस्त्रांकरिता आणि टँककरीता दारुगोळाची स्वदेशी निर्मिती केली जाईल.\nभारत जगभरातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे. देशभरातील परदेशी कामगारांनी 2017 मध्ये 69 अब्ज अमेरिकन डॉलर्स पाठविले आहेत.\n2017-18 मध्ये भारतीय चहा उद्योगाने सर्वाधिक उत्पादन आणि निर्यातीची नोंद केली आहे. 2016-17 च्या तुलनेत एकूण चहाचे उत्पादन 74.56 दशलक्ष किलोने वाढले आहे.\nशास्त्रज्ञांनी ओडिशाच्या केंडुजर जिल्ह्यात चंपावा येथून सिंघम रॉक नमुनामधून जगातील दुसरे सर्वात जुने मॅगमॅटिक जिक्रोनचा शोध लावला आहे.\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतातील ऑडिओ व्हिज्युअल सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी एक समर्पित वेब पोर्टल स्थापित करणार आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे प्रशासकीय विभागाने नासाची कार्बन मॉनिटरिंग सिस्टम (सीएमएस) रद्द केली आहे.\nचीनने वायु प्रदूषणाचे परीक्षण करण्यासाठी गौफेन -5 उपग्रह प्रक्षेपित केला आहे.\nफिनो पेमेंट्स बँकेने डिजिटल प्रॉडक्ट्सचा एक संच लॉन्च केला आहे, ज्याचा उपयोग ट्रान्झॅक्झॅक्शन प्लॅटफॉर्म तयार करण्याकरिता ऑनलाइन व मोबाईल फोनद्वारे केला जाऊ शकतो.\nप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीतकार, नंदराम दास बैरागी, ज्यांना लोकप्रिय बालकवी बैरागी म्हणून ओळखले जायचे, त्यांचे झोपेत निधन झाले. बैरागी 1984 ते 1989 दरम्यान लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य तसेच माजी खासदार होते. ते 87 वर्षांचे होते.\nPrevious (Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-07-17T06:34:59Z", "digest": "sha1:SSFJ2MYBTICLTRHSGQ35OCUV4JYYGJYI", "length": 16503, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोरबंदर विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआहसंवि: PBD – आप्रविको: VAPR\n१७ फू / ७ मी\n०९/२७ ४,५०० १,३७२ डांबरी धावपट्टी\nपोरबंदर विमानतळ (आहसंवि: PBD, आप्रविको: VAPR)हे भारताच्या गुजरात राज्यातील पोरबंदर येथे असलेले विमानतळ आहे.सन २००८ला येथे नवीन टर्मिनल सुरू झाले.\nजेट एअरवेज दीव,मुंबई अहमदाबाद\nविमानतळ माहिती VAPR वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ • रांची: बिर्सा मुंडा विमानतळ\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/france-sanctions-jem-founder-masood-azhar-freezes-his-assets-1858721/", "date_download": "2019-07-17T07:07:22Z", "digest": "sha1:5XOLOBFAYOTFZ3HQTBF24QK73PLUO7MU", "length": 10101, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "France sanctions JeM founder Masood Azhar freezes his assets | मसूद अझरवर फ्रान्सचे आर्थिक निर्बंध | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nमसूद अझरवर फ्रान्सचे आर्थिक निर्बंध\nमसूद अझरवर फ्रान्सचे आर्थिक निर्बंध\nफ्रान्सने मसूदवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत.\nपुलवामा हल्ल्यास जबाबदार असलेल्या जैश ए महम्मद या संघटनेचा म्होरक्या दहशतवादी मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अपयश आले असले तरी फ्रान्सने त्याच्या आर्थिक नाडय़ा आवळण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.\nफ्रान्सने मसूदवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. फ्रान्समधील मसूद अझरच्या मालमत्ता आणि बँकखात��� जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला होता. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने मसूदविरोधातला ठराव आणला होता. चीनने नकाराधिकार वापरून तो रोखला. मात्र आता फ्रान्सने आर्थिक र्निबधांचा मार्ग अमलात आणल्याने अमेरिका आणि ब्रिटननेही जर मसूदवर आर्थिक निर्बंध आणले, तर दहशतवादी गटाला हादरा बसण्याची शक्यता आहे. दहशतवादविरोधातील लढाईत फ्रान्स नेहमीच भारताच्या बाजूने असल्याचा पुनरूच्चारही फ्रान्सने शुक्रवारी केला आहे.\nदरम्यान, मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे ही मागणी भारताच्या वतीने २००९मध्ये पहिल्यांदा करण्यात आली होती. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी भारत मुत्सद्दी पातळीवर एकटा पडला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.cart91.com/mr/t/books/educational/engineering/mechanical", "date_download": "2019-07-17T06:31:30Z", "digest": "sha1:RO4RFC4CNBL2VYVFJAMT34UIEMHACOBS", "length": 16280, "nlines": 424, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन अभियांत्रिकी यांत्रिक पुस्तके मागवा | जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय��य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nफेज कनिष्ठ महाविद्यालय डिप्लोमा पदवी पदव्युत्तर\nइयत्ता/ वर्ष पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी प्रथम वर्ष दुसरे वर्ष तृतीय वर्ष चौथे वर्ष\nमंडळ / विद्यापीठ पुणे विद्यापीठ भारती विद्यापीठ, पुणे महाराष्ट्र मंडळ नागपूर विद्यापीठ Kolhapur University शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर डॉ ब आंबेडकर , औरंगाबाद उत्तर महाराष्ट्र , जळगाव सोलापूर विद्यापीठ\nविद्याशाखा अभियांत्रिकी कॉम्प्यूटर अप्लिकेशन कॉम्प्यूटर मॅनेजमेंट मॅनेजमेंट विज्ञान वाणिज्य कला\nशाखा ऑटोमोबाइल रासायनिक सिविल संगणक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन माहिती तंत्रज्ञान यांत्रिक तंत्रज्ञान व्यवसाय प्रशासन व्यवसाय व्यवस्थापन विपणन व्यवस्थापन कर्मचारी व्यवस्थापन जैवतंत्रज्ञान संगणक शास्त्र सामान्य विज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nएस टी गहाण, एम व्ही रावलानी ... आणि अधिक ...\nडॉ. एन एस चव्हाण, पी बी भाटकर ... आणि अधिक ...\nबी. व्ही. पाठक , विजयालक्ष्मी नायडू\nडॉ. ए एम बडधे, डॉ. एम एम भूमकर ... आणि अधिक ...\nडॉ. एन एस मुजुमदार, डॉ. एम वाय गोखले ... आणि अधिक ...\nएस टी गहाण, डी एम धर्माधिकारी ... आणि अधिक ...\nरुपेंद्र नेहेते , सोहेल तनवीर\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/loksatta-vasturang-2-1846106/", "date_download": "2019-07-17T07:26:13Z", "digest": "sha1:X7KWDRN3QM6LT5YDJAXSZL726H4A2Q7W", "length": 17556, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vasturang 2 | खिडक्यांमध्ये घुसमटलेले सामान! | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\n‘सातशे खिडक्या, नऊशे दारं’.. अगदी इतक्या नसल्या, तरी आपल्या घरांना बऱ्यापकी संख्येत दारं-खिडक्या असतात. कुठे छोटे कोनाडे असतात. कधी भिंतीचीच रचना अशी असते की, आत एक वेगळा कपाटासारखा भाग तयार झालेला असतो. कुठे घरातल्या घरात वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या छतांमुळे वेगळा स्लॅब बाहेर आलेला असतो. तिथे एक छोटा माळा तयार होतो. त्यावर नकोशा वस्तू अगदी सहजच ढकलल्या जातात. घरातले माळे आणि त्यात आत आत कोंबलेले सामान हा एक वेगळाच विषय आहे. परंतु म्हणायला माळा नसला तरी तशाच छोटय़ा-मोठय़ा अनेक जागा, खाचा घरात असतात- ज्यात सामानाची कोंबाकोंब केली जातेच. घरातल्या फíनचरच्या रचनेमुळे सुद्धा काही जागा आडोशाच्या तयार होतात आणि नकोशा सामानाने भरत राहतात. कधी घरात वारा नीट खेळावा म्हणून लहानसहान खिडक्या घराच्या रचनेतच दिलेल्या असतात. त्यांचेही कट्टे तयार होतात लहानसे. त्या खिडकीच्या कडेवर जी जागा तयार होते तिथे आपण वस्तू ठेवत जातो. त्या अनेकदा तिथेच साचत राहतात. खिडक्यांना मोकळा असा श्वास फारच क्वचित मिळतो.\nव्हेंटिलेशनसाठी आजकाल ए.सी.च्या उंचीवरसुद्धा दर खोलीत एखादी खिडकी दिलेली असते. कधी इमारतीची रचनाच तशी असते म्हणून इतक्या उंचावर एखादी दोन फूट लांब आणि फूटभर उंच अशी छोटी खिडकी असते. तिच्या कट्टय़ावर सहजच ज्या वस्तू ठेवल्या जातात, त्या साधारणत: लहान मुलांपासून दूर म्हणून ठेवायच्या, सांडायला नको म्हणून ठेवायच्या. नेहमी लागत नाहीत म्हणून ठेवायच्या वस्तू असतात. कधी घरातल्या उंदीर- ढेकणांसाठी, झुरळांसाठी कुठले औषध वापरले असते आपण. तेही वरचेवर मिळायला तर हवे, पण चटकन् कोणी घेऊन वापरायला नको, म्हणून अशी औषधे हमखास या उंचीवरच्या खाचाखोचांमध्ये दडपून ठेवली जातात. कुठल्याशा पावडरीसुद्धा असतात त्यात. नुकताच रंग दिलेला असेल, तर उरलेले रंग, जास्तीचे रॉकेल, टर्पेटाइन, उरलेल��� फेव्हिकॉल, सुतारकामाच्या पट्टय़ा, लहानसहान रॉड्स इथे खुपसून ठेवले जातात.\nआपल्या घरातल्या अशा सर्व लहान-मोठय़ा खिडक्यांचीच सफर एकदा करायला हवी. एक्झॉस्ट पंख्यांच्यासुद्धा बारक्या खिडक्या स्वयंपाक घरात, बाथरूम-टॉयलेट्समध्ये असतात. तिथेही जी जागा तयार होते त्यात आपण काय-काय सामान ठेवतो ते बघितले पाहिजे. कधी कधी उरलेसुरले खिळे, लागेल लागेल करत कशाचे तुटलेले पार्टस् असेही आपण तिथे ठेवून देतो. आपल्यासाठी अशा जागा म्हणजे सुरक्षित जागा असतात. वेगळ्या जागा असतात. समोर चटकन दिसणाऱ्यासुद्धा जागा असतात. आपल्याला वाटतं वस्तू नीट राहील, पण अनेकदा इथली वस्तू इथेच धूळ खात पडून राहते. क्वचित कधी माळे झाडायचा कार्यक्रम झालाच, तर तिथल्या वस्तू उंचावरून जोरात खाली पडतात आणि आहेत त्यापेक्षा खराब होतात. फुटून जातात. ज्या हेतूने घरातल्या वस्तू अशा सुरक्षित जागा शोधून शोधून डांबल्या जातात, तो हेतू क्वचितच सफल होतो. एरवी जे नीटनेटके आणि मोकळे दिसले असते, तिथले सौंदर्यसुद्धा अशा गोष्टींमुळे नाहीसे होते. उगाचच घरात साठत जाणाऱ्या वस्तूही या जागांमुळे वाढत जातात.\nशौचालय आणि बाथरूमच्या, स्टोअर रूमच्या खिडक्या हा तर एक वेगळाच विषय आहे. आधीच या जागा चटकन काम उरकून बाहेर पडायच्या जागा.. असे त्यांच्याकडे बघितले जाते. त्यात त्या अंधाऱ्या असतात आणि लहानसुद्धा असतात. अनेकदा शौचालय-बाथरूमची दारं फोिल्डगची बसवावी लागतात, कारण एक दार पूर्ण उघडू शकेल इतकीही जागा तिथे नसते. अशावेळी तिथल्या खिडक्या साफ करणे म्हणजे एक दिव्यच असते. अशा लहान जागांसाठी असलेल्या खिडक्यांचे देखील अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. कुठे सिमेंटच्या नक्षीदार खिडक्या असतात. कुठे तिरप्या बसवलेल्या काचा असतात, तर कुठे केवळ ग्रील बसवलेली असते. तिथून आतमध्ये काही किडे, पक्षी, पाली, मांजरी येऊ नये म्हणून जाळ्याही बसवलेल्या असतात. त्यांची फिटिंग व्यवस्थित केलेली नसते. टोकं जास्तीची सोडून दिलेली असतात. त्याच्या खाचाखोचांमध्ये आणि बाहेर आलेल्या तारांमध्येसुद्धा अनेक वस्तू गुंडाळून आणि अडकून ठेवलेल्या असतात. तिरप्या काचा असलेल्या खिडकीच्या काचा फुटल्या की त्यासुद्धा तिथेच काढून ठेवल्या जातात. नव्या अंडरवेअर, कपडय़ांचे स्टिकर्स बाथरूममध्ये चिकटवून ठेवणे, काही धागे-दोरे काढून ठे��णे, सॅनिटरी पॅडचे कागद तिथे खुपसून ठेवणे, एखादे वर्तमानपत्र अडकवून ठेवणे, प्लॅस्टिक पिशव्या आणि वस्तू खोचून ठेवणे, अशा अक्षरश: कोणत्याही गोष्टींसाठी या जागा वापरल्या जातात. असे सर्व छोटेमोठे भंगार एकदाचे मार्गी लावलेच पाहिजे. नकोशी स्टिकर्स काढून टाकली पाहिजेत. असे स्टिकर्स चिकटवायच्या सवयीलादेखील मोडले पाहिजे. याही जागा घरातल्या स्वच्छतेचा एक भाग बनल्या पाहिजेत. घरातला नीटनेटकेपणा असाच कानांकोपऱ्यापासून दिसला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/44", "date_download": "2019-07-17T07:29:46Z", "digest": "sha1:4E3HYXNGM5RZJEEIPZ6VXMLKJOWMMUSH", "length": 11287, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिट्सबर्ग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तर अमेरिका /अमेरिका (USA) /पेनसिल्वेनिया /पिट्सबर्ग\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nद हिंदु चा लेख वाचला न मनात आल कि, आपले विचार मांडु. म्हणुच थोड कळु बोलतोय...... परंतु सत्य..........\n३/२/२०१७ द हिंदु वरुन सुचल........\nआपल्या भारताला गरज आहे. सत्य व निर्मळ निसर्गाची. नविन नव���न पक्षि येतात न सुंदर असे आपल मन मोहक रुप आपल्या दर्शनाला घेवुन येतात. कोणताहि कर मागत नाहि कि, वाद करत नाहि. असे आकाशात एका ठिकानाहुन दुसरि कडे भ्रमन सतत सुरुच.....\nभारतात 'चिमणि' हा पक्षि सुद्धा तसाच.....\nपरंतु कुठे हरवला आहे तेच समजत नाहिये.\nत्याचि चिवचिव कणावर पडलि, का मन कस तृप्त झाल्या सारखच वाटत. सध्या हा आवाज नाहिसा होत आहे. नाहि का\nये आता मागे नाहि.........\nमि आजच प्रथम एक अभंग share करत आहे\nनिसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.\nजणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.\nत्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.\nआपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....\nम्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......\nनिसर्गाचि देन अभंग \"शरिर\"\nहात करि कृत्य, पाय करि वाटचाल\nज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ\nहात जाइ पुढे पुढे\nपंडित बिरजू महाराजः कॉन्सर्ट ऑफ द लेजंड\nसुप्रसिद्ध नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम.\nकार्यक्रमाविषयी अधिक माहिती आणि तिकीटांसाठी इथे भेट द्या.\nAID विषयी अधिक माहितीसाठी इथे पहा.\nRead more about पंडित बिरजू महाराजः कॉन्सर्ट ऑफ द लेजंड\nRead more about महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2009/12/blog-post_28.html", "date_download": "2019-07-17T07:12:07Z", "digest": "sha1:EEGH4EO5LKV3CILQY63BQ3U3ZEUGXWU4", "length": 43392, "nlines": 195, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: मग.. तुमचा नविन वर्षाचा \"निग्रह\" - रिझॉल्युशन - काय आहे?", "raw_content": "\nसोमवार, २८ डिसेंबर, २००९\nमग.. तुमचा नविन वर्षाचा \"निग्रह\" - रिझॉल्युशन - काय आहे\nदरवर्षी या वेळेला, म्हणजे वर्षाच्या शेवटी जवळ जवळ सारेचजण नविन वर्षासाठी काही ना काही प्लान करतात. काहीतरी नविन करण्याचा... काही असं जे आत्तापर्यंत/ यावर्षी करायचं राहून गेलं असं... आणि एक लिस्ट बनते.. [कदाचित] त्यालाच \"न्यु ईअर रिझॉल्युशन\" म्हणतात\nत���ं मी ही काही अपवाद नाही. आतापर्यंत बरीच रिझॉल्युशन्स केली आणि थोडीच पुर्ण करण्यात धन्य पावलो. काही हरकत नाही, बाकीच्या पुढच्या वर्षासाठी तर, आतापर्यतच्या लिस्टवरुन बनवलेली ही काही कॉमन रिझॉल्युशन्स\n१. व्यसन मुक्ती [स्मोकिंग / दारु]: अगदी सार्याच स्मोकर्सचं हे पेटेंट रिझॉल्युशन्स वर्षभर सिगारेट लोढल्यानंतर जेंव्हा कधी मनात ती सोडण्याचा विचार येतो, तेंव्हा ३१ डिसेंबरची वाट पाहिली जाते. १ जानेवारी पासुन सिगारेट सोडण्याचे शपथेवर सांगितलं जातं. एक - दोन दिवसांतच हे रिझॉल्युशन्स पुढच्या वर्षापर्यंत 'तहकुब' करण्यात येतं वर्षभर सिगारेट लोढल्यानंतर जेंव्हा कधी मनात ती सोडण्याचा विचार येतो, तेंव्हा ३१ डिसेंबरची वाट पाहिली जाते. १ जानेवारी पासुन सिगारेट सोडण्याचे शपथेवर सांगितलं जातं. एक - दोन दिवसांतच हे रिझॉल्युशन्स पुढच्या वर्षापर्यंत 'तहकुब' करण्यात येतं तेच दारुच्या बाबतीत म्हणता येईल. दारु सोडण्याआधी ३१ डिसेंबरला - गटारी करायची - मनसोक्त प्यायची आणि मग सोडायची असं एकंदरीत टार्गेट असतं\nदोस्त, चांगली आणि योग्य गोष्ट करायला नविन वर्षाची वाट कशाला पहायला हवी. कदाचित पुढचं वर्षच तुझ्यासाठी नसलं तर\n२. फॅमिली बरोबर अधिक वेळ घालवणारः हां, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जिथं जेवायलाही वेळ नसतो तिथं फॅमिलीसाठी वेळ मिळणं कठीणच, नाही का\nलगेच हो म्हणु नका... आपण जे सगळं करताहात ते फॅमिलीसाठी असं जरी असलं तरी त्या फॅमिलीला आपण आणि आपली सोबतही हवी आहे हे विसरु नका म्हणजे झालं\n३. व्यायाम करणारः हसु नका... खरं तेच सांगतोय पोटाचा वाढलेला तंबु नेहमीच व्यायाम करण्याबद्दल खुणावर असतो. त्यात घरचे - विशेषत: बायको - जरा जास्तच हटकत असते. किमान सकाळी वॉकला जाण्याबद्दल तरी तिची हक्काची मागणी असते. तसं आम्ही सुरुवात करतो, पण दोन-तीन दिवस, आठवडयानंतर आमची अवस्था - पालथ्या घड्यावर पाणी अशी होते.\nसकाळी / संध्याकाळी वॉकला जाण्यासारखा व्यायाम नक्कीच करता येण्यासारखा आहे. किमान जेवणानंतर 'शतपावली' करा हवं तर\n४. दुसर्यांना मदत करणार - डोनेशन्स वगैरे: काही जण सोशल होण्यासाठीही नविन वर्षाची वाट पाहतात. दुसर्यांसाठी काहीतरी करायचय.. काय ते नक्की माहित नाही... मात्र इतरांकडुन ऐकुन/ वाचुन असंच काहीतरी करण्याची हुकी येते.. चांगलं आहे.. \nपण मित्रा, त्यासाठी कशाच�� आणि कुणाची वाट पहायतोय रेमेंम्बर - देअर इज नो राँग टाईम टु डु अ राईट थिंग\n५. वजन कमी करणारः पुन्हा एक नविन चॅलेंज. ऑफिसमध्ये - ए.सी. मध्ये बसुन म्हणा किंवा चटर-पटर खाऊन म्हणा, पोटाचा नगारा वाढतोच, पण त्याचबरोबर वजनही. शिवाय व्यायामाच्या नावाने शंखच असल्याने वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवणे अवघड जाते. मग हा प्वाँईंट या यादीत जातो.\nस्नॅक्स, चटर-पटर खाण्यावर हळु-हळु का होईना पण अंकुश ठेवणे गरजेचं आहे. नाहीतर वजनवाढीबरोरच - बी.पी आणि हार्ट अटॅकलाही आमंत्रण आहेच\n६. काहीतरी नविन शिकणारः पण काय ते नक्की नाही.. कदाचित गिटार किंवा तबला वाजवायला शिकायचय टेक्निकली नविन काही शिकेन... पोहायला टेक्निकली नविन काही शिकेन... पोहायला... की नविन भाषा शिकु.. जापनिज - जर्मन सध्दया चांगल्याच फार्मात आहेत\nभाऊ, काहीही शिक.. शिक्षण/ कला कधी वाया नाही जात. फक्त शिकायचंय म्हणुन लिस्टवर नको सोडु, एक प्रामाणिक प्रयत्न कर\n७. कर्ज 'निल' करणारः हम्म.. पर्स्नल लोन, कार लोन, होम लोन अशी बरीच \"लोनची\" लफडी मागे असतात. पुढच्या वर्षी यातील एकाचा तरी निकाल लावायचाच\nकितीही ईजी इंस्टालमेंट्स असल्या तरी कर्ज हे कर्जच असतं. थोडीशी बचत करुन, थोडीशी काटकसर करुन हे कर्जाचं भुत उतरवायलाच हवं\n८. एक लाँग हॉलिडे: फॅमिलीला वेळ देत नाही असे टोमणे ऐकुन किंवा स्वत:साठीही थोडा चेंज आणि आराम म्हणुन बरेच लोक हा प्लान करतात. आता काहींना सुट्टी मिळते, काहींना मिळत नाही. काही प्लान परदेशातला सुट्टीचा बनवतात तर काही भारतातच.\n छोटा असला तरी चालेल, पण फॅमिली बरोबर ठरवला असेल तर तो पुर्ण \"कौंटुबिकच\" असावा. त्यात सोबत लॅपटॉप.. मग मेल चेकिंग.. शेअर मार्केटवर नजर अशा गोष्टी जरावेळ दुरच ठेवा\n९. प्रमोशन / नविन नोकरी: बस्स यार.. खुप दिवस झाले, आता नविन नोकरी शोधु.. आय नीड अ चेंज असं वाक्य बर्याचदा ऐकण्यात येतं. मग पुढच्या वर्षी नविन नोकरी बघायचीच असा मनसुबा बनतो.\nहां, चेंज इज लाईफ हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र असा काही प्रकार करु नका ज्याने लाईफ चेंज होईल.\n१०. पुढच्या वर्षी 'प्रेमात पडायचं': माफ करा, कदाचित - 'गर्लफ्रेंड बनवायचीच' असा प्लान असेल.. कदाचित 'बाबा ... लगिन': माफ करा, कदाचित - 'गर्लफ्रेंड बनवायचीच' असा प्लान असेल.. कदाचित 'बाबा ... लगिन' असं आई-वडिलांना रेमाइंड करायचं.... एकंदरीत - जीवनसाथी सोधायचा... बस्स झालं एकटं - बॅचलर लाईफ\nप्लान मस्त आहे, शुभेच्छा\nहां, तर असेच काही प्लान्स/ रिझॉल्युशन बनतात. कदाचित यापेक्षाही जास्त असतील.... तुम्ही सांगालच ना थोडक्यात - देअर विल अलवेज बी अ ३१स्ट डिसेंबर थोडक्यात - देअर विल अलवेज बी अ ३१स्ट डिसेंबर आणि हो, ३१ डिसेंबरला मी तर घरीच असणार आहे... तुमचा काय प्लान आहे\nरेजोल्युशन नं. ७ आणि १० सोडले तर कधी ना कधी प्रत्येक रेजोल्युशन ट्राय केले आहे... :)\nया वर्षी, पुरेशी झोप घेणे आणि आरोग्याची काळजी घेणे हेच रेजोल्युशन आहे, १ जानेवारी पासुन नाही तर महेंद्र्जीच्या एका लेखावरुन मी सुरुवात केली. http://kayvatelte.wordpress.com/2009/11/20/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95/\n२८ डिसेंबर, २००९ रोजी ९:२० म.उ.\n२८ डिसेंबर, २००९ रोजी ९:४१ म.उ.\nमहेंद्रजींचा तो 'वर्कोहोलिक' लेख वाचला... आणि त्यावरुन तुझं \"पुरेशी झोप\" घेण्याचं रिजॉल्युशन .. सहीच\n एक वर्ष - लिप्ट वापरली नाही.. वा मला नाही पाळता येणार - माझं ऑफिसच चौथ्या मजल्यावर आहे ;)\n२८ डिसेंबर, २००९ रोजी ९:४८ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले...\nमी कधीही असे डे पाहून रिजॉल्युशन ठरवत नाही\nपण जे ठरवतो ते करण्याचे परिपूर्ण प्रयत्न करतो\nकाही जमत काही नाही जमत चालायचं\nबाकी रिजॉल्युशनएकदम सही आहेत यातील बहुतेक सगळी ऐकून आहे आणि फेल हि झालेली पाहिली आहेत हा हा\n२८ डिसेंबर, २००९ रोजी १०:२५ म.उ.\nमस्त पोस्ट आहे भुंग्या....अगदी गुणगुण गुणगुणच म्हणुया...:)\nआणि ते क्रमांक ८ ची तळटीप लय भारी आहे...सगळ्या आय.टी. वाल्या जोडप्यांनी (म्हणजे आमच्यासारख्यांनी रे) जास्त लक्षात ठेवलं पाहिजे...मी तसं काही रिझोल्युशन करणार नव्हते खरं पण ८ चा विचार करायला हरकत नाही...:)\n२८ डिसेंबर, २००९ रोजी १०:४० म.उ.\n>>> दादा, खुप मजेशिर पोस्ट आहे. सर्व रीझोल्युशन्स ग्रेट क्रमांक - ६वं रीझोल्युशन मी प्रत्येक क्षणालाच करतो(ठरलेलं नाही, की ३१ डिसेंबरलाच करायचं म्हणून क्रमांक - ६वं रीझोल्युशन मी प्रत्येक क्षणालाच करतो(ठरलेलं नाही, की ३१ डिसेंबरलाच करायचं म्हणून)... हे वर्ष(२००९) तर माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले, या वर्षात मी एवढ्या गोष्टी शिकलो(ज्या माझ्यासाठी पुर्णपणे नविन होत्या), यापुर्वी मी कधीच असं अनुभवलं नव्हतं... ५ महिन्यांपुर्वी मला एचटीएमएल ची एक टॅगसुद्धा मदत नव्हती, पण आता सी, सी प्लस प्लस या सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस व्यतिरिक्त सीएसएस अन पीएचपी बद्दल पुरेसं नॉल��ज तरी आलयं (अजुन तर खुप बाकी आहे...) पण ग्रेट इयर(माझ्यासाठी तरी...)... हे वर्ष(२००९) तर माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले, या वर्षात मी एवढ्या गोष्टी शिकलो(ज्या माझ्यासाठी पुर्णपणे नविन होत्या), यापुर्वी मी कधीच असं अनुभवलं नव्हतं... ५ महिन्यांपुर्वी मला एचटीएमएल ची एक टॅगसुद्धा मदत नव्हती, पण आता सी, सी प्लस प्लस या सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस व्यतिरिक्त सीएसएस अन पीएचपी बद्दल पुरेसं नॉलेज तरी आलयं (अजुन तर खुप बाकी आहे...) पण ग्रेट इयर(माझ्यासाठी तरी...\n>>> तुझी अन महेंद्र काकांची मदत तर मी कधीच विसरणार नाही, अन पुढच्या वर्षी पण असचं काही ना काही मदत मागण्याचं थांबवणार तर बिल्कुलच नाही... ;)\n>>> पुढील वर्षी अजुन काही नव-नविन शिकण्याव्यतिरिक्त मला गुंतलेले विषय काढण्यावर अन पुन्हा असं होऊ नये, यावर मला लक्ष केंद्रित करावे लागणार, आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, तू वर लिहिल्याप्रमाणे...\n२९ डिसेंबर, २००९ रोजी ९:२१ म.पू.\nमागच्या ४-५ वर्षात केलेली रिजॉल्युशन पूर्ण करण्याचे रिजॉल्युशन केले आहे या वेळी :P\n२९ डिसेंबर, २००९ रोजी ९:४५ म.पू.\nवर्षअखेरीसाठी असे बरेच संकल्प सोडले होते, एकही पूर्णत्वास गेला नाही. तेव्हापासून ठरवलं, ’जेव्हा मनापासून वाटतं - अमूक एक गोष्ट करायची किंवा नाही करायची’ तेव्हाच ते सुरू करावं. नाही म्हणायला माझा टॉकींग बुक ब्लॉग १ जानेवारीला प्रकाशीत करायचा विचार होता पण वेळेअभावी ते लांबणीवर पडलंय म्हणून ’मोफु’ वरच एक नवीन प्रेमकथा प्रकाशीत करतेय. दुसरं काय नाय बा\n२९ डिसेंबर, २००९ रोजी १०:४३ म.पू.\nहां, \"चांगली आणि योग्य गोष्ट करायला नविन वर्षाची वाट कशाला पहायला हवी.\" असंच ना\nहो, अगदी मी ही त्याला काही अपवाद नाही.. बर्याचदा या एक्स्ट्रा गोष्टींमुळे सुट्टीचा बट्ट्याबोळ होतो. तेंव्हा हे सारं पाठीमागे ठेऊनच सुट्टीचा आनंद घ्यावा\nअरे वा, बरंच शिकला म्हणायचं पण आपण आयुष्यभर शिकतच असतो आणि ते कधीच वाया जात नाही... म्हणुन - शिका आणि शिकवा\nसही रे.. हे मात्र नविनच रिझॉल्युशन\nहो, तुमच्या कथा भन्नाटच असतात शिवाय त्यांचं ई-बुक करता आलं तर पहा.. अगदी ऑफलाईन वाचता येतील :)\n२९ डिसेंबर, २००९ रोजी ११:३७ म.पू.\n२००९ ह्या वर्षा साठी मी एक संकल्प केला होता, की माझ्या ऑर्कुट प्रोफाईल च्या अल्बम मध्ये रोज एक मी काढलेले नवीन चित्र टाकायचेच आणि ��ता दोनच दिवस राहीले आहेत.... ते मी पुर्ण करीत आणलेही आहे सोयीसाठी मी दर महिन्याचा वेगळा अल्बम केलेला आहे. हे सर्व आपणास कधीही पहाता यावे त्या साठी ही लिन्क देत आहे.\n१ जानेवारी पासून हा संकल्प बंद करीत आहे, बघुया त्यावेळी काही नवीन सुचते का ते \n२९ डिसेंबर, २००९ रोजी ४:०० म.उ.\n१७ जानेवारीला एक वर्ष पुर्ण होतंय ब्लॉग ला , तेंव्हा १७ नंतर पोस्ट्स ची वारंवारीता थोडी कमी होईल. कारण नंबर..२\n:) आता थोडा कंटाळा पण आल्यासारखा झालाय.. हे पण तितकंच खरं..\n२९ डिसेंबर, २००९ रोजी ६:५३ म.उ.\nमी येत्या वर्षात ब्लॉगसाठी कमी वेळ देणार आहे आणि जास्त लक्ष कामात ठेवणार आहे. :-)\nबघु किती दिवस टिकेन.\n२९ डिसेंबर, २००९ रोजी ९:३२ म.उ.\nमला \"जी\" म्हणु नका... एकेरी हाकच हक्काची वाटते.. नाहीतर उगाच अवघडल्यासारखं होतं :) मी आपले आल्बम्स पाहिले. एकापेक्षा एक सुंदर रेखांकन आहेत\nनविन रिझॉल्युशन: कदाचित तीच रेखांकने - रोज एक या हिशोबाने नविन ब्लॉगवर टाकता येतील\nहो, फॅमिलीसाठी वेळ हवाच... मीही तोच विचार करतोय ;)\nबाकी तुमच्या ब्लॉगचे \"एक वर्ष\" आणि \"एक लाख विजिटर्स\" हेच नविन वर्षाचं गिप्ट म्हणायचं\nआयडिया मस्त आहे... पण टिकवुन ठेवणं जरा कठीण वाटतंय... कारण ब्लॉगसाठी एखादा विषय मिळाला रे मिळाला की त्याबद्दल लिहिपर्यंत चैन नाही पडत हवं तर दर सोमवारी नविन पोस्ट असं ठरव\n२९ डिसेंबर, २००९ रोजी १०:३२ म.उ.\nनवीन वर्षाचा संकल्प म्हणजे दरवर्षी जागणारी नवी उमेद. लहानपणी १-२ वेळा डायरी लिहण्याचा संकल्प केलेला पण तो २-३ दिवस चालला. बाकी कधी कसला संकल्प करण्याच्या भानगडीत नाही पडलो. इंजिनियरिंगला असताना मुंबई यूनिवर्सिटीच्या कृपेने ३१ डिसेंबरला हमखास परीक्षा असायची. त्यामुळे संकल्प वैगरे गोष्टींचा विचार करणे देखील चैनीचा भाग होता.\nह्या वर्षी अचानक जून महिन्यात नव्या वर्षाची वाट न पहाता ब्लॉगिंग सुरू केले. सध्या तरी आवड टिकून आहे आणि जमेल तसं लिहण्याचं ठरवले असल्याने सुरळीत सुरू आहे.\nबाकी तुम्हा सर्वांचे प्रॉब्लेम्स, ईडा-पीडा तुमच्या नव वर्षाच्या संकल्पा इतक्याच टिकोत. नववर्षाच्या शुभेच्छा.\n३० डिसेंबर, २००९ रोजी ११:४३ म.उ.\nकाही काळ मीही डायरी लिहायचा प्रयत्न केला होता... अगदी बंधास्त डायरी लिहिली - पण काहीच दिवस. मग टेंशन वाढु लागले... ती कुणाच्या हातात पडली तर म्हणुन एक दिवस सारी पाने फाडुन टाकली... वरेच वर्षांनी मग ब्लॉग लिहायला सुरुवात केली... तो अजुनही चालु आहे. डायरी लिहिण्यापेक्षा ब्लॉग लिहिणं सोयिस्कर वाटतं\nबाकी ईडा-पिडा टळोत आणि सर्वांना नविन वर्ष आनंदमयी जावो हीच शुभेच्छा \n३१ डिसेंबर, २००९ रोजी १०:०१ म.पू.\nरोहन चौधरी ... म्हणाले...\nमी हे असे काही ठरवतच नाही कॉलेज सूटल्यापासून ... :D जे जसे येईल तसे वागायचे ... तसे जगायचे ... :)\n६ जानेवारी, २०१० रोजी ६:५२ म.पू.\nहे लय भारी... मी पण असंच करतो ;)\n६ जानेवारी, २०१० रोजी ११:०९ म.पू.\n६ जानेवारी, २०१० रोजी २:१४ म.उ.\nसही अर्थ लावला, रिझॉल्युशन्स चा ;)\n६ जानेवारी, २०१० रोजी ३:३९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. आपलं आवडतं दैवत\n> त्याचं कौतुक कसं करायला आवडतं ः माझा जन्म महाशिवरात्रीचा… लहानपणी मी पूजा सांगायला जायचो. शिवपूजेतून उत्साह जाणवतो.\n> संकटात तो कशी मदत करतो, असं वाटतं ः आयुष्यात अनेक अडचणी आल्या. संगीत क्षेत्र सोडावं असंही वाटू लागलं होतं, पण माझ्या घरच्यांनी आणि महादेवाच्या कृपेनेच त्यामध्ये सातत्य ठेवलं. आज चांगलं यश मला या करियरमध्ये मिळतय.\n> कला आणि भक्तीची सांगड कशी घालता ः कलेवर भक्ती असली की, तेच आपलं दैवत होतं. संगीत कलेचं शंकर हे दैवत आहे, नाटक, अभिनय, सादरीकरण, डिझायनिंग, परफॉर्मिंग आर्टमध्ये मी रमतो.\n> कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते ः मुळातच मी देवभोळा आहे. त्यामुळे दत्त, मारुती, गणपती स्त्र्ााsत्र म्हणतो. देवाला नमस्कार करूनच मी घराबाहेर पडतो.\n> त्याच्यावर रागावता का ः नक्कीच. कधी मिटिंग होतात, पण पुढे काहीही होत नाही. स्ट्रगलच्या काळात माणूस आशादायी असतो. एखादी गोष्ट समोर असूनही माझ्यापर्यंत येत नाही, तेव्हा रागावतो. तरीही देव मला त्याची कारणंही सांगतो.\n> देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो ः लाड नक्कीच पुरवतो. संगीताचं कम्पोझिशन क्लायंट किंवा प्रोडय़ुसरला ऐकवायचं असतं. तेव्हा बऱयाचदा असं होतं की, मला पटकन छान सुचतं. ज्यावर दोन-तीन दिवसांपासून प्रयत्न करत असतो तेव्हा सुचत नाही. हे माझे लाडच आहेत.\n> आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते\n> त्याच्यापाशी काय मागता ः जे काम याआधी केलंय, आता जे करतोय आणि यापुढे जे करत राहीन त्यासाठी नेहमी तुझा आशीर्वाद असू दे. कितीही काहीही झालं तरी माझ्यातलं कामाचं तत्त्व नेहमी जपलं जावं. सोपं, सुटसुटीत काम करता यावं. चांगल, चिरंतन काम करत राहायला मिळावं.\n> त्याच्या आवडीचा नैवेद्य काय दाखवता ः दर शिवरात्रीला उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक घालतो.\n> महादेवाची नियमित उपासना कशी करता ः संपूर्ण श्रावण महिना, नवरात्र, आषाढी-कार्तिक, अंगारिकी चतुर्थी असे उपवास वर्षभरात करतो. रुद्रकवच महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवारी वाचतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआभाळमाया : स्वप्न युजिनचे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमेरा नाम है शंकर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/amritamohotsav-of-senior-literary-shirish-kanekar/", "date_download": "2019-07-17T06:25:39Z", "digest": "sha1:AY6AAP5EL6GFXSZ6ZORDKJY7LVLT2NBD", "length": 24109, "nlines": 164, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिरीष कणेकर म्हणजे आनंदाची साखर वाटणारा माणूस! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nशिरीष कणेकर म्हणजे आनंदाची साखर वाटणारा माणूस\nबाहेर धो धो पाऊस कोसळत होता, तर आत रवींद्र नाटय़मंदिरात कणेकरप्रेमींच्या उत्साहाला पूर आला होता. अर्थात निमित्तही तसेच होते. गेली ५० वर्षे कधी पत्रकाराच्या भूमिकेतून तर नंतरच्या काळात एक चतुरस्र लेखक, कलावंत म्हणून हजारो रसिकांची शिदोरी पाठीवर मारून सातासमुद्रापार जाणारे शिरीष कणेकर यांचा अमृतमहोत्सव सोहळा आज अत्यंत दिमाखात साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर ‘कणेकर म्हणजे आनंदाची साखर वाटणारा माणूस आहे’ असा गौरव करत कणेकर वयाच्या शंभरीपर्यंत अशीच फटकेबाजी करतील आणि आपल्या लेखणीने सर्वांना तरुण ठेवतील अशा शुभेच्छा त्यांना दिल्या.\nदै. ‘सामना’ने कणेकरांची पंच्याहत्तरी साजरी करायचे ठरवले तेव्हाच हा कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला होता. कणेकरांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, दगदग, धावपळीच्या यंत्रवत झालेल्या या जीवनात आनंदाच्या वंगणाची आवश्यकता असते. ते आनंदाचे वंगण टाकणारे शिरीष कणेकर आहेत. गेली ५० वर्षे लिखाण आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून फिल्लमबाजी, फटकेबाजी करणारे कणेकर हे खऱया अर्थाने बाजीराव आहेत.\nउद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘जगायचं असेल तर काही पैशांचा पाव घ्या, आणि उरलेल्या पैशांचं फूल घ्या’ अशा आशयाची एक चिनी म्हण आहे. कारण पाव हा तुम्हाला जगवतो, तर फूल हे कसं जगावं हे शिकवते. पण मी तर असं म्हणेन की एका पैशाचा पाव घ्या आणि दुसऱया पैशाचं कणेकरांचं पुस्तक घ्या. कारण फूल कोमेजू शकतं, पण कणेकरांचं लिखाण कधीही कोमेजू शकत नाही. (प्रचंड टाळय़ा).\nकाही माणसं आपल्या आयुष्यावर नुसताच प्रभाव टाकत नाहीत तर ती आपल्या आयुष्यात झिरपतात. शिरीष कणेकर माझ्या आयुष्यात असाच झिरपला आहे, असे नाना पाटेकर म्हणाले.\nकिस्से आणि हास्याचे फुलबाजे\nशिरीष कणेकर यांच्या एकपात्री प्रयोगात त्यांच्या भन्नाट किश्शांवर हसताना रसिक प्रेक्षक अक्षरशŠ गडागडा लोळायला लागतात. आजही त्यांनी त्यांची अशीच तुफान फटकेबाजी केली.\n… आणि कणेकरांनी माईक हातात घेतला\n-एकदा मी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता ते म्हणाले, माझा एकटय़ाचा जन्म पुण्याचा. मीदेखील पटकन अनवधानाने म्हटले, माझाही जन्म पुण्याचाच. तेव्हा त्यांनी चष्म्याआडून माझ्या दिशेने भेदक कटाक्ष टाकून केवळ एकच शब्द उच्चारला, तरीच…. आता तरीच या शब्दाचा अर्थ विचारायला काही मी धजावलो नाही. (हंशा)\n-एकदा हेमामालिनी बाळासाहेबांकडे आली होती. कुठल्या तरी निर्मात्याने तिचे पैसे थकवले होते. बाळासाहेबांनी तिला तिचे पैसे मिळवून दिले. त्याबद्दल ती त्यांचे आभार मानायला आईला घेऊन आली होती. आभार मानल्यानंतर ती परत निघाली. दारापर्यंत जाताच बाळासाहेबांनी तिला विचारले, ‘हेमा, धर्मेंद्र अभी भी मारता है क्या’ काय लोडेड प्रश्न आहे बघा… (हंशा). आता यावर नाही म्हटले तर त्याचा अर्थ पहेले मारता था असा होईल आणि तुम्ही हो म्हणाला तर अजून चालूच आहे मारझोड. (प्रचंड हंशा). ती काहीतरी पुटपुटली तेव्हा तिच्या चेहऱयावरचा रंग उडाला होता. ती अभिनयच विसरून गेली होती.\n-एकदा मला माझ्या नातवाने मला विचारले, ‘आर यू सेलिब्रेटी’ साहजिकच आहे. हा ढेरपोटय़ा चट्टेरीपट्टेरी चड्डी घालून उघडाबंब सबंध घरात फिरत असेल आणि तो मला पाहत असेल तेव्हा त्याच्या मनात हा प्रश्न येणारच. त्याहूनही भयानक पुढचा प्रश्न त्याने विचारला की, ‘आर यू क्रिमिनल’ साहजिकच आहे. हा ढेरपोटय़ा चट्टेरीपट्टेरी चड्डी घालून उघडाबंब सबंध घरात फिरत असेल आणि तो मला पाहत असेल तेव्हा त्याच्या मनात हा प्रश्न येणारच. त्याहूनही भयानक पुढचा प्रश्न त्याने विचारला की, ‘आर यू क्रिमिनल’ कारण सेलिब्रिटी किंवा क्रिमिनल या दोघांचेच फोटो छापून येऊ शकतात असा माझ्या नातवाचा समज होता. (हंशा).\nकणेकरांच्या खिशातील पेनाची ‘ताकद’\nया सोहळय़ात कणेकरांची ग्रंथतुला करण्यात आली. एका पारडय़ात कणेकर आणि दुसऱया पारडय़ात कणेकरांच्या वजनाएवढी पुस्तके. त्या प्रसंगाची आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, ग्रंथतुला सुरू होती; मात्र पुस्तके आणि कणेकर यांचे वजन काही समसमान होत नव्हते. मी म्हटले, कणेकरांच्या खिशातील ‘ते’ पेन जरा काढा बघू. झालेही तसेच. पेन बाजूला काढताच तुलाभार समसमान झाला. कणेकरांच्या पेनाची ती ताकद होती. (टाळय़ा). मला ते बरोबर समजलं, कारण मी व्यंगचित्रकाराचा मुलगा आहे. (हंशा).\nकणेकर मनाने म्हातारे होऊ नका, तुमचे लेखन अजूनही ताजेतवाने\nकणेकर मनाने कधीच म्हातारे होऊ नका तुमचे लेखन आजही ताजेतवानेच, तरुण आहे. ही तुमच्यातल्या रसिकतेची पंच्याहत्तरी आहे. स्वत:ला कधीच म्हातारे समजू नका. तुमच्या शंभरीचा कार्यक्रमही असाच जमून येईल अशा शुभेच्छा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्या. कणेकरांनी लता मंगेशकर, दिलीपकुमार, बाळासाहेब ठाकरे ही नावे सोडून कुणावरही प्रेम केले नाही. त्याहूनही सर्वात जास्त प्रेम त्यांनी स्वत:वर केले, स्वत:च्या लिखाणावर केले. त्यामुळेच तुमचे लिखाण अजूनही ताजेतवानेच वाटते असे संजय राऊत म्हणाले.\nशिरीष कणेकर यांच्या पत्नीचा विशेष सत्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे तसेच कणेकर कुटुंबीय उपस्थित होते.\nआई, वडील आणि पत्नी\nअभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, अतुल परचुरे आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी शिरीष कणेकर यांच्या पुस्तकातील उताऱयांचे अभिवाचन केले. या अभिवाचनातून बालपणीच आई हरपल्याचे कणेकरांचे दुŠख आणि वडिलांनी त्यांच्यासाठी केलेले कष्ट तर पत्नीसोबतच्या आयुष्यातील मिष्कील प्रसंग उलगडले.\nया सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, सांस्कृतिक कार्यसंचालक संजीव पालांडे, नेपथ्यकार बाबा पार्सेकर, कौटिल्य ऍडव्हर्टायझिंगचे मनोज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटय़निर्माते अजित भुरे यांनी केले.शिरीष कणेकर यांच्या ‘यार दोस्त’ या ४४ व्या पुस्तकाचे ‘आंबट चिंबट’, ‘एक्केचाळीस’ या पुनर्मुद्रित पुस्तकांचे प्रकाशनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदंगली घडवणे हाच सरकारचा अजेंडा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-17T07:29:59Z", "digest": "sha1:X6OB6XFDO2FZEKG5DJR7ZR7EDXUX74M2", "length": 11013, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आलोक वर्मा यांच्या घराबाहेरून चार संशयित ताब्यात | Dainik Prabhat", "raw_content": "\nआलोक वर्मा यांच्या घराबाहेरून चार संशयित ताब्यात\nनवी दिल्ली – केंद्रीय गुन्हा अन्वेषणमधील (सीबीआय) भ्रष्टाचारावरुन सुरु असलेल्या कलहाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेरून चार संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या चारही जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या पोलीस या चौघांची चौकशी करत आहेत. महत्वाचे म्हणजे चारही संशयितांकडून इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) ओळखपत्र मिळाली आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमाहितीनुसार, चारही संशयित रात्रीपासून आलोक वर्मा यांच्या घराच्या फेऱ्या मारत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आलोक वर्मा यांचं सुरक्षारक्षकांनी चौघांना ताब्यात घेतले व दिल्ली पोलिसांकडे सुपूर्त केले.\nदरम्यान, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकामेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. केंद्र सरकारने दोघांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविले आहे. अलोक वर्मा यांचा कार्यभार केंद्र सरकारने संयुक्त निर्देशक एम नागेश्वर राव यांच्याकडे दिला आहे. तर राव यांनी पदभार स्वीकारताच 13 अधिकाऱ्यांची बदली केली आहे.\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाला रिझर्व्ह बॅंकेने ठोठावला 7 कोटींचा दंड\nकाश्मिरमध्ये गेल्या पाच वर्षात 963 दहशतवाद्यांचा खात्मा\nकुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसंकाय करु शकतं\nकुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nमोटार वाहन सुधारणा विधेयकानुसार यापुढे भरावा लागणार ‘एवढा’ दंड\n‘या’नंतरच धोनी निवृत्ती घेणार\nडोंगरी इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर\nगडदुबाईदेवी डोंगरावर पर्यटकांची गर्दी\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nविधानसभा न���वडणुकीचा बिगूल वाजला\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jyotishjagat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-23-%E0%A4%A4%E0%A5%87-29/", "date_download": "2019-07-17T06:33:16Z", "digest": "sha1:PNHPGKL4XG53QZGVKNHQ7MIOITQA7H54", "length": 12457, "nlines": 75, "source_domain": "www.jyotishjagat.com", "title": "साप्ताहिक राशिभविष्य 23 ते 29 सप्टेंबर 2018 - Jyotish Jagat", "raw_content": "\nPalmistry – हस्त सामुद्रिक\nSwar Shastra – स्वर शास्त्र\nWeekly Horoscope – साप्ताहिक राशिभविष्य\nसाप्ताहिक राशिभविष्य 23 ते 29 सप्टेंबर 2018\n[रविवार २३ सप्टेंबर ते शनिवार २९ सप्टेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .\nग्रहांचा राशीपालट- या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * बुध अस्त आहे. तर * हर्षल – नेपच्युन- प्लूटो वक्री आहेत.]\nमेष – व्यावसायिक प्राप्ती मनासारखी राहणार नाही. फसवणुकीचे योग. नौकरीच्या ठिकाणी अति विश्वास घातक ठरेल. संततीच्या तब्येतीविषयी चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. नौकरीमुळे फायदा होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २७, २८.\nवृषभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या नौकरीविष्यक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जोडीदाराला अनपेक्षित अडचणी येतील. भावंडांबरोबर समजगैरसमजातून तणाव निर्माण होईल. सरकारी कामात विलंब लागेल. महत्वाचे व्यवहार टाळावेत. प्रवासात अडचणी. शुभ ता. २३, २४, २५, २६, २९.\nमिथुन – नौकरीमध्ये संमिश्रता राहील परंतु गुप्तशत्रूंच्या कारवायांमुळे त्रास होतील. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मोठ्या भावंडांमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. मित्रांपासून लांब रहावे. शुभ ता. २५, २६, २७, २८.\nकर्क – उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. फसवणुकीपासून काळजी घ्यावी. नौकरदारांनी आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या वर्तणुकीवर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना कष्टाने सफलता मिळेल. जोडीद���राबरोबर अकारण वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २७, २८, २९.\nसिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. आर्थिक गुंतवणुक लाभ देईल. नौकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढता राहील. संततीच्या आर्थिक बाबींवर नीट लक्ष ठेवावे. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्थावरासंबंधी कायदेशीर त्रास. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २३, २४, २९.\nकन्या – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांपासून अलिप्त रहावे. वाहनांच्या बाबतीत योग्य काळजी घ्यावी. प्रवास टाळावेत. मित्रांची साथ मिळणार नाही. शुभ ता. २३, २४, २५, २६.\nतुला – कुटुंबातील वातावरण ताण-तणावाचे व गैरसमजाचे राहील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. संततीच्या दृष्टिने चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होतील अशी वर्तणुक टाळावी. प्रवास लाभ देतील. मित्रांचा सल्ला लाभ देईल. शुभ ता. २५, २६, २७, २८.\nवृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील परंतु कुठलीही जोखीम पत्करु नये. नौकरीमध्ये गैरसमजाचे वातावरण राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता. नव्या ओळखीतून लाभ. भावंडांमुळे मनस्ताप. मित्रांची साथ. शुभ ता. २७, २८, २९.\nधनु – व्यावसायिक स्थिति चांगली पण आर्थिक गुंतवणुक करावी लागेल. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वडिलांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्रांकडून चांगली साथ. शुभ ता. २३, २४, २९.\nमकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. परंतु स्वतःच्या निर्णयामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. नौकरीमध्ये नियमबाह्य वर्तणुक टाळावी. संततीच्या समस्येतून योग्य मा��्ग निघतील. विद्यार्थ्यांचे उतावळेपणामुळे नुकसान होईल. सरकारी कामात यश. वडिलधाऱ्यांशी सामंजस्याने रहावे. मित्रांपासून लांब रहावे. शुभ ता. २५, २६.\nकुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु कायदेशीर प्रकरणांतून त्रास होईल. नौकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. अति साहस त्रासदायक ठरेल. डोळ्यांची काळजी घ्यावी. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीमुळे लाभ. मित्रांचे सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २७, २८.\nमीन – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. कौटुंबिक अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. संततीच्या वैवाहिक जीवनात अडचणी. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींपासून अलिप्त राहिलेले चांगले. शुभ ता. २५, २६, २९.\nसौजन्य – दाते पंचांग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-has-never-forgot-about-bhujbals-appointment-as-a-home-minister-for-the-arrest-of-balasaheb/", "date_download": "2019-07-17T06:48:39Z", "digest": "sha1:JZR6UCE57HJPAPJYGDFKSJW765Z6NECN", "length": 8355, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही", "raw_content": "\nप्रकाश आंबेडकर दिलेली वेळ पाळत नाहीत : वडेट्टीवार\n‘मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको’\nआगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ नको, राज ठाकरे घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका घेऊन अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीला\nराजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास साखर कारखान्यांवर होणार कारवाई \nभुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही\nमुंबई: शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून छगन भुजबळ यांच्यावर लक्ष केले आहे. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा. अशे सामातून स्पष्ट करण्यात आले. तसेच भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही. असे देखील म्हटले आहे.\nनेमके काय घडले होते तेव्हा \n१९९९ मध्ये युतीचं सरकार ��ेलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आलं. जुलै २००० मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी १९९२-९३ या कालावधीतील ‘सामना’मधील अग्रलेखांमुळे दंगल पेटल्याचा ठपका ठेवत बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवस मुंबईत तणाव होता. नंतर बाळासाहेब आपणहून न्यायालयात हजर झाले, पण प्रत्यक्षात न्यायाधीशांनी खटलाच फेटाळला व अटकेची वेळच आली नाही.\nजुलै १९९९ मध्ये युतीचं सरकार सत्तेवर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. नंतर २००७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं\nभुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती.\nम्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. अश्या शब्दात सामनातून भुजबळ, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शाब्दिक वर केले आहेत.\nप्रकाश आंबेडकर दिलेली वेळ पाळत नाहीत : वडेट्टीवार\n‘मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको’\nआगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ नको, राज ठाकरे घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट\nसरकारी कार्यालयातून इंग्रजी हद्दपार; मराठी सक्तीचा आदेश\nएका फलकामुळे फुटले भाजपचे बिंग, आयपीएल बुकी प्रकरणातील आरोपी निघाला भाजप नेता \nप्रकाश आंबेडकर दिलेली वेळ पाळत नाहीत : वडेट्टीवार\n‘मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको’\nआगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ नको, राज ठाकरे घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका घेऊन अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीला\nराजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/technology/whatsapp-brings-new-cricket-stickers-for-ipl-2019-heres-how-to-download-and-use-them-34348.html", "date_download": "2019-07-17T07:24:26Z", "digest": "sha1:CJ73IHMBVDAGGNXTISBCVW2RFAH4NL2L", "length": 30196, "nlines": 178, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IPL 2019 साठ�� WhatsApp ने आणले नवे क्रिकेट स्टिकर्स; या सोप्या '6' स्टेप्सने करा डाऊनलोड | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nKarnataka Political Row: कुमारस्वामी सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका; विधानसभा अध्यक्ष घेणार आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nUber India लवकरच कॉल आणि एसएमएस च्या माध्यमातून कॅब बुकिंगची सोय देणार\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठ��शाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nIPL 2019 साठी WhatsApp ने आणले नवे क्रिकेट स्टिकर्स; या सोप्या '6' स्टेप्सने करा डाऊनलोड\nसध्या इंडियन प्रिमियर लीगची देशभरात धूम आहे. लोकांचा आयपीएलचा उत्साह लक्षात घेऊनच व्हॉट्सअॅपने अॅनरॉईड मोबाईल युजर्ससाठी खास स्टिकर्स सादर केले आहेत. नव्या स्टिकर्सचा पॅक प्रथम अॅनरॉईड युजर्ससाठी आणि नंतर iOS डिव्हाईसेससाठी उपलब्ध होईल. यापूर्वी देखील व्हॉट्सअॅपने अनेकदा विशेष दिवसांसाठी, सणावारानिमित्त स्टिकर्स सादर केले होते. आता देशभरातील आयपीएलचा फिव्हर पाहून नवे स्टिकर्स सादर करण्यात आले आहेत. एकदा तुम्ही हे आयपीएलचे नवे स्टिकर्स स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर ते दुसऱ्या स्टिकर्स पॅक्सच्या उजव्या बाजूला असलेल्या इमोजी पॅनलमध्ये उपलब्ध होतील. (आताच काढून ठेवा, Whatsapp स्क्रिन शॉट घेणे लवकरच होणार बंद\nआयपीएल स्टीकर्स डाऊनलोड, इन्स्टॉल आणि वापरण्याच्या सोप्या स्टेप्स:\n1. प्रथम व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जा. तेथे इमोजी आयकॉनवर क्लिक करा. इमोजी आयकॉन डाव्या बाजूला असेल. त्यानंतर स्टिकर आयकॉनवर क्लिक करा.\n2. नंतर स्टिकर्सपुढे असणाऱ्या '+' या आयकॉनवर क्लिक करा.\n3. स्टिकर लिस्ट येईल. तुम्ही नवे स्टिकर्स 'My Stickers' लिस्टमध्ये अॅड करु शकता. काही वेळेस नवे स्टिकर्स लिस्टमध्ये नसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास Get more stickers ऑप्शन्सवर क्लिक करा. ह��� ऑप्शन लिस्टच्या शेवटी उपलब्ध असेल.\n4. त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर पोहचाल. तेथे तुम्हाला क्रिकेटचे अनेक स्टीकर्स उपलब्ध होतील. तेथून तुम्ही अधिक स्टीकर्स डाऊनलोड करु शकता.\n5. नवे स्टीकर्स डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला विविध स्टिकर्स पॅक्स उपलब्ध होतील.\n6. नवे स्टिकर्स अॅड करण्यासाठी “+” आयकॉनवर क्लिक करा आणि पुन्हा व्हॉट्सअॅप इमोजी पॅनलमध्ये या. अॅड झालेले नवे स्टिकर्स तुम्हाला तेथे दिसतील.\nव्हॉट्सअॅपवर स्टिकर्सचे हे नवे फिचर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सादर करण्यात आले. या स्टीकर्समुळे चॅट करत असताना तुमचे विचार, प्रतिक्रीया अधिक प्रभावीपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहचवू शकता.\nTags: Android users Cricket Stickers Indian Premier League 2019 IPL 12 IPL 2019 NEW WHATSAPP STICKERS Stickers Pack WhatsApp अॅनरॉईड युजर्स आयपीएल आयपीएल 12 आयपीएल 2019 इंडियन प्रिमियर लीग इंडियन प्रीमियम लीग 2019 क्रिकेट स्टिकर्स व्हॉट्सअॅप व्हॉट्सअॅप स्टिकर्स व्हॉट्सअॅप स्टिकर्स पॅक\nGuru Purnima 2019 Wishes: गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Images, WhatsApp Status, Messages आणि शुभेच्छापत्र\nMaharashtra Bendur 2019 Wishes: महाराष्ट्र बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी Images, WhatsApp Status, Messages, शुभेच्छापत्रं\nसिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार तिवरे गाव, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव: आदेश बांदेकर\nमुंबई: वांद्रे येथील भारत नगर परिसरात घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी\nआपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 19 जुलैला होणार टीम इंडियाची निवड; शिखर धवन, एम एस धोनीच्या सिलेक्शनबाबत शंका\nChandra Grahan 2019 On 16 July: गुरू पौर्णिमेदिवशी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण ऑनलाईन कसे बघाल Live\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nसचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nNZ vs ENG, CWC Final 2019: पंचाच्या निर्णयामुळे इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत बनला विश्वविजेता माजी पंच सयमन टॉफेल यांनी उपस्थित केली शंका\nविराट कोहली फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन; रोहित शर्मा कडे जाणार वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची धुरा\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: वीणा जगताप हिच्या डोळ्यात शिव ठाकरे याला दिसतंय बरंच काही; घ्या जाणून\nBigg Boss Marathi 2 Episode 51 Preview: नाराज शिवानी सुर्वेचे वीणा जगतापला खडे बोल, तर कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक एकमेकांना घालणार साष्टांग नमस्कार, Watch Video\nBigg Boss Marathi 2, 14 July, Episode 50 Updates: माधव आणि नेहामुळे हीनाच्या अश्रूंचा फुटला बांध; बिग बॉसच्या घरात पुन्हा रंगला Elimination Drama\nगुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, अक्कलकोट, शेगावमध्ये भाविकांची तुफान गर्दी; चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी कमी वेळ\nSai Baba Marathi Songs: साईबाबांची ही 5 सुरेल मराठी गाणी आणि भजने ऐकून भक्तिमय वातावरणात करा गुरुपौर्णिमा साजरी\nGuru Purnima 2019: आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nShirdi Sai Baba Guru Purnima 2019: श्री क्षेत्र शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक\nKarnataka Political Row: कुमारस्वामी सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका; विधानसभा अध्यक्ष घेणार आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय\nUber India लवकरच कॉल आणि एसएमएस च्या माध्यमातून कॅब बुकिंगची सोय देणार\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या ‘5’ इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्�� सादर\nम्हातारपणात असे दिसतील विराट कोहली, रोहित शर्मा; Netizens नी FaceApp challenge द्वारे शेअर केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील वेड लागेल\nIndia’s tour of West Indies 2019: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधीची शक्यता, ही नावे आघाडीवर\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nUber India लवकरच कॉल आणि एसएमएस च्या माध्यमातून कॅब बुकिंगची सोय देणार\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nभारतीय तरुणाने 10 मिनिटात Instargram हॅक करून मिळवले 20 लाखाचे बक्षीस (Watch Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2019-07-17T07:03:58Z", "digest": "sha1:XWUM2T2F6TPDAUF66OUVMYI6CPMD3L7X", "length": 4922, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिलीचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार ऑक्टोबर १८ १८१७\nचिलीच्या ध्वजामध्ये पांढरा व लाल रंगांचे दोन आडवे पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचा चौरस असून त्याच्या मधोमध पांढर्या रंगाचा एक तारा आहे.\nपहिला क्युबाचा ध्वज (1868)\nब्राझिलच्या अमेझोनास राज्याचा ध्वज (1982)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१५ रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2019-07-17T07:17:27Z", "digest": "sha1:HJKEJ4KZMIWZ6EWSC564A6PEHC4SXEHT", "length": 4191, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्क्वॉड्रन - विकिपीडिया", "raw_content": "\nघोडेस्वार, विमान किंवा जहाजांची व्यूहात्मक रचना किंवा एकक (unit) यांना स्क्वॉड्रन म्हणतात.\nप्रत्येक देशात स्क्वॉड्रनची संरचना वेगळी असते.\nअमेरिकन घोडदलाच्या एका स्क्वॉड्रनमध्ये तीन ते पाच ट्रूप असतात. प्रत्येक ट्रूपमध्ये एक नेता (captain) व तीन ते चार प्लाटून असतात. प्रत्येक प्लाटूनमध्ये तीस ते चाळीस शिपाई (घोडे���्वार) असतात.\nहवाईदलाच्या एका स्क्वॉड्रनमध्ये तीन ते चार फ्लाइट असतात. प्रत्येक फ्लाइटमध्ये तीन ते सहा विमाने असतात.\nनौदलाची स्क्वॉड्रन म्हणजे कमीत कमी दोन मोठी जहाजे (विनाशिका, विमानवाहू नौका, इ.) आणि त्यासोबतची अन्य जहाजे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-movement-fodder-camps-district-18541", "date_download": "2019-07-17T07:42:39Z", "digest": "sha1:RQPDANYF2GYPVLF24NVB3IQSKCTOR5VM", "length": 16244, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Movement for fodder camps in the district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी हालचाली\nनाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी हालचाली\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nनाशिक : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, हा प्रश्न सोडविण्यासाठी टंचाईग्रस्त भागात मंडलनिहाय चारा छावण्या उभारण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. छावणी उभारणीसाठी साखर कारखाने, बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघासह सामाजिक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.\nनाशिक : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, हा प्रश्न सोडविण्यासाठी टंचाईग्रस्त भागात मंडलनिहाय चारा छावण्या उभारण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. छावणी उभारणीसाठी साखर कारखाने, बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघासह सामाजिक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.\nप्रशासनाने मंडलनिहाय चारा छावण्या सुरू करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात महिनाअखेरपर्यंत पु��ेल इतका चारा उपलब्ध आहे. गाळपेरा, वनविभाग विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय वैरण कार्यक्रमाअंतर्गत हिरवा चारा मिळणार आहे. मात्र, उपलब्ध चारा व वाढती मागणी बघता प्रशासनाने छावण्या सुरू करण्याची तयारी केली आहे.\nछावण्या उभारल्यानंतर तेथे एकूण जनावरांपैकी पाच जनावरे सोडण्याची मुभा शेतकऱ्यांना असणार आहे. एका छावणीत २५० पासून ते ३ हजारांपर्यंत जनावरे ठेवण्यात येतील. जनावरांच्या चारा व पाणी तसेच इतर सुविधा पुरविताना मोठ्या जनावरामागे ९० तर लहान जनावरासाठी ४५ रुपये प्रतिदिन खर्च संबंधित संस्थांना दिला जाणार आहे.\nसिन्नर तालुक्यातून चारा छावण्यासाठी सर्वाधिक मागणी होत आहे. छावण्या उभारणीसाठी जिल्ह्यातील साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ, पांजरपोळ यासह सामाजिक संस्था, तसेच दानशूर व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मात्र, छावण्या उभारताना संस्थांसाठी नियमांची पूर्तता करणे बंधनकारक असेल, अशी माहिती सूत्रांनकडून मिळाली.\n१० टक्के पाणी जनावरांना\nजिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे ७ तालुक्यांमध्ये १८१ टँकरद्वारे ५०० च्या आसपास गावे-वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नरच्या पूर्व पट्ट्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. गावांना पाणीपुरवठा करताना त्यात १० टक्के वाढीव पाणी हे जनावरांसाठी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूूरज मांढरे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.\nनाशिक nashik चारा छावण्या fodder camps प्रशासन administrations दूध विकास वैरण पाणी water सिन्नर sinnar उत्पन्न\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.cart91.com/mr/authors/r-m-chitnis", "date_download": "2019-07-17T06:51:38Z", "digest": "sha1:KIG5OMWIMLQAIEM27NY7ZRVBQSA6NFCK", "length": 15824, "nlines": 414, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक आर. एम. चिटणीस यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nप्रा. डॉ. आर. एम. चिटणीस\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ची सर्व पुस्तके\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nभांडवल बाजार आणि वित्तीय सेवा\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. अंजली पी. काळकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. अंजली पी. काळकर, प्रा. डॉ. एम . डी . लावरेन्स ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nबँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा II\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nबँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा III\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लि���ेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रो. डॉ. सुधाकर यू. जाधवर, प्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10639", "date_download": "2019-07-17T07:28:22Z", "digest": "sha1:I2254LFSWPXKIKAKRPVISRHJHMAGOHYV", "length": 4061, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुस्कटदाबी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुस्कटदाबी\nअसिम त्रिवेदीवर झालेला हल्ला आपल्या सर्वांवरच झाला आहे. त्याच्या व्यंग्यचित्रांच्या प्रती नेट वर आहेतच, पण त्याला समर्थन दर्शविण्याकरता इतरही अनेक व्यंग्यचित्रंकार पुढे येताहेत.\nअजुन बरंच लिहायला हवं, लिहायचं आहे, ... लवकरच.\nRead more about माकडा हाती कोलीत\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-patana-naxals-blast-bjp-leader-house-dumariya-bihar-4837", "date_download": "2019-07-17T06:46:20Z", "digest": "sha1:ED4CNLKKY5L53AT2X5FEPL7CQWKROAYI", "length": 5789, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news patana naxals blast bjp leader house in dumariya of bihar | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनक्षलवाद्यांनी उडवले भाजप नेते आणि माजी आमदाराचे घर\nनक्षलवाद्यांनी उडवले भाजप नेते आणि माजी आमदाराचे घर\nनक्षलवाद्यांनी उडवले भाजप नेते आणि माजी आमदाराचे घर\nनक्षलवाद्यांनी उडवले भाजप नेते आणि माजी आमदाराचे घर\nगुरुवार, 28 मार्च 2019\nपाटणा : बिहारमधील गया जिल्ह्यातील डुमरिया येथे बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी भाजप नेते आणि माजी आमदार अनुजकुमार सिंह यांचे घर स्फोटाच्या माध्यमातून उडविल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कोणतेही नुकसान झालेले नाही.\nपाटणा : बिहारमधील गया जिल्ह्यातील डुमरिया येथे बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी भाजप नेते आणि माजी आमदार अनुजकुमार सिंह यांचे घर स्फोटाच्या माध्यमातून उडविल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कोणतेही नुकसान झालेले नाही.\nनक्षलवाद्यांनी डायनामाईटच्या साहाय्याने हा स्फोट घडविल्यानंतर तेथे संदेश लिहिलेले कागद सोडले आहेत. या कागदांवर मतदानावर बहिष्कार घाला असे लिहिले आहे. या स्फोटाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. अनुजकुमार सिंह हे गेल्या अनेक दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. बुधवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला आहे.\nया स्फोटात भाजप नेत्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भितीचे वातावरण आहे. डुमरिया हे गयापासून 80 किमी दूर असून, येथे कायमच नक्षलवाद्यांचा वावर राहिलेला आहे. सुरक्षा रक्षकांसाठी हे आव्हान असून, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येणार आहे.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3/", "date_download": "2019-07-17T06:34:44Z", "digest": "sha1:Y7XZ2YJT27IMEW6OLJIVH3ZTVJBVO6DA", "length": 12177, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई विमानतळ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणा��, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\n'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nबांग्लादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एक जण जखमी\nबांगलादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये एक क्रु मेंबर देखील जखमी झाला आहे.\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nGoAir चा प्रताप...विमानाच्या लँडिंगनंतरही दारं बंद, प्रवाशांचा कोंडला श्वास\nविमान भिंतीला धडकल्यानंतर रडारवरून झाले गायब, मुंबईत झाली इमर्जन्सी लँडिंग \nमुंबई विमानतळावर विमानाला अपघात टळला\nअमित शहांचं मुंबईत आगमन, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत\nअमित शहा लतादीदी आणि माधुरीचीही घेणार भेट\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जिल्हा परिषदेच्या 10 शाळा बंद करण्याचे आदेश\nमुंबई विमानतळावर मेगाब्लाॅक, मुख्य रनवे आज आणि उद्या 6 तास बंद\nअमित शहांच्या बाईक रॅलीमुळे बिग बी पाच तास वाहतूक कोंडीत अडकले\nमहाराष्ट्र Feb 20, 2018\nमॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिटचा शेवटचा दिवस; नाणार रिफायनरीचं काय होणार\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा कोनशिला समारोह संपन्न;2019ला पहिले उड्डाण\nमोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाच्या कोनशीलाचा समारंभ; निमंत्रण नसल्यानं शिवसेना दाखवणार काळे झेंडे\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket-news/gavaskar-says-about-worldcup-selection/articleshow/68894405.cms", "date_download": "2019-07-17T07:45:37Z", "digest": "sha1:ORGO4LXZE4KYEHBQTL4744TQEEAWCKSZ", "length": 22977, "nlines": 217, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सुनील गावस्कर: पंतच्या डच्चूने गावस्कर चकीत...", "raw_content": "\nमुंबईत डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली\nमुंबईत डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळलीWATCH LIVE TV\nपंतच्या डच्चूने गावस्कर चकीत...\n'सध्या ऋषभ पंत अपेक्षापेक्षाही जास्त चांगली कामगिरी करतो आहे, त्याच्या यष्टीरक्षणात सुधारणा आहे, असे असतानाही त्याला आगामी ...\nपंतच्या डच्चूने गावस्कर चकीत...\n'सध्या ऋषभ पंत अपेक्षापेक्षाही जास्त चांगली कामगिरी करतो आहे, त्याच्या यष्टीरक्षणात सुधारणा आहे, असे असतानाही त्याला आगामी वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघात संधी न मिळाल्याने मला थोडेसे आश्चर्य वाटले', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी. अर्थात त्यांना आश्चर्य वाटले असले तरी दिनेश कार्तिक हा सरस यष्टीरक्षक आहे, असे आवर्जून नमूद करायला ते विसरले नाहीत. ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत २४५ धावा फटकावल्या असून तुलनेत कार्तिकला फक्त १११ धावाच जमल्या आहेत. त्यामुळे अगदी आदल्यादिवशीपर्यंत कार्तिकऐवजी पंतला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संधी मिळेल, असे साऱ्यांनाच वाटत होते.\nयेत्या ३० जूनपासून इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी सोमवारी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. ज्यात २१ वर्षांच्या ऋषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकचा धोनीचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली. 'पंतचा सध्या फॉर्म बघता त्याची निवड होईल, असे मला वाटले होते. आयपीएलसह त्याआधीच्या स्पर्धांमध्ये तो छानच खेळला आहे. तो संघात असता, तर भारताला डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला असता. जे संघासाठी कायम फायद्याचे ठरते. डावखुऱ्या फलंदाजासाठी गोलंदाजांना खूप तडजोडी कराव्या लागतात. प्रतिस्पर्धी कर्णधाराला व्यूहरचनाही बदलावी लागते. त्यामुळे डावखुऱ्या फलंदाजाचे संघात असणे आवश्यक असते', असे गावस्कर यांनी एका मासिकाकडे व्यक्त केलेल्या मतात म्हटले आहे.\nअर्थात पंतच्या फलंदाजीबाबत भरभरुन बोलताना गावस्कर यांनी यष्टीरक्षणात कार्तिकच सरस असल्याचे सांगितले. 'समजा एकेदिवशी धोनीला ताप भरला, ज्यामुळे त्याला खेळता आले नाही, तर अशावेळी त्याच्या तोडीचा यष्टीरक्षक संघाला आवश्यक असेल. त्या भूमिकेत दिनेश कार्तिक चपखल बसतो. त्यामुळे त्याच वर्ल्डकपसाठी सहाजिकच चार झाला', असे गावस्कर यांनी सांगितले.\nअष्टपैलू विजय शंकरला त्याच्या अंगी असलेल्या त्रिसूत्रीचा फायदा झाल्याकडे गावस्कर लक्ष वेधतात. 'गेल्या वर्षभरात शंकरमध्ये खूप सुधारणा झाली आहे. त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. मुळात तो खूप चांगला फलंदाज आहे, गोलंदाजीत तो उपयुक्त ठरतो आणि क्षेत्ररक्षणातही शंकर उजवा आहे', असे भारताचे हे महान फलंदाज सांगतात.\nबीसीसीआयच्या निवड समितीने बुजूर्ग अम्बटी रायुडूऐवजी तरुणरक्त असलेल्या विजय शंकरला संधी दिली. शंकरला फलंदाजीत चौथा क्रमांक लाभण्याची दाट शक्यता आहे. केएल राहुलने आयपीएलमध्ये नेटाने फलंदाजी करत निवड समितीला वर्ल्डकपसाठी आपला विचार करण्यास भाग पाडले, असे म्हणावे लागेल. निवड समितीने दिलेल्या संकेतानुसार त्याचा विचार मधल्या फळीतील फलंदाज म्हणून झाला आहे. माजी यष्टीरक्षक अन् निवड समिती अध्यक्ष असलेले प्रसाद यासंबंधी म्हणतात, 'मी आधीच स्पष्ट करतो की, राहुल हा राखीव सलामीवीर म्हणून भारतीय संघात आहे. संघव्यवस्थापनाला वाटले, तर परिस्थितीनुसार तो मधल्या फळीत फलंदाजी करू शकेल'.\nवर्ल्डकपसाठी संघनिवडीची अखेरची तारीख २३ एप्रिल असून बीसीसीआयने जाणीवपूर्वक आठ दिवसआधी भारताचा वर्ल्डकप संघ जाहीर केला. या आठ दिवसांत काही अनपेक्षित बदल झाले किंवा खेळाडू जायबंदी झाला, तर २३ एप्रिलपर्यंत बदल करता येतील.\n१)वनडे वर्ल्डकपला ३० मेपासून यूकेमध्ये सुरुवात होणार आहे. १२मे रोजी आयपीएल आटोपली की, काही दिवसांत वर्ल्डकपला सुरुवात होईल.\n२)५ जूनला वर्ल्डकपमध्ये भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. त्याआधी २५मे रोजी दी ओव्हलवर भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध सराव सामना खेळेल. तर २८ मे रोजी कार्डिफ येथे भारत-बांगलादेश हा सराव सामना रंगणार आहे.\n'काही आठवड्यांपूर्वीच बीसीसीआयने ऋषभ पंतला वार्षिक करारात अव्वल श्रेणीत स्थान दिले गेले नाही का जर त्याचा विचार फक्त कसोटीसाठीच होणार असेल, मग त्याला अव्वल श्रेणीत कशाला घेतले गेले जर त्याचा विचार फक्त कसोटीसाठीच होणार असेल, मग त्याला अव्वल श्रेणीत कशाला घेतले गेले चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून विजय शंकरची निवड करण्यात आली आहे; पण ही चाल यशस्वी ठरेल की नाही, याबाबत त्यांनाही शाश्वती नाही. धोनी जायबंदी झाला तरच दिनेश कार्तिकला संधी मिळेल... त्यात संघात चौथा तेज गोलंदाजच नाही. आशा आहे ही सगळी समीकरणे यशस्वी ठरतील. खूप खूप शुभेच्छा...'\nआकाश चोप्रा ( भारताचा माजी क्रिकेटपटू)\n'दिनेश कार्तिकच्या रुपात भारतीय निवड समितीने अनुभव आणि संयम या दोन गुणांची निवड केली आहे. पंतसारख्या तरुण खेळाडूऐवजी अनुभवाला दिलेली ही संधी भारताला फायदेशीर ठरावी अशी आशा आहे. मधल्या फळीत राहुल किंवा दिनेश कार्तिक यापैकी कुणाला संधी मिळते ते बघायचे. बाकी केदार जाधव आणि धोनी पाचव्या, सहाव्या क्रमांकासाठी साजेसे आहेत'\nरुद्रप्रतापसिंग (भारताचा माजी क्रिकेटपटू)\n'ऋषभ पंत भारताच्या वर्ल्डकप संघात हवा होता, असे सतत वाटते आहे'\n(भारताची माजी महिला क्रिकेटपटू)\n'ज्यांनी भारतातील स्थानिक क्रिकेट फॉलो केले आहे, त्यांना विजय शंकरच्या निवडीमुळे आनंद झाला असेल. मलाही त्याच्यासाठी आनंदच वाटतो आहे; पण त्याच्या क्षमतेची कसोटी लागेल. अम्बटी रायुडूला मात्र उध्वस्त झाल्यासारखे वाटत असेल. वनडे क्रिकेटवर लक्षकेंद्रित करता यावे म्हणून त्याने चार दिवसांच्या क्रिकेटला सोडचिठ्ठी दिली. फॉर्मात नसल्याचा फटका त्याला बसला. मला त्याच्याबाबत सहानुभूती आहे'\nहर्ष भोगले (क्रिकेटतज्ज्ञ, समालोचक)\n'ऋषभ पंतला वर्ल्डकप संघात न घेऊन भारताने वेडेपणा केला आहे'\nमायकेल वॉन (माजी कर्णधार इंग्लंड)\n'संघ निवडीच्यावेळी प्रत्येकाची मर्जी राखणे कठीणच आहे; पण कार्तिकच्या समावेशाने मला तरी धक्काच बसला. निवड समितीनेच आपल्या कामगिरीतच सातत्य राखलेले नाही. २०१९च्या जानेवारीत कार्तिकला संघातून वगळण्यात आले आणि आता तो थेट वर्ल्डकप संघात आला आहे. शंकर मात्र नशीबवान म्हणायला हवा'\nसंजय मांजरेकर (भारताचा माजी कसोटीपटू)\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nताम्हिणीतील भटकंती आणि ट्रेकिंगवर बंदी\n ही कागदपत्रे जवळ बाळगा\n'दांडीबहाद्दर' मंत्र्यांची नावे सांगा; मोदी आक्रमक\nमुंबईत डोंगरीत इमारत कोसळली; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nधोनीला भोवली पंचांची चूक\nसेमीफायनलः धोनी बाद होताच चाहत्याचा मृत्यू\nधोनी नो बॉलवर बाद; नेटकरी पंचावर संतापले\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\nभारतीयांचे झुंजार विजयजकार्ता : भारताच्या\nसिफत, चैताली उप उपांत्यपूर्व फेरीत\nआस्थापनांमधील कबड्डी संघासाठी झटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपंतच्या डच्चूने गावस्कर चकीत......\nआयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय...\nवर्ल्डकप: टीम इंडिया जाहीर; कार्तिकला संधी, पंतला वगळलं...\nचेन्नईचा सलग चौथा विजय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2019-07-17T06:19:56Z", "digest": "sha1:TACOSF443PQNABLHOAW6TJYNBH5OOJSC", "length": 4143, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तुर्की फुटबॉल क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\n\"तुर्की फुटबॉल क्लब\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/polio-vaccine-refrigeration-1799988/", "date_download": "2019-07-17T06:55:00Z", "digest": "sha1:QG6BSB2MFGCMG7EKFPFYLWIMSSLDDED7", "length": 10497, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Polio vaccine Refrigeration | प्रशीतनाशिवाय राहणारी पोलिओ लस तयार | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nप्रशीतनाशिवाय राहणारी पोलिओ लस तयार\nप्रशीतनाशिवाय राहणारी पोलिओ लस तयार\nपोलिओची लस आता काही आठवडे प्रशीतनाशिवाय राहू शकते.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nपोलिओची लस आता काही आठवडे प्रशीतनाशिवाय राहू शकते. अशा प्रकारची गोठवलेली कोरडी लस तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले असून त्यामुळे दूरस्थ भागात लस वाहून नेण्याचे काम सोपे झाले आहे. ही इंजेक्शनमधून देता येणारी लस कक्ष तपमानाला चार आठवडे ठेवून निर्जलीकरण केले जाते. त्यातून पोलिओ विषाणूप��सून संरक्षण होण्याची क्षमता तरीही कायम राहते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्नियाचे वू जिन शिन यांनी सांगितले, की लशीचे स्थिरीकरण हे फार मोठे अवघड विज्ञान नाही; पण एखादी लस जर स्थिर राहत नसेल तर तिची वाहतूक करणे अवघड होते. पोलिओ आजार जवळपास नष्ट झाला असून जगात २०१७ मध्ये त्याचे २२ रुग्ण होते. हा संसर्गजन्य रोग असून त्यामुळे पक्षाघात होतो, हातपाय लुळे पडतात.\nतापमानानुरूप स्थिर राहू शकणारी लस तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान असून उंदरांवरील प्रयोगात त्यात यश आले आहे. नायजेरिया, पापुआ न्यूगिनी, सीरिया, पाकिस्तान या देशांत पोलिओचे रुग्ण आहेत. कोरडय़ा अवस्थेत लस गोठवण्यासाठी त्यातील बाष्प काढून घेतले जाते. याआधी गोवर, विषमज्वर यावर अशा लशी तयार करण्यात आल्या आहेत, पण पोलिओची लस या स्वरूपात म्हणजे फ्रीज ड्रायिंग पद्धतीने तयार करता आली नव्हती. यात लिक्विड क्रोमॅटोग्राफी व हाय थ्रुपुट स्क्रीनिंग ही दोन तंत्रे वापरण्यात आली आहेत. या लशीतील घटकांवर कोरडय़ा स्वरूपात बदल होत नाही व ते तितकेच प्रभावी राहतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trending-news/viral-video-jio-nahi-chal-raha-photographer-shouts-while-clicking-mukesh-ambani-1799245/", "date_download": "2019-07-17T06:48:54Z", "digest": "sha1:JZ57G5E2DMTJXODN2CBZTMXJFQDFA3ZO", "length": 14180, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Viral Video: ‘सर, जिओ चल नही राहा’, फोटोग्राफरची थेट मुकेश अंबानींकडे तक्रार | Viral Video Jio nahi chal raha Photographer shouts while clicking Mukesh Ambani | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nViral Video: ‘सर, जिओ चल नही राहा’, फोटोग्राफरची थेट मुकेश अंबानींकडे तक्रार\nViral Video: ‘सर, जिओ चल नही राहा’, फोटोग्राफरची थेट मुकेश अंबानींकडे तक्रार\nदिपिका आणि रणवीर यांच्या रिसेप्शन सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल\nअनिल अंबानींकडे केली तक्रार\nदिपिका आणि रणवीर यांनी आपल्या लग्नानंतर बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसाठी आयोजित केलेले रिसेप्शन १ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडले. या रिसेप्शनला बॉलिवूड तसेच उद्योग जगतामधील अनेक दिग्गजांनी आवर्जून उपस्थिती लावली. यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश होता. पत्नी निताबरोबरच आकाश आणि अनंत या दोन्ही मुलांबरोबरच मुलगी इशासुद्धा या रिसेप्शनला उपस्थित होती. अंबानी कुटुंबियांबरोबरच त्यांची भावी सून श्लोक मेहता आणि अनंतची जवळची मैत्रिण राधिका मर्चंड यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली. रिसेप्शनला उपस्थित राहणाऱ्यांची एक झकल टिपण्यासाठी अनेक प्रासरमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि कॅमेरामन्सची गर्दी केली होती. अशाच गर्दीसमोर आमंत्रित व्यक्ती येऊन उभे राहत होते आणि फोटो काढून झाल्यावर हॉलमध्ये प्रवेश करत होते. मात्र मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबियांसोबत फोटोसाठी पोज दिली आणि अचानक फोटोग्राफर्समधून एक आरोळी आली… ‘सर, जिओ चल नही राहा.’\nगर्दीतील एका फोटोग्राफरने ही कमेन्ट केल्यानंतर उपस्थित फोटोग्राफर्समध्ये एकच हशा पिकला. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैदा झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.\nभारतीय टेलिकॉम क्षेत्रामध्ये जिओने क्रांती घडवली असं म्हटलं जातं. जिओ ही मुकेश अंबानी यांच्या डोक्यातील कल्पना असून जिओमुळे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या टेलीकॉम कंपन्यांमध्ये नवीन स्पर्धा सुरु झाली. देशात सर्वात वेगवान गतीने इंटरनेट पुरवण्याच्या उद्देशाने बाजारात उतरलेल्या जिओ��ा टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यांनीही आपल्या डेटा प्लॅनमध्ये मोठे बदल करत स्वस्तात इंटरनेट उपलब्ध करुन दिले.\nजिओने सेवा सुरु केल्यानंतर अनेकांनी आपल्या जुन्या मोबाईल ऑप्रेटर्सला सोडून जिओचा स्वीकार केला. मात्र असेल असले तरी जिओने सेवा सुरु केल्यापासूनच अनेक जिओ युझर्स ‘जीओ चल नही राहा’ ही तक्रार करताना दिसत आहेत. अनेकदा कस्टमर सर्व्हिसकडे तक्रार करुनही बहुदा उत्तर मिळत नसल्याने फोटोग्राफरने थेट कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या मुकेश अंबानींकडे अशा अनोख्याप्रकारे तक्रार केली असल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. फोटोग्राफरने तक्रार केल्यानंतर थोडे गोंधळेले मुकेश अंबानी कॅमेराम्सकडे हात पुढे करत चालू लागले आणि तितक्यात अभिनेता संजय दत्त आल्याने त्यांनी त्याच्याशी हात मिळवत पुन्हा ते हॉलमध्ये जाऊ लागले. त्यामुळे नक्की अंबानी कशासाठी पुढे येत होते हे कळू शकले नाही तरी त्यांनी या कॅमेरामनची तक्रार नक्कीच ऐकली असेल अशी अपेक्षा सर्व जिओ युझर्स करत असावेत. आता थेट बिग बॉसकडे तक्रार केल्याने जिओच्या नेटवर्कमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात का हे येणार काळच सांगेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2009/07/blog-post_26.html?showComment=1248631571107", "date_download": "2019-07-17T06:25:59Z", "digest": "sha1:MXLDSOLJVQ3SPAMWT2FDJEBWYSIK4LZX", "length": 17341, "nlines": 82, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: कारगिल शहिदांना सलाम!", "raw_content": "\nरविवार, २६ जुलै, २००९\nएक संवेदना.. हजारो वर्षांसाठी आम्हां भारतीयांच्या मनावर कोरली गेलेली\nएक आठवण .. त्या ५०० जवानांची... एक साक्ष... विजयाची... हिम्मतीची आणि मर्दानगीची\nशहिद जवानांना आदरपुर्वक श्रद्धांजली...\nवर्ग: कारगिल, शहिद, श्रद्धांजली\n२६ जुलै, २००९ रोजी ७:१९ म.उ.\nरोहन चौधरी ... म्हणाले...\n२६ जुलै, २००९ रोजी ११:३६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. चमचाभर हळदीमध्ये पाणी, दूध किंवा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार मसाज करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे ब्लॅकहेड्स निघतात. त्वचा मऊ होते.\n> एक चमचा मधात हळद आणि दूध घालून पेस्ट बनवा. ती १०-१५ मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. ही पेस्ट लावल्याने त्व���ेचा पोत सुधारतो. सुरकुत्या कमी होतात.\n> अंडय़ाच्या सफेद भागात चमचाभर हळद घाला. त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल घालून पेस्ट बनवा. १५ मिनिटे चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पॅकमुळे त्वचा उजळून तिचा टोन सुधारेल. त्वचेत मॉइश्चर टिकून चेहऱ्याला चमक येईल.\n> कोथिंबिरीच्या पाण्यात २ चमचे हळद घालून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा, नाक, हनुवटी आणि कपाळावर ही पेस्ट लावा. आठवण्यातून दोन वेळा हा फेसपॅक लावल्यास ब्लॅकहेड्सची समस्या कमी होईल.\n> दोन चमचे डाळीच्या पिठात अर्धा चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस घालून तयार केलेली मऊसर पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवडय़ातून दोनदा लावल्यास त्वचा उजळते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलस्वागत दिवाळी अंकाचे – ११\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises विधानसभा अध्यक्षांना नियमानुसार निर्णय घेण्याचे आदेश\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://beta1tanishka.sakalmediagroup.com/chocolate-pudding-959", "date_download": "2019-07-17T06:46:24Z", "digest": "sha1:J2VNFAHJF7HYO4L5WBDXHSXWTSVFHEWQ", "length": 10406, "nlines": 109, "source_domain": "beta1tanishka.sakalmediagroup.com", "title": "chocolate pudding | Tanishka Magazine", "raw_content": "\nगुरुवार, 31 मे 2018\nचॉकलेटची चव सर्वांनाच आवडते. चॉकलेट अगदी कधीही, केव्हाही खायला आवडतं. याच चॉकलेटपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले, की त्याची चव... म्हणजे..वा... चॉकलेटची चव वेगवेगळ्या रूपात चाखण्यासाठी या काही रेसिपी...\nसाहित्य - डार्क चॉकलेट ५० ग्रॅम, कॉर्न स्टार्च २ चमचे, साखर दीड कप, मीठ पाऊण चमचा, कोको पावडर २ चमचे, दूध २ कप, तांदळाचे पीठ १ चमचा, फ्रेश क्रिम ३ चमचे, व्हॅनीला इन्सेन्स अर्धा चमचा.\nकृती - एका पॅनमध्ये साखर, कोको पावडर, तांदळाचं पीठ, कॉर्न स्टार्च, मीठ टाकून मिक्स करावे. त्यात थोडे दूध घालत ढवळत राहावे. मिश्रण एकजीव झाल्या वर मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. त्यात डार्क चॉकलेटचा चुरा घालून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे. उकळी आल्यावर त्यात फ्रेश क्रिम टाकून मिक्स करावे व गॅस बंद करावा. नंतर इन्सेन्स घालून मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. काचेच्या ग्ला समध्ये हे मिश्र ण ओतून फ्रिजमध्ये ३-४ तास सेट होऊ द्यावे. वरून ड्रायफ्रूट्सचे काप घालून थंड गार पुडिंग सर्व्ह करावं.\nसाहित्य - कोको पावडर २ चमचे, ६-७ बी काढून बारीक केलेले खजूर, अक्रोडचे काप अर्धा कप, कोकोनट पावडर २ चमचे, काजू/ बदाम/पि स्ता काप अर्धा कप, तूप दोन चमचे\nकृती - कढईत तूप टाकून त्यावर वरील सर्व साहित्य घालावे. थोडे परतून काढून घ्यावे. खजूर घातल्या ने वेगळी साखर घालायची गरज नाही. थोडे गार झाल्या वर लाडू वळावेत किंवा गरम असतानाच तूप लावलेल्या ताटावर थापून वड्या पाडाव्यात. थोडा वेळ सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. अतिशय हेल्दी आणि टेस्टी कोको डिलाइट रेडी.\nसाहित्य - रॉ चॉकलेट, केळी, ड्रायफ्रूट्स (आवडीनुसार), कोकोनट पावडर\nकृती - रॉ (कुकिंग) चॉकलेट डबल बॉयलर मेथडने वितळवून घ्यावे. केळ्याचे दोन मोठे काप करून घ्यावेत. त्याला टुथपिक लावावी. एका थाळीत कोकोनट पावडर व ड्रायफ्रूट्सचे काप मिक्स करून घ्यावे. टुथपिक लावलेलेकेळे मेल्टेड चॉकलेटमध्ये घोळवून कोकोनट पावडर व ड्रायफ्रूट्सच्या मिश्रणात घोळवावे.\nनंतर बटर पेपरवर ठेवून फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवावे. चॉकलेट घट्ट झाले की बनाना चोको कॅंडी तयार.\nसाहित्य - कोको पावडर १ कप, मिल्क पावडर १ कप, दूध दीड कप, फ्रेश क्रिम १ कप, साखर १ कप (आवडीनुसार)\nकृती - वरील सर्व ���ाहित्य एकत्र करून ब्लेंडरने मिक्स करून घ्यावे. त्यात आवडीनुसार अक्रोड, बदाम, चॉकले टचे तुकडे टाकता येतील. हे मिश्रण टिनमध्ये ओतून टिन बंद करून फ्रिजरमध्ये सेट व्हायला ठेवावे. इन्स्टंट चॉकलेट आइस्क्रीम तयार. या मिश्रणात अर्धी कॉफी पावडर आणि अर्धी कोको पावडर घालून कॉफी चॉकलेट आइस्क्रीम बनवता येते.\nसाहित्य - मैदा ४ चमचे, दूध तीन चमचे, पिठीसाखर ३ चमचे, तूप/बटर/ तेल १ चमचा, कोको पावडर २ चमचे, व्हॅनीला इन्सेन्स पाऊण चमचा, बेकिंग पावडर पाऊण चमचा, ड्रायफ्रूट्सचे काप १ चमचा\nकृती - एका मगमध्ये (दुधाचा मोठा कप), वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. मिश्रण नीट एकजीव झाल्या वर मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर साधारण दीड मिनिट ठेवावे. केक छान फुलून वर येतो. आवडीनुसार गरम किंवा गार करून खावे.\nचॉकलेट साहित्य literature साखर दूध गॅस gas\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?cat=21", "date_download": "2019-07-17T06:35:13Z", "digest": "sha1:R6YEID5VF2VDJYKTHMJAFOKMH4ZMJ4SW", "length": 5771, "nlines": 95, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - ऍनीम आणि मांगा आयफोन लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली ऍनीम / मांगा\nया आठवड्याचे सर्वोत्तम ऍनीम आणि मांगा आयफोन लाइव्ह वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nऍनीमेची मुलगी आणि पाऊस\nसुंदर ऍनीमेची मुलगी 360\ndbz ड्रॅगन बॉल झिंक एच\nवसंत ऋतू मध्ये कुत्रा सह मुलगी\nजुने, मोठे, अवजड जहाज\nन्युरो युटोमेम हॉकाज नॉर्टो बी 360\n01 जीओसी एचसी 360\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर HD वॉलपेपर आयफोन रिंगटोन\nफुकट iPhone थेट वॉलपेपर\nवनस्पतीस्पायडरमॅनकॅबेलरस डॉरॅडोसगोकूऍनीमेची मुलगी आणि पाऊसऍनीम मध्ये बर्फगोकु विरुद्ध नारुतोगोंडस मुलगीसुंदर ऍनीमेची मुलगी संत सेयाअॅनिमी मुलगीDBZ ड्रॅगन बॉल झिंक एचगोकु विकासवसंत ऋतू मध्ये कुत्रा सह मुलगीजुनेमोठेअवजड जहाजन्युरो युटोमेम हॉकाज नॉर्टो बी मिकू हॅट्सनSUPERGIRLपोर्टगोस डी निपुणएनिमेटेड गरूडफुले मुलीजीओसी एचसी\nआयफोन लाइव्ह वॉलप���पर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nस्पंज बॉब, वनस्पती, स्पायडरमॅन, कॅबेलरस डॉरॅडोस, गोकू, ऍनीमेची मुलगी आणि पाऊस, ऍनीम मध्ये बर्फ, गोकु विरुद्ध नारुतो, गोंडस मुलगी, सुंदर ऍनीमेची मुलगी 360640, संत सेया, अॅनिमी मुलगी, dbz ड्रॅगन बॉल झिंक एच, गोकु विकास, वसंत ऋतू मध्ये कुत्रा सह मुलगी, जुने, मोठे, अवजड जहाज, न्युरो युटोमेम हॉकाज नॉर्टो बी 360, मिकू हॅट्सन, Supergirl, पोर्टगोस डी निपुण, एनिमेटेड गरूड, फुले मुली, 01 जीओसी एचसी 360 थेट वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-KapoosLagawad.html", "date_download": "2019-07-17T06:57:57Z", "digest": "sha1:LTRI6SS5DFYG6Q64DRLQS7NZC2E6D42J", "length": 42312, "nlines": 154, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Cotton Cultivation डा.बावसकर टेक्नालाजि - कपाशीची आधुनिक लागवड", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nनगदी पिकात महत्त्वाचे पीक कापूस असून पांढरे सोने म्हणून त्यास संबोधले जाते. देशात उत्पादन होणार्या क्षेत्रापैकी सर्वसाधारण १/३ क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्रात सुमारे २५ ते २७ लाख हेकटर क्षेत्र असून त्यातील जिरायत क्षेत्राचे प्रमाण जास्त असून बागायत क्षेत्र ३ ते ४ टक्के आहे. प्रामुख्याने ज्या भागात उन्हाळी पीक घेतले जाते त्या भागातच कमी पाण्यात व ६ महिन्यात बागायत कापूस पिकाचे उत्पादन चांगले मिळत असल्याने आर्थिक गरजेसाठी या पिकास जास्त महत्त्व प्राप्त होते. उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे योग्य ठरेल.\nहवामान : कापूस पिकास संपूर्ण कालावधीसाठी ५०० ते ६०० मि.मी. पाऊस लागतो.\nपेरणीच्यावेळी ७५ ते १०० मि.मी. पाऊस ब बियाणे उगवणीसाठी १५ डी सें.ग्रे. तापमानाची गरज असते.\nरोप अवस्थेत शारीरिक वाढीसाठी २१ ते २८ डी. सें.ग्रे. तापमानाची गरज असते.\nकापसाला जास्त फुले येण्याकरिता दिवसाचे तापमान २४ डी ते २८ डी सें.ग्रे. रात्रीचे तापमान २० डी. ते २१ डी. सें.ग्रे. लागते.\nरात्रीचे २४ डी. सें.ग्रे. चे वर व दिवसाचे ३० डी. सें.ग्रे. चे वर तापमान गेल्यास फुले व पाते गळण्��ाचे प्रमाण वाढते.\nजमीन : कापूस लागवडीसाठी जमीन निवडताना त्या जमिनीच्या नावातच काळी कापसाची जमीन हा उल्लेख येतो. परंतु बागायती कापूस लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, ७ ते ८ पर्यंत सामू आणि १ % पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. मात्र हंगामातील कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. पूर्वहंगामी कापूस लागवड मे महिन्यात होत असल्यामुळे जास्त हलक्य जमिनीत किंवा खोल काळ्या जमिनीत या पिकाची लागवड केल्यास पाणी व्यवस्थापनेमध्ये अडचणी येऊ शकतात, म्हणून जमिनीची निवड योग्य पद्धतीने होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nजमिनीची पूर्वतयारी : खोल नांगस्ट, कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. या पिकाच्या मुळ्या खोल जात असल्यामुळे हे आवश्यक आहे.\nकापूस लागवडीपूर्वी शेवटची पाळी देताना ती पूर्व - पश्चिम द्यावी. म्हणजे लागवड करताना अडचण येणार नाही.\nशेवटच्या पाळीपूर्वी एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे.\nजमिनीची पूर्वतयारी : कोळपट (न नांगरलेल्या ) रानामध्ये कापूस लावू नये. कारण पाण्याचा किंवा पावसाचा थोडाही ताण पडल्यास अशा जमिनीतील कपाशीचे उत्पादन घटते, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नांगरटीशिवाय कापूस लावू नये.\nपूर्वीचे पीक गहू असेल तर उत्तम, नसल्यास एकरी एक ते दीड ट्रोंली गव्हाचे काड शेतात मिसळल्यास जमिनीला पाण्याच्या ताणाच्या काळात भेगा पडत नाहीत. पर्यायाने ओल उडण्याचे प्रमाण कमी होते.\nलागवडीची वेळ : पूर्वहंगामी कापूस लागवड करताना आपण वेळेचा विचार कधी केल्याचे दिसून येत नाही. मग अक्षय्य तृतीयेपासून ते मे अखेर किंवा जूनचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये आपण लागवड करत असतो. या विषयावर जास्त माहिती व्हावी, महणून कपाशीचे शरीरशास्त्राचा या ठिकाणी आपण आधार घेणार आहोत. काही थोड्या जाती वगळता इतर सर्व जातींमध्ये कपाशीच्या झाडास लागवडीपासून ३० ते ३५ दिवसांनी पाते, ५० ते ५५ दिवसांनी फुले, ९० दिवसांनी बोंडे तयार होणे आणि १२० दिवसांनी बोंडे फुटून कापूस वेचणीस येतो.\nजर १ ते २० मे रोजी कपाशीची लागवड केल्यास त्याची बोंडे फुटण्याची अवस्था ही साधारणपणे १० सप्टेंबर रोजी पूर्ण होते. कापसाच्या भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हमखास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यात���्या त्यात मराठवाडा विभागामध्ये परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणावर येतो, हे नक्की. मग यावेळी एकतर पावसामुळे बोंडे सडण्यास सुरुवात होते. फुटलेले बोंड पावसात सापडल्यामुळे मोठे नुकसान होते आणि सुरुवातीस लागलेली चांगली बोंडे खराब झाल्यामुळे उत्पादनावर फार मोठा परिणाम संभवतो. म्हणून पूर्वहंगामी कापूस लागवड २० मे ते २५ मे या दरम्यान करावी. या अगोदर लागवड लक्षात घेऊन मगच वाणांची निवड करावी. साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच लागवड करणे योग्य. लागवडीत चूक केल्यास तूट होण्याची शकयता जास्त असते.\nअ.क्र. कपाशीच्या वाणांचा प्रकार\nभारी जमीन मध्यम जमीन\nभारी जमीन मध्यम जमीन\n1) बागायती सं.बी.टी. वाण\n१८० x ३० १५० x ३०\n२) कोरडवाहू सं.बी.टी. वाण\n१५० x ३० १२० x ३०\n३) कोरडवाहू सं.बी.टी. वाण\n९० x ३० ६० x ३०\n४) सर्व इतर संकरित वाण\n१५० x ६० १२० x ६०\n५) सर्व इतर सुधारित वाण\n६० x ३० ६० x ३०\nबीजप्रक्रिया : कपाशीमध्ये किडी, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी बीजपक्रिया करावी. यासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया कराव्यात.\n१) जर्मिनेटर २५ ते ३० मिली + १० ग्रॅम प्रोटेक्टंट + २५० मिली पाणी या द्रावणात १ किलो बी कालवून घ्यावे. म्हणजे उगवण लवकर व अधिक होईल.\n२) बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्लोप्रीड या किटकनाशकाची प्रक्रिया सामान्यत : करू नये. कोरडवाहू कापूस लागवड करताना दोन प्रकाराने करता येते.\n१) धूळ पेरणी : यामध्ये गावरान जातीची लागवड करत येईल. बियाणाची किंमत कमी असल्यामुळे, पाऊस न पडल्यामुळे किंवा कमी पावसामुळे होणारे नुकसान हे कमी राहील.\n२) पाऊस पडल्यानंतर : यामध्ये ज्यावेळी पाऊस सुरू होईल, त्यानंतर लगेच लागवड करणे. कापूस, मूग, उडीद ही पिके सर्वात अगोदर पेरावीत.\nकोरडवाहू कापूस लागवड करताना कालावधी केलेली असते, नसल्यास इमिडाक्लोप्रीड / थायोमिथाक्झाम या किटकनाशकाची ७.५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे\nया प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे रस शोषणार्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.\nपेरणीसाठी वाणांची निवड : कापूस लागवड करताना त्या वाणांचा कालावधी लक्षात घेऊनच त्यांची निवड करावी. सर्व वाण बी. टी. १ व २ या प्रकरात उपलब्ध आहेत. १) पूर्वहंगामी (२५ मे ते १० जून ) - जास्त कालावधीचे वाण जसे महिको - ७३५१, पारस ब्रम्हा, जेके-९९, राशी -२, अजित -११, गब्बर, छत्रपती इ.\n२) हंगामी (१० जून ते ३० जून ) - अजित - १५५, मल्लिका, बन्नी, महाशक्ती, कॅश, कृषिधन -९६३२, प्रतीक, मार्गो, महिको - १६२, सिग्मा - ६, एनकाऊंटर, दुर्गा विश्वनाथ, नांदेड -४४ इ.\n३) उशिरा लागवड (१ जुलै ते १५ जुलै) - महिको - ६३०१, किसान अली, डायना, नांदेड - ४४ इ.\nइतर सुधारित वाण : बी. एन - १ (बीटी), एलआरए -५१६६ रजत, जीएलए - ७९४.\nभरखते : अधिक व दर्जेदार कापसाचे उत्पादन मिळवण्याकरिता ४ ये ६ टक्के सेंद्रिय पदार्थ जमिनीत आवश्यक आहे. कोरडवाहू कपाशीसाठी २५ गाड्या (१२.५ टन) व बागायत कपाशीसाठी ५० गाड्या (२५ टन ) चांगले कुजलेलेल शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे किंवा हेक्टरी ५ टन गांडूळखत कापूस लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पाळीसोबत जमिनीत मिसळावे.\nकल्पतरू सेंद्रिय खत : बी लागवडीच्यावेळी प्रत्येक ठिकाणी ५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत मातीआड करून त्यावर बी टोकावे. नंतर पहिली खुरपणी झाल्यावर एकरी १०० किलो कल्पतरू खत द्यावे. बागायती कापसास फुलापात्या लागतेवेळी पुन्हा एकदा एकरी १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. हे खत दिल्यामुळे खालील रासायनिक खताच्या मात्रेत ५० % बचत होते असे प्रयोगावरून आढळून आले आहे.\nवरखते : कपाशीचे पीक त्याच्या विविध वाढींच्या अवस्थेत खालीलप्रमाणे नत्र, द्फुरद व पालाश शोषण करते.\nअ. क्र. अवस्था नत्र टक्के स्फुरद टक्के पालाश टक्के\n१) रोप अवस्था (७ ते १० दिवस) ४.४ २.५ ३\n२) रोप ते पाते येण्याची वेळ (३० ते ४५ दिवस) १२.८ ७.८ १३.८\n३) पाते ते बोंड घरणे अवस्था ( ६० ते ७० दिवसात) ४३.३ ३४ ३४.७\n४) बी धरणे ते पक्कता ३९.५ ३७ ४७.५\nपूर्वहंगामी कपाशीसाठी खत मात्रा : बी . टी . वाणांसाठी व पूर्व हंगामी लागवडीसाठी खतांच्या मात्रा (२० मे ते ७ जून लागवड ) पुढील प्रमाणे घ्याव्यात.\n१) लागवडीपूर्वी एकरी २५ कि. नत्र, २५ कि. स्फुरद, ३५ कि. पालाश, १० कि. गंधक, १० कि. मॅग्नेशियम सल्फेट.\n२) लागवडीपासून २५ दिवसांनी एकरी २५ किलो नत्र (कॅल्शियम, अमोनियम, नायट्रेटच्या माध्यमातून)\n३) लागवडीपासून ५० दिवसांनी २५ किलो नत्र, ३५ किलो पालाश, १० किलो मॅग्नेशियम व १० किलो गंधक.\n४) लागवडीपासून ७० दिवसांनी २५ किलो नत्र (अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून)\nहंगामी लागवडीसाठी खत मात्रा : बी. टी. वाणांसाठी व हंगामी लागवडीसाठी खतांच्या मात्रा (७ जून ते ३० जून लागवड) पुढील प्रमाणे घ्याव्यात.\n१) लागवडीपूर्वी एकरी १५ किलो न���्र, ३० किलो स्फुरद, २० किलो पालाश, १० किलो गंधक, १० किलो मॅग्नेशियम सल्फेट.\n२) लागवडीपासून २५ दिवसांनी एकरी १५ किलो नत्र (कॅल्शियम, अमोनियम, नायट्रेटच्या माध्यमातून)\n३) लागवडीपासून ५० दिवसांनी १५ किलो नत्र ,२० किलो पालाश, १० किलो मॅग्नेशियम सल्फेट.\n४) लागवडीपासून ७० दिवसांनी १५ किलो नत्र (अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून)\nठिबक सिंचनाद्वारे पिकासाठी लागणार्या पाण्याची गरज काढण्यासाठी महत्त्वाच्या बाबी:\n१) पीक व पिकाचे वय,\n३) जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन,\n४) पानांवाटे होणारे उत्सर्जन ,\n५) मुळांचा विस्तार ,\n६) दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर ,\n७) वार्याचा वेग व हवेतील आर्द्रता.\nठिबक सिंचन संचाची निगा :\n१) संपूर्ण संचाची नियमितपणे पाहणी करावी\n२) फिल्टर नियमितपणे साफ करावा .\n३) रासायनिक प्रक्रिया नियमितपणे करा - पाण्यातील क्षार, सूक्ष्म जीव, शेवाळ इत्यादींमुळे ठिबक सिंचन संचातील पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. याकरिता नियमितपणे रासायनिक प्रक्रिया करणे आवश्यक आहे.\n४) पाईलाईन नियमितपणे साफ करा - आढवड्यातून एक वेळ संपूर्ण पाईल लाईनची पाहणी करून पाण्याची गळती आहे का ते पहावे. पाणी ठिबकणार्या तोट्या (ड्रीपर ) ठीकपणे कार्यरत आहेत किंवा नाहीत. हे पहावे.\nठिबक पद्धतीचा अवलंब करावयाचा असल्यास, ओलिताचे पाणी तपासून घ्यावे. म्हणजे ते पाणी ठिबक सिंचनास योग्य आहे किंवा नाही हे ठरविता येईल, जमीन तयार करताना हेक्टरी २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत टाकावे. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते देत येतात. त्यासठी साध्या ठिबक सिंचन संचाला व्हेंच्युरी बसविणे आवश्यक आहे.\nठळक बाबी : माती परिक्षणाप्रमाणे ठरविलेल्या खताची मात्रा खालील पद्धतीने देत येईल.\nअ) नत्र व पोटॅशची प्रत्येकी १ /३ मात्रा उगवणीच्या वेळी ठिबक सिंचनाद्वारे द्यावी.\nब) स्फुरदाची ७०% मात्रा जमिनीत प्राथमिक मात्र म्हणून सुपर फॉस्फेटद्वारे द्यावी.\nक) ३५ ते ४० दिवसांनी राहिलेले ३० टक्के स्फुरद, २/३ भाग नत्र व पोटॅश ठिबक सिंचनाद्वारे ५ समान टप्प्यात विभागून दर आठवड्यास याप्रमाणे द्यावे. नत्रासाठी पाण्यात विरघळणारा युरिया, पालाशसाठी म्युरेट ऑफ पोटॅश ही खते वापरावीत आणि स्फूरदासाठी डी. ए. पी. पाण्यात विरघळवून व गाळून वापरावे.\nठिबकद्वारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत देता येते. त्यासाठी आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापर करावा.\nएकात्मिक तण व्यवस्थापन : १) नांग्या भरणे, २) विरळणी , ३) खुरपणी ४) कोळपणी ५) तणनाशकांचा वापर.\nकापसाचे झाड सुरवातील अतिशय हळू वाढते, म्हणून ६० दिवसांपर्यंत तणांचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि वेळीच बंदोबस्त झाला नाही, तर अतोनात नुकसान होते. तणांचा बंदोबस्त ३ प्रकारे करावा.\nअ) निंदणी गरजेप्रमाणे मजुरांकडून २ ते ३ वेळा करावी आणि पीक तण विरहित ठेवावे.\nब) आंतरमशागत - गरजेप्रमाणे कुळवाच्या पाळ्या वरचेवर देत राहाव्यात. औत पाळी देताना फक्त सुरुवातीलाच त्यावर उभे राहून घालावी. या नंतर मात्र हाताभारानेच पाळी दिली पाहिजे, दोन पाळ्यांतील अंतर १५ ते २१ दिवस असावे. हस्त नक्षत्रामध्ये पहिल्या चरणात पाऊस पडल्यास जमीन कडक येते. त्यासाठी हस्त नक्षत्रास सुरुवात होण्यापुर्वी एक हलकी पाळी द्यावी. म्हणजे कापूस लाल पडत नाही.\nजुनी पाने काढणे: कपाशीचे पीक ६० दिवसांचे असताना झाडांना ११ पासून १३ फांद्या आलेल्या असतात. यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडावरील इतर फाद्यांखालील जुने पान काढावे. जास्तीत जास्त ८ ते ११ पाने एका झाडाची निघतात. पाने शेतातच पडू द्यावीत. यामुळे उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होते. संपूर्ण झाड मोकळे होते असल्यामुळे जुन्या पानांखाली लपून बसणार्या किंडीपासून व रोगांपासून संरक्षण तर होतेच, त्याचाबरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे बोंडे लागण्यामध्ये अडचण येत नाही.\nपाणी व्यवस्थापन : कपाशीच्या पाण्याच्या गरजेनुसार चार संवेदनशील अवस्था आहेत.\n१) रोपावस्था : पेरणीपासून २५ दिवसांचे काळात पाण्याची कमतरता पडल्यास झाडांची वाढ थांबते फांद्या व बोंडे कमी लागतात.\n२) पाते येण्याची अवस्था : लागवडीपासून ४० ते ४५ दिवसांचे काळात पाणी कमी पडल्यास पात्यांची गळ होऊन बोंडे कमी लागतात.\n३) फुलोरा येणे : लागवडीपासून ७५ ते ९० दिवसांच्या काळात पाणी कमी पडल्यास पाते व फुले गळतात व बोंड लहान राहते.\n४) बोंडांची वाढ : लागवडीपासून ११५ ते १२५ दिवसांच्या काळात पाणी कमी पडल्यास बोंडे चांगली फुटत नाहीत.\nठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन : ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड करावयाची असल्यास योग्य लागवड अंतराची निवड करणे आव���्यक आहे.\n१) ५ x १, ६ x १, ४ x २ x १, ५ x २ x १ फूट ही लागवड अंतरे ठिबक सिंचनावर कपाशी लागवडीसाठी वापरावीत. यामुळे ठीबकवरील खर्च कमी करता येईल.\n२) जोड ओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मात्र फांदी खालील मोठे पान पीक ६० दिवसांचे असताना काढणे आवश्यक.\n३) लॅटरलवर ३० सें.मी. अंतरावर ड्रिपर असावा. (इनलाईनचा वापर करावा.)\nपूर्व हंगामी कपाशीसाठी ठिबकद्वारे सिंचनाचे वेळापत्रक:\nमहिना पाण्याची गरज लि./झाड/दिवस महिना पाण्याची गरज लि./झाड/दिवस\nमे (लागवड) १.१३२ ऑक्टोबर ७.१००\nजून १.६०० नोव्हेंबर ४.७५०\nजुलै २.२१० डिसेंबर ३.२६०\nऑगस्ट ३.६०५ जानेवारी ३.३१०\nसप्टेंबर ५.५०० फेब्रुवारी ३.६१०\nकापसाच्या दर्जेदार अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची फवारणी\n१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ कॉटन थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ कॉटन थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.\n४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी.\n५) पाचवी फवारणी : (९० ते १०५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० लि. पाणी.\nफरदड (खोडवा) कपाशीस डॉ.बावसकर तंत्रज्ञान पुढीलप्रमाणे वापरावे.\nकल्पतरू सेंद्रिय खत एकरी १०० किलो द्यावे.\n१) पहिली फवारणी : जर्मिनेटर, कॉटन थ्राईवर, प्रिझम प्रत्येकी १ लि. + २५० लि. पाणी याप्रमाणे करावी.\n२) दुसरी फवारणी : वरील फवारणीनंतर २१ ते ३० दिवसांनी - कॉटन थ्राईवर,क्रॉंपशाईनर,न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + २५० लि. पणी याप्रमाणे करावी.\n३) तिसरी फवारणी :(बोंडे पोसून पांढराशुभ्र, लांबधाग्याचा 'ए' ग्रेड ��ापूस मिळण्यासाठी):\nकॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणात करावी.\nवरील तंत्रज्ञानने फडदड पिकाचे गेल्यावर्षी चांगले उत्पादन विदर्भ, मराठवाड, खानदेश भागातील शेकार्यांनी घेतले आहे. त्यासाठी पुढील संदर्भ पहावेत.\nकपाशीवरील लाल्या रोगाची लक्षणे : पानाच्या कडा तांबूस दिसतात. शेंड्यावरील पाने लालसर तांबूस झालेली आढळतात व शेवटी पाने वाळून गळून पडतात. लाल्या हा कोणत्याही जीवाणू अथवा विषाणूमुळे होणारा रोग नसून अन्नद्रव्यांच्या कमतरमुळे दिसून येणारी शारीरशास्त्र विकृती आहे.\nउच्च उत्पादकता असलेल्या संकरीत व बी. टी. वाणांची लागवड हलक्या जमिनीवर केल्यास अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते व लाल्याची लक्षणे दिसून येतात. कापसाची लागवड पाणथळ जमिनीत केल्यामुळे झाडास नत्र घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते.\nसर्व साधारण परिस्थितीमुले फुले येणे ते बोंडे तयार होण्याच्या कालावधीत नत्राची कमतरता झाल्यास वरील लक्षणे दिसतात. बी.टी. कापसासाठी केलेल्या खताच्या शिफारशीप्रमाणे खते न दिल्यास पात्यांच्या पोषणासाठी झाडांच्या खालच्या पानातील अन्नद्रव्य उपयोगात येते, त्यामुळे पाने लाल पडतात. मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे देखील पाने लाल पडण्याचे एक कारण आहे. अचानक उष्ण वारे वाहू लागल्यास तसेच दिवस व रात्रीच्या तापमानात जास्त फरक पडल्यास पाने लाल होतात. एकाच जमिनीत वारंवार कापसाचे पीक घेतल्यामुळे झाडाला पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही, त्यामुळे लाल्या उद्भवतो. रस शोषण करणर्या किडींमुळे देखील पाने लाल पडतात.\nलाल्यावरील उपाययोजना : खताची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. तसेच लागवडीचे अंतरही शिफारशीप्रमाणे ठेवावे. संकरित व बी. टी. वाणाची लागवड हलक्या जमिनीमध्ये करू नये. पाणथळ जमिनी कापूस लागवडीसाठी टाळाव्यात. पाने व फुले तयार होण्याच्या अवस्थेत जर्मिनेटर ३ मिली, थ्राईवर ३ मिली, हार्मोनी १ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत थ्राईवर ३ मिली, क्रॉंपशाईनर ३ मिली, राईपनर २ मिली, न्युट्राटोन २ मिली , हार्मोनी १ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत थ्राईवर ३ मिली, क्रॉंपशाईनर ३ मिली, राईपनर २ मिली, न्युट्राटोन २ मिली , हार्मोनी १ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी. लाल्याची लक्षणे दिसताच १ टक्का मॅग्नेशियम सल्फेट फवारावे किंवा प्रति हेक्टरी २० ते ३० किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत टाकावे.\nकीड नियंत्रणासाठी सिंथेटीक पायरेथ्राइडचा वापर कमी करवा. कपाशी लागवडीनंतर ५० ते ७० दिवसांच्या दरम्यान सायकोसिल २ मि.लि. पाण्यात फवारावे. पावसाने जास्त दिवस ताण दिल्यास उपलब्ध सिंचन सुविधेचे पाणी मर्यादितच द्यावे. जास्त पाणी देऊ नये. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची दक्षता घ्यावी.\nकापूस वेचणी : १) ३० ते ४० टक्के बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे.\n२) कापूस वेचणी, सकाळच्या वेळी करावी.\n३) वेचणी करताना रोगग्रस्त, कवडी, पिवळसर कापूस वेगळा वेचावा .\n४) नंतरच्या वेचण्या १५ ते २० दिवसांचे अंतराने कराव्यात.\n५) पूर्ण परिपक्क व पूर्ण उमललेल्या बोंडातीलच कापूस वेचावा.\n६) वेचणी करताना प्लॅस्टिक गोण्यांचा वापर करू नये.\nकापूस साठवण : १) कापसाला बांधावरील गवत व काडीकचरा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.\n२) वेचणीनंतर २ ते ३ दिवस कापूस वाळवाव .\n३) प्रत्येक वेचानीचा कापूस वेगळा व जातवार साठवावा .\n४) साठवणूक स्वच्छ व मोकळ्या जागी करावी .\n५) धूळ, धूर व उंदीर यापासून कापसाचे संरक्षण करावे.\n१) प्रत्येक वेचणीचा कापूस वेगळा व जातवार विक्रीसाठी न्याव.\n२) ओलसर कापूस विक्रीसाठी नेऊ नये.\n३) कापूस विक्रीसाठी नेतांना त्यावर पाणी मारू नये .\n४) शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा व सर्वात शेवटी विक्रीसाठी न्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trending-news/samsung-used-an-iphone-to-tweet-their-new-phone-gets-trolled-1799697/", "date_download": "2019-07-17T06:43:48Z", "digest": "sha1:XBNKXHPGJNNZJSY4QKGJG2VMYC63LA5Z", "length": 14273, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सॅमसंगनेच केले आयफोनवरून ट्विट आणि… | Samsung Used An iPhone To Tweet Their New Phone gets trolled | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nसॅमसंगनेच केले आयफोनवरून ट्विट आणि…\nसॅमसंगनेच केले आयफोनवरून ट्विट आणि…\nयामुळे कोणाची तरी नोकरी गेल्याची नेटकऱ्यांना ��ंका\nसोशल मिडियावर दोन बड्या ब्रॅण्ड्समध्ये होणारी शाब्दिक चकमक आता नेटकऱ्यांसाठी नवीन राहिलेली नाही. सामान्यपणे एकमेकांवर कुरघोडी करताना हे ब्रॅण्ड्स प्रतिस्पर्धी कंपनीला चांगलेच ट्रोल करतात. मात्र सॅमसंगने नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे त्यांनी स्वत:लाच ट्रोल करुन घेतले आहे.\nझाले असे की सॅमसंगने नुकताच लॉन्च केलेल्या एका नवीन फोनच्या जाहिरातीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केला. मात्र हे ट्विट सॅमसंगचे ट्विटर हॅण्डल संभाळणाऱ्या कोणीतरी चक्क आयफोनवरून केले आहे. आणि स्मार्ट नेटकऱ्यांनी सॅमसंगच्या ट्विटवर अकाऊण्टवरून आलेल्या ट्विटखालील via Twitter For iPhone या नोटीफिकेशनवरून सॅमसंगला चांगलेच ट्रोल केले आहे.\nट्विटवरून ब्लॉगर असणाऱ्या मार्क्यूज ब्राऊनली याने सॅमसंगच्या अकाऊण्टवरून आयफोन वापरून ट्विट झाल्याची गोष्ट सर्वात आधी ट्विटवर स्क्रीनशॉर्ट शेअर करत सांगितली. याआधीच मार्क्यूजने काही महिन्यांपूर्वी अनुष्का शर्माने गुगल पिक्सलचा प्रमोश्नल व्हिडीओ आयफोनवरून ट्विट केल्याचे निर्दर्शनास आणून दिले होते. तसेच त्याने यांदाही ट्विट करत सॅमसंगच्या ट्विटसंदर्भातील आयफोन कनेक्शन नेटकऱ्यांच्या लक्षात आणून दिले.\nमार्क्यूजने हा स्क्रीनशॉर्ट ट्विट केल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सॅमसंगच्या ज्या ट्विटर अकाऊण्टवरून हे ट्विट करण्यात आले होते ते ट्विटर अकाऊण्टच डिलीट करण्यात आले. याचाही स्क्रीनशॉर्ट मार्क्यूजने ट्विटवरून शेअर केला.\nया सगळ्या पंधरा मिनिटांच्या गोंधळात मार्क्यूजची ट्विटवरील लोकप्रियता आणि व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉर्टमुळे अनेकांनी ‘चुकीला माफी नाही’ म्हणत सॅमसंगला चांगलेच ट्रोल केले. पाहुयात त्यापैकी काही निवडक ट्विट…\nसॅमसंगचे इतके ट्विट झाले आयफोनवरून…\nआणि पंधरा मिनिटांनंतर ज्या अकाऊण्टवरून हे ट्विट करण्यात आले ते अकाऊण्टच डिलीट करण्यात आले. त्यावरूनही नेटकऱ्यांनी सॅमसंगवर चांगलीच टिकेची झोड उठवली.\nअकाऊण्टच नसेल तर चुकीचे ट्विटच करणार नाही\nसॅमसंगने असा सोडवला प्रश्न\nअकाऊण्ट डिलीट… बाय बाय…\nअकाऊण्ट डिलीट करणे म्हणजे असेच काहीतरी झाले\n…आणि कोणाची तरी नोकरी गेली\nएकीकडे सॅमसंग ट्रोलर्सच्या निशाण्यावर अलेले असतानाच या पुढे अशी चूक होणार नाही यासाठी कंपनी काहीतरी उपाय योजना नक्की करेल अशी अपेक्षाही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/nandurga-liquor-banned-complete-15-years/", "date_download": "2019-07-17T06:26:08Z", "digest": "sha1:22PBLLLDQNUFY4SLRVEOE3G6BGNQXZ47", "length": 16748, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "आदर्शवतच! नांदुर्गा येथे पंधरा वर्षापासून दारूबंदी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…���ोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n नांदुर्गा येथे पंधरा वर्षापासून दारूबंदी\n‘संसार उद्ध्वस्त करते दारू, बाटलीस स्पर्श नका करू’ अशा बऱ्याच प्रकारच्या म्हणी प्रसार माध्यमातून जनहितार्थ समाजामध्ये पसरविल्या जातात. दारूमुळे समाजावर होणाऱ्या दुष्परिणाची उदाहरणे पाहता प्रशासनाकडून दारूबंदीसाठी कठोर कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र वास्तविक पाहता ही तरतूद कितपत अंमलात आणली जाते ही संशोधनाची बाब आहे. याला अपवाद म्हणून बोटावर मोजण्याइतक्याच गावाचा उल्लेख करता येईल त्यामध्ये नांदुर्गा गावातील महिलांचे कार्य उल्लेखनीय आहे.\nऔसा तालुक्यातील नांदुर्गा हे गाव 1993 साली झालेल्या प्रलयकारी भुकंपानंतर 1996 साली नांदुर्गा भाग 1, नांदुर्गा भाग 3 व नांदुर्गा तांडा अशा तीन ठिकाणी कायमस्वरूपी वसविण्यात आले. त्यामध्ये भाग 1 मध्ये सर्वाधिक लोकवस्ती आहे. या गावात दोन ते तीन अवैध दारू दुकाने राजरोसपणे चालायची. त्यामुळे गावात तळीरामाची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. याचा त्रास गावातील महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात होत होता. हे वास्तव पाहता गावातील वनिता कुलकर्णी, शालुबाई क���ंभार, सुसाबाई चव्हाण, प्रभावती पाटवदकर, इंदुबाई श्रीखंडे आदी महिलांनी एकत्र येऊन 2003 साली भरारी महिला मंडळाची स्थापना केली व गावातील दारू विक्रेत्याना दारू विक्री पासून परावृत्त करीत दारू दुकाने बंद करण्याची विनंती केली. या विनंतीचा दारू विक्रेत्यावर कांहीच परिणाम झाला नाही उलट दारू विक्रेत्याकडून महिलांना त्रास होऊ लागला. त्यानंतर महिलांनी किल्लारी पोलिसांची मदत घेत गावातील दारू दुकानात जाऊन तेथील दारूच्या बाटल्या पोलिसांसमक्ष रस्त्यावर फेकून दिल्या. असाच प्रकार गावात दोन ते तीन वेळेस करण्यात आला. त्यानंतर पोलिसाकडुन दारू विक्रेत्यावर दंडात्मक कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात आली. परिणामी दारू विक्रेत्यांना चपराक बसला तेव्हापासून आजपर्यत गावातील दारूबंदीला पंधरा वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याबरोबरच भरारी महिला मंडळाच्या महिलांनी गावातील कौटुंबिक कलह व तंटे मिटविण्यासाठी कौटुंबिक सल्ला केंद्राचेही उल्लेखनीय कार्य गावपातळीवर केले आहे. तसेच गावातील महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देत गावात चार ते पाच बचत गटाची स्थापना करून गावातील गरजू महिलांना कर्जाचे वाटपही करण्यात आले असल्याची माहिती ‘दै.सामना’शी बोलताना गावातील महिलांनी दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमराठा आरक्षण : भाजप आमदाराची स्वपक्षाच्या नेत्याविरोधात तक्रार, पोलिसांकडून चौकशी\nपुढीलजामखेड शहरात दिवसाढवळ्या चोर्यांचे सत्र सुरूच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा दंड\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही प��ाभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/taliban-assassination-of-125-school-employees/", "date_download": "2019-07-17T07:14:08Z", "digest": "sha1:KODBG7WPETSAWPZBHATGSUN5LIKUEYQ4", "length": 10844, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तालिबान्यांनी गजनीत केले 125 शालेय कर्मचाऱ्यांचे अपहरण | Dainik Prabhat", "raw_content": "\nतालिबान्यांनी गजनीत केले 125 शालेय कर्मचाऱ्यांचे अपहरण\nगजनी – तालिबान्यांनी गजनी जिल्ह्यातील 125 शालेय कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे. या 125 कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पूर्व प्रांतीय परिषदेचे सदस्य नादर खान गिरुवल यांनी ही माहिती दिली आहे. या शालेय कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाटा तालिबानींना मिळत नसल्याने त्यांचे अपहरण करण्यात आलेले आहे.\nया सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बॅंकेत जमा होते. ते तसे न करता शाळेतील कॅशियरकडून रोख स्वरूपात घ्यावे, ज्यामुळे तालिबान्यांना त्यांचा वाटा मिळू शकेल, असे तालिबान्यांनी या सर्वांना सांगितले होते. मात्र तरीही त्यांचे वेतन बॅंकेत जमा होत राहिल्याने तालिबान्यांनी त्यांचे अपहरण केले. उप प्रांतीय परिषदेचे प्रमुख अमानुल्लाह कामरानी यांनी 125 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेले दोन दिवस बेपत्ता असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार अपहरण केलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तालिबान्यांनी सोडून दिले असल्याचे राज्यपाल मोहम्मद अरिफ नूर यांनी सांगितले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल\nजमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला अटकपूर्व जामीन मंजूर\nसहा. प्राध्यापकांच्या निवडीत वशिलेबाजी\nडेटा लिक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा द��ड : टेक कंपनीवरील दंडाची सर्वात मोठी रक्कम\nमी कर्ज फेडालया तयार पण बॅंका पैसे घेत नाही : विजय मल्ल्याच्या उलट्याबोंबा\nबारामतीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी\n#video पाकच्या परराष्ट्रमंत्र्याची पत्रकारांच्या प्रश्नांनी उडाली भंबेरी : व्हिडीओ व्हायरल\nकॅनडामध्ये विमान वादळात अडकल्याने 37 प्रवासी गंभीर जखमी\n#video….आणि रत्यावर पडला पैशांचा पाऊस\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2019-07-17T07:31:23Z", "digest": "sha1:RKNQIYSNFQCIGIMCIVTS7QER5C5EVHMS", "length": 11695, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापालिका निवडणुक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको\nराष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार\nफक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज\nVIDEO: ना���पुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nराष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार\nफक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nआता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा ��ात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nधुळ्यात गुंडांचं राज्य चालणार नाही, शहर भयमुक्त करणार - मुख्यमंत्री\nभाजपा, राज्यात भाजपा आणि धुळ्यात गुंडांचे राज्य, असं चालणार नाही. मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर घणाघाती टीका\nमहाराष्ट्र Nov 30, 2018\nअखेर अनिल गोटेंना 'शिट्टी' मिळालीच नाही\nमहाराष्ट्र Nov 26, 2018\nधुळ्यात बंडखोरीची लागण सर्वच पक्षांना, निवडणुकीच्या रिंगणात 356 उमेदवार\nमहाराष्ट्र Nov 26, 2018\nधुळ्यात अनिल गोटेंचा लोकसंग्राम भाजपचा खेळ बिघडवणार का\nशिशिर शिंदे यांची घरवापसी, 19 जूनला करणार शिवसेनेत प्रवेश\nशिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, शिंदेंचा मात्र इन्कार\nLIVE : लातूर,परभणी आणि चंद्रपूर पालिकेच्या निकालाचे संपूर्ण अपडेट्स एकाच पेजवर\nलातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांचा आज लागणार निकाल\nलातूर, परभणी आणि चंद्रपुरात मतदान संपलं, आता 21 तारखेला फैसला जनतेचा \nमहापालिका, जिल्हा परिषदा निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे पाहणार\nमुंबईत झालेल्या जास्तीच्या मतदानाचा फायदा कुणाला \nउद्धव म्हणाले,'आशीर्वाद आम्हाला मिळेल', तर राज म्हणतात, 'कोण जिंकत पाहायचं'\n10 महापालिकांसाठी असं होणार मतदान\nआता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको\nराष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार\nफक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/harshavardhan-patils-matoshree-ratnaprabadevi-patil-passed-away/", "date_download": "2019-07-17T07:19:59Z", "digest": "sha1:GNJZHLBA6PT4GHT5J2QGGHHNH4OX4YRD", "length": 6737, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन", "raw_content": "\nविधानसभेच्या निवडणुका आल्यानेच ‘लाचार’ वाघ जागा झालाय, शिवसेनेच्या दुट्टपी भूमिकेवर टीका\nजिगरबाज जोफ्रा आर्चर, स्पर्धेदरम्यान भावाची हत्या झाली तरीही त्याने वर्ल्ड कप जिंकला\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील (वय ७५) यांचे निधन झाले.\nगेल्या पंचवीस दिवसापूर्वी फुफ्फुसाच्या संसर्गाचा त्रास होण्यास सुरवात झाल्याने उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले होते. आज मंगळवार (ता.१५) रोजी निधन झाले.\nरत्नप्रभा पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य व दुध संघावरती संचालक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पाठीमागे मुलगा हर्षवर्धन, मुलगी चित्रा कोरटकर (वकीलवस्ती,बावडा) व चेतना मोटे (श्रीगोंदा) असा परिवार आहे. बुधवार (ता. १६) रोजी सकाळी सात ते दहा वाजता बावडा (ता.इंदापूर) येथील रत्नाई निवासस्थानामध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थीव ठेवण्यात येणार असून होणार असून शहाजीबाग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nविधानसभेच्या निवडणुका आल्यानेच ‘लाचार’ वाघ जागा झालाय, शिवसेनेच्या दुट्टपी भूमिकेवर टीका\nजिगरबाज जोफ्रा आर्चर, स्पर्धेदरम्यान भावाची हत्या झाली तरीही त्याने वर्ल्ड कप जिंकला\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या तयारीत\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nविधानसभेच्या निवडणुका आल्यानेच ‘लाचार’ वाघ जागा झालाय, शिवसेनेच्या दुट्टपी भूमिकेवर टीका\nजिगरबाज जोफ्रा आर्चर, स्पर्धेदरम्यान भावाची हत्या झाली तरीही त्याने वर्ल्ड कप जिंकला\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-windy-damage-mandtha-taluka-18560", "date_download": "2019-07-17T07:30:27Z", "digest": "sha1:3LVEMBUIEY6KF3FXBWE5WYVY77WVA4KH", "length": 15152, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Windy damage in Mandtha taluka | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान\nमंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nयावर्षी हळदीच्या पिकाचे बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले असते. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी तयार झालेली हळद वाळू घातली. ती अवकाळी पावसाने भिजून खराब झाली आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने बाहेर गावी गेलेल्यांचे जास्त नुकसान झाले.\n- दत्तात्रय बोराडे, माजी सभापती, मंठा बाजार समिती.\nमंठा, जि. जालना : तालुक्यात मंगळवारी ( ता. १६ ) रात्री वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंठा तालुक्यात यावर्षी हळदीचे पीक बऱ्यापैकी अाहे. अनेक शेतकऱ्यांनी शिजवून शेतात वाळू घातलेेले हळदीचे पीक भिजले. रात्री पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.\nअंभोडा कदम येथे भारत देवीदासराव बोराडे यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात शेततळे घेऊन, शेडनेट उभारून दुष्काळी परिस्थितीदेखील भाजीपाल्याचे पीक चांगल्याप्रकारे जोपासले. परंतु, मंगळवारी आलेल्या वादळी वाऱ्याने शेडनेट फाटल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी शाळू ज्वारीच्या कडब्याची वळई (गंजी) रचून ठेवली होती. वादळी वाऱ्याने कडबा उडून गेला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला.\nअंभोडा कदम परिसरातील पंधरा विजेचे खांब पडले. या भागातील वीजपुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ऐनवेळी वाळू घातलेली हळद जमा करता आली नाही, तर काहींना हळदीवर झाकण्यासाठी प्लॅस्टिकची ताडपत्री मिळाली नाही. आर्डा खारी येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. उडालेले पतरे लागून अच्चुत निवृत्ती कळणे यांच्या बैलाचा मृत्यू झाला. भारतराव देवीदासराव बोराडे यांनी शेडनेटमुळे भाजीपाल्याचे पीक चांगल्याप्रकारे जोपासले.\nशेततळ्याच्या भरवशावर सीताफळ, अॅपल बोर, लिंबूणी, राय जांभूळ या फळ बागा सध्या चांगल्या स्थितीत आहेत. वीज वितरण कंपनीने या भागातील विजेच्या खांबाची पाहणी करून मोडलेल्या व पडलेल्या वीज खांबाच्या ठिकाणी तात्काळ नवीन वीज खांब बसवून वीजपुरवठा सुरू करावा, शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आहे.\nहळद उत्पन्न भारत शेततळे farm pond ज्वारी jowar वीज सीताफळ custard apple कंपनी company\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/plastic-seized-in-jalna/", "date_download": "2019-07-17T06:45:10Z", "digest": "sha1:ZK6ZVML3ONW43VQWGXMZDRNWTG455G5E", "length": 14279, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "जालन्यात 4 टन प्लास्टीक पिशव्या जप्त | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्य���ने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nजालन्यात 4 टन प्लास्टीक पिशव्या जप्त\nनगरपालिकेने गुरुवारी दुपारी प्लास्टिक व कॅरीबॅग बंदीसंदर्भात कारवाईची धडक मोहीम हाती घेत शहरातील जुन्या मोंढ्यात 4 ते 5 गोदामातून सुमारे 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. दरम्यान, अचानक मारलेल्या छाप्यांमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी संतोष खांडेकर व त्यांच्या पथकाने केली.\nजालना शहरात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग विक्री, तसेच वापरावर बंदीसाठी नगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेत कारवाया करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली. या पथकातील एका पथकाने दुपारी जुन्या मोंढयात पाहणी केली. त्यात काही गोडाऊनमध्ये प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा साठा असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना ही बाब सांगितली. ते क्षणाचा विलंब न करता ऑन दि स्पॉट दाखल झाले. यावेळी जून्या मोंढयातील गायत्री ट्रान्सपोर्ट, गिरीराज ट्रान्सपोर्ट, नॅशनल ट्रान्सपोर्ट, सुरत ट्रान्सपोर्ट व खासगी गोदामातून 90 ते 95 प्लास्टिक पिशव्यांनी भरलेले 30 किलो डाग असा एकूण 4 टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. संबंधीत व्यापाऱ्यांना 5 हजार रूपये दंड ठोठावला असून, प्लास्टिकच्या बॅगचा साठा जप्त केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलएसटीतील दीड हजार कनिष्ठ कर्मचार्यांना अतिरिक्त वेतनवाढ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा दंड\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%95/", "date_download": "2019-07-17T06:35:00Z", "digest": "sha1:K7X2LWFKYVLADHK36ET3CUK2MFU2YBWY", "length": 12208, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“यशवंत सातारा कुस्ती संघ’ करणार पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन | Dainik Prabhat", "raw_content": "\n“यशवंत सातारा कुस्ती संघ’ करणार पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन\nसातारा- ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या दिवंगत खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी आहे. याच ऑलिम्पिकविराला अभिवादन करण्यासाठी “झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’मध्ये सहभागी होणारा “यशवंत सातारा कुस्ती संघ’ सोमवारी, दि. 29 रोजी कराड तालुक्���यातील गोळेश्वरला येणार आहे. झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सहभागी होणारा हा संघ कुस्तीपट्टू खाशाबा जाधवांची प्रेरणा घेऊनच राज्यात जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. यशवंत सातारा संघाचे मनोबल वाढविण्यासाठी जास्तीत जास्त कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे आयोजक पुरूषोत्तम जाधव यांनी केले आहे.\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगल दि. 2 ते 18 नोव्हेंबर रोजी कालावधीत दररोज सायं. 6 ते 9.30 वा. झी टॉकीजवर होत आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या जिह्याची “यशवंत सातारा संघ’ सहभागी होणार आहे. या स्पर्धेचे अभियान सोमवारी, दि. 29 सकाळी 10 वा. स्वराज्याची राजधानी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करत आहोत. यानंतर सकाळी 11 वाजता स्वतंत्र भारत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कुस्तीपट्टू स्व. पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या गावी गोळेश्वर (ता. कराड) येथे जाणार आहोत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्यानंतर दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी प्रीतिसंगमावर अभिवादन व दु. 1 वाजता आटके (ता. कराड) येथे महाराष्ट्र केसरी स्व. पै. संजय पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहोत. यशवंत सातारा संघाचे सर्व सहभागी खेळाडू तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समस्त सातरकरांनी आपल्या सातारा जिल्ह्याच्या “यशवंत सातारा’ संघाचे मनोबल उंचावण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे आयोजक पुरुषोत्तम जाधव यांच्यावतीने करण्यात आले आहे.\nसातारा जिल्यात ‘असे’ होते माउलींच्या पालखीचे नियोजन; जिल्हा प्रशासनाची माहिती\n#Wari2019 : फलटणमध्ये पालखी तळाच्या स्वच्छतेसाठी झटले हजारो हात\n#Wari2019 : दिंडींतील वारकऱ्यांसाठी शेंगोळ्यांची मेजवानी\n#wari2019 : वारकऱ्यांची तत्परता अॅम्बुलन्सच्या आवाज ऐकताच दिली वाट\n#wari2019 : संत ज्ञानेश्वर महाराज यांची आरती\n#wari2019 :जाणून घ्या ,कशी असते दिंडीची दिनक्रिया\n#wari2019 : ‘संत ज्ञानेश्वर माउलींच्या जय घोषणे फलटण दुमदुमले’\n#wari2019 : ‘मी वारीत असताना खासदार नव्हे तर वारकरी असतो’\nमहिला वारकऱ्यांशी दिलखुलास गप्पा\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम ���ेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\nवांबोरी घाटात लूटमार करणारा जेरबंद\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/asifas-father-muhammad-yusuf-pujwala-has-left-for-an-unknown-place-along-with-his-wife-two-children-and-livestock-update/", "date_download": "2019-07-17T06:41:38Z", "digest": "sha1:2DS7GTPALDEXSU64DOPS66M5JLRGV3HT", "length": 6225, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माणुसकीचा पराभव ; आसिफाच्या कुटुंबाने गाव सोडले !", "raw_content": "\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकर’नाटका’त कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nमाणुसकीचा पराभव ; आसिफाच्या कुटुंबाने गाव सोडले \nटीम महाराष्ट्र देशा : देशाला हादरवून सोडणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील कठुआ जिल्ह्यातील आसिफा ���ा आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून आता राजकारण सुरू झालं आहे. मात्र या राजकारणामुळे घाबरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गावं सोडल्याचं वृत्त हाती येत आहे.\nआसिफा ही बकरवाल या भटक्या मुस्लिम जमातीतील चिमुकली. तिच्या हत्येच्या घटनेला गोहत्येशी जोडले जात असून जम्मू आणि काश्मीर या विभागांतील अंतर्गत धुसफूसही यानिमित्त उघड होत आहे. या घटनेच्या विरोधात एकीकडे निदर्शने होत आहेत, दुसरीकडे आरोपींच्या समर्थनार्थही जमाव रस्त्यावर येत आहेत.\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nभाजप आमदार शिवाजी कर्डिलेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत\nस्मृती इराणी आता पंतप्रधान मोदींना बांगड्या पाठवतील का\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/who-are-anand-teltumbde/", "date_download": "2019-07-17T06:56:00Z", "digest": "sha1:XPMO2VK5NZQQ3SFA5EQWN4KX5U4KYJ3T", "length": 8178, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "who-are-anand-teltumbde", "raw_content": "\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nशहरी नक्षलवाद : पुणे पोलिसांनी मुसक्या आवळलेले आनंद तेलतुंबडे नेमके कोण आहेत\nमुंबई : नक्षलवाद्��ांशी संबंध असल्याच्या आरोपावरून डॉ. आनंद तेलतुंबडेला आज पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन तेलतुंबडेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची विलेपार्ले पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. काल पुणे न्यायलयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.\nआनंद तेलतुंबडेवर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप आहे. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेला बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच पुणे पोलीस तेलतुंबडेला पुण्याला घेऊन गेले असून, आज न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत.\nकोण आहेत आनंद तेलतुंबडे\nआनंद तेलतुंबडे हे विचारवंत असून ते दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.\nकाही काळ नोकरीत घालवल्यावर त्यांनी IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केलं.त्यांनी IIT खरगपूरलाही अध्यापन केलं असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 26 पुस्तकं लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर त्यांनी सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.आनंद तेलतुंबडे हे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आहेत.\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\nसबका साथ सबका विकास प्रत्यक्षात आणणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प : आमदार नरेंद्र पवार\nनक्षलवाद्यांशी संबंध : पुणे पोलिसांनी आवळल्या तेलतुंबडेच्या मुसक्या\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-07-17T07:25:06Z", "digest": "sha1:H6EE5GGH7IUP2QHCHRAN4URPHWLIVAAB", "length": 9254, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केळदी चेन्नम्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nकेळदी चेन्नम्मा ही कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यातील केळदी या संस्थानाची राणी होती.\nचेन्नम्मा यांचा जन्म १६७१ साली झाला तर मृत्यू १६९६ साली झाला. केवळ २६ वर्षांच्या आयुष्यात या राणीने अतुलनीय असे शौर्य गाजविले.\nकेळदी हे राज्य आजच्या शिमोगा जिल्ह्यात होते. या राज्याची स्थापना इ.स. १४९९ साली झाली.हे राज्यकर्ते घराणे नायक घराणे या नावाने ओळखले जाई. या घराण्यातील सोमशेखर नायक या राजाशी इ.स.१६६७ मध्ये चेन्नम्माचे लग्न झाले. सोमशेखर नायक हा या घराण्यातील दहावा राजा होता. त्याचे राज्यकारभाराकडे नीट लक्ष नव्हते. या लग्नानंतर दहा वर्षांनी इ.स. १६७७ मध्ये विरोधी सरदारांनी सोमशेखर नायक याचा खून केला, पण त्यांना राज्य ताब्यात घेणे जमले नाही. राणी चेन्नम्मा सत्तेवर आली. सत्तेवर येताच तिने विरोधी सरदारांचा बंदोबस्त केला. कांही स्थानिक मांडलिक राजे वेगळे राज्य स्थापन करण्याच्या बेतात होते, त्यांचाही चेन्नम्माने बंदोबस्त केला. राणीला मूलबाळ नव्हते.तिने आपल्या जवळच्या नात्यातील बसवप्पा नायक याला दत्तक घेतले.\nकेळदी चेन्नम्माचे मोगल बादशाह औरंगजेब याच्याशी झालेले युद्ध ही ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्वाची घटना आहे. औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर पद्धतीने खून केला होता. छ. संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज इ.स.१६८९ मध्ये छत्रपती झाले. महाराज रायगड येथे असताना औरंगजेबाच्या मोठ्या फौजेने रायगडाला वेढा घातला. धोका ओळखून महाराणी येसूबाई यांनी छ. राजाराम महाराज यांना प्रतापगडला पाठवले. तेथून तमिळनाडुतील जिंजी येथे जाताना वाटेत ते केळदी राज्यात थांबले.राणी चेन्नम्माने छ. राजाराम महाराजांचे स्वागत केले. महाराजांनी तिला सगळ्या घटना सांगून जिंजीला जात असल्याचे सांगितले. महाराज केळदी राज्यात चेन्नमाचा अतिथी आहेत हे कळताच औरंगजेबाने महाराजांना ताब्यात देण्याचा निरोप राणीकडे पाठवला. चेन्नाम्माने नकार देताच चिडलेल्या औरंगजेबाने केळदीवर आक्रमण केले. चेन्नम्मा आणि औरंगजेब यांच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले.\nया युद्धात चेन्नम्माने औरंगजेबाचा पराभव केला असे कन्नड साधने व लोक गीते म्हणतात, तर पोर्तुगीज साधने म्हणतात की औरंगजेबाने चेन्नामाचा पराभव केला. राणी औरंगजेबाला घाबरली नाही, आणि तिने छ. राजाराम महाराज यांच्याशी दगा फटका केला नाही. दरम्यान छ. राजाराम महाराज आपल्या आणि चेन्नम्माच्या निवडक सैनिकांसह सुरक्षितपणे जिंजीला पोहोचले. राणी चेन्नम्माचा एक मांडलिक राजा सदाशिव याने महाराजांना आर्थिक मदत केली.\nत्यानंतर मात्र या धोरणी राणीने औरंगजेबाबरोबर फार काळ लढणे आपल्याला जमणार नाही हे ओळखून त्याच्याशी तह केला.\nइ.स. १६७१ मधील जन्म\nइ.स. १६९६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१७ रोजी २२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amrita.in/marathi/72", "date_download": "2019-07-17T06:16:26Z", "digest": "sha1:A2PCFYPDXT2GHFRBQWEH2OFPX2OV2LH5", "length": 11362, "nlines": 76, "source_domain": "www.amrita.in", "title": "हिंदू धर्म = सनातन धर्म - Amma Marathi", "raw_content": "\nमाझा धर्म आहे- प्रेम\nहिंदू धर्म = सनातन धर्म\nहिंदू धर्माला ‘सनातन धर्म’ असेही म्हटले जाते. याचे कारण असे की तो कोणत्याही देश-काळासाठी उपयुक्त आहे. तो संपूर्ण जगाच्या उत्थानासाठी शाश्वत सत्याची शिकवण देतो. सनातन धर्म सर्वसमावेशक आहे. त्यात भौगोलिक सीमा व संकुचित मनोवृत्तींसाठी कोणतेही स्थान नाही.\n(हे परमात्मन् मला असत्याकडून सत्याकडे, अज्ञानरूपी अंधकारातून आत्मदर्शनरूपी ज्ञानप्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा.)\n‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु’ (सर्व लोक सुखी होवोत.)\n‘पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते\n(माझे आत्मस्वरूप पूर्ण आहे, तसेच हे व्यक्त व अव्यक्त ब्रह्मही पूर्णच आहे. त्या पूर्ण ब्रह्मात माझे ��त्मस्वरूपरूपी पूर्ण ब्रह्म मिळविले किंवा वजा केले तरी अवशेष जे राहते तेही पूर्णच राहते.)\nआपल्या ऋषिमुनींनी जगाला अशा प्रकारच्या उदात मंत्रांची देणगी दिली आहे. त्यांच्यात कुठेही, कोणालाही, कोणत्याही प्रकारे परपीडनाचा भाव लेशभरही पाहायला मिळत नाही. ऋषींनी त्या परम अद्वैत सत्याची अनुभूती घेतली होती.\nफ्रिज वस्तूला थंड बनवितो, हीटर गरम करतो, बल्ब प्रकाश देतो, पंखा हवा देतो. परंतु या सर्व उपकरणांना कार्यप्रवण करणारा विद्युतप्रवाह तर एकच असतो. या उपकरणांचे कार्य, उपयोग, किंमत भिन्न आहे, म्हणून एकातून वाहणारा विद्युतप्रवाह दुस-यातून वाहणा-या विद्युत प्रवाहापेक्षा श्रेष्ठ वा नीच आहे असे म्हणण्यात काही अर्थ आहे का ज्याप्रमाणे भिन्न यंत्रांतून प्रवाहित होणारा विद्युतप्रवाह एकच असतो, त्याचप्रमाणे निरनिराळ्या वस्तूंच्या बाह्य नाम-रूपात वैविध्य असूनही सर्वांमध्ये अंतस्थ चैतन्य एकच आहे. हे आंतरिक ऐक्य पाहण्याची शक्ती साधना करून प्राप्त केली पाहिजे. अनुभवसिद्ध ऋषिमुनींनी ते सत्य आपल्या अनुयायांमध्ये संचारित केले. या आत्मदर्शनानेच भारतातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनशैलीचे रूप घडविले आहे. ह्या संस्कारांच्या अनुयायांना हिंदू म्हणतात. वस्तुतः हा इतर धर्मांसारखा एक धर्म नाहीये. कारण की धर्माचा सर्वसाधारण अर्थ एखाद्या विशिष्ट व्यक्तीने स्थापन केलेला असे मानले जाते. उलटपक्षी सनातन धर्मातील हे सारे संस्कार, अनेक भिन्न मतमतांतरे, भिन्न काळात, भिन्न मार्गांनी, भिन्न दृष्टिकोन असलेल्या अनेक सत्यद्रष्ट्या ऋषींच्या अनुभवांचा समन्वय आहे. म्हणून हिंदू धर्म कोणत्याही एका व्यक्तीने स्थापन केलेला नाहीये. तसेच सनातन धर्माचे आधारभूत तत्व कोणत्याही एका धर्मग्रंथापुरते मर्यादित नाहीये. हा धर्म समग्र जीवनदर्शन आहे.\nसनातन धर्म असे म्हणत नाही की, ईश्वरप्राप्तीसाठी एकच ठराविक साचेबंद मार्ग असून त्याला फक्त एका विशिष्ट नावानेच पुकारले जाऊ शकते. सनातन धर्म एखाद्या सूपर मार्केटसारखा आहे. असे काहीही नाही की जे इथे उपलब्ध नाही. महात्म्यांनी दाखविलेल्या अनेक मार्गांपैकी कोणत्याही एका इष्ट मार्गाची निवड करण्याचे किंवा स्वतःच एखादा नवीन मार्ग शोधून काढण्याचेही स्वातंत्र्य सनातन धर्मात आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्याचे किंवा न ठे��ण्याचेही स्वातंत्र्य सनातन धर्म देतो.\nसनातन धर्म दुःखापासून आत्यंतिक मुक्तीलाच मोक्ष म्हणतो. ते लक्ष्य प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल सनातन धर्म कोणताही हट्ट धरीत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीनुसार सद्गुरू लोकांना उपदेश देतात, त्यांना मार्गदर्शन करतात.\nसनातन धर्म सर्वांमध्ये दिव्यत्व पाहत असल्याने त्यात अंतहीन नरकाची कल्पनासुद्धा नाही. सनातन धर्माचे असे मत आहे की कितीही मोठा पापी असला तरी तो सद्विचार व सत्कर्मांच्या माध्यमातून स्वतःला शुद्ध करू शकतो व ईश्वरसाक्षात्कार प्राप्त करू शकतो. कितीही पापकर्मे केली असली तरी एखाद्यात खरोखर पश्चात्ताप जागला तर तो वाचू शकतो. असे कोणतेही पाप नाही की जे पश्चात्तापाने धुतले जात नाही.\nज्याप्रमाणे बिझीनेस चालविण्यासाठी बिझीनेस मॅनेजमेंट शिकण्याची आवश्यकता आहे तसेच जीवन आनंदपूर्ण बनविण्यासाठी जीवनाचे मॅनेजमेंट शिकण्याची आवश्यकता आहे. जीवनाच्या मॅनेजमेंटचे समग्र शास्त्र आहे, ‘सनातन धर्म.’\nशांती मंत्र, सनातन धर्म, हिंदू धर्म\nPrevious Postहिंदू धर्म आणि ईश्वर\nNext Postस्वतःला जाणून घ्या\nअम्मांचा गीता जयंतीचा संदेश\nप्रेेमाचा प्रथम तरंग आपल्या आतूनच उठतो\nओणमचा सण राजा आणि प्रजेमधील आदर्श नातेसंबंधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे\nमनातून हिंसक विचार काढून टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/1843553/picture-gallery-of-shivaji-jayanti-procession-started-in-pune-with-enthusiasm/", "date_download": "2019-07-17T06:44:20Z", "digest": "sha1:GW4K2VF57QM76UJF2ZZKTY4K5CZO37PZ", "length": 8239, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Picture Gallery of Shivaji Jayanti Procession started in Pune with enthusiasm |Picture Gallery : पुण्यात शिवजयंतीच्या मिरवणुकांना उत्साह सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nPicture Gallery : पुण्यात शिवजयंतीच्या मिरवणुकांचा उत्साह\nPicture Gallery : पुण्यात शिवजयंतीच्या मिरवणुकांचा उत्साह\nपुणे : शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत कोल्हापूरच्या भवानी मंडपाच्या प्रवेशद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. छायाचित्र - सागर का��ार\nपुणे : शिवजयंती निमित्त काढलेल्या अनेक मिरवणुकांमध्ये पारंपारिक ढोल-ताशांचा गजर पहायला मिळत आहे. छायाचित्र - सागर कासार\nपुणे : शिवरायांचे एक विश्वासू मावळे वीर बाजी पासलकर यांचा चित्ररथही साकारण्यात आला आहे. छायाचित्र - सागर कासार\nपुणे : शिवजयंती निमित्त छोटे वारकरीही मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. छायाचित्र - सागर कासार\nपुणे : पारंपारिक साड्या आणि भगवे फेटे घालून या मुलींनी साहसी खेळ सादर केले. छायाचित्र - सागर कासार\nपुणे : शिवजयंतीच्या मिरवणुकीत ताशांचा तालबद्ध गजर करताना तरुण. छायाचित्र - सागर कासार\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://arogyanama.com/shampoo-tips-for-dandruff-free-hair/", "date_download": "2019-07-17T06:53:16Z", "digest": "sha1:D5V4OEWSLUJAKNAJQA4ZS7N2R23GTYWG", "length": 5792, "nlines": 82, "source_domain": "arogyanama.com", "title": "डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा - Arogyanama", "raw_content": "\nडँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा\nin तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाइन – डँड्रफचा त्रास अनेकांना होतो. यासाठी अनेक प्रॉडक्ट बाजारात मिळतात. मात्र, यापैकी अनेक प्रॉडक्टचा काही एक उपयोग होत नाही. उलट केसांची हानी होऊ शकते. केसातील कोंडा या समस्येवर काही घरगुती उपाय केल्यास जलद फायदा होऊ शकतो. यासाठी आपल्या शॅम्पूमध्ये काही घरगुती पदार्थ मिसळले की तुम्ही हा उपाय करू शकता. हे कोणते उपाय आहेत, त्याविषयी माहिती घेवूयात.\nसुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा\nदुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक\n‘या’ खास गोष्टींचे सेवन केल्यास बुध्दी होईल ‘तल्लख’\nशॅम्पू अधिक प्रभावी करण्यासाठी त्यामध्ये काही मिसळले तर तो जा��्त प्रभावी होईल. शॅम्पूमध्ये लिंबूचा रस मिसळल्याने कोंडा सहज दूर होतो. शॅम्पूमध्ये मध मिसळून लावल्याने केस गळणे पूर्णपणे बंद होते. आवळ्याचा रस शॅम्पूसोबत मिक्स केल्याने कोंडा पूर्णपणे दूर होतो. गुलाब जल शॅम्पूमध्ये मिक्स करुन लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो. शॅम्पूमध्ये ग्रीन टी मिसळल्याने केस गळणे थांबते. यामुळे केस दाट होतात. शॅम्पूमध्ये एलोवेरा ज्यूस मिसळून लावल्याने खाज दूर होते. ऑलिव्ह ऑइल शॅम्पूमध्ये मिसळून लावल्याने केसांची चमक वाढते. बारीक केलेली साखर शॅम्पूसोबत मिसळून लावल्याने केस मुलायम,चमकदार होतात.\n१० पैकी १ मुलीला होतो हा आजार, जाणून घ्या माहिती\nमासिक पाळीची अनियमितता, 'हे' आहेत उपाय\nमासिक पाळीची अनियमितता, 'हे' आहेत उपाय\n‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा\nसुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2011/12/17/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-17T06:18:16Z", "digest": "sha1:RQRAFXADHRDQI2MGHSC7I2VS4ZULCNZM", "length": 113421, "nlines": 1418, "source_domain": "kayvatelte.com", "title": "लोकं लग्न का करतात? | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.\nलोकं लग्न का करतात\nलेखाचे हे हेडिंग वाचल्यावर तुमच्या पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं लग्न का करात तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं का\nजेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड पॉकेट मनी आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.\nनवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग जर मुलगी असेल तर आई वडिलांना तिच्या लग्नाची का��जी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं हिला असं आता लवकर उजवून टाकायला हवं आता लवकर उजवून टाकायला हवंघरच्या लोकांची सारखी भूणभूण सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते. स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू लागतात.\nमुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,” काय रे तसं काही आहे का तुझं असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.\nइथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून आपणही करायचं का सोशल अॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं सोशल अॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं म्हणजे आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय करायचं\nतिच्याही मनात साधारण असेच विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी मुलासोबत रहायला जायचं अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला लग्न करायलाच हवं का\nदोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण हिम्मत दोघांचीही होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते. मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा येडा’ कधी काही बोलतो का ह्याची\nपण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं, आणि मग ती नाही म्हणाली तर असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं विचारावं की नको बरोबरच्या मित्रांच्या पण लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र ढीम्म पणे बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.\nअसेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते. मधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो .\nहे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण पणे मुलांच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने मन तयार करत असतं.\nलग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना म्हणून मग लग्न केले जाते.. \nदुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच आवडत होती” असे लक्षात आल्याने लग्न करतात.\nकाही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात, आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते, तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का तिच्याकडे करोडो रुपये आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना\nपण याच गोष्टीवरून एक लक्षात ��ेतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली, तरीही समाजातलं अॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल का ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.\nकाही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे सगळे लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर , आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.\nबरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या एकटेपणातुन बाहेर पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते. अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.\nअजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो, आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं असतात.\nदोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते, जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न\nधार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.\nया सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा हवं तर बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला. सेक्स हा पण उद्देश आहेच. पण केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे. सेक्स साठी म्हणून कोणी लग्न करत नाही.\nजसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील. त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या बाळाला व��िलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.\nजेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची बायको , अमिताभची सून, त्या बाळाची आई.. इतके काही झाली लग्नानंतर. हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.\nसगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स करायचं म्हणून करतात .\nजर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं हे आठवुन बघा, आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून पहा…. जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा… 🙂\nThis entry was posted in सामाजिक and tagged काय वाटेल ते, मराठी, महेंद्र कुलकर्णी, लग्न, विवाह, सेक्स. Bookmark the permalink.\n← प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.\n230 Responses to लोकं लग्न का करतात\nधन्यवाद. काल आधी फेसबुक वर स्टेटस टाकलं होतं, पण लक्षात आलं की एक लेख होऊ शकतो म्हणून मग आज चे हे पोस्ट\nब्लॉग वर स्वागत आणि शुभेच्छा.\nमग लग्न करून एक जिवन साती भेटतो जर लग्न नाही केले तर जिवन साती कोन आई वडिल कुठपरेत साभाळ करनार.\nहाच प्रश्न मला पण पडलेला आहे परंतु लग्न का करावे याचे खरच उत्तर काही मिळत नाहीये…\nसध्या घरातले सगळेजण हात धुऊन मागे लागले आहेत की लग्न कर म्हणून पण मला आजून तरी समाधान कारक उत्तर काही मिळाले नाही…\nआणि तुम्ही पण “शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स करायचं म्हणून करतात . ” असेच म्हणत आहात…\nअजून तरी प्रश्न अनुत्तरीत आहे..\nज्या दिवशी उत्तर मिळेल त्या वेळी नक्कीच कॉमेंट करेन…\nलेखात लिहायचा राहिलेला हा मुद्दा :-\nबरेचदा तर घरच्या लोकांनी म्हंटलं म्हणून त्यांना खूष करायला लग्नासाठी होकार दिला जातो. आई वडील आपलं चांगलंच करतील ही भावना असतेच, आणि मग त्यांनी विचारले की सरळ हो म्हणून मोकळे होतात दोघंही. आणि साधारणपणे असेच होते.. 🙂\n अतिशय सुरेख लेख आहे.\nसमाजात लग्नानंतर मिळणारी प्रतिष्ठा ही दुसऱ्या कशानेच मिळू शकत नाही हे पण नक्की./\nहा हा हा … अगदी माझ्या मनातले विचार… 🙂\nम्हणून मी अजुन लग्नाचा विचार केला नाही…बाकी संसारी मित्रांच्या कमेंट्सची वाट बघतोय, बघू त्यांची कारणे काय होती ते 😉\nविस खांडेकर म्हणतात, ” थोडं अविचारी व्हा” नुसता विचार करत बसू नका… 🙂 लवकर अॅक्शन घे आता..\nआवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.\nकाका… मी ही हा.. प्रश्न बऱ्याच लोकांना विचारलाय.. अगदी…सुखात लोळंनार्यांना & दू:खाने रडणार्यांनाही… (लग्न झाल्यानंतर)…. समाधानकारक उत्तर.. अजून कोणीही दिलेलं नाही……….\n@list तुम्हीतरी द्याल अशी अपेक्षा होती.., पण.. “करायचं म्हणून करतात …” (\nआंबा चवीला कसा लागतो हे कोणी सांगू शकणार नाही. त्या साठी स्वतःच चव घेऊन पहावी लागते. इथे पण तसेच आहे, प्रत्येकाचे उत्तर निराळे असणार.. पण बहूतेक कोणालाच काही उत्तर सापडत नाही- की आपण हे लग्न् का केलंय\nअतिशय उत्तम विश्लेषण केलेले आहे.\nयातील शेवटून दुसरे जे कारण आहे सेक्स त्यात थोडा बदल करून मी असे म्हणेन की आपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .\nआणि दुसरे म्हणजे आपल्या मालमत्तेला वारस हवा असेही वाटत असते. अगदी गरिबाची झोपडी असली तरीही तो मृत्यूसमयी जे काही किडूकमिडूक असेल ते आपल्या मुलाबाळांना वाटून देत असतो. आपले स्वत:चे असे कुणीतरी असावे ही नैसर्गिक इच्छा असते. कदाचित निर्मितीचा आनंदही हवा असेल काहीजणांना.\nविवाहसंस्था कशी सुरु झाली असावी यावर लेखिका मंगला सामंत यांचे अतिशय उत्तम पुस्तक आहे . एक मात्र खरे की आधी आपण कृती करतो अर्थातच लग्नाची आणि मग जस्टीफिकेशन शोधत बसतो.\nया लेखामुळे किमान काहीजण तरी लग्न करण्यापूर्वी ते का करायचे आहे याचा नक्कीच विचार करतील.\nधन्यवाद.. खूप छान मुद्दे अॅड केलेत\nआपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .\nबऱ्याच महिन्यांपूर्वी मी कुठेतरी वाचले होते की काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिकेत “अमुक अमुक आणि तमुक तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे” असे वाक्य असायचे.\nतुमचं लग्न झालं आहे का तर बोलयाला नायतर ते कळणार नाही तुम्हीAला\nछान आवडले आपले मत\nकाका….टिवटर वर चर्���ा वाचली तेव्हाच लक्षात आल होतं की तुमची चांगलीच फ़र्मास पोस्ट येणार आहे ती 😉\n@सुहास….समजेल समजेल लवकरच 😀 😀\nसकाळी ऑफिसला जातांना हा प्रश्न डोक्यात आला होता, म्हणून ट्विट केला…. पण नंतर मग हे पोस्ट लिहायचं सुचलं ..\nदिल की नहीं, दिमागकी सुननेका….\n नै तो फोन करनेका मेरेको…:)मै समझाऊंगा दिमाग की कैसे सुननेका ..:D\nकदाचित काहीही अपेक्षा न करता आयुष्यभर तिला निस्वार्थी प्रेम देण्यासाठी..\nमला वाटतं की देण्या साठी नसावं, तर ते मिळवण्यासाठी असावं. कारण आयुष्यभर लहानपणापासून आपण निःस्वार्थी प्रेम मिळवत असतो, मोठ झाल्यावर त्याची कमतरता जाणवतेच. म्हणून लग्न असेल का\nमिळण्याची अपेक्षा ठेवून जर वागत राहिलो तर कदाचित एकतर्फी निस्वार्थी प्रेम करण्याची मजाच हरवून जाईल.. कदाचित आपल्या एकतर्फी निस्वार्थी प्रेमाने ती पण प्रेम करू लागेल आपल्यावर..\nसगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स करायचं म्हणून करतात .\nबरीच उत्तरं ट्राय केल्यावर माझं उत्तर ते वर दिलेले आहे..:) प्रतिक्रियेसाठी आभार.\nलेख वाचुन विचार करायला लागलो. पण ते शब्दात कसे उतरवायचे ते नाही कळत.\nजाउ देत. आपण भेटु तेँव्हा चर्चा करू.\nधन्यवाद.. मेंदूला चालना देणारा विषय आहे हा:) अभ्रिप्रायासाठी आभार..\nसही.. पण इथे लग्न करावे की नाही हा विषय नाही. लग्न करायचा निर्णय घेतात त्या मागच्या कारणाचा मागोवा घेण्याचा केलेला प्रयत्न आहे .\nमाझी लग्न करण्यामागच कारण म्हणजे,\nएखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना म्हणून मग लग्न केले जाते.. \nलकी माणासापैकी तुम्ही एक.. 🙂 ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nअच्छा म्हणजे परवा ट्वीटरवर म्हटल्याप्रमाणे लग्नावर पोस्ट आली म्हणायची 🙂 छान मुद्दे मांडले आहेत. हल्ली फेसबुकवर “स्टेटस” अपडेट करायला मिळावे म्हणून देखील काही महाभाग लग्न करीत असतील 🙂\n@सुहास – “प्यार का पंचनामा” आवडला होता नां मग अनुभव नां भाऊ… 😉\nआता घोडा मैदान जवळच आहे..\nविचार करत रहा. कदाचित सापडेल एखादं उत्तर… 🙂\nब्ॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nमला पण हे कारण ���टतं.. बहूतेक सबॉन्शस माइंड मधे हाच विचार सुरु रहात असेल निर्णय घेतांना.\nकाका अगदी कालच मी लिहायला घेतला होत, हाच विषय कारण आता माझ्या घरचे माझ्या मागे लागले आहेत लग्न कर म्हणून.. मला अजिबात काळात नाहीये कि मी लग्न का करायचं कारण आता माझ्या घरचे माझ्या मागे लागले आहेत लग्न कर म्हणून.. मला अजिबात काळात नाहीये कि मी लग्न का करायचं का मी दुसर्याच्या घरी जाऊन राहायचं का मी दुसर्याच्या घरी जाऊन राहायचं अगदी माझं नावही बदलायचं.. rather माझी आय्डेन्तिती पण बदलायची.. थोडक्यात पुसून टाकायची. इतकी वर्ष माझं घर, आपल सगळ सोडून जायचं… कुणा अनोळखी बरोबर बोलाल कि वाईट पण अशाच अनोळखी माणसात जाऊन आपल आयुष्य काढायचं अगदी माझं नावही बदलायचं.. rather माझी आय्डेन्तिती पण बदलायची.. थोडक्यात पुसून टाकायची. इतकी वर्ष माझं घर, आपल सगळ सोडून जायचं… कुणा अनोळखी बरोबर बोलाल कि वाईट पण अशाच अनोळखी माणसात जाऊन आपल आयुष्य काढायचं आपला मांडलेला खेळ सोडायचा, मित्र- मैत्रिणींना सोडून जायचं, पुन्हा नवा डाव मांडायचा. का\nबऱ्याच गोष्टी घरातल्या मोठ्यांवर सोडून दिल्या की बरं असतं..\nजीवनक्रम आहे हा. हे असेच चालणार. शुभेच्छा\nसुंदर उत्तर लिहिले आहे. पहिल्या नाही, पण तिसऱ्या प्रश्नावर लिहिलंय पूर्वी एकदा…\nआपण लिहिलेल्या सगळ्या मुद्दया बरोबर मानसिक आधार हे पण एक कारण आहे.\nजसे जसे आपले वय वाढत जाते तसे तसे आपल्याला मानसिक आधाराची ज्यास्त गरज लागते.\nआणि मग त्या साठी सुरु होतो प्रवास हक्काचे माणूस शोधण्याचा आणि तो प्रयत्न म्हणजे लग्न.\nकाका आता तुमी अजून एक पोस्ट लिहा लग्न का करावे ते 🙂\nप्रौढ वयातल्या लग्नाचा विचार केला तर वरचे उत्तर योग्य ठरते. पण मुलाचे वय २७ आणि मुलीचे २४ असेल तर -मानसिक आधाराची गरज फारशी वाटत नसावी..\nसर मला तर वाटते की आपल्या आई – वडीलानंतर जी कोणी व्यक्ती आपल्याला समजू शकते , प्रेम देऊ शकते ती म्हणजे आपली बायको. कदाचित हे कारण असाव लग्न करण्याच…..\nधन्यवाद..आई वडीलां इतकं समजून घेणारं दुसरं कोणीच नसतं.. बायको काही अंशी समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण त्यावरही लिमिटेशन्स असतातच..\nआवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. छान मुद्दा मांडला आहे.\nकरुन टाकायला हरकत नाही. जर सगळं काही सेट झालेले असेल तर काय हरकत आहे आयुष्तातल्या जबाबदाऱ्या लवकर संपतात.:) बेस्ट लक.\n“एखादी व्���क्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना म्हणून मग लग्न केले जाते.. म्हणून मग लग्न केले जाते.. \n……….याच गोष्टीसाठी तिच्याशी लग्नाची धडपड चालूये…पण वाट खडतर आहे असं वाटतंय \nशुभेच्छा. अहो काही तरी तर कारण हवं असतंच .. तुमचं तर एकदम सॉल्लीड आहे कारण.\nब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nकाका हे पुलंच्या असामी आसामी मधल्या टू बी ऑर नॉट टू बी सारखं झालंय हो, माझ्या मनात तर विचारांचा राडा झालाय नुसता……. अन आता तर माझे करियर वगैरे सुरळीत झाल्यावर जेव्हा सिरियसली लग्नाचा विचार मनात येतो तेव्हा कसंतरीच होतंय, माझ्या मनात तर विचारांचा राडा झालाय नुसता……. अन आता तर माझे करियर वगैरे सुरळीत झाल्यावर जेव्हा सिरियसली लग्नाचा विचार मनात येतो तेव्हा कसंतरीच होतंय…. कोणाची तरी पोर आयुष्यभर सांभाळायची…. कोणाची तरी पोर आयुष्यभर सांभाळायची… बापरे… बेडा गर्क… बापरे… बेडा गर्क……… घरी गेलो आता की एकदा तो सीन होणारच आहे बघा आमच्यापण….. ५ मिनिटे भेटून चहा पोहे करुन कसे ठरवु पोरगी कशी आहे ते……… घरी गेलो आता की एकदा तो सीन होणारच आहे बघा आमच्यापण….. ५ मिनिटे भेटून चहा पोहे करुन कसे ठरवु पोरगी कशी आहे ते\nअरे कशाला इतका विचार करतोस. जे व्हायचं ते होईल. तुझी गर्ल फ्रेंड आता हो म्हणेल बघ तूला. ट्राय अगेन.. 🙂\nमधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो\nमानसिक आणि शारिरिक भुक भागवण्यासाठी \nब्लॉग वर स्वागत .. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nएक , दोन किंवा पाच वर्ष सुखी रहाण्यासाठी कोणी लग्न करीत नाही, तर आयुष्य एकमेकांसोबत सुखाने घालवायला करतात. उद्देश तर तोच असतो, पण सुख कशात आहे हा लेख अवश्य वाच, म्हणजे मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल.\nब्लॉग वर स्वागत आणि आभार..\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nशादीका लड्डू खाये वो पछ्ताये और ना खाये वो भी पछताये तो फिर खाकेही पछतओना तो फिर खाकेही पछतओना खानेका मजा तो लो.\nलग्न का करतात याची इतकी उत्तरे ऐकून ही अजून खरे उत्तर सापडतच नाही. वारस, वंशाचा दिव वगैरेच्या गोष्टी अशा लोकांनी कराव्या ज्यांचा वंश चालण्यने का���ी चांगले होणार आहे. बाकी मागे काय ठेऊन गेले काय नाही गेले काय, कय फरक पडतो\nकाहीजण म्हणतात म्हातारपणी कोणीतरि सोबती पाहिजे म्हणून लग्न करा. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, म्हातारपणाची खात्री कोण देणार\nकारणे शोधू नाही आणी साण्गू नाही. आपल्याला वाटले तर करावे लग्न. what say\nस्वागत . वय काय लपलेलं नाही, ब्लॉग वरची इतर पोस्ट्स वाचली की वय आपोआप लक्षात येईल.. 🙂 धन्यवाद.\nहा हा हा… 🙂 पण इतरही काही कारणं असस्तीलच की.. \nखरं अहे, पण लग्न करतांना दोघंही तरूण असतात, तेंव्हा म्हातारपणीचा विचार केला नसतो दोघांनी पण.\nकशाला विचार करता, सरळ फेस करायचं .. सगळ्यांचं जे होतं, तेच आपलंही होणार हे नक्की \nआतापर्यंत लग्न म्हणजे अपरिहार्य गोष्ट समझुन चाललो होतो…\nपण कधी मनापासून विचार नाही केला कि नक्की का करायचं लग्न\nधन्यवाद… आता (तरी) नक्की विचार करेन \nब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nकाही प्रश्न अनुत्तरीतच बरे असतात- त्यातलाच हा एक\nप्रतिक्रियेसा्ठी मनःपूर्वक आभार. उत्तर जर कधी सापडलं तर नक्की या इथे पोस्ट करायला.. 🙂\nजास्त विचार न करता, करायचं म्हणून करून टाकायचं… सगळेच जण असंच करतात\nब्लॉग वर स्वागत आणि मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.\nयोग्य वेळी सगळ्याच गोष्टी आपोआप होतात… कळत नकळत आपणही त्यात सहभागी होत जातो. शुभेच्छा.\nलग्न करन आवषक आहे का जर समजा नाही केल लग्न तर जर समजा नाही केल लग्न तर मी मानतो शारीरिक आणी मानसिक गरज ही असतेच प्रत्येकाला. (पण हे जर मुद्दे सोडले तर) लाहान पन खेळन्यात मग शाळेत मग कोलेज मग नोकरी मग छोकरी मग लग्न मग पोर मग त्यांच पालन मग त्यांच शीक्षण मग लग्न म्हणजे परत बे चे पाडे चालु . जिवणाचा का हाच उद्देश आहे मी मानतो शारीरिक आणी मानसिक गरज ही असतेच प्रत्येकाला. (पण हे जर मुद्दे सोडले तर) लाहान पन खेळन्यात मग शाळेत मग कोलेज मग नोकरी मग छोकरी मग लग्न मग पोर मग त्यांच पालन मग त्यांच शीक्षण मग लग्न म्हणजे परत बे चे पाडे चालु . जिवणाचा का हाच उद्देश आहे बिना लग्न करता आंनदी राहता येत नाही का बिना लग्न करता आंनदी राहता येत नाही का जे सर्वानी केले तेच आपन ही करावे का \nहे आणी असे बरेच प्रश्न मला पडतात . अजुन ही मनाला पटेल असे उत्तर मीळाले नाही …………\nलग्न ाल्यावर पण् उत्तर शॊधता येऊ शकतं.. 🙂\nब्लॉग वर स्वागत.. आणि आभार.\nउत्तर आपोआपच मिळतं, आणि प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं.\n विचार कर.. उत्तर सापडेल.\nफार कठीण प्रश्न आहे हा. प्रत्येकाने आपापले उत्तर शोधायचे असते.\n मलाही हा प्रश्न पडला होता २५ वर्षापूर्वी., शेवटी वडिलांचे ऐकले ……. .\nवर लेखात लिह्लेले वाक्य पुन्हा देतोय, “जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील. त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो.”\nबरं, अमेरिकेत तर अगदी वयाच्या १६ पासून सेक्स चा अनुभव घेतला असतो, तरी पण लोकं लग्न करतात, तिकडे तर सेक्स अगदी उघड पणे अव्हेलेबल आहे., तरी पण लोकं लग्न करतातच.. 🙂\n काय प्रतिक्रया द्यावी हेच कळत नाही\nजिवन एकाकी (वैयक्तीक द्रूष्टीने), अधूरं (कौटूंबीक द्रूष्टीने), अपूर्ण (सामाजीक द्रूष्टीने) राहू नये म्हणून.\nसुनील; मला सांगायचे आहे कि, तुमच्या लेखा मध्ये आशा काही गोष्टी आहे कि त्यामुळे लग्न म्हणजे काय आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला गेला धन्यवाद………………………….\nलग्न…….. हा विषय न संपण्या सारखा आहे……आणि हा प्रश्न सुटेल असा वाटत नाही…. आज आपण लग्न का करावे…. या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे…. लग्न म्हणजे दोन घरांचे मिलन……दोन मनाचे….lagna म्हणजे स्वप्न….. आपले लग्न झाल्यावर दोन कुटुंब एक होतात…. नाते बदलतात दीर, भावजई सासू, सासरे या सारखे अनेक नाते तयार होतात…..आणि सर्वात सुंदर नातं तयार होतं ते आई – वडिलांचं……\nआजी- आजोबांना मिळणारा नातवाचं किवा नातीचं प्रेम……\nआई वडील होण्याचं व आई वडिलांना आजी आजोबा होण्याचं….तसेच इतर नाते संबंध तयार होण्यासाठी लग्न करावा असा माझा मत आहे……..\n हे समजावणारी एक कविता पोस्ट करत आहे परंतु सदर कविता हि माझी नसून प्रसाद शिर्सेकर यांची आहे…\nब्लॉग वाचला…. खूप सुंदर……..\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं\nतिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं\nतिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.\n… लग्न लग्न म्हणजे काय असतं\nतिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं\nत्याने गज���ा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं\nतिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं\nतिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nकधी समझोता तर कधी भांडण असतं\nतो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं\nकपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nकधी दोन मनांचं मीलन असतं\nतर कधी दोन जिवांचं भांडण असतं\nएकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं\nसंकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nप्रेमाचं ते बंधन असतं\nघराचं ते घरपण असतं\nविधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं\nमनःपूर्वक आभार. मध्यंतरी ब्लऑग कडे अजिबात लक्ष नवह्ते म्हणून उत्तर देण्यास उशीर होत्य. क्षमस्व\nलग्न…….. हा विषय न संपण्या सारखा आहे……आणि हा प्रश्न सुटेल असा वाटत नाही…. आज आपण लग्न का करावे…. या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे…. लग्न म्हणजे दोन घरांचे मिलन……दोन मनाचे….lagna म्हणजे स्वप्न….. आपले लग्न झाल्यावर दोन कुटुंब एक होतात…. नाते बदलतात दीर, भावजई सासू, सासरे या सारखे अनेक नाते तयार होतात…..आणि सर्वात सुंदर नातं तयार होतं ते आई – वडिलांचं……\nआजी- आजोबांना मिळणारा नातवाचं किवा नातीचं प्रेम……\nआई वडील होण्याचं व आई वडिलांना आजी आजोबा होण्याचं….तसेच इतर नाते संबंध तयार होण्यासाठी लग्न करावा असा माझा मत आहे……..\n हे समजावणारी एक कविता पोस्ट करत आहे परंतु सदर कविता हि माझी नसून प्रसाद शिर्सेकर यांची आहे…\nब्लॉग वाचला…. खूप सुंदर……..\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं\nतिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं\nतिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.\n… लग्न लग्न म्हणजे काय असतं\nतिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं\nत्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं\nतिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nत्याच्या चुकांना तिच्या पदराचं प��ंघरुण असतं\nतिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nकधी समझोता तर कधी भांडण असतं\nतो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं\nकपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nकधी दोन मनांचं मीलन असतं\nतर कधी दोन जिवांचं भांडण असतं\nएकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं\nसंकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nप्रेमाचं ते बंधन असतं\nघराचं ते घरपण असतं\nविधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं\nप्रतिक्रियेसाठी आभार. प्रतिक्रिया स्पॅम झाल्यामुळे इथे लवकर अप्रूव करता आली नाही,\nआयुष्याच्या शेवटी एखादा तरी जोडिदार असावा. कारण आई-वडील किती दिवस पुरणार आहेत तुमच्या आयुष्यात, ते गेल्यावर मग त्या व्यक्तीच काय कोण आहे त्याच्या जवळच नातेवाईक, मित्र-मैत्रीण, खास व्यक्ती असतील पण किती काळ.\nमला वाटतं दोन्ही पद्धती योग्य आहेत. काही लोकं कधीच आपले विचार व्यक्त करत नाहीत. अशांसाठी केवळ अरेज्ड मॅरेज हाच पर्याय आहे… नाही का/\nआयुष्यभराची सोबती मिळावी म्हणून…….\nखर तर खुप गहन प्रश्न वाटतो हां ” लोक खरच लग्न का करतात.”एक असा खेळ ज्यात जिंकणार की हरनार याची कायम भीती आणि बांधल जाणार स्वातंत्र मग का कराव. एक नाहीत हजारो प्रश्न आहेत.ज्याला उत्तरच नाहि.एक अनउत्तरित असा प्रश्न \nआयुष्याची मजा एकट्याने जगण्यात नाही..सोबत हक्काच माणूस हवं ना..ज्याच्यासोबत प्रत्येक गोष्ट share करता येईल..त्याच्या सोबत संपूर्ण आयुष्य घालवता येईल..त्याच्या फक्त सोबत असण्यात जे सुख असेल ना ते इतर कशातही नसेल…म्हणून मी लग्न करेन….\nपहील्या काळापासुन ते आतापर्यंत लग्न करतात कारण यामध्ये कोणाचाही विशेष संबंध जोडीला जात नाही ..\nलग्न करने म्हणजे आपल्या आई वडीलाचा वारसा चालवणे\nएखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना म्हणून मग लग्न केले जाते.. \nतुमचा लेक खुप छान आहे\n हा मोठा प्रश्न आहे.मला वाट याच उत्तर पाहीजे असेल तर आपला जन्म का झाला याच उत्तरात आपल उत्तर असेल,\nअस म्हणतात कि आपला जन्म चार जागा चालवण्यासाठी झाला\nआयुष्यात प्रगती करण्यासाठी, त्या प्रग���ीचे कौतुक ऐकण्यासाठी आणि आयुष्यभर सोबत हवी असते म्हणून लग्न करावेसे वाटते\nविशाल रमेश वालझाडे says:\nलग्न करा पण समाजासाठी नाही लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी करा आणि विचार बदला की आपण लग्न केले लोकांना चांगले घडवण्यासाठी सामाजीक मुल जपण्यासाठी जे लोक फक्त मुल काढुन त्याना वारर्या वर नाय सोडत पण त्या मुलांना पुढे त्रास होईल असे नका करु छोटी फाँमिली ठेवा एकच असूद्या मुलगा किंवा मुलगी बस लग्न करुन मुलांना त्रास होईल असे नको लग्न करा पण एवढे लकश्यात ठेवा ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌\nशरद पवार परळी वैजनाथ says:\nलग्न प्रतेकाला कराव वाटत,पण मुलगी किंवा मुुलगा आईवडिलांना म्हणत नाही ,,माझ. लग्न करा .\nकारण तशी वेळ आल्याननंतर प्रतेकाचे आईवडिल लग्न मुला मुलिचे लाउन देतात.\nलग्न झाल्याने प्रतेक माणुस सुखी होतो असे नाही.\nपण निश्चित सांगतो जनावरा सारखा रोज आपल्या घरी वेळेवर जात असतो..\nजनार सुद्धा संध्याकाळच्या वेेळी आपोआप ज्याठिकाणी बांधतात तेथे येउन बसतात.\nमाणसात व जणावरात हाच तो फरक आहे.\nलग्न करायचं म्हणून करतात . बहुतेकदा आईवडील मुलगा काही काम करत नसेल तरीपण त्याचे लग्न करून देतात कारण समाजातील लोक आपली निंदा करणार या भावनेने पण लोकांचा हा कुटला समज कळत नाही .\nमला हा लेख खूप आवडला . लग्न करायचे म्हणून करतात . बहुतेकदा आई वडील त्यांचा मुलगा काही काम करत नसेल तरीपण त्याच लग्न करून देतात कारण समाजातील लोक निंदा करतील म्हणून . हा कुटला समज काळात नाही मला .\nलग्न का करतात लोकं यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स करायचं म्हणून …… नाही तर सुखासाठी करताता.\nमग ते सुख प्रत्येकाचे वेगवेगळे आसते,,….\nमाझ्या मते ७०% लोक फक्त सेक्ससाठी करतात. पण तुम्ही यथे विजय मल्लाचे उदा: दिला आहे. पण प्रत्येकाची तसी आयपत नसते, त्या मुळे तो लग्नाचा विचार करतो. कारण तोच एक सोपा मार्ग त्याच्यासाठी आसतो.आणी लग्न न करता सेक्स करणे म्हणजे पाप पण आसते आसही मानले जाते.\nतर कोणी आई बाबांच्या सुखा साठी, म्हणजे इथे त्याच्या मनावर तस आई बाबाने बिबवलेल आसते की तुझ लग्न झाल तर आम्हाला सुख मिळेल म्हणून तो त्याच्या सुखासाठी……\nतर कुणी समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, म्हणजे तो नामर्द आसतो. पण तरी ही लग्न करतो. आपला नामर्दपणा लपवण्यासाठी. आता आपल्याकडे कोन बो��� दाखवू शकत नाही, ही भावना त्याच्या मनाला एक प्रकारची सुखच देत आसते.\n( हीते नानर्दपणा, एड्स, इतकेच नव्हे तर रुदय विकार छद आसणारी पण त्यांचे आई बाबा लग्न लावतात, त्यात पण त्यांना कसले सुख मिळते काय माहीत.)\nतर कोण आपल्या संपतीला वारस व आपल्याला मातारपणी आपली सेवा करण्यासाठी… मुल जन्माला घालण्यासाठी करतात….\nबाण केल म्हणून मी पण केले लग्न…\nआई बाबा कर म्हणाले म्हणून केले लग्न…\nसमाज नाव ठेवतो म्हणून केले लग्न…\nसेक्स वासना भागवण्यासाठी केले लग्न….\nआपल्या मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी किव्हा सुख दुखात सात देण्यासाठी आसी एक मित्रीन आयुष भरासाठी हावी म्हणून केले लग्न….\nजग करत म्हणून मी पण केले लग्न…\nघर कामासाठी फ्रि मोलकरीन पाहीजे होती म्हणून केले लग्न……\nमाणूस म्हणून जन्माला आलो हे सिध्द करण्यासाठी केले लग्न….\nमुल जन्माला घालण्यासाठी केले लग्न….\nस्त्रि म्हणजे काय आसते हे जाणून घेण्यासाठी केले लग्न…….\nवरिल सर्व गरजा भागवण्यासाठी………… गरज होती म्हणून केले लग्न…..\nपण माझ लग्न झाल नाही…. तुमच्या नजरत कोन सुंदर मुलगी आसली तर सांगा…….\nलग्न केल्यमुळे ऐकटे वटून वाढणारा तणाव कमी होतो.\nसमाजाचा बघण्याचा दृष्टीकोण बदलतो\nघरचयांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली. पण आता सर्व काही ठिक चालू आहे.\nलग्न ही आयुष्य गुंतवून ठेवन्यासाठी उत्तम जगण्याचा प्रकार आहे\nया प्रश्नाचे उत्तर नाही पण त्यामागचा इतिहास सांगणारा हा लेख वाचणे सर्व लाग्नालुंसाठी मुस्तच\nतरीसुद्धा हा प्रश्न पुन्हा तयार होतो . अजून थांबू फार घाई होत नाही ना कि अजून काही स्थळ पाहू कि अजून काही स्थळ पाहू माझा इतका पगार कोण तयार होईल लग्नाला छे छे नको नंतर बघू माझा इतका पगार कोण तयार होईल लग्नाला छे छे नको नंतर बघू बरं सगळं ठिक आहे किती पगार असला म्हणजे मला होकार मिळेल बरं सगळं ठिक आहे किती पगार असला म्हणजे मला होकार मिळेल पर्वाच एका मित्राने लव्ह मॕरेज झालं आजच कळालं ब्रेकअप झालं डायव्हर्स झालं , सहा महिने झाले एका मित्राच काही तरी भांडणं झालं बायकोशी आणि तिनं आत्महत्या केली . आमच्या बाजूच पोरगं मुलगी नको म्हणाली म्हणून विहिरीत उडी मारुन जीवन संपवले. चूलत भावाच लग्न झालं एक महिन्या नंतर मुलगी दूसर्या मुला बरोब पळुन गेली .\nतरी सुद्धा आपण लग्न करायचं माझ्या बरोबर पण असे काही घडले तर माझ्या बरोबर पण असे काही घडले तर खरोखरच हा नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे . लग्न का करावं लागतं खरोखरच हा नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे . लग्न का करावं लागतं कोणासाठी लग्न करायचं घरचे म्हणतात म्हणून कि संस्कृती म्हणून रिस्क घ्यावी की नको\nमाझ पण लग्न आहे ३० मे मिसंगतो लग्न करून उत्तर \nकुलकर्णी साहेब मला तुमचा मो .नं .पाहिजे होता\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/if-sambhaji-bhide-is-not-arrested-then-march-on-to-the-vidhan-bhavan-says-prakash-ambedkar-update/", "date_download": "2019-07-17T06:47:48Z", "digest": "sha1:I2BUDTUDKTLMBEVFL6UJCRNQC3TAJAHK", "length": 6286, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एल्गार मार्च अटळ ; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा", "raw_content": "\n‘सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत’\nविधानसभेसाठी एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करावं : पंकजा मुंडे\nपैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडला, रस्त्यांवर नोटांचा पाऊस\nमराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये आरक्षण लागू\nकर्जत-जामखेडमधून लढण्यावर मंजुषा गुंड ठाम, रोहित पवारांचं काय होणार \nचाहत्यांचे आभार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार ; रणझुंजार जडेजाचा निर्धार\nएल्गार मार्च अटळ ; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा\nटीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक का करत नाही याची उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. शिवजंयत���ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये संभाजी भिडे फोटोत होते. त्यामुळे मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेलाय का याची उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. शिवजंयतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये संभाजी भिडे फोटोत होते. त्यामुळे मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेलाय का असा सवाल करत भिडे गुरुजींना अटक न झाल्यास 26 मार्चाला विधानसभेवर निघणारा एल्गार मार्च अटळ असल्याचा अल्टिमेट प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकार यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली.त्यानंतर भिडे गुरुजींना अटक न झाल्यास 26 मार्चाला विधानसभेवर निघणारा एल्गार मार्च अटळ असल्याच प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलं आहे.\n‘सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत’\nविधानसभेसाठी एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करावं : पंकजा मुंडे\nपैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडला, रस्त्यांवर नोटांचा पाऊस\nराज्यसभेच्या 58 जागांसाठी आज मतदान\nआजपासून रामलीला मैदानावर अण्णांचा एल्गार \n‘सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत’\nविधानसभेसाठी एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करावं : पंकजा मुंडे\nपैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडला, रस्त्यांवर नोटांचा पाऊस\nमराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये आरक्षण लागू\nकर्जत-जामखेडमधून लढण्यावर मंजुषा गुंड ठाम, रोहित पवारांचं काय होणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://pmc.gov.in/mr/social-media-gazetteer", "date_download": "2019-07-17T06:32:37Z", "digest": "sha1:S5H7FAQAZ4TPANRITG37BM54IQARU4SH", "length": 13039, "nlines": 270, "source_domain": "pmc.gov.in", "title": "सोसिअल मीडिया वृत्तपत्र", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ ड���सेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nअपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त कार्यालय\nअपंग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » सोसिअल मीडिया वृत्तपत्र\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - July 17, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://pmc.gov.in/mr/terms-and-conditions", "date_download": "2019-07-17T06:35:06Z", "digest": "sha1:M755XAKSLRRRYUCXQWQUNT7R5MGU4D5P", "length": 13519, "nlines": 260, "source_domain": "pmc.gov.in", "title": "Terms and Conditions | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nअपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त कार्यालय\nअपंग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - July 17, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/maharashtra-government-transfer-assistant-director-of-town-planning-1855954/", "date_download": "2019-07-17T06:56:38Z", "digest": "sha1:IY47GHMYTZT6IPOUUREEBLOPVRTEU4WW", "length": 14832, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra government transfer Assistant Director of Town Planning | साहाय्यक नगररचना संचालकांची उचलबांगडी | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nसाहाय्यक नगररचना संचालकांची उचलबांगडी\nसाहाय्यक नगररचना संचालकांची उचलबांगडी\nनवी मुंबई पालिकेचे साहाय्यक नगररचना संचालक आवैस मोमीन यांची अखेर राज्य शासनाने उचलबांगडी केली आहे.\nशासनाकडे माघारी पाठविण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंजूर प्रस्ताव\nविकास महाडिक, नवी मुंबई\nशहराचा विकास आराखडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नवी मुंबई पालिकेचे साहाय्यक नगररचना संचालक आवैस मोमीन यांची अखेर राज्य शासनाने उचलबांगडी केली आहे. वाशीतील एका वास्तुविशारदाला नोटीस दिल्याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना शासनाकडे माघारी पाठविण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता, पण पालिका आयुक्तांनी त्याला नकार दिला होता.\nनवी मुंबईतील एका बडय़ा विकासकाला बेलापूर येथील बांधकामासाठी परवानगी देण्यास हेलपाटे मारायला लावल्याने या अधिकाऱ्याची अलिबागला बदली करण्यात आल्याचे समजते. मात्र शासनाचा हा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला आहे.\nगेली अनेक वर्षे रखडलेला शहराचा विकास प्रारूप आराखडा तयार करण्यात नवी मुंबई पालिकेच्या नियोजन विभागाचा मोठा सहभाग आहे. मुंबई पालिकेने हा विकास आराखडा कोटय़वधी रुपये खर्च करून बाह्य संस्थेकडून करून घेतलेला आहे, पण नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी आपल्या नियोजन विभागावर विश्वास टाकून हा विकास आराखडा वर्षांत करून घेतला. जमिनीचा वापर, आरक्षण, बेकायदेशीर बांधकामे, सार्वजनिक भूखंड यांचा तयार करण्यात आलेला आराखडा सर्वसाधारण सभेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने आता हा विकास आराखडा आणखी दोन महिने रखडलेला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर नाचण्यास नकार देणारे साहाय��यक नगरचना संचालक मोमीन यांना पालिका सेवेतून काढून शासनाकडे परत पाठविण्यात यावे असा एक प्रस्ताव सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला होता. त्याला पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांचा विरोध होता. यावरून सत्ताधारी व आयुक्त यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला नाही. शहर विकास आराखडय़ाचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्याची पालिकेला गरज असल्याचे यामागे कारण होते.\nयाच काळात नवी मुंबईतील एक बडा विकासक आपल्या बेलापूर येथील महत्त्वाकांक्षी गृह प्रकल्पाला रद्द करण्यात आलेली बांधकाम परवानगी मिळावी यासाठी प्रयत्नशील होता. नगररचना विभागात अनेक फेऱ्या मारल्यानंतरही बांधकाम परवानगी मिळत नसल्याने या विकासकाने मंत्रालयात मोर्चेबांधणी केली.\nसिडकोच्या साडेबारा टक्केयोजनेच्या रायगड जिल्ह्य़ातील पात्रता ठाणे जिल्ह्य़ात लागू करण्याचा पहिला प्रयोग या विकासकाने केलेला आहे. सिडकोने ही लिंकेज बदल आता सिडको संचालकांच्या मान्यतेने अधिकृत केलेली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडील अनेक निर्णय आपल्या सोयीनुसार करून घेण्यात या विकासकाचा हातखंडा आहे.\nपदभार सतीश उगिले यांच्याकडे\nबेलापूरच्या प्रकल्पाला नाहक आडकाठी करणाऱ्या साहाय्यक संचालकाची बदली करण्यात यावी यासाठी या विकासकाने आपले वजन खर्ची केले होते. त्यामुळे मोमीन यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांचा पदभार नगररचनाकार सतीश उगिले यांना देण्यात आला आहे. विकासकाने केलेल्या बदलीच्या प्रयत्नांना आलेले यश सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडले असून त्यांनी मंजूर केलेला प्रस्ताव एका अर्थी मार्गी लागला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदर���े आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BANTU-BASLA-DHAGAT-ANI-ITAR-KATHA/1217.aspx", "date_download": "2019-07-17T06:29:23Z", "digest": "sha1:6DQ652QUQMQPFNEPYL5UDQ4XE23NSQD6", "length": 13394, "nlines": 181, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BANTU BASLA DHAGAT ANI ITAR KATHA", "raw_content": "\nबंटू बसला ढगात, बंटूचा टिक टिक मित्र\nक्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते. ...Read more\nजगात गाजलेली अनमोल डायरी... महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल होतं, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा छळ करण्यास माणूस कसा प्रवृत्त होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’मध्ये वाचून मन सुन्न होतं. १९४२ ते १९४४ अशी दोन वरषं अॅन फ्रॅंक या १३ वर्षीय बालिकेला ना शाळा, ना मैत्रिणी अशा परिस्थितीत एका गुप्त ठिकाणी अज्ञातवासात राहावं लागलं. तेव्हा मनातील कोंडलेल्या भावभावनांना कोणताही आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून देण्यासाठी, तिनं डायरी लिहायला सुरुवात केली. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंत तिनं रोजनिशी लिहिली. सुरुवातीला तिनं शाळेतल्या मित्रमैत्रीणींविषयी आठवून आठवून लिहिलं. नंतर ओघातच गुप्तनिवासात राहणाऱ्यांच्या स्वभाविषयी, त्यांना मदत करणाऱ्यांविषयी, तिचे आई-वडील, बहीण मारगॉट या कुटुंबीयांविषयी, त्यांचे स्वभावविशेष, सवयी तसंच बाहेरच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी ती लिहीत होती. गुप्तनिवासात आल्यापासून हितगुज सांगावं, अशी कोणी मैत्रीण नाही म्हणून या रोजनिशीलाच मैत्रीण समजून तिचं नाव तिनं ‘किटी’ ठेवलं. दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘प्रियतम किटी’ संबोधून ती लिहू लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा छळ झाला. त्यामुळे बालपणी फुलपाखरू आयुष्य जगणाऱ्या अॅन फ्रॅंकला अचानक नाझींच्या छळकथांना सामोरं जावं लागतं. अॅन फ्रॅंकचे कुटुंबीय, व्हॅनडॅन कुटुंबीय नाझी भस्मासुरापासून दूर पळत एका इमारतीत लपून छपून राहू लागतात. सर्व बाजूंनी बंदिस्त, पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, दबकून बोलणं, शाळा सवंगडी दुरावलेले... बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क, बरोबर आणलेल्या पुस्तकांच्या वाचनाविषयी दुसरा काहीही विरंगुळा नाही... साधी बेल वाजली तरी आपल्याला पकडायलाच आले आहेत ही धास्ती. अशा प्रकारचं जगणं वाट्याला आलं. काहींना सहानुभूती वाटली, मदत करावीशी वाटली तरी ते करू शकत नाहीत, कारण ही बातमी कळली तर जर्मन लोक मदतकर्त्यांना जबर शिक्षा करत. अशा धास्तावलेल्या परिस्थितीत या मंडळींनी दोन वर्षं काढली. ४ ऑगस्ट १९४४ रोजी ही मंडळी पकडली गेली आणि जर्मन छळछावणीत त्यांची रवानगी झाली. त्यातून काही दिवसांतच अॅनचे वडील आटो फ्रॅंक कसेबसे वाचले. १९५३ पर्यंत ते अॅमस्टरडॅममध्ये राहिले. १९५३ नंतर ते त्यांच्या बहिणीकडे स्वित्स्झर्लंडमधील बॅसेल या गावी राहिले. १९ ऑगस्ट १९८० रोजी ते वारले. त्या अगोदरच त्यांनी अॅनची डायरी प्रकाशित केली होती. ४ ऑगस्ट १९४४ रोजी गुप्तनिवासात लपून राहिलेल्या लोकांना पकडण्यात आलं. मिएप गाइस व बेप व्हायस्कुइज्ल या दोन सेक्रेटरींना अॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखुरलेले सापडले. मिएपनं ते सर्व गोळा करून सुरक्षित ठेवले. युद्धसमाप्तीनंतर अॅन वारल्याचं तिला कळलं, तेव्हा तिनं ते कागद अॅनचे वडील आटो फ्रॅंक यांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी ही रोजनिशी १९४७मध्ये प्रकाशित केली. जागतिक साहित्यविश्वात एक अनमोल लेणं असलेल्या या डायरीच्या आतापर्यंत लाखो प्रती खपल्या आहेत. -मंगला गोखले ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-press-conferance-giridhar-patil-nashik-maharashtra-18765", "date_download": "2019-07-17T07:24:10Z", "digest": "sha1:JIJVV2DXQX4I42DUWYVBO7DZBF4JGOUD", "length": 14912, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, press conferance of giridhar patil, nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला ः डॉ. गिरधर पाटील\nशेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला ः डॉ. गिरधर पाटील\nगुरुवार, 25 एप्रिल 2019\nनाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात अनेक प्रकारचे गुणात्मक फरक दाखवता येतील. शेतकरी व शेतीच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांतील सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला असून, शेती व शेतकऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवू लागले असल्याची टीका शेतकरी नेते अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी केली.\nनाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात अनेक प्रकारचे गुणात्मक फरक दाखवता येतील. शेतकरी व शेतीच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांतील सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला असून, शेती व शेतकऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवू लागले असल्याची टीका शेतकरी नेते अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी केली.\nमंगळवारी (ता. २३) आयोजित पत्रकार परिषेदत डॉ. पाटील बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की शेती, रोजगार व व्यापार यांना रसातळाला नेणारी नोटाबंदी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा जीएसटी, असे झटक्यात तुघलकी निर्णय घेणारे हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर येता कामा नये. ही निवडणूक कोणाला जिंकणवण्यासाठी नसून, आपल्या जिवावर उठलेल्या राक्षसापासून आपले संरक्षण करण्यासाठीची आहे.\nनाशिकमध्ये तीन प्रमुख उमेदवारांपैकी एक उमेदवार अधिकृत युतीचा आहे व दुसरा भाजपचा बंडखोर अपक्ष उमेदवार आहे. हे दोघे ही शेतकरी विरोधी धोरणांचे पुरस्कर्ते असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा विचार करण्याचे काही एक कारण नाही. राहिलेल्या उमेदवाराला निवडून दिले तर शेतीत काय करायचे याचा किमान विचार तरी करता येईल; पण शेतकरी विरोधी पक्षांना मत दिले तर पुढील पिढी आपल्याला कदापिही माफ करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. या वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. या वेळी शेतकरी प्रतिनिधी शिवाजी खैरनार, दिलीप कुवर उपस्थित होते.\nनाशिक शेती सरकार रोजगार व्यापार निवडणूक लोकसभा मतदारसंघ\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच ���ाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत ��ला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/67040", "date_download": "2019-07-17T06:38:17Z", "digest": "sha1:YEXKIYHWOW23JCRZVCBE57WSJNYCVXOT", "length": 9329, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फोडणीचे खमंग डोसे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /फोडणीचे खमंग डोसे\nसाहित्य : एक वाटी तांदळाचे पिठ , अर्धी वाटी रवा , पाऊणवाटी दही , चवीपुरते मिठ , तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , एक चमचा मोहरी , एक चमचा जीरे ,चवीनुसार दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने.\nकृती : प्रथम एका पातेल्यात तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.\nडोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून ठेवावे.\nगॅसवर एका मोठ्या कढल्यात तडका फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी व जिरे टाकून दोन्ही चांगले तड तडल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने घालून २-३ मिनिटे चांगले परतून घावे आणि ही तडका फोडणी ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.\nआता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.\nहे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.\nफोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खास असा खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.\nदही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.\nजागूचीच पाककृती परत इथे\n४ वर्षे जुनी जागूची इथेच मायबोलीवर प्रकाशित झालेली पाककृती परत इथे आपल्या नावाने का देण्यात आली आहे\nफोडणीमुळे ह्या डोश्यांना एक\nफोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खास असा खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.\nदही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.>>> अगदी या सहीत\nजागुचीच रेस्पी आहे.>>> हो\nजागुचीच रेस्पी आहे.>>> हो\nनेहमी छान छान रेसेपी देता आज काय झाले जागुचीच रेसेपी टाकली\nव्हय काका ये तो मेरीच रेसिपी\nव्हय काका ये तो मेरीच रेसिपी है.\nजाउबाईंची कोकणातली आजी झाली\nजाउबाईंची कोकणातली आजी झाली की.\nमी नाव बघून च इकडे कमेंट\nमी नाव बघून च इकडे कमेंट करायला आले... तर चाणाक्ष लोकांनी आधीच इथे येऊन चोरी पकडली आहे.....\nकाका अहो निदान पाकृ टाकायच्या आधी चेक तरी करत जा की कुठून आणि कोणाची रेसिपी घेऊन टाकताय ते...\nम्हणजे कोकणातील आजी म्हणजे\nम्हणजे कोकणातील आजी म्हणजे जागू का ☺️\nकी जाउबाई म्हणजे तांबे☺️\nमायबोली व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कॉपी करून, वाक्यात जरा फेरफार करून टाकावे. शीर्षक तर बदलावेच बदलावे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/article-about-woman-astronaut-judith-resnik/", "date_download": "2019-07-17T06:35:42Z", "digest": "sha1:EEC66UCTZK3DVQOM7U44E7ZTRYQVTAIW", "length": 17384, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंतराळातील बलिदान | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्र�� काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nज्या चॅलेंजर यानातून अमेरिकेची पहिली अंतराळयात्री सॅली राइड अंतराळात जाऊन आली ते अमेरिकेचे स्पेस शटल १९८६ मध्ये अपघातग्रस्त झाले आणि त्यात अमेरिकेची दुसरी आणि जगातली चौथी महिला अंतराळयात्री ज्युडिथ रेस्निक हिचा वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी मृत्यू झाला. अंतराळवीर होणे हे अपार कष्टाचे आणि रोमांचकारी आहे तसेच ते साहसाचेही आहे. पृथ्वीवरून दूर अंतराळात एखादी छोटीशी गफलत झाली तरी अंतराळयान कोसळू शकते. अनेक यशस्वी उड्डाणे केलेल्या ‘चॅलेंजर स्पेस शटल’चाही अंत एका अपघातात झाला. मानवी संशोधनाच्या, वैज्ञानिक प्रगतीसाठी उमेदीच्या, तरुण अंतराळवीरांनी दिलेले हे बलिदान होते.\nज्युडिथ रेस्निक यांचा जन्म अमेरिकेतील ओहायो राज्यात १९४९ मध्ये झाला. अंतराळात जाणाऱ्या त्या पहिल्या ज्युइश – अमेरिकन व्यक्ती होत्या. त्यांचे मातापिता युक्रेनमधून अमेरिकेत आले होते. विज्ञानाची आवड असलेल्या ज्युडिथ यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. याच विषयात त्यांनी मेरीलॅन्ड विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.) प्राप्त केली. त्यानंतर त्या एका कंपनीत डिझाइन इंजिनीअर म्हणून काम करू लागल्या. या कंपनीला (आरसीए) ‘नासा’वरून अनेक कॉन्ट्रक्टस् मिळत असत. १९७८ मध्ये ऍस्ट्रॉनॉट तयार करण्याच्या योजनेत ज्युडिथ यांची निवड झाली. विशेष म्हणजे ‘नासा’साठी स्वयंसेवी काम करणारी अभिनेत्री निशेल निकोलस हिच्या शिफारशीवरून ज्युडिथला ‘नासा’च्या प्रकल्पात प्रवेश मिळाला.\nप्रशिक्षणानंतर ज्युडिथ यांची निवड डिस्कव्हरी यानातून अंतराळात जाण्यासाठी झाली. मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून त्या यात सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे ‘चॅलेंजर’ यानातही त्यांच्याकडे अशीच कामगिरी होती. चॅलेंजरला झालेल्या अपघातानंतर त्याचे ‘कॉकपिट’ सापडल्यावर त्यातील संग्रहित माहिती समजली. त्यातून पायलट स्मिथ यांचे कॉकपिट यानापासून विलग झाल्यानंतर ज्युडिथ व त्यांचे सहकारी किंचित काळ जीवित असावेत असे मत व्यक्त केले गेले. अर्थात त्या अपघातात सर्व सहा अंतराळयात्रींचा अंत झाला होता.\nज्युडिथ रेस्निक यांना अनेक मरणोत्तर सन्मान लाभले. अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ इमारतींना त्यांचे नाव देण्यात आलेच, पण चंद्रावरच्या एका विवरालाही ‘रेस्निक विवर’ असे नाव मिळाले. मेरीलॅन्ड विद्यापीठाने इंजिनीअरिंगच्या लेक्चर हॉलला रेस्निक यांचे नाव देऊन आपल्या पराक्रमी भूतपूर्व विद्यार्थिनीचा सन्मान केला. महिला इंजिनीअर्सच्या संस्थेने रेस्निक चॅलेंजर पदक, कर्तृत्ववान महिला इंजिनीअरनी स्पेस इंजिनीअरिंग क्षेत्रात केलेल्या कामासाठी सुरू केले.\nज्युडिथ रेस्निक यांना मरणोत्तर सन्मान प्राप्त झाले आणि त्यांचे नाव जागतिक ‘स्पेस प्रोग्रॅम’मध्ये कायमचे नोंदले गेले हे खरे असले तरी त्यांच्यासारख्या एका संशोधिकेचा अकाली मृत्यू, कल्पना चावलाच्या दुर्दैवी अंतासारखाच चटका लावणारा होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरशियाची गरज आणि अनौपचारिक चर्चा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/MLA-satej-patil-strike-against-bjp/", "date_download": "2019-07-17T06:38:19Z", "digest": "sha1:UK7JZARG67LOLVVDAYH4LY5URWV3IRRK", "length": 6997, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › महावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील\nमहावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील\nमहावितरणच्या माध्यमातून जास्तीचे पैसे गोळा करण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे. खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच खोटी बिले दिल्याचे सभागृहात मान्य केले आहे. शेतकर्यांच्या सबसिडीसाठी दोन रुपये दर वाढवावा लागत असल्याचे उद्योजकांना एका बाजूला सांगायचे, तर दुसर्या बाजूला खोटे युनिट दाखवून शेतकर्यांनी एवढी वीज वापरली म्हणून सांगत सबसिडी उचलायची, असा धंदा सध्या जोरात सुरू आहे. या खोट्या बिलांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम भाजप करत असल्याची टीका आ. सतेज पाटील यांनी केली.\nवीज दरवाढीसह प्रलंबित वीज कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी काँग्रेस व इरिगेशन फेडरेशनतर्फे महावितरणवर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी साडेबाराला दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, अजिंक्यतारा मार्गे महावितरणवर येऊन थडकला. मोर्चाचे ताराबाई पार्कातील महावितरणच्या कार्यालयासमोरच जाहीर सभेत रूपांतर झाले.\nयावेळी आ. पाटील यांनी विजेच्या प्रश्नावरून शेतकरी, घरगुती व औद्योगिक ग्राहकांच्या व्यथा मांडत भाजप सरकारच्या आदे��ाने महावितरणकडून सुरू असलेल्या गैरकारभाराचे वाभाडे काढले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी हिंमत असेल तर मंत्रालय रात्री 12 ते 8 चालवून दाखवावे, असे आव्हान दिले. सत्यशोधन समितीचा अहवालही शासनाने दाबून ठेवला आहे. तो आजपर्यंत पटलावर का आला नाही, अशी विचारणा करत आमदार पाटील यांनी ‘तुम भी खाओ, मै भी खाऊ’ असा सरकार व महावितरणचा कारभार आहे, अशी टीका केली.\nप्रमुख मागण्या : वीज दरवाढ मागे घ्यावी, जिल्ह्याला भारनियमनातून वगळावे, सत्यशोधन समिती अहवालानुसार खरा वीज वापर निश्चित करावा, पोकळ थकबाकी रद्द करावी, कृषी संजीवनीत दंड व्याजात सूट द्यावी, वीजवापर वाढवून होणारी बिल आकारणी थांबवावी, शेतीपंप परवाने तत्काळ द्या, डीडीएफऐवजी एनडीडीएफ योजना पूर्ववत करावी, दिवसा 10, रात्री 12 तास अखंड वीज द्या, वीज साहित्याचा बोजा शेतकर्यांवर टाकू नये, गुर्हाळघरांना दिवसा वीजपुरवठा करावा.\nपोलिस महासंचालकांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-two-isi-suspects-arrested-bhagalpur-nagpur-3684", "date_download": "2019-07-17T06:23:40Z", "digest": "sha1:NQDC7MHZ5HRXPRYMRERFNQXZWOPDI66K", "length": 5559, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news two isi suspects arrested from bhagalpur of nagpur | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 संशयिताना नागपुरच्या भालदारपूरातून ताब्यात त आलंय. लष्कराची गुप्तचर यंत्रणा, मुंबईतील विशेष टीम आणि नागपूर पोलिसांनी एकत्रित येत हि कामगिरी केली आहे. 'टेरर लिंक'च्या संशयातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती समोर येतेय.\nनोएडा, रायबरेली या ठिकाणांहूनसुद्धा एकाचवेळी कारवाई करत काही युवकांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे.\nISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 संशयिताना नागपुरच्या भालदारपूरातून ताब्यात त आलंय. लष्कराची गुप्तचर यंत्रणा, मुंबईतील विशेष टीम आणि नागपूर पोलिसांनी एकत्रित येत हि कामगिरी केली आहे. 'टेरर लिंक'च्या संशयातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती समोर येतेय.\nनोएडा, रायबरेली या ठिकाणांहूनसुद्धा एकाचवेळी कारवाई करत काही युवकांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे.\nकाही दिवसांपूर्वी 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला पुरविल्याच्या आरोपाखाली DRDO चा अभियंता निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराने ऑक्टोबरमध्ये नागपुरातून अटक केली होती.\nisi पाकिस्तान नागपूर nagpur क्षेपणास्त्र drdo उत्तर प्रदेश\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mycitymyfood.com/tag/pune-2/", "date_download": "2019-07-17T06:17:39Z", "digest": "sha1:FL3PV7SLUOENMMCGI6DK24AFGKOID6R7", "length": 6777, "nlines": 62, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "pune", "raw_content": "\nउत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. पुणे : टिळक रस्त्यावरून जाताना अभिनव कॉलेज चौक क्रॉस करून थोडेसे पुढे गेले कि डाव्या बाजूला आहे. (OKG)’ओकेजी’ खाऊगल्ली… इथली सगळी मज्जाच वेगळी, गरमागरम पुणेरी मिसळ त्याबरोबर थंडगार ताक आणि\nपुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. स्वप्नाली अभंग, पुणे | शेगावला गजानन महाराज यांच्या मठात अनेक भाविक येतात, पण शेगाव आणखी एका कारणासाठी प्रसिध्द आहे, ते म्हणजे इथं मिळणाऱ्या कचोरीसाठी. शेगावला गेल्यानंतर शेगाव कचोरी खाण्याचा मोह\nशुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, मिसळी मधली इतकी व्हरायटी कुठच्याही शहरात सापडणार नाही. लक्ष्मी रोड,\nपुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’\nस्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याचं आणि मस्तानीचं एक नातं आहे. इतिहासातील नाही तर खाद्यविश्वातील मस्तानी विषयी आम्ही बोलतोय. पुण्यात मस्तानी हे एक पेय आहे. पुण्यात सुजाता आणि गुर्जर या सर्वात जुन्या मस्तान्या. मस्तानी हा दुधापासून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे. मस्तानी ऑरेंज, पायनॅपलचा सिरप आणि आयस्क्रीम टाकून तयार करण्यात येते. ग्लासात मस्तानी जेव्हा सर्व्ह केली\nस्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत जरा कमतरतातच जाणवते. अस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी किंवा इतर चाट आयटमशी आपलं नातं कधीच तोडत नाही. पण पुण्यात जरी या गोष्टीची कमतारता जाणवली, तरी चाटमधील जरा हटके प्रकार (जे मुबंईत मिळत नाही) चाखायला मिळाले. ते म्हणजे SPDP आणि खास्ताचाट. आहे की नाही\nमराठी माणसाची ‘मराठी मिसळ’\nस्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि टेस्ट केल्यावर त्याची प्रचिती ही आली. ’मिसळ एक परिपूर्ण आहार’ हे टॅग लाईन असलेली पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट.\nपौष्टीक इडलीचं उदय विहार\nस्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं पुण्यात भरपूर सापडतात. असचं एक न्याहरीचं ठिकाण म्हणजे ’उदय विहार’ “बाई एक प्लेट इडली द्या’ काऊन्टरवरून आवाज आली की अगदी पाच मिनिटातच, आतून एका छोट्याशा खिडकीतून लाकडी ट्रेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Sept2014-Kaakdi.html", "date_download": "2019-07-17T06:55:16Z", "digest": "sha1:GYXGO7YZUS5ZTNCX3AMDEJL7XIGTRUID", "length": 5620, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - २५ द���वसात २५ किलो मेथीपासून २५ हजार नफा", "raw_content": "\n२५ दिवसात २५ किलो मेथीपासून २५ हजार नफा\nश्री. संपत सोपानराव तनपुरे, मु.पो. धांगवडी, ता. भोर, जि. पुणे, मोबा. ९८२००६१४७२\nआम्ही जिप्सी काकडी १ एकरमध्ये २० मे २०१४ ला लावली आहे. जमीन काळसर लाल मातीची निचऱ्याची सुपीक आहे. या काकडीला ड्रीप केले आहे. वेल वाढीसाठी तार - काठीचा आधार केला होता. या काकडीला प्रत्येक १० दिवसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत फवारण्या करत होतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही वेल जोमदार वाढले, पाने हिरवीगार, रुंद, तजेलहार होती. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे झाला नाही. ३० दिवसात फुलकळी दिसू लागली. प्लॉटमध्ये सर्वत्र फुलकळी मोठ्या प्रमाणात लागली होती. या अवस्थेत थ्राईवर, क्रोपशाईनर, प्रोटेक्टंटचे फवारे घेतल्यामुळे फुलगळ झाली नाही. तसेच मधमाशा, फुलपाखरांचे प्रमाण वाढून परागीभवन वाढले, त्यामुळे माल भरपूर लागला.\n४० - ४५ दिवसापासून काकडी विक्री चालू झाली. दिवसाड तोडे करत होती. दिड महिन्यात २० तोडे झाले, तर एकूण १५ टन उत्पादन मिळाले. मालाचा दर्जा उत्तम (काकडी सरळ, एकसारखी हिरवीगार, टवटवीत) असल्याने पुणे मार्केटमध्ये १ नंबर भावात लवकर विकली जात असे. ३०० ते ३२० रू./१० किलो असा भाव मिळाला. साधारण २० तोडे झाल्यानंतर (तोडे चालू झाल्यावर १ महिन्यांनी) १ ऑगस्टपासून पाऊस चालू झाल्यापासून बाजारभाव ढासळले. पुणे मार्केटला निचांकी भाव ५ ते ६ रू. किलो झाल्याने माल तोडणी व औषध फवारणीचा खर्चही निघेना म्हणून तो प्लॉट काढून टाकला. आता त्यामध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचा आहे. तरी या काकडीपासून ३ लाख रू. उत्पन्न मिळाले.\nदुसऱ्या १ एकर जमिनीत कारली, दोडका व भोपळ्याचे मिश्रपीक घेतले आहे. साधारण १२ ते १५ गुंठ्याचे तिन्ही प्लॉट आहेत. कारली अर्जुन व अभिमन्यू वाणाची, दोडका नागा तर भोपळा अंकूर वाणाचा आहे. हे तिन्ही प्लॉट आज (९ ऑगस्ट २०१४ ) ५० दिवसाचे झाले असून सप्तामृताचे नियमित १२ - १५ दिवसांनी या तिन्ही प्लॉटवर फवारे घेत आहे. त्यामुळे या १५ दिवसात अति पाऊस होऊन देखील प्लॉट पुर्णपणे रोगमुक्त आहे. फुलकळी चांगल्याप्रकारे आहे. दोडका ८ ते १० दिवसात चालू होईल.\n'सिद्धीविनायक' शेवग्याची २ महिन्यापुर्वी ४०० रोपे लावलेली आहेत. त्या शेवग्याची वाढ २ महिन्यात २ ते २ फूट झ���ली आहे. आता त्याचा शेंडा खुडायचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-october-2018/", "date_download": "2019-07-17T06:50:09Z", "digest": "sha1:YQAFAT2ZZUFFA5OMMHCSCHQAEIGYJYFO", "length": 13025, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 16 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस चिन्हांकित करण्यासाठी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. कलाम यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.\nदिल्लीसाठी वायु गुणवत्ता आरंभिक चेतावणी प्रणाली दिल्लीत भू-विज्ञान व पर्यावरण मंत्री, केंद्रीय हर्षवर्धन यांनी दिल्लीत सुरू केली.\nइंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट रिसर्च अॅण्ड एज्युकेशन (ICFRE), देहरादून यांनी नवोदय विद्यालय समिती (NVS) आणि केन्द्रीय विद्यालय संघ (KVS) यांच्यासह सामंजस करारावर स्वाक्षरी केली आहे.\nभारतीय आयुर्विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) हप्त्यांमध्ये सर्वसाधारण आणि आरोग्य विमा दाव्यांच्या भुगतानाची संभाव्यता तपासण्यासाठी पॅनेल तयार केले आहे.\nथायलंडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून सुचित्रा दुराई यांची नियुक्त केली आहे.\nभारत आणि श्रीलंका यांनी 1200 घरे बांधण्यासाठी सामंजस करारावर स्वाक्षरी केली आहे.\nप्रियांक कानूनगो यांना बाल अधिकार संरक्षण (NCPCR) च्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nशेखर मांडे यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)चे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nभारतीय कुस्तीपटू सिमरनने महिला फ्री स्टाईलमध्ये 43 किलोग्रॅम प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.\nभारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी नवीनतम कसोटी क्रमवारीतील फलंदाजाच्या यादीत आपले सर्वोच्च स्थान कायम राखले आहे.\nPrevious (CCL) सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 760 जागांसाठी भरती\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत सोलापूर येथे विविध पदांची भरती [मुदतवाढ]\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://mycitymyfood.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-17T07:09:02Z", "digest": "sha1:5SRWXY337CXDKBWFV3TLQQ6EQWEJCTED", "length": 1024, "nlines": 26, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "जालना", "raw_content": "\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. जालना : एकनाथ घुगे यांची वृंदावन मिसळ ही जालना शहरात प्रसिद्ध आहे, मागील १५ वर्षापासून एकनाथ घुगे यांच्या मिसळीला जशी चव होती, तशी चव त्यांनी आजही कायम राखली असल्याने, जालन्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-253593.html", "date_download": "2019-07-17T06:54:31Z", "digest": "sha1:NCFPCCWU3JSTXM7WJUYRJJ4VUQZK2O6P", "length": 16000, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जल्लोष भारत रंग महोत्सवाचा!", "raw_content": "\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणा��� नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nजल्लोष भारत रंग महोत्सवाचा\nजल्लोष भारत रंग महोत्सवाचा\nSPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी\nSPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा\nVIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर\nSPECIAL REPORT : कंगनाने घेतला आता पत्रकारांशी पंगा, बघा काय घडलं नेमकं\nSPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे\nSPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक\nSPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट\nSPECIAL REPROT : सफाई कामगार ते बिग बॉस, बिचुकलेला उदयनराजेंही घाबरतात\nVIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात सई आणि मेघाचा खुलासा\nVIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nSPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंसोबत डिनर डेट, दिशाने ट्रोलकऱ्यांना फटकारलं\nBig Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री ऐका काय म्हणाला भाईजान\nVIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट\nSPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत\nराज्यात आजपासून गायीच्या दुधाचे नवे दर, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी\nVIDEO : सलमानचा असाही दिलदारपणा, 'त्या' जबरा फॅनला बोलावलं घरी\nमहापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा\nरणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग\nSPECIAL REPORT : अशा सेलिब्रिटींची हिंमतच कशी होते\nसलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना ���ैफ EXCLUSIVE\nSPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी\nराज्यात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धक्का, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: संगमनेरमध्ये राजकीय संघर्ष, सुजय विखेंचे बॅनर फाडले, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nउमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\n'जेट'चं 'मुंबई-औरंगाबाद' बुकिंग ठप्प, या सोबतच इतर महत्त्वाच्या टॉप 18 घडामोडी\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nWhatsApp वर सुरक्षित नाहीत मीडिया फाइल्स, सेटिंगमध्ये करा 'हे' बदल\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/grse-recruitment/", "date_download": "2019-07-17T06:27:20Z", "digest": "sha1:JVA4SWI554JMAQS32FDYAFOCJXHWK5VM", "length": 11884, "nlines": 141, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Garden Reach Shipbuilders & Engineers Limited- GRSE Recruitment 2019", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(GRSE) गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 200 जागांसाठी भरती\nट्रेड अप्रेन्टिस (Ex-ITI): 135 जागा\nट्रेड अप्रेन्टिस (फ्रेशर): 25 जागा\nपदवीधर अप्रेन्टिस: 14 जागा\nटेक्निशिअन अप्रेन्टिस: 26 जागा\nपद क्र.1: ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)\nपद क्र.2: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.4: इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 14 ते 25 वर्षे\nपद क्र.2: 14 ते 20 वर्षे\nपद क्र.3: 14 ते 26 वर्षे\nपद क्र.4: 14 ते 26 वर्षे\nनोकरी ठिकाण: कोलकाता & रांची\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2019\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती\n(Eastern Naval) ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये 104 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ]\n(MKCL) महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 125 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 43 जागांसाठी भरती\n(Prasar Bharati) प्रसार भारती मध्ये 60 जागांसाठी भरती\n(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदा��� आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "http://beta1tanishka.sakalmediagroup.com/marathi-features-investment-tips-union-budget-nifty-sensex-922", "date_download": "2019-07-17T06:23:20Z", "digest": "sha1:7EQQDZCCLIFQ2TU5OHFLJA3EWX2MEAPE", "length": 12592, "nlines": 101, "source_domain": "beta1tanishka.sakalmediagroup.com", "title": "marathi features Investment tips Union Budget NIFTY SENSEX | Tanishka Magazine", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत 'निफ्टी' 11,000 वर\nकेंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत 'निफ्टी' 11,000 वर\nबुधवार, 27 डिसेंबर 2017\nगुजरातमधील विधानसभेच्या अपेक्षित निकालानंतर शेअर बाजार आता केंद्रीय अर्थसंकल्पाचा कानोसा घेत दिशा सुनिश्चित करीत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबरच बाजार डिसेंबर तिमाहीच्या निकालांचा अंदाज घेत वरच्याच दिशेने वाढण्याची शक्यता आहे. नोटाबंदी व वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर आता उत्पादन व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे या तिमाहीतील निकालाबाबत बाजाराला अपेक्षा कमी; पण उत्कंठता जास्त असेल. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह या पुढेही व्याजदरात वाढ करणार हे निश्चित झाले आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने या बाजूनेदेखील बाजार दबावाखाली राहील.\nगुजरातमधील विधानसभेच्या अपेक्षित निकालानंतर शेअर बाजार आता केंद्रीय अर्थसंकल्पाचा कानोसा घेत दिशा सुनिश्चित करीत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबरच बाजार डिसेंबर तिमाहीच्या निकालांचा अंदाज घेत वरच्याच दिशेने वाढण्याची शक्यता आहे. नोटाबंदी व वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर आता उत्पादन व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे या तिमाहीतील निकालाबाबत बाजाराला अपेक्षा कमी; पण उत्कंठता जास्त असेल. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह या पुढेही व्याजदरात वाढ करणार हे निश्चित झाले आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने या बाजूनेदेखील बाजार दबावाखाली राहील.\nगरज पडल्यास रिझर्व्ह बॅंक पुढील काळात व्याजदरवाढ पण करू शकते, हा धोकाही बाजार गृहीत धरून आहे. अशा परिस्थितीतही केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत 'निफ्टी' 11,000 अंशांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. अर्थात केंद्रीय अर्थसंकल्प शेअर बाजाराच्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करेलच, असे नाही. त्यामुळे 11,000 अंशांनंतर बाजारातील सर्वांत मोठे 'करेक्शन' (जे खूप दिवसांपासून बाकी आहे) सुरू होण्याची शक्यता राहील. जागतिक शेअर बाजारही यासाठी तयार होत आहेत.\nतांत्रिक कल कसा राहील\nतांत्रिक आलेखानुसार 'निफ्टी'ला 10,505 अंश या मागील बंद पातळीच्या वरच्या दिशेने 10,550 अंशांवर मोठा अडथळा आहे. 10,505 अंशांच्या पातळीच्या खाली घसरल्यास 10,450 अंशांवर छोटा आधार असून, या खाली 10,340 अंशांवर मोठा आधार आहे. सध्या 'निफ्टी' 10,340 अंशांखाली व 10,550 अंशांवर लगेच जाण्याची शक्यता दिसत नाही. 10,550 अंशांची पातळी ओलांडून 'निफ्टी' वर निघाल्यास पुढे 11,000 अंश हे लक्ष्य असेल. 11,000 अंशांचे लक्ष्य येत्या केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 'बॅंक निफ्टी'साठी वरच्या बाजूला 26,000 अंश व खालच्या बाजूला 25,550 अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत.\nयूफ्लेक्स लिमिटेड (सध्याचा भाव : रु. 495, उद्दिष्ट : रु. 750)\nपॅकेजिंग क्षेत्रातील 3474 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली देशातील ही एक सर्वांत मोठी कंपनी आहे. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात या कंपनीचा व्यवसायविस्तार आहे. रोजच्या वापरातील वस्तूंना बाजारात विक्री करण्यायोग्य आवरण बनविण्यापासून ते मोठमोठ्या वस्तू व अवजड यंत्रसामग्रीला स्थलांतरित व विक्री करण्यासाठी पॅकिंग साहित्य बनविण्याचे काम ही कंपनी करते. कंपनीचा निरंतर विस्तार होत असून, विक्रीतून मिळणारा महसूल व त्यावर मिळणारा निव्वळ नफा व नफ्याचे प्रमाण सतत वाढते आहे. डिसेंबर 2014 मध्ये प्रतिशेअर पुस्तकी मूल्य 87 होते, आज ते 530 आहे. पुढील काळातही याच गतीने कंपनीला नफा मिळण्याची शक्यता आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम वेळ असून, इतर गुणोत्तरीय प्रमाणे उत्तम पातळीवर आहेत. या उद्योगाचा पीई 44 असताना या कंपनीचा पीई 9.81 आहे. पीबीव्ही 1.7 आहे. पुढील एक वर्षासाठी गुंतवणूक ठेवल्यास 50 टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे.\n(डिस्क्लेमर : लेखक शेअर बाजाराचे संशोधन-विश्लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी 'सकाळ' सहमत असेलच असे ���ाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वत:च्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)\nशेअर शेअर बाजार अर्थसंकल्प व्याजदर रिझर्व्ह बॅंक ओला स्थलांतर साहित्य literature गुंतवणूक लेखक सकाळ फीचर्स\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?cat=1", "date_download": "2019-07-17T06:34:53Z", "digest": "sha1:4JIC5KEMYTT4NB2WTRACJE5XC72IOJQE", "length": 8701, "nlines": 138, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सार HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nया आठवड्याचे सर्वोत्तम सार HD वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nदीर्घिका S6 वॉलपेपर 1\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- 4 के पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- 4 के लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nडमास्क पॅंटर्नऍपल ऍब्स्ट्रॅक्टकॅम दुपारी वॉलपेपर Xवुमन कंकालरेड लिप्स चाटणेदीर्घिका S वॉलपेपर खमंग प्लाडरलांडगाPOLYGONबाईकगोषवाराब्राव्हन काचसफरचंद ब्राऊन काचेचेघड्याळहेड स्केलेटननियॉन फ्लॉवरइंद्रधनुष पार्श्वभूमीतारकाची रात्ररेड ग्लिटरहृदयाचा रंगस्प्रिंग बर्णिंगब्लू आणि गुलाबीहलका इंद्रधनुष ढालरंगीत धुरा रंगBLACK LIGHTइंद्रधनुषी तणरेनबो सर्पिलPALM TREES SUMMER\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nब्लॅक-ब्लू-पारभासी-क्यूब, डमास्क पॅंटर्न, ऍपल ऍब्स्ट्रॅक्ट, कॅम दुपारी-वॉलपेपर -640x960, वुमन कंकाल, रेड लिप्स चाटणे, दीर्घिका S6 वॉलपेपर 1, खमंग प्लाडर, लांडगा, Polygon, बाईक, घन, गोषवारा, ब्राव्हन काच, सफरचंद ब्राऊन काचेचे, घड्याळ, हेड स्केले��न, नियॉन फ्लॉवर, इंद्रधनुष पार्श्वभूमी, तारकाची रात्र, रेड ग्लिटर, हृदयाचा रंग, स्प्रिंग बर्णिंग, ब्लू आणि गुलाबी, हलका इंद्रधनुष ढाल, रंगीत धुरा रंग, Black Light, इंद्रधनुषी तण, रेनबो सर्पिल, Palm Trees Summer वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर Palm Trees Summer वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-17T07:11:55Z", "digest": "sha1:IKZ6BYZ3EGNYZZJAUWAUZRKVNFSDFZLF", "length": 8639, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काळभोर महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश | Dainik Prabhat", "raw_content": "\nकाळभोर महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश\nलोणी काळभोर- सावित्रीबई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे आंतर विभागीय वेटलिफ्टिंग व शरीर सौष्ठव क्रीडा स्पर्धांचे आयोजन बुधवारी आणि गुरुवारी (दि. 24 आणि 25) सी. डी. जैन महाविद्यालय, श्रीरामपूर, अहमदनगर येथे करण्यात होते. या स्पर्धेत समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील विशाल निकम (प्रथम वर्ष, कला) याने शरीर सौष्ठव स्पर्धेत 65 कि. ग्रॅ. वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले, तसेच गणेश बायकर (प्रथम वर्ष, बी. कॉम) याने वेटलिफ्टिंग स्पर्धेत 73 कि. ग्रॅ. वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. या खेळाडूंची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना शालेय शिक्षण संचालक प्रा. अमित गिरीगोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एस. बी. कुरणे आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारीवृंद यांनी खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-november-2018/", "date_download": "2019-07-17T07:12:22Z", "digest": "sha1:QDVG6IXDW5NYJOR3CKNFZNUJAP7KUVNH", "length": 13613, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 01 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. वेंकय्या नायडू यांनी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या पहिल्या आफ्रिकेच्या भेटीची सुरुवात केली आहे.\nगिरीश राधाकृष्णन यांनी चेन्नई-मुख्यालय पीएसयू नॉन-लाइफ कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारभार स्विकारला आहे.\nअनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.\nजागतिक पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 65 व्या क्रमांकावर आहे व सिंगापूर अग्रस्थानी आहे.\nभारतातील राष्ट्रीय महिला आपत्कालीन हेल्पलाईन सुविधा भारतात लॉन्च झाली आहे. संकटग्रस्त महिला हेल्पलाईन 181 वर कॉल करू शकतात.\nभारत आणि रशियाने भारतीय नौदलात ब्रह्मोस क्षेपणास्त्रांद्वारे सुसज्ज केलेल्या दोन नवीन युद्धपद्धती समाविष्ट करण्यासाठी 950 दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे.\nतमिळनाडू केमिस्ट्स आणि ड्रगजिस्ट असोसिएशनने औषधांच्या ऑनलाइन विक्रीस सुलभ करणार्या वेबसाइट्सवरील बंदीची मागणी करणारा एक याचिका दाखल केली. असे म्हटले आहे की ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, 1940 औपनिवेशिक युगाच्या काळात आणि ऑनलाइन व्यापाराच्या प्रारंभाच्या अगोदर बनविण्यात आले होते.\nइंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी)चे महानिरीक्षक म्हणून एस. एस. देवासवाल, IPS (HY: 84) यांची ACC ने नियुक्ती मंजूर केली आहे.\nजागतिक बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए)ने महिला विश्व चॅम्पियनशिपच्या आगामी 10 व्या आवृत्तीच्या पाचवेळा जागतिक चॅम्पियन मेरी कॉमला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.\nपुण्यातील 33 वर्षीय पंकज अडवाणी हा चीनच्या ज्युन रिटीचा 6-1 असा पराभव करून आशियाई स्नूकर टूर स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.\nPrevious मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती\nNext (NEET) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी परीक्षा-2019\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेग�� भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती - PET प्रवेशपत्र\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parbhani-vangi-anticipated-rs-1000-rs-2500-18563", "date_download": "2019-07-17T07:29:19Z", "digest": "sha1:SUTQKTORQL5TTNURVBETHXB6Q7BI5KZF", "length": 15988, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, In Parbhani Vangi anticipated Rs 1000 to Rs 2500 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये\nपरभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्व��ंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपयांचा दर मिळाला. कोथिंबिरीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.\nचवळीची ३ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ४०० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. तिला ४००० ते ६००० रुपयांचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची ४ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये, भेंडीची २५ क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये, फ्लॅावरची १२ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ५००० रुपये, कोबीची २० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपयांचा मिळाला.\nवेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. काकडीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ४ क्विंटल आवक होऊन तिला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कैरीची १५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.\nकोथिंबिर टोमॅटो मिरची भेंडी okra बाजार समिती agriculture market committee\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्र��...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://beta1tanishka.sakalmediagroup.com/marathi-features-dessert-recipes-cake-and-sweet-strawberry-cake-jar-ravi-kulkarni-907", "date_download": "2019-07-17T07:23:22Z", "digest": "sha1:WKLUMJSBZ5B42MHPF4HCST46LLRX73NI", "length": 10801, "nlines": 108, "source_domain": "beta1tanishka.sakalmediagroup.com", "title": "marathi features dessert recipes Cake and Sweet Strawberry Cake Jar Ravi Kulkarni | Tanishka Magazine", "raw_content": "\nकेक अँड स्वीट : स्ट्रॉबेरी केक जार\nकेक अँड स्वीट : स्ट्रॉबेरी केक जार\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nसाहित्य : दीड कप मैदा, दीड टी स्पून बेकिंग पावडर, पाव कप बटर, 1 कप पिठी साखर, 3 अंडी, 1 टी स्पून व्हॅनिला इन्सेस / 1 कप फेटलेले क्रिम, 4 ते 5 स्ट्रॉबेरी, एक काचेचा जार\nकृती : मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून ठेवा. बटर व साखर एकत्र करून घ्या. त्यामध्ये अंडी घालून वरील सर्व मिश्रण एकत्र करा. त्यात मैदा, व्हॅनिला इन्सेस, दूध घाला. हे मिश्रण केकच्या भांड्यात घालून 180 डिग्रीवर 20 ते 30 मिनिटे बेक करा. केक गार झाल्यावर त्याचे छोटे तुकडे करून जारमध्ये घाला. त्यावर स्ट्रॉबेरीचे कप घाला. त्यावर फेटलेले क्रिम घाला.\nसाहित्य : दीड कप मैदा, दीड टी स्पून बेकिंग पावडर, पाव कप बटर, 1 कप पिठी साखर, 3 अंडी, 1 टी स्पून व्हॅनिला इन्सेस / 1 कप फेटलेले क्रिम, 4 ते 5 स्ट्रॉबेरी, एक काचेचा जार\nकृती : मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून ठेवा. बटर व साखर एकत्र करून घ्या. त्यामध्ये अंडी घालून वरील सर्व मिश्रण एकत्र करा. त्यात मैदा, व्हॅनिला इन्सेस, दूध घाला. हे मिश्रण केकच्या भांड्यात घालून 180 डिग्रीवर 20 ते 30 मिनिटे बेक करा. केक गार झाल्यावर त्याचे छोटे तुकडे करून जारमध्ये घाला. त्यावर स्ट्रॉबेरीचे कप घाला. त्यावर फेटलेले क्रिम घाला.\nव्हाईट चॉकलेट ऍण्ड स्ट्रॉबेरी मुस\nसाहित्य : अर्धा कप व्हाईट चॉकलेट, अर्धा स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट बार, प्रत्येकी अर्धा कप फ्रेश क्रिम, व्हीप क्रिम, 10 ते 12 स्ट्रॉबेरी सजावटीसाठी\nकृती : सर्वप्रथम एक भांड्यात पाणी घेऊन ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये छोटे भांडे ठेवून त्यात व्हाईट चॉकलेट घाला. ते विरघळल्यावर भांडे गॅसवरून खाली उतरवा. आता त्यात अर्धा कप क्रिम घाला. गार करण्यासाठी ते फिजमध्ये ठेवा. गार झाल्यावर दोन चमचे व्हीप क्रिम घाला. मिश्रण फिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.\nहीच प्रक्रिया स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट बारबरोबर करा. सजावट करताना ग्लासमध्ये प्रथम स्ट्रॉबेरी घाला. त्यावर व्हाईट चॉकलेट मूस घाला. एक तास फिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.\nसाहित्य : एक छोटा स्पॉंज केक 100 ग्रॅम, तीन चमचे चॉकलेट सॉस, 50 ग्रॅम डार्क चॉकलेट, चार टे. स्पून दूध\nकृती : स्पॉंज केक बारीक कुसकरून घ्या. त्यात चॉकलेट सॉस घालून एकत्र मळून घ्या. एका भांड्यामध्ये पाणी गरम करा. त्या भांड्यात एक छोटे भांडे ठेवा. त्यात डार्क चॉकलेट घाला. विरघळलेल्या चॉकलेटमध्ये 4 टे. स्पून दूध घाला. आता स्पॉंज केकच्या मळलेल्या मिश्रणाचे छोटे बॉल करून घ्या. त्यावर हा बनवलेला चॉकलेट सॉस वरून घाला किंवा बॉल त्यामध्ये डिप करा.\nसाहित्य : 100 ग्रॅम मैदा, 1 टी. स्पून बेकिंग पावडर, प्रत्येकी 150 ग्रॅम बटर, पिठीसाखर, प्रत्येकी 4 टे. स्पून कोको पावडर, दूध, अर्धा टे. स्पून व्हॅनिला इसेन्स, 2 अंडी, 2 टे. स्पून चॉकलेट चिप्स\nकृती : केकच्या भांड्याला बटरने ग्रिस करा व मैदा भुरभुरून बाजूला ठेवा. मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्या. अंड्यातील पांढरा व पिवळा भाग वेगवेगळा करून फेटा. अंड्यातील पिवळ्या भागात साखर व बटर एकत्र करून फेटा. नंतर अंड्यातील पांढरा भाग फेटून वरील मिश्रणात घाला. त्यामध्ये मैदा घालून पुन्हा फेटा. त्यात दूध, व्हॅनिला इसेन्स, कोको मिसळा. ग्रीस केलेल्या भांड्यात सर्व मिश्रण घालून 180 डिग्रीवर 30 मिनिटे बेक करा.\nस्ट्रॉबेरी साहित्य साखर दूध चॉकलेट फीचर्स रावी कुलकर्णी\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://beta1tanishka.sakalmediagroup.com/marathi-features-tanishka-magazine-mukta-puntambekar-912", "date_download": "2019-07-17T06:42:25Z", "digest": "sha1:LYP47RJUPBB3KG36CFK2WM5PFBDBMCB4", "length": 29719, "nlines": 123, "source_domain": "beta1tanishka.sakalmediagroup.com", "title": "marathi features Tanishka Magazine mukta puntambekar | Tanishka Magazine", "raw_content": "\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nलोकांच्या मनात गैरसमज आहे, की ताण कमी व्हावा यासाठी दारू, सिगारेट, तंबाखू यांची गरज असते. ताण दूर करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करता-करता ती व्यक्ती व्यसनी होते. एकदा व्यसन लागलं, की आयुष्याची, कुटुंबाची वाताहत होते. यातून ताण अधिकच वाढतो. या दुष्टचक्रातून माणसाला बाहेर काढून माणूस म्हणून जगवण्यासाठी ‘मुक्तांगण’ आणि ‘निशिगंध’ ही व्यसनमुक्ती केंद्रं काम करतात. या केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत....\nलोकांच्या मनात गैरसमज आहे, की ताण कमी व्हावा यासाठी दारू, सिगारेट, तंबाखू यांची गरज असते. ताण दूर करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करता-करता ती व्यक्ती व्यसनी होते. एकदा व्यसन लागलं, की आयुष्याची, कुटुंबाची वाताहत होते. यातून ताण अधिकच वाढतो. या दुष्टचक्रातून माणसाला बाहेर काढून माणूस म्हणून जगवण्यासाठी ‘मुक्तांगण’ आणि ‘निशिगंध’ ही व्यसनमुक्ती केंद्रं काम करतात. या केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत....\nव्यसनाधीन होण्यामागे ताणतणाव हे कारण कितपत आहे\nताणतणाव हे व्यसनाधीनतेचं मुख्य कारण दिसून येतं. ताणतणावाची तीव्रता जास्त असते किंवा लोकांना ताण हाताळायचा कसा, हे लक्षात येत नाही तेव्हा त्याची तीव्रता अधिक दिसते. चार-पाच वर्षांपूर्वी एखादी समस्या निर्माण झाली तर बायका कोणाशी तरी बोलायच्या. रडून मन मोकळं करायच्या. बोलल्यानंतर आपल्याला हलकं वाटतं. भले ती समस्या दुसऱ्याला सांगून सुटणार नसेल; पण मन हलकं होतं हे नक्की. मात्र, अलीकडे बायका रडणं हा अपमान समजतात. मी स्ट्राँग आहे. माझी दुःखं माझी मी सहन केली पाहिजेत, ती इतरांना सांगता कामा नये, ही प्रवृत्ती महिलांमध्ये वाढते आहे. सहन करणं म्हणजे काय तर मनातल्या मनात त्या समस्येचा ताण दाबणं. ताण मनातल्या मनात दाबला की, तो खूप वाढायला लागतो. मग सहनशक्ती संपते आणि तो ताण चुकीच्या मार्गानं बाहेर येतो. जसं आरडाओरड करणं, व्यसनाच्या आहारी जाणं.\nपुरुषार्थ म्हणून आपल्या भावना दाबून ठेवण्याची प्रवृत्ती पुरुषांमध्ये खूप आधीपासून दिसते. पुरुषांनी रडायचं नाही, हे लहानपणापासून मनावर ठसवलं जातं. पुरुषासारखा पुरुष आणि रडतोस कसला असं सहज म्हणतात, त्यामुळं पुरुषांनी मनात ताण दाबणं, हे होतंच आहे. ताण सहन करण्यासाठी दारू, सिगारेट पिणं आणि त्यातून व्यसनाधीन होणं, हे कारण नेहमीचंच आहे. अलीकडच्या काळात बायकांमध्येही हा प्रकार दिसतो.\nरडणं आणि बोलून मन मोकळं करणं, हे बायकांमध्ये अलीकडच्या काळात व्यसनाधीनता वा���ण्याचं मुख्य कारण आहे, त्यामुळं व्यसनमुक्तीच्या उपचारात पहिल्यांदा बायकांना सांगावं लागतं, रडणं हे कमीपणाचं लक्षण नाही. तुम्ही रडा. तुमची समस्या व्यक्त करा. रडायला येणं हे कमकुवतपणाचं नाही तर चांगल्या मानसिकतेचं लक्षण आहे.\nकोणत्या प्रकारचा ताण घेऊन लोक येतात असं दिसतं विशेषतः महिलांना कशा प्रकारचे ताण आहेत\nताण सर्व प्रकारचे असल्याचं दिसतं. आर्थिक ताण, घरातले ताण, नोकरीच्या ठिकाणचे ताण. लोकांच्या मनात एक गैरसमज असतो. दारू पिल्यानंतर, सिगारेट ओढल्यावर किंवा मादक गोष्टी सेवन करून ताण जातो. इथं ताण महत्त्वाचा नाही. गैरसमज महत्त्वाचा आहे. या गैरसमजामुळंच लोकं व्यसनाचा आधार घेतात; पण होतं कसं, लोकांना वाटतं व्यसनामुळं आपले प्रश्न सुटतील. प्रत्यक्षात तसं होत नसतं. व्यसनात प्रश्न तात्पुरते विसरले जातात. जेव्हा व्यसनाचा अंमल संपतो तेव्हा ताण, समस्या तसेच असतात.\nताण आहे म्हणून काहीजण व्यसन करतात, पण हे म्हणजे समस्येपासून दूर पळणं असतं आणि दूर पळून जाऊन कुठलीही समस्या सुटत नाही. त्याला सामोर जावं लागतं आणि त्यातून मार्ग काढावा लागतो. व्यसनाला सुरुवात होताना या गोष्टी लक्षात येत नाहीत. टेन्शन आहे म्हणून व्यसन केलं जातं. मग व्यसन वाढत जातं. त्या पुढच्या टप्प्यात व्यसन लागल्यानं निर्माण होणारे प्रश्न आणि आधीच्या समस्या एकत्र येतात.\nअशी कितीतरी उदाहरण दिसतात. एक मध्यमवर्गीय मुलगा. बहिणीचं लग्न करायचं होतं. त्यासाठी कर्ज काढलं. व्याज खूप होतं. कर्ज फिटत नसल्याचा ताण त्याच्या मनावर होता. मित्रानं सांगितलं, दारू पी, तुझं टेन्शन जाईल. मग दारू प्यायला लागला. अतिरेक झाल्यावर व्यसनमुक्ती उपचारासाठी आला. मी त्याला विचारलं, `आता गेलं का कर्ज’ तर म्हणाला, नाही आता खूप वाढलंय.\nदारूवरचा खर्च, दारूमुळं नोकरी गेली. आधीच्या कर्जाचा बोजा, उद्ध्वस्त झाला होता. सुरुवातीला दारू पिताना या कशाचाच विचार या लोकांना करावासा वाटत नाही.\n‘स्टेटस’ म्हणून व्यसन करण्याचं प्रमाण किती आहे\nआपल्याकडं व्यसन करायला जणू समाजमान्यता असावी, अशी स्थिती झाली आहे. पूर्वीच्या चित्रपटात खलनायक दारू पिताना दाखवायचे. नंतर नायक दारू पिताना दिसू लागला. आता नायिकाही दारू पिताना दाखवतात. म्हणजे तो जणू ‘स्टेटस सिम्बॉल’ झाला आहे. चित्रपटांमधून जणू असा संदेशच देतात, क��� आनंद झाला तर एन्जॉय म्हणून व्यसन करा आणि दुःख झालं तर ते बुडवायला व्यसन करा.\nआपल्या देशात चित्रपटात बघून करण्याच्या अशा अनेक गोष्टी दिसतात. त्याचा प्रभाव पडताना दिसतो.\nदीपिकाचा ‘जवानी दिवानी’ चित्रपट. त्यात ती मेडिकलची विद्यार्थिनी असते. चष्मा घालून वावरणारी. एकदम सभ्य. तेव्हा तिच्याकडं फारसं कोणाचं लक्ष जात नसतं. नंतर ती चष्मा फेकून देते. दारू प्यायला लागते. मग हिरो तिच्याकडे लक्ष देतो म्हणजे यातून कुठेतरी संदेश मिळतो की तुम्ही व्यसन केलंत, असे राहिलात तरच लोक तुमच्याकडं लक्ष देतील. तुम्ही अभ्यासू, साध्या राहू नका, हाच संदेश दिसतो.\nअनेकांच्या घरात छोटे बार तयार केलेले असतात. लहानपणापासून मुलं ते बघतात. घरातल्या पार्टीत मुलं आपल्या आईवडिलांना दारू पिताना बघतात. बायकोला ‘स्टेटस’ म्हणून आग्रह केला जात असतो. यातून पुढची पिढीही व्यसनाकडं वळू शकते.\nएकटेपणाचा ताण हे बायकांमधल्या व्यसनाधीनतेचं मुख्य कारण आहे का\nसाधारण ४५ ते ५० हा वयोगट बघितला तर या वयोगटात मेनोपॉज जवळ आलेला असतो. हॉर्मोनल बदल होत असतात. मुलं स्वतंत्र होतात. नवरा त्याच्या करिअरमध्ये खूपच व्यस्त असतो. वयानुसार तिच्यात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. अशातच ती करियर करत नसेल तर तिच्यात एक प्रकारची मानसिक पोकळी तयार होते. बायकांबाबतीत अलीकडं अशी अनेक उदाहरणं दिसतात. आधी सोशल ड्रिंकर असतात आणि नंतर जर जगण्यात पोकळी निर्माण झाली तर त्या खूपच निराश होत जातात. यातून त्या अधिक व्यसनी होतात. बायकांमध्ये वाहवत जाण्याची एक वृत्ती असते. मग ती चांगल्या गोष्टीत असेल किंवा वाईट. यामुळं पुरुषांचा सोशल ड्रिंक टू व्यसनाधीनता हा प्रवास कमी गतीनं होतो. तशा बायका सोशल ड्रिंक म्हणून सुरुवात झाली तर लगेच व्यसनी होतात. काहीजणी झोपेची औषधं घेणाऱ्या असतात. अतिनैराश्येत जाऊन त्या अशी औषधं घेतात.\nव्यसनमुक्तीसाठी बायका स्वतःहून प्रयत्न करतात का\n कधी जबरदस्तीनं त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात आणलं जातं. कधी स्वतःहून येतात. त्यांना कळतं, हे चुकीचं सुरू आहे. त्यातून बाहेर पडायचं आहे. व्यसनातून बाहेर पडायला खूप त्रास होतो. मात्र एकदा ती वेळ निघून गेली, व्यसनातून बाहेर पडण्याच्या त्रासातून त्या पार पडल्या की, सुधारण्याचा त्यांचा वेग खूप जास्त असतो. पुरुषांमध्ये रिकव्हरी रेट ७० ट��्के असला तर बाईच्या बाबतीत तो ८५ टक्के दिसतो.\nखरं तर अनेकदा नवऱ्यामुळं त्या बाईला सवय लागलेली असते. ५-६ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा विचार केला तर तो तिला व्यसनी म्हणून माहेरी नेऊन सोडायचा. आता परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ लागला आहे. नवराच तिला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करतो. माझ्यात काय बदल अपेक्षित आहेत, हे समुपदेशकाला विचारतो.\nमहिलांसाठी ‘निशिगंध’ या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात कशी झाली\nमुक्तांगणमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी अनेक मुलं येत असतात. तो विभाग मी सांभाळत होते. एक दिवस एका परदेशी विद्यार्थ्यांनं मला विचारलं, ‘इथं सगळे पुरुष दिसतात, मग बायका कशा नाहीत.’ मी त्याला उत्तर दिलं, ‘आमच्या देशात बायका दारू पित नाहीत.’ मला तेव्हा त्याच्या प्रश्नाचंच विशेष वाटलं; पण थोड्याच दिवसांत बायकांसाठी अशा केंद्राची जरुरी आहे, असं वाटू लागलं. सुरुवातीला कोणी बाई व्यसनमुक्तीसाठी आली तर आम्ही तिला फक्त समुपदेशन करायचो. नंतर काहीजणी आम्ही इथंच उपचारासाठी थांबतो, असं म्हणू लागल्या आणि त्यातून ‘निशिगंध’ या केंद्राची स्थापना झाली. सुरुवातीला एकजण आली होती. नॉर्थ इंडियन होती. नवरा आर्मीत होता. त्या कल्चरमध्ये पार्टीच्या निमित्तानं सुरू झालेलं दारू पिणं वाढत गेलं होतं. नवराच तिला घेऊन आला होता. तिला आम्ही समुपदेशन केलं.\nदुसरीही परदेशी होती. तिचा मित्र तिला घेऊन आला होता. सुरुवातीला टिपिकल महाराष्ट्रीयन बायका नव्हत्या. आता टिपिकल महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय गृहिणीही इथं येतात. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातल्या बायका व्यनमुक्तीसाठी दाखल होतात. ग्रामीण भागातल्या बायका आजकाल किटी पार्टीच्या निमित्तानं दारू प्यायला शिकतात. शॉपिंगच्या निमित्तानं शहरात जातात, तिथं हॉटेलमध्ये जाऊनही दारू पितात. हळूहळू त्याचं व्यसन होतं. अशी उदाहरणं अलीकडे दिसतात.\nव्यसनमुक्तीसाठी या स्त्रिया भावनिक आधारावर किती प्रमाणात अवलंबून असतात\n‘निशिगंध’मध्ये स्त्रियाच समुपदेशक असतात. समुपदेशकासमोर या बायका मोकळेपणानं बोलतात, रडतात. समुपदेशक फक्त त्यांना बोलतं करतात. बोलून त्यांना बरं वाटतं. त्यांच्या मनावरचा ताण नाहीसा होतो. ग्रुप थेरपी असते. यातून हे कळतं की, मला एकटीलाच ही समस्या नाही. आणखीही काही अशा आहेत. बायकांबाबत भावनिक पातळीवर अधिक समुपदेशन करावं लागतं. भावनिक गरजा समजून न घेतल्यामुळं त्या दुखावल्या जाऊन व्यसनाकडं वळलेल्या असतात. अशा परिस्थितीत त्यांना भावनिक पातळीवर स्वावलंबी बनवावं लागतं. अनेकदा कोणी विचारत नाही, ही एक त्यांची समस्या असते.\nनिशिगंधमध्ये १२ ते ८० अशा सर्व वयोगटांतल्या बायका आहेत. यामध्ये अल्कोहोलिक अधिक आहेत. त्याबरोबरीनं औषधं, पेनकिलर घेणं, अशी व्यसनंही आढळतात. बाई जेव्हा आई होते, तेव्हा सगळ्यात जास्त प्राधान्य मुलाला असतं. व्यसनापुढं या बायकांमध्ये आईपणाची भावनाही फिकी पडते. निशिगंधमध्ये येणाऱ्यांमध्ये काहींना बाळ आहे, त्या ब्रेस्ट फिडिंग करतात. अशांना आईपणाचा भावनिक धागा पकडून समुपदेशन केलं जातं. ‘निशिगंध’मधलंच उदाहरण, एकजण व्यसनमुक्त होऊन गेली. तिनं होणाऱ्या नवऱ्याला व्यसनाबद्दल सांगितलं. तिचं लग्न झालं. ती अधूनमधून इथं भेटायला येते. माझं हे माहेरच आहे, असं ती म्हणायची. ती गरोदर होती. घरी नीट जेवायची नाही. आई म्हणाली, तुझ्या त्या माहेरी राहा. ती इथं दोन-तीन महिने राहिली. आम्ही तिच्या आहाराकडे नीट लक्ष दिलं. तिचं डोहाळेजेवण केलं. दुसरी एक. आली तेव्हा जबरदस्तीनं इथं ठेवलं. नुकताच तिला इथून डिस्चार्ज मिळाला. परवा ती फॉलोअपला आली तेव्हा म्हणाली, मी दोन दिवस राहते ना इथं. फॉलोअपला येईल का शंका होती; पण ती इथं आली आणि राहिलीही.\nनिशिगंध सगळ्यांना माहेर वाटतं. याचा व्यसनातून बाहेर पडायला नक्कीच फायदा होतो. एक अमेरिकेतली बाई होती. मूळ भारतीय. तिचं नवऱ्याबरोबर पटत नव्हतं. या ताणातून व्यसनी झाली. अमेरिकेत समुपदेशकाकडे गेली तेव्हा त्यांनी सल्ला दिला. नाही पटत तर का राहतेस नवऱ्याबरोबर. आपण इथं मात्र सगळ्या गोष्टी जुळतील असं बघतो. इथल्या समुपदेशकांनी तिचं समुपदेशन केलं. ती बरी झाली.\nबदलत्या सामाजिक परिस्थितीत ताण वाढतो आहे, त्याबरोबर व्यसनाधीनता वाढते आहे का\nपूर्वी स्त्रीवर अन्याय होत होता; पण आता तिचं करिअर, नवऱ्याशी न पटणं, दोघांचेही विवाहबाह्य संबंध या गोष्टी आता खूप वाढल्या आहेत. व्यसनाचं एक्सपोजरही वाढत आहे, साहजिकच व्यसनाधीनतेत वाढ होत आहे. निशिगंधचा विकास होऊ नये, असंच आम्हाला वाटतं. वाढू नये, अशी इच्छा असूनही ते वाढवावं लागतं. हे वाढवणं हा आमचा अभिमान नाही तर ते केंद्र बंद पडण्यात आम्हाला अभिमान आहे. **\n- मुक्ता पुणतांबेकर (म��लाखत- मंजिरी फडणीस)\nदारू सिगारेट व्यसन मुक्ता महिला लग्न चित्रपट समुपदेशक महाराष्ट्र भारत विकास मंजिरी फडणीस\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2009/08/blog-post_21.html?showComment=1250922320959", "date_download": "2019-07-17T06:53:20Z", "digest": "sha1:YFJX4UQZ7DM7U2X4UR64QG6BDFWNMSBI", "length": 33555, "nlines": 122, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: स्री. बैलांचा सण: बैल पोळा!", "raw_content": "\nशुक्रवार, २१ ऑगस्ट, २००९\nस्री. बैलांचा सण: बैल पोळा\nकाल पोळा व्हता. हा स्री. बैलांचा सण असल्याने यास \"बैल पोळा\" पण म्हणत्यात. पण गाईंच्या सणाला \"पोळी\" म्हणत न्हाईत. पुण्यात चपातीला पोळी म्हणत्यात. पोळा सरावणातल्या आमुशेला येतो. वरिसभर मर-मर काम करणार्या स्री. बैलांनला प्रेम दाखविण्यासाठी हयो सण साजरा करत्यात. हायस्कुल संपस्तोवर मी पण बैल होतो त्यामुळे या सणाशी माझी वैयक्तिक जवळीक आहे. तसेच भारत हा शेतकर्यांचा देश असल्याने हा एक राष्ट्रीय सण असावा आनि या दिवशी सर्व्यांना सुट्टी आसावी अशी माझी इच्छा आहे. बैलपोळा हा माज्या माहितीतला - मुक्या प्रान्यांसाठी मानसासारख्या जनावरानं साजरा केलेला एकुलता एक सण आहे.\nपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांच्या आदी उठतात. बैलांना नदीवर नायतर वड्यावर नेऊन निरमा लाऊन धुत्यात. शिंगे तासली जातात. नाकात नवी येसण आणि गळ्यात नवा कासरा लावतात. पायची खुरं कापुन पत्री मारत्यात.\nआपल्याला नाय का आइ दिवाळीला लवकर उठ्वते आन् मोती साबणानं आंगुळ घालुन नवी कापडं देत्यात. तस या दिवशी बैलांचा लय थाट आसतुय. त्यांनला दिवसभर कामाला लावत न्हाइत. बैलांच्या वशिंडावर हळद व आसेलच तर तेल/ तुप लाऊन मालिश करत्यात. मोठं वशिंड असणारा बैल हा पैलवान बैल असतो. सर्व्या आंगावर रंगाचं नायतर गेरुचं ठिपके देत्यात आन् आपल्या हाताचे शिक्के पण मारत्यात. शिंगावर शेंदुर नायतर इंगुळ लावुन त्यावर रंग-बिरंगी बेगडं चिटकवत्यात. बेगाड लय नाजुक असतं. ते दोर्याने कापत्यात व त्याच्या पट्ट्या करुन ते शिंगावर लावत्यात. शिंगाच्या टोकाला चिलिमीसारखे पितळेचे एक इभुषण घालत्यात. ते पडु नये म्हणुन एक - एक मोळा बी मारत्यात. पण त्याच्यानं शिंग��तुन रगत येत नाही. त्याच्यावर उभे गोंडे लावतात. गळ्यात चंगाळ बांधतात. चंगाळ घराच्या आडाला बांधल्यामुळे ते धुराने काळं कळ-कुळीत झालेलं असतं. बैलाच्या गळयात बांधाच्या आदी ते निरम्याने धुवावे लागतं. नाही तर पांढर्या बैलावर त्याचा काळा रंग लागतो. बैल चालताना त्या चंगळाचा लय मस्त आवाज व्हतो. गळ्यात चंगाळ्याबरोबर कवड्याच्या माळाबी बांधत्यात. पायात काळ्या आन् लाल रंगाचं करदोड्याचं तोडं बांधत्यात. त्यामुळं बैल लय भारी दिसतो आन् तेला द्रुष्ट लागत नाय.. म्हणुन मी अजुनपर्यंत माझ्या पायात काळा करदोडा बांधतो.\nपाठीवर नक्शी केलेलं झुल टाकत्यात. आन् त्यां सगळ्याशिनला गावातन वाजवत नेत्यात. त्यांच्या मोरं हालगी वाजणार मस्त ठेका लाउन वाजवत असतो. डांग नाकी कोकणाकी..डांग नाकी कोकणाकी.. ड डांग डांग नाकी कोकणाकी.. असा आवाज आसतोय.\nगावातल्या येशीवर सगळी बैलवाली मंडळी गोळा होत्यात .. मग वाजंत्री .. नगारं .. ढोल.. सनया वाजवुन झडत्या म्हणत्यात. जिकणार्या पार्टीस सरपंच नायतर पाटील इनाम देत्यात. त्यातपन येकादा आगावपणा करुन भाशनाला उभारतो. बैलाची तारीप करत्यात. आन् पावसा-पान्याच्या गोश्टी पन. पान तंबाकुचं देनं-घेनं होतं आन् मग पोळा फुटतो. मग संद्याकाळी परतीच्या वाटंवर मारतीच्या देवळाला दर्शनाला जात्यात. घरी आल्यावर पुन्यांदा बैलांनला आन् बैलकर्यास ववाळतात. बैलाशिनला खायला पुरणाची पोळी आन् सुग्रास - पेंडीचा निवद देत्यात. बैलकर्यासबी नवी कापडं मिळत्यात. दिवसबर दोगंबी लय खुशीत असत्यात.\nअसा हा स्री. बैल पोळा मला लय - लय आवडतो. तुमास्नी बी आवडतच आसल. व्हय ना... मान हालउ नगा... तसं लिव्हा\nमामाच्या गावी पोळा मोठ्या आनंदानं साजरा केला जायचा. \" सादया - महादया \" ही बैलांची जोडी मनात कायम राहिलेली. अगदी मोटनं पाणी खेचण्यापासुन नांगरणी - पेरणीच्या वेळी नांगरावर बसुन मामाबरोबर - बैलांबरोबर फिरायचो. आज त्या आठवणी पुन्हा दस्तक देऊन गेल्या\nमला सादुक पोळा हा सन लय आवडतो. बैल वरीसभर मरमर करत्यात आणि त्यांच्यासती फकस्त एकच दिवस लय अन्याय हाय ह्यो. माणसागणिक त्यांना पण जास्ती दिस मजा करायला मिळाली पाहिजे.\nतुमचा हे लीव्हालेल वाचून आमच्या बैलांची आठवण आली राव. मी लहान असतांना बैल गाया चरायला वाड्यावर घेऊन जायचो. लई मज्जा यायची. पोळ्याच्या दिवशी बैलांना रंग रंगोटी करायची म्हंजी येगळीच मज्जा आस्ते. खर म्हंजी त्यागानिक परीयायचं नसतो नव्ह. देवांना जस आपण पुजतो तसच म्हणा कि. आम्हा शेतकरयासाठी हे देवागानिकच हाईत कि. वर्षात एक तर दिवस मिळतो आम्हाला आन त्या दिवशीच सुख हे एका शेतकऱ्यालाच ठाव हाय. शहरामंदी काय पोळा आन काय शिमगा. सम्द सारखच. कधी पोळ्याचे सुखद क्षण आनुभवायाचे असतील तर या आमच्या गावाकड.\nतुमचा हा पोल्याबद्धलचा इचार लय फक्कड हाय. असेच आजून इचार आम्हाला कळवा.\nतुमचा शेतकरी भाऊ . . . . . . .\n२१ ऑगस्ट, २००९ रोजी १:०७ म.उ.\nजमलय. आसच लिव्हत र्हावा...\n२१ ऑगस्ट, २००९ रोजी १:०९ म.उ.\nपोळा हा सण आता इतिहास जमा होत आलाय. संपन्न शेतकरी आयुष्यभर बैलांना पाळण्यापेक्षा ट्रॅक्टर,थ्रेशर वापरणं जास्त पसंत करतो.\nमोटेने पाणि घालणे, मी माझ्या लहानपणी पाहिलेले आहे. घरी चांभार आला की मोट शिवतांना आम्ही लहान मुलं तासन तास बघत असु.हळु हळू मोट गेली आता बैलजोडी पण जाणार, बैलगाडी पण अगदी फारच कमी प्रमाणात वापरली जाते.\nजुने दिवस गेले.. आता नविन दिवस येणार.. चेंज ईज इनएव्हिटेबल\n२१ ऑगस्ट, २००९ रोजी २:०६ म.उ.\nखूपच छान लिहिले आहे . खरोखर या गोष्टी आपल्या पुढच्या पिढी साठी किती अवश्यक आहेत . प्राण्यासाठीची कृतज्ञता या सणा मधून व्यक्त होते . प्राणी देखील आपल्या कुटुंबातील एक घटक आहेत हे किती छान रीतीने रुजले/रुजवले आहे.या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीला प्रक्रष्याने कळायला हव्यात . असेच लेख अधूनमधून लिहावेत हि नम्र विनंती\n२१ ऑगस्ट, २००९ रोजी २:२९ म.उ.\nजबरी लिवलय गड्या...आवशीक धिनच्यांग....\n२१ ऑगस्ट, २००९ रोजी ६:१८ म.उ.\n@अभय, @पंकज, @महेंद्रजी, @सचिन, @वाटसरु\nआमचं समस्त स्री. बैल मंडळ आपलं मनापसनं आभारी हाय. आपन आसंच आमचं संग र्हावा\n२२ ऑगस्ट, २००९ रोजी ११:५५ म.पू.\nमित्रा कसलं सही लिहिलं आहेस. जबरदस्त. सगळं कसं डोळ्यासमोर उभं राहील.\n२२ ऑगस्ट, २००९ रोजी ३:५७ म.उ.\nमी ल्हान (लहान) अस्तान्ना आमी बी गावाकडीच व्हतो सगळे जणं, म्हंजे महे पप्पा, मम्मी अन गुड्डी (मपली भहिन).. आमच्याकडी बी बैलायची जोडी व्हती, \"ढवळ्या-पिवळ्या\").. आमच्याकडी बी बैलायची जोडी व्हती, \"ढवळ्या-पिवळ्या\" ढवळ्या मव्हा लाडका व्हता, लय मस्त, ढवळाफटक दिसत जाय, अन पिवळ्या साला मारकुंडा व्हता, मोठमोठाले शिंगायवाला.. ढवळ्या मव्हा लाडका व्हता, लय मस्त, ढवळाफटक दिसत जाय, अन पिवळ्या साला मारकुंडा व्हता, मोठमोठाले शिंगायवाला.. मी दुसरीमंधी (बौतेक) अस्तान्ना त्या वर्शीच्या पोळ्यामंधी म्या ढवळ्याला (मी त्येला लाडानं \"सोन्या\" म्हणत जाय) धरलं व्हतं, तव्हा, पप्पाच्या हातांधल्या पिवळ्यानं सोन्याला शिंग मारलं व्हतं, तव्हाची ती सोन्याची लाल जखम मला अजुन बी आठोते) धरलं व्हतं, तव्हा, पप्पाच्या हातांधल्या पिवळ्यानं सोन्याला शिंग मारलं व्हतं, तव्हाची ती सोन्याची लाल जखम मला अजुन बी आठोते लालभडक गेरूनं मी सोन्याला रंगवलं व्हतं (मला जमत नव्हतं तरी बी, तव्हा पप्पानं मला कानफडित मारली नव्हती ते तरी बरं लालभडक गेरूनं मी सोन्याला रंगवलं व्हतं (मला जमत नव्हतं तरी बी, तव्हा पप्पानं मला कानफडित मारली नव्हती ते तरी बरं), आमचं बर्डावरचं (माळावरचं) वावर (मळा), आमचं बर्डावरचं (माळावरचं) वावर (मळा) लाल मातीचं हाये, त्येच्यामुळं गेरूचं टेन्शनच नव्हतं\nलय मजा केली व्हती त्या पोळ्याला मी सोन्याच्या गळ्यातलं चर्हाट घ्युन मी अन सोन्या त्या पोळ्याला गावांमधून ते वाडीपर्यंत खुदडक, खुदडक पळत व्हतो\nत्यानंतर पप्पा इकडं औरंगाबादला आले, तसं मंग आम्हाला बी येणं पडलं ती बैलायची जोडी पप्पानं मामाला देली व्हती, पण त्यायना ती दुसर्याच कोणाला तरी इकून टाकली, तव्हापासून सोन्या मला दिसलाच न्हायी...\nत्यो मारकुंडा न्हवता म्हणूनच मला लय आवडत जाय त्यो\nदादा, तुज्ही ही पोश्ट वाचून लय भारी वाटलं... मला त्यो पोळा आठोला\n१८ फेब्रुवारी, २०१० रोजी ५:१२ म.उ.\nलय भारी आटवणी हैत लेका तुज्या.. पर काय बी म्हन, त्या ल्हानपंच्या आटवनी म्हंजी सोनं आसतै बग.. दिवसागनीस त्याची किंमत वाढतच जातीया..\n१९ फेब्रुवारी, २०१० रोजी १२:३८ म.उ.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले...\nभारीच दीपक भाऊ स्वताबद्दलच्या भावना चांगल्या मांडल्या हायीत तुमी\n२३ जुलै, २०१० रोजी १०:१५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्ल���गवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\n\"आयटीआय\" कटऑफ ९० टक्क्यांच्यावर\nकॅप २०१९ राउंड १ चा कट ऑफ विद्यार्थी म�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/photo-gallery-of-one-rupee-275619.html", "date_download": "2019-07-17T07:14:24Z", "digest": "sha1:N2E6RPWB3LK4AXRBMPEFAWSXL4QMSCYZ", "length": 9092, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोटोगॅलरी-1 रूपयाच्या नोटेची शतकपूर्ती", "raw_content": "\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nफोटोगॅलरी-1 रूपयाच्या नोटेची शतकपूर्ती\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/nirav-modi/all/page-2/", "date_download": "2019-07-17T07:22:55Z", "digest": "sha1:G3MXJIHJVNMJYECQJ2HHJXHBRURFY4B2", "length": 12215, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nirav Modi- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंग���ी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\nदीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nVIDEO : नीरव मोदीला अटक, पुढे काय\n20 मार्च : कर्जबुडव्या नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक झाली आहे. त्याला लंडन वेस्ट मिनिस्टर कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. त्यामुळे आता देशाचा गुन्हेगार आता देशाच्या ताब्यात कधी आणि कसा येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नीरव मोदीला भारतात कसे आणता येईल आणि काय कायदेशीर अडचणी येऊ शकता याबद्दल कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली.\nनीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, 29 मार्चपर्यंत राहणार कोठडीत\nमहाठग नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, आजच कोर्टात हजर करणार\nनीरव मोदी पुन्हा दिसला लंडनच्या रस्त्यावर\nBREAKING : अखेर नीरव मोदीच्या विरोधात अटक वॉरंट जारी\nVIDEO : फरार नीरव मोदी सापडला, बघा काय म्हणतोय\nSpecial Report : 100 कोटींचा बंगला 110 डायनामाईटने असा केला उध्वस्त\nEXCLUSIVE PHOTOS : नीरव मोदीचा 100 कोटींचा बंगला जमीनदोस्त, अशी जगत होता आलिशान लाईफ\nVIDEO : पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची मोठी टिका; 'सर्व चोरांचं नाव मोदी का\nमी घाबरत नाही हाच मोदी आणि माझ्यात फरक-राहुल गांधी\nखूपच टेन्शन घेताय राव; मोदी, माल्ल्यानं तुमचं फक्त 184 रुपयांचं नुकसान केलंय\nनीरव मोदी आणि चोक्सीला भारतात आणण्याचा CBI चा 'सिक्रेट प्लान', खास विमानही तयार\nमहाराष्ट्र Dec 10, 2018\n'...मग तो नीरव मोदीसुद्धा पैसे घेऊन पळाला, त्याचं काय\nVIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या\nशोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत\n'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे\nफोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/bajaj-platina-110-cbs-launched-know-features-and-price-1799899/", "date_download": "2019-07-17T07:16:59Z", "digest": "sha1:C6FJXRIX7LSPBCPCLCLW5W75A7ESMWJL", "length": 10926, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bajaj platina 110 cbs launched know features and price | बजाजची Platina झाली अजून दमदार, मिळणार नवे फिचर्स | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nबजाजची Platina झाली अजून दमदार, मिळणार नवे फिचर्स\nबजाजची Platina झाली अजून दमदार, मिळणार नवे फिचर्स\nकमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या मोटरसायकलच्या बाबतीत Bajaj Platina भारतात बरीच लोकप्रिय आहे.\nकमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या मोटरसायकलच्या बाबतीत Bajaj Platina भारतात बरीच लोकप्रिय आहे. कंपनीने या बाइकला आता अजून पावरफुल आणि सुरक्षित बनवलं आहे. नवी प्लॅटिना 110 cc इंजिन आणि CBS ब्रेकिंग सिस्टी��सह सादर करण्यात आली आहे.\nनवी प्लॅटिना अद्याप कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नसली तरीही डिलर्सपर्यंत ही बाइक पोहोचण्यास सुरूवात झालीये. नव्या प्लॅटिनामध्ये 115.5 सीसीचं सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं असून याद्वारे 8.5 bhp ची पावर आणि 9.8 Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 4-स्पीड ट्रांसमिशन देण्यात आलंय. यामध्ये CBS म्हणजे कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलीये. बजाजने सीबीएसला एंटी-स्किड ब्रेकिंग सिस्टीम नाव देण्यात आलं आहे. या बाइकच्या दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक असेल. याशिवाय पुढील बाजूला डिस्क ब्रेकचा पर्यायही उपलब्ध असेल. नव्या प्लॅटिनाच्या स्टाइलमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाहीये. मात्र, फ्रेश लुक दिसावं यासाठी कंपनीने यामध्ये स्पोर्टी आणि बोल्ड दिसणारे नवे बॉडी ग्राफिक्स दिलेत. बाइकच्या पुढील बाजूला टेलेस्कोपिक फोर्क्स आहे, तर मागील बाजूला नायट्रोजन शॉक अॅब्जॉर्बर आहे. याशिवाय ग्राउंड क्लिअरंस 200mm आहे. मायलेजच्या बाबतीत ही बाइक शानदार असेल असं सांगितलं जात आहे. सध्या बाजारात असलेली प्लॅटिना एका लिटर पेट्रोलमध्ये 80 किलोमिटर धावते असा अनेक ग्राहकांचा दावा आहे. कदाचित त्यामुळेच भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्समध्ये या बाइकचा समावेश होत असावा. दिल्ली एक्स शोरुममध्ये 49 हजार 300 रुपये इतकी या बाइकची किंमत ठेवण्यात आलीये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Sept2014-Charapeek.html", "date_download": "2019-07-17T07:06:45Z", "digest": "sha1:N4CPET34Q6RJ5N7YDHJ6LZCC5MVLYNAR", "length": 9857, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - दुभत्या जनावरांच्या चारापिकांना दर्जेदार दुधासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी", "raw_content": "\nदुभत्या जनावरांच्या चारापिकांना दर्जेदार दुधासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nश्री. वसंत रामचंद्र लोणारे, मु.पो. भोसे, ता. खेड, जि. पुणे. मोबा. ९०११४९९५१६\nसन २००४ पासून दुग्धव्यवसाय चालू केला आहे. सुरूवातीला घरगुती साध्या २ म्हशी आपल्याकडे होत्या. त्याचे दूध गावामध्येच शिक्षक, डॉक्टर, वकील अशा नोकदार मंडळींना घालत होतो. दुधाचा दर्जा उत्तम असल्याने हळूहळू मागणी वाढू लागली. नंतर दूध उत्पादन वाढण्यासाठी जातीवंत दिल्ली, म्हैसाळ, मुऱ्हा जातीच्या म्हशी कच्छवरून आणल्या. या म्हशी सकाळी ८ लि. आणि संध्याकाळी ८ लि. दूध देतात.\nचाऱ्यासाठी (३ वर्षीय) लसूण घास १ एकर, मारवेल २० गुंठे, यशवंत (राहुरी विद्यापीठाचा) १ एकर क्षेत्रामध्ये केला आहे. तसेच १ - १ एकरचे स्वीटकॉर्नचे पीक घेतो. स्वीटकॉर्नला बाजार चांगले असले तरच कणसे विकतो व चारा म्हशींना देतो. भाव नसल्यास कणसासह चारा म्हशींना घालतो. यशवंत चारा पीक ८ ते १० फुटापर्यंत वाढते. ११ म्हशींच्या चाऱ्यासाठी ३ ते ४ एकर क्षेत्र लागते.\nसकाळी ६.०० ते ६.३० वाजेपर्यंत दूध काढतो. दूध काढल्यानंतर खुराक व चारा देतो. ११.०० वाजता पाणी पाजून पुन्हा चारा देतो. तो खाऊन ५ वाजेपर्यंत म्हशी विश्रांती घेतात. या वेळेत त्या चांगल्याप्रकारे रवंथ करतात. त्यामुळे चाऱ्याचे दुधात रूपांतर होते. म्हशींना दिवसाला २० किलो हिरवा चारा, १० किलो वाळलेला (सुका) चारा आणि २ किलो सकाळी व २ किलो संध्याकाळी खुराक देतो.\nम्हशी व्याल्यानंतर ३ महिन्यांनी पुन्हा माजावर येतात. गोठ्यात मुऱ्हा जातीचा १ हाल्या पाळला आहे. म्हशी लागवड झाल्यावर त्या उलटू नये म्हणून पशुवैद्यकांमार्फत इंजक्शन दिले जाते. त्यानंतर ३ महिन्यांनी तपासणी करून गाभण असल्याची खात्री करतो. ७ महिन्याच्या गाभण असेपर्यंत दूध काढतो. नंतर दूध खारट (चीकयुक्त) निघू लागताच त्या आटवतो. ३ महिन्याचा म्हशींचा भाकड काळ राहतो. या काळात म्हशींना कॅल्शियम खुराकमधून देतो. त्याने म्हशींची शारीरिक झीज भरून निघते.\nसरासरी दररोज १२० ते १३० लि. दूध निघते. दुधाच��या क्वॉलिटीबाबत तडजोड नसते. १ जानेवारीला दरवर्षी प्रति लिटर दुधाला ५ रू दर वाढवितो. सध्या ५० रू./लि. दराने चाकणमध्ये विशाल गार्डन सोसायटीत दुधाची विक्री पिशवी पॅकिंग (५०० मिली व १ लि. असे) करून विक्री करतो. प्रत्येक गिऱ्हाईकाकडून ५ हजार रू. अॅडव्हान्स घेतो. १०० लि. दूध घालून झाल्यानंतर पुन्हा ५ हजार रू. अॅडव्हान्स त्यांच्याकडून घेतो. दुधाचा दर्जा पाहून मागणी वाढली आहे. आज मितीस दररोज २४० लि. दुधाची मागणी आहे. त्यापैकी ५०% च दूध उत्पादन आपल्याकडे होते. म्हणून शेजारच्या दूध उत्पादकांना सांगितले की, तुम्हाला डेअरीला म्हशीच्या दुधाला २६ रू./लि. भाव मिळतो तर मी ३० रू./लि. भाव देतो. पण दुधात पाणी अजिबात घालायचे नाही. असे खात्रीशीर लोकांकडूनच दूध घेऊन ते पुरवतो.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा चारा पिकांना वापर करतो. त्यामुळे कमी कालावधीत चाऱ्याची वाढ होऊन पौष्टिक चारा उपलब्ध होतो आणि ह्या चाऱ्यामुळे म्हशीच्या दुधाची फॅट वाढते. त्यामुळे घट्ट, स्वादयुक्त, चवदार दूध उत्पादन मिळते.\nआता सरांच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची १ हजार झाडे लावणार आहे. पुर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने शेवग्याचे उत्पादन घेणार आहे. यासाठी सर सांगतील त्या - त्या वेळी सप्तामृत व कल्पतरू सेंद्रिय वापरणार आहे. ७ महिने ही झाडे सांभाळल्यानंतर १ हजार झाडांपासून आठवड्यातून १ वेळा कमीत कमी १ टन उत्पादन सहज मिळून त्याला सरासरी २५ रू./किलो भाव मिळाला तरी महिन्याला ४ टनाचे १ लाख रू. प्रती महिना उत्पादन चालू होईल. आम्ही कोणतेही पीक किंवा व्यवसाय निवडण्यापुर्वी त्याचा सखोल अभ्यास करून मगच ते सुरू करतो.\nमी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा १९८५ सालापासून वापर करीत आहे. १९८५ साली आमच्या भागात पाणी कमी होते. त्यामुळे नाशिकच्या पाहुण्यांच्या शेतीत अर्धोंलीने स्टॅटीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावला. ते पीक उत्कृष्ट येवून मार्केटमध्ये फुले गेल्यावर श्री. छेडा यांचे पॉलिहाऊसमधील स्टॅटीसपेक्षा उत्तम दर्जाची असल्याने ज्यादा भावाने विक्री झाल्यावर त्यांनी विचारले, तुमचे पॉलिहाऊस कुठे आहे यावर मी त्यांना सांगितले हा स्टॅटीस ओपन प्लॉटमधील आहे. तेव्हा त्यांना आश्चर्य.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-07-17T06:38:45Z", "digest": "sha1:7JUDXBELYLP5HTFSVLJKXX4NKTKIYXKP", "length": 20098, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चैत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nचैत्र हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला (गुढी पाडव्याला) सुरू होतो. पौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाची) २१ मार्च ही त्या महिन्याची पहिली तारीख असते.\nसूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर काही दिवसांनी संपतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.\nपौर्णिमान्त पंचांगानुसार फालगुन महिन्यानंतर चैत्रातला कृष्ण पक्ष येत असला, तरी त्या महिन्यात नववर्ष सुरू होत नाही. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते.\nजर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो. पौर्णिमान्त आणि अमावास्यान्त्य हा दोन्ही प्रकारात अधिक मासाचे दोन्ही पक्ष एकाच कालावधीत येतात. मात्र, चैत्र महिना हा अधिक मास असण्याचे प्रसंग फार थोडे आहेत. उदा० इसवी सनाच्या १९०१ सालापासून ते २०५० सालापर्यंत सन १९४५, १९६४ आणि २०२९ ह्या तीनच वर्षी अधिक चैत्र होता..\n१ चैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या\n२ चैत्र महिन्यातली विशिष्ट व्रते\nचैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या[संपादन]\nचेटी चांद (चैत्री चंद्र)\nकृष्णाजी महाराज यात्रा, सावंगा (अमरावती)\nदादा ठणठणपाळ आनंद महोत्सव\nनिंबादेवीची यात्रा, निंबोळा (बुलढाणा)\nबाबाजी महाराज पुण्यतिथी, लोधीखेडा (छिंदवाडा)\nमहालक्ष्मी पालखी यात्रा (मुंबई)\nमाधवनाथ महाराज जन्मोत्सव, चित्रकूट-इंदूर\nछत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी\nसीतारामबाबा उंडेगावकर जन्मोत्सव, उंडेगाव-परांडा (उस्मानाबाद)\nअक्कलकोट महाराज प्रकट दिन\nहरिहर महाराज (त्याडी) पुण्यतिथी, अमरावती\nचैत्र शुद्ध तृतीया-(ग���)गौरी तृतीया; मत्स्य जयंती; सौभाग्यसुंदरी व्रत;\nचैत्र शुद्ध चतुर्थी :\nगॊमाजी महाराज यात्रा, नागझरी-बुलढाणा जिल्हा\nजगदंबा यात्रा, आष्टा (नांदेड)\nजगदंबा यात्रा, गोडेगाव (श्रीरामपूर)\nपहाडसिंग महाराज पुण्यतिथी, खामगाव (बुलढाणा)\nपहाडसिंग महाराज पुण्यतिथी, पारखेड (बुलढाणा)\nपुंडलिकबाबा जयंती, मूर्तिजापूर (अकोला)\nमीना अवतार (मीना समाज)\nसटरफटर महाराज पुण्यतिथी, धालेवाडी, पुरंदर (पुणे)\nसाईबाबा महोत्सव प्रारंभ (शिर्डी)\nशिर्डी साईबाबा उत्सव समाप्ती\nभाऊ महाराज साल्पेकर पुण्यतिथी (नागपूर)\nशंभूमहादेव यात्रा (शिखर शिंगणापूर)\nसाधू महाराज पुण्यतिथी, उमरखेड (पुसद)\nआसरादेवी यात्रा, दोनद खुर्द (अकोला)\nशिरकाईदेवी यात्रा (शिरकोली, पुणे जिल्हा). कोल्हापूर जिल्ह्यातील तारदळ गावी शिरकाई देवीची यात्रा माघ महिन्यातल्या वद्य चतुर्दशीला असते.\nसेन जयंती (सेन समाज)\nचैत्र महिन्यातली विशिष्ट व्रते[संपादन]\nअजा= शेळी. चैत्र मासी कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस नक्त (पाणी न वापरता शिजवलेले अन्न) भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. भोजनापूर्वी चंदनाने पार्वतीची दशभुज प्रतिमा रेखतात. ज्वालामुखी या नावाने तिची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी पाच दुधाळ शेळ्या ब्राह्मणास दान देतात. दानाचे फल-मोक्ष.\nया व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते. व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पान्ती राजपद.\nप्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथिस्वामीची पूजा करुन हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे- प्रातःस्नान उरकून वेदीवर अथवा चौरंगावर लाल वस्त्र पसरून त्यावर अक्षतांचे अष्टदल काढतात. ज्या दिवशी जी तिथी असेल त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्या मध्यभागी स्थापन स्थापन करुन तिची पूजा करतात.\nनिरनिराळ्या तिथींचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत :\nप्रतिपदा-अग्निदेव; द्वितीया-ब्रह्मा; तृतीया-गौरी; चतुर्थी-गणेश; पंचमी-सर्प; षष्ठी-कार्तिकस्वामी; सप्तमी-सूर्य; अष्टमी-शिव (भैरव); नवमी-दुर्गा; दशमी-अन्तक (यमराज); एकादशी-विश्वेदेवा; द्वादशी-हरी (विष्ष्णू); त्रयोदशी-कामदेव; चतुर्दशी-शिव; पौर्णिमा-चंद्र; अमावस्या-पितर. या तिथिस्वामींचे प���जन त्या त्या तिथीला करतात, म्हणजे हर्ष, उत्साह आणि आरोग्य यांची अभिवृद्धी होते, अशी मान्यता आहे.\nहिंदू पंचांगानुसार बारा महिने\n← चैत्र महिना →\nशुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा\nकृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या\nचैत्र · वैशाख · ज्येष्ठ · आषाढ · श्रावण · भाद्रपद · आश्विन · कार्तिक · मार्गशीर्ष · पौष · माघ · फाल्गुन\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतृसरेणु • त्रुटि • वेध • लावा • निमिष • क्षण • काष्ठा • लघु • दण्ड • मुहूर्त • याम • प्रहर • दिवस • अहोरात्र •\nसप्ताह • पक्ष • मास • ऋतु • अयन • वर्ष\nदिव्य वर्ष • युग • महायुग • चतुर्युगी • मन्वन्तर • कल्प • ब्रह्म आयु\nसत्य • कृत • त्रेता • द्वापार • कलि •\nसोम • मंगळ • बुध • गुरु • शुक्र • शनि • रवि •\nप्रतिपदा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी • पंचमी • षष्ठी • सप्तमी • अष्टमी • नवमी • दशमी • एकादशी • द्वादशी • त्रयोदशी • चतुर्दशी • पौर्णिमा • अमावस्या •\nचैत्र • वैशाख • ज्येष्ठ • आषाढ • श्रावण • भाद्रपद • आश्विन • कार्तिक • मार्गशीर्ष • पौष • माघ • फाल्गुन •\nवसंत • ग्रीष्म • वर्षा • शरद • हेमंत • शिशिर\nउन्हाळा • पावसाळा • हिवाळा\nकलियुग संवत ३१०२ इसपूर्व • सप्तर्षि संवत ३०७६ इसपूर्व • विक्रमी संवत ५७ इसपूर्व • • शक संवत ७८ इसपूर्व •\nयुधिष्ठिर शक • शालिवाहन शक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१९ रोजी १९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mycitymyfood.com/tag/chitnis-lunch-home/", "date_download": "2019-07-17T07:07:35Z", "digest": "sha1:6ZB6FZ3FKBHU435X55MTHYE2BXWCAZ6F", "length": 1046, "nlines": 26, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "chitnis lunch home", "raw_content": "\nबिबवेवाडी���ं चिटणीस लंच होम\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. स्वप्नाली अभंग, पुणे | पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेटल, थाई, इटालीईन सगळं चाखून झालं. आता जिभेला काहीतरी नवीन पाहिजे बॉस. ते ही चवदार आणि लज्जतदार, मग काय पुणेकरांची आपसूकच पावलं वळतात ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2019-07-17T06:32:35Z", "digest": "sha1:OFIU5HN5EEKKFSECZFZPI7GAQA67QQF5", "length": 12071, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तरुण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\n'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेव��यची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nसिनेमाची शूटिंग पाहण्यासाठी सलमानचे चाहते मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.\nती 18-18 तासांपेक्षाही जास्त वेळ 'यूट्यूब' वर असायची आणि...\n50 धावा केल्यानंतर गोलंदाजी करताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि...\nआघाडी की युती, विधानसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने\nकट्टर राजकीय विरोधकांचा एकत्र विमान प्रवास, जिल्ह्यात जोरदार चर्चा\nसेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल बाळासाहेब थोरात आज दिल्लीत\nपांडुरंगाचे दर्शन घेऊन मृत्यूला कवटाळले.. 24 तासांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nघरातले झोपले होते, हताश तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या\nकाँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं राज ठाकरेंच्या मनसेबाबत मोठं वक्तव्य\nVIDEO: 'महाराष्ट्रात होणार सत्तांतर, येणार आघाडी सरकार'\n'मतभेद दूर होणार...नव्या दमाने काम करणार...राज्यात आता काँग्रेसचंच सरकार येणार'\nनापास होण्याच्या भीतीने B.COM करणाऱ्या तरुणाने लावला गळफास\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n ध��नी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_-_%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AA_(%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F.%E0%A4%AA%E0%A5%80.)", "date_download": "2019-07-17T06:55:56Z", "digest": "sha1:3TBALZ7AKMCEV2FCRW5WVUX37KSEIX7A", "length": 5496, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली - सॅप (एस.ए.पी.)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nव्यवसाय व्यवस्थापन प्रणाली - सॅप (एस.ए.पी.)ला जोडलेली पाने\n← व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली - सॅप (एस.ए.पी.)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली - सॅप (एस.ए.पी.) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएस.ए.पी. (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Katyare/जुनी चर्चा १ (← दुवे | संपादन)\nकेलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट (← दुवे | संपादन)\nसॅप (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nजर्मनी (← दुवे | संपादन)\nव्यवसाय व्यवस्थापन प्रणाली - सॅप (एस.ए.पी.) (← दुवे | संपादन)\nए.बी.ए.पी. (← दुवे | संपादन)\nपीपलसॉफ्ट (← दुवे | संपादन)\nसॅप एच.आर. (← दुवे | संपादन)\nसॅप आर थ्री (← दुवे | संपादन)\nसेज (← दुवे | संपादन)\nव्यवसाय व्यवस्थापन प्रणाली (← दुवे | संपादन)\nव्हिक्टोरिया विद्यापीठ (← दुवे | संपादन)\n२००० फॉर्म्युला वन हंगाम (← दुवे | संपादन)\n२००१ फॉर्म्युला वन हंगाम (← दुवे | संपादन)\n२००२ फॉर्म्युला वन हंगाम (← दुवे | संपादन)\n२००३ फॉर्म्युला वन हंगाम (← दुवे | संपादन)\n२००४ फॉर्म्युला वन हंगाम (← दुवे | संपादन)\n२००५ फॉर्म्युला वन हंगाम (← दुवे | संपादन)\nव���यवसाय व्यवस्थापन प्रणाली - सॅप (एस. ए. पी.) (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-07-17T07:13:42Z", "digest": "sha1:CYTLKYHC43GTI2D2MAWRVJEGTQ3F2GOR", "length": 7417, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१२:४३, १७ जुलै २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nमुंबई; २२:३१ +३७१ 111.125.255.15 चर्चा →खेळ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nऔरंगजेब; १६:२५ +४४९ ज चर्चा योगदान\nपुणे; १२:३९ +१३२ 27.0.63.37 चर्चा खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nथोरले बाजीराव पेशवे; १२:०२ +३४५ ज चर्चा योगदान →थोरल्या बाजीरावांवरील पुस्तके\nदीनानाथ मंगेशकर; १९:३१ +३३५ 2409:4042:2e8d:26e3::ccb:c700 चर्चा →अभिनय खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nगोवा; १६:५४ +२ 103.69.112.173 चर्चा खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nझी मराठी; १९:३२ +११ Sachin Shashikant Katkar चर्चा योगदान खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, दृश्य संपादन\nमहार; १७:३३ -७४ 27.106.80.190 चर्चा मी फक्त एक शब्द लिहला आहे. खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल.\nमहार; १७:०४ -२१३ 27.106.80.190 चर्चा →धर्म: मी नुसते काही शब्द लिहले आहेत, आणि काही वाक्य काढली आहेत. खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nमहार; १६:५८ -३९६ 27.106.80.190 चर्चा →उपजाती: मी नुसतं हिंदू धर्म आद्य केलं आहे. खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nछो अमरावती; १५:२८ -६ Shantanudpatil चर्चा योगदान खूणपताका: दृश्य संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-17T06:18:39Z", "digest": "sha1:LHP3NPJIHGRMTDLB76LBJYJH4ZACE5Q5", "length": 14014, "nlines": 200, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "आधुनिक भारत - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्���ाकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nआधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती\nआधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती\nमाजी सनदी अधिकारी अॅलन ओक्टिव्हि हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.\nमुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72 प्रतिनिधी उपस्थित राहिले.\nडिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले.\nराष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी\nराष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.\n1888 साली ‘ब्रिटिश समितीची’ स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने ‘इंडिया’ नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले.\n1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या सभागृहासाठी निवडून आले.\n1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली.\n1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.\n1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची ‘भारताचा व्हॉईसरॉय’ म्हणून नेमणूक झाली.\nकर्झनने 1901 मध्ये ‘पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा’ पास करून कर्जबाजारी शेतकर्यांची कर्जे माफ केली.\n1904 मध्ये ‘सहकारी पतपेढी कायदा’ करून शेतकर्यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.\nकृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर’ नेमले.\n1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.\n1903 मध्ये रेल्वे बोर्��ाची स्थापना झाली.\nपोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले.\n1901 मध्ये ‘Imperial cadet core’ ची स्थापना कर्झनने केली – (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता)\nकोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल’ कर्झनने बांधला.\n1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला.\n1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-17T06:18:28Z", "digest": "sha1:GFY5QKII3BZKR7L5YFIZW5SKCU5BHOFP", "length": 15576, "nlines": 210, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर��ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nमहाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती\nकेंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 76 नुसारच एक महान्यायवादयाचे पद निर्माण केलेले आहे.\nहा महान्यायवादी भारत सरकारचा वकील म्हणून देखील काम करतो.\nया महान्यायवादयाला अनेक वैधानिक स्वरूपाची कार्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे महान्यायवादयाला प्रथम कायदा अधिकारी तसेच हे पद राजकीय स्वरूपाचे म्हणून ओळखले जाते.\nअशा महान्यायवादयाची नेमणूक पुढीलप्रमाणे केली जाते.\nमहान्यायवादयाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात.\nमहान्यायवादयाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.\nराष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महान्यायवादी पदासाठी केली जाते.\nभारतीय घटना कलम 76 नुसार महान्यायवादी पदावर नियुक्ती होणार्या व्यक्तीच्या अंगी पुढील पात्रता आवश्यक आहे.\nती व्यक्ति भारताचा नागरिक असावी.\nत्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.\nत्यांनी देशाच्या उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश म्हणून/उच्च न्यायालयात 10 वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे.\nसंसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रता त्याच्या अंगी असाव्यात.\nभारतीय राज्यघटनेत महान्यायवादयाचा तसा कार्यकाल ठरविलेला नाही.\nपरंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महान्यायवादी वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतो असे असले रती महान्यायवादी मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.\nयाशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करतात.\n4. वेतन व भत्ते\nमहान्यायवादयाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवास्थान मोफत दिले जाते.\nशासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो.\nएकदा निश्चित झालेले त्याचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेवह्या मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.\nमहान्यायवादयाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते.\nनिवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.\n5. अधिकार व कार्ये\nराष्ट्रपतीने मागितलेल्या कायदेशीर बाबीच्या बाबतीत सल्ला देणे.\nकेंद्र सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे.\nसंसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे.\nमहान्यायवादयाला खाजगी वकिली देखील करता येते. परंतु एखाद्या खटल्यामध्ये एक पक्ष केंद्र सरकारचा असेल तर केंद्र सरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो.\nयोग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-new-rules-april-first-4819", "date_download": "2019-07-17T06:46:11Z", "digest": "sha1:U5ZLILLDLVJEVPAPBH2UGOXO3M2KSYFY", "length": 3709, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news new rules from april first | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 26 मार्च 2019\n1 April पासून लागू होणार 'हे पाच नवीन नियम'; ही बातमी आहे तुमच्या कामाची\nVideo of 1 April पासून लागू होणार 'हे पाच नवीन नियम'; ही बातमी आहे तुमच्या कामाची\n1 April पासून लागू होणार 'हे पाच नवीन नियम'; ही बातमी आहे तुमच्या कामाची\n1 April पासून लागू होणार 'हे पाच नवीन नियम'; ही बातमी आहे तुमच्या कामाची\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-february-2019/", "date_download": "2019-07-17T07:06:11Z", "digest": "sha1:HILZD6JMXKRLNRGT3PDMGZGM7CIYNZ2O", "length": 12490, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 18 February 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपाच दिवसांच्या एरो इंडिया 2019 कार्यक्रमादरम्यान सुरक्षा कारणास्तव बेंगलुरूमध्ये मानव रहित हवाई वाहने (UAVs) किंवा ड्रोन, एयरक्राफ्ट सिस्टिम आणि फुग्यांवर बंदी घातली गेली आहे.\nहिमाचल प्रदेश विधानसभेने संस्कृत भाषा म्हणून राज्याची दुसरी अधिकृत भाषा बनविण्यासाठी अधिकृत भाषा (दुरुस्ती) विधेयक 2019 मंजूर केले.\nतेलंगाना राज्य सरकारने नारयनापेट आणि मुलुगु या दोन जिल्ह्यांचा निर्मिती करण्याचे जाहीर केले.\nभारतीय वंशाच्या जागतिक वार्ताकारांना दक्षिण आफ्रिकेतील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त केले गेले आहे.\nदेशातील सर्वोच्च रिफायनर, इंडियन ऑइल कॉर्पने अमेरिकेसोबत प्रतिदिन 3 दशलक्ष टन किंवा 60,000 तेल बॅरल्स खरेदी करण्याचा पहिला वार्षिक करार केला आहे.\nअर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरीसियो मॅक्री भारताच्या तीन दिवसीय अधिकृत भेटीवर आले आहेत.\nउत्तराखंडच्या ऋषिकेश येथे आंतरराष्ट्रीय पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (पीएटीए) परिषद आयोजित केली गेली.\nपाकिस्तानकडून आयात केलेल्या सर्व वस्तूंवर भारताने सीमाशुल्क शुल्क 200 टक्के वाढवले आहे.\nमुंबईत झालेल्या पहिल्या मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावले आहे.\nआगामी विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सेवानिवृत्त होणार असल्याचे वेस्ट इंडीजचे ख्रिस गेल यांनी जाहीर केले आहे.\nPrevious हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा ���रती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती - PET प्रवेशपत्र\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AD", "date_download": "2019-07-17T06:47:18Z", "digest": "sha1:6MGKKATC5KCVH3XMKO55564SSRWMFCOB", "length": 3764, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जीभला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जीभ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकामजीवन (← दुवे | संपादन)\nभाषा (← दुवे | संपादन)\nमु���ाक्षर (← दुवे | संपादन)\nज्ञानेंद्रिये (← दुवे | संपादन)\nचव (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती (विदागार/अर्काईव्ह) (← दुवे | संपादन)\nमार्जार कुळ (← दुवे | संपादन)\nप्रथमोपचार (← दुवे | संपादन)\nतोंड (← दुवे | संपादन)\nमुखमैथुन (← दुवे | संपादन)\nजिव्हेश्वर (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/mumbai-bridge-collapse-at-cst-shocked-bollywood-celebrities-pray-for-the-victims-and-dead-in-the-incident-1858258/", "date_download": "2019-07-17T07:15:38Z", "digest": "sha1:GLTCVMPFUGDBVZYNYTW5KDZ7FADDERY2", "length": 16396, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mumbai bridge collapse at cst shocked bollywood celebrities pray for the victims and dead in the incident| CSMT Bridge collapsed : कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nCSMT Bridge collapsed : कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त\nCSMT Bridge collapsed : कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त\nया घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले आहेत.\nCSMT Bridge collapsed : कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त\nमुंबई महापालिका मुख्यालयाच्या जवळ असलेला हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले आहेत. यापूर्वी लोअर परेल येथेदेखील अशाच प्रकारे पादचारी पूल कोसळला होता. त्यामुळे या घटनेनंतर मुंबईकरांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. काल झालेल्या घटनेनंतर सामान्य नागरिकांपासून ते कलाविश्वापर्यंत सारेच पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. त्यात काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या दुर्घटनेविषयी त्यांचं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.\nमुंबईमध्ये आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या असून काल हिमालय पूल कोसळून या दुर्घटनांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबईवर जी काही संकटे ओढावली आहेत. त्या प्रत्येक संकटानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी या घटनेतील पीडितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासोबतच सो���ल मीडियाचा आधार घेत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यावेळी देखील हिमालय पूल कोसळल्यानंतर अवघ्या काही तासांनी बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, रितेश देशमुख,अशोक पंडित या कलाकारमंडळींनी ट्विटरवर त्यांचं मत मांडलं आहे.\n“मुंबईतील हिमालय पूल कोसळून झालेल्या अपघातामुळे साऱ्यांवरच शोककळा पसरली आहे. मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे”, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. तर चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या घटनेनंतर राजकीय पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. “या घटनेमुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहेत, कित्येक जण जखमी झाले आहेत. मात्र आपले राजकीय नेते घटनास्थळावर जाऊन पीडितांची मदत करण्यापेक्षा निवडणुकीचा प्रचार करत आहेत”.\nमराठमोळा कलाकार रितेश देशमुखनेही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. “मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. पूल कोसळण्याचं वृत्त कानावर आल्यानंतर मन काही काळ विषण्ण झालं. ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, या कुटुंबियांच्या दु:खात मी त्यांच्या सोबत आहे. तसंच जखमी झालेले लवकरच बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करेन.जर या पुलाकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना नक्कीच टाळता आली असती.हे सारं बेजबाबदारपणामुळे झालं आहे”.\n“यावेळी झालेल्या अपघात हा मुंबईच्या हृदयावर झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. या हल्ल्यात काही जणांनी त्यांचे प्राण गमावले,तर काही जण जखमी झाले आहेत. मी या साऱ्यांच्या दु:खात सहभागी आहे”, असं अभिनेत्री हेमामालिनी म्हणाल्या.\nत्या प्रमाणेच अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील केवळ एका ओळीत तिच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. “ही घटना मनावर घाव घालणारी आहे”.\nदरम्यान, अभिनेता अनुपम खेर सध्या लंडनमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहेत. मात्र या घटनेनंतर त्यांनी तात्काळ त्याची प्रतिक्रिया नोंदविल्याचं पाहायला मिळालं. “हिमालय पूल कोसळ्याची माहिती मिळाली. ही घटना खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहे. मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. या घटनेतून सारेच लवकर सावरावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन”, असं त्यांनी म्हटलं आहे.\nतर “या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ पाहून मन हेलावून जात आहे. मी घटनेतील प���डित व्यक्तींच्या दु:खात सहभागी आहे. लवकरच या परिस्थितीत सुधारणा व्हावी,” असं अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला आहे. हिमालय पूल कोसळल्यानंतर सोशल मीडियावर सध्या #MumbaiBridgeCollapse हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना पाहायला मिळत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n43163", "date_download": "2019-07-17T06:34:57Z", "digest": "sha1:S53RI2DN24WVRLOVWQI2KARRXS2WAYY2", "length": 10622, "nlines": 281, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Up Hill Racing: Car Climb Android खेळ APK (com.bestgame.climb) topappgame द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली रेसिंग\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: MTN-S730\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: NokiaC2-01\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: M8403\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% वि��ामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Up Hill Racing: Car Climb गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/palghar-by-election-results-live-new-updates/", "date_download": "2019-07-17T06:42:00Z", "digest": "sha1:WTGGPTGNZI4NAI2KRRFXWJL6AKOKSO7R", "length": 6362, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर पोटनिवडणूक : भाजप १४ हजार मतांनी आघाडीवर", "raw_content": "\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकर’नाटका’त कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nपालघर पोटनिवडणूक : भाजप १४ हजार मतांनी आघाडीवर\nटीम महाराष्ट्र देशा : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पालघरमध्ये २८ मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.\nपालघर पोटनिवडणूक निकालामध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून भाजपने आ��ाडी घेतली आहे. सहाव्या फेरीनंतर भाजप उमेदवार राजेंद्र गावित 14236 मतांनी आघाडीवर आहेत.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nशिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळत आहेत\nविधानसभा पोटनिवडणूक निकाल : पलुस – कडेगावमधून विश्वजित कदम विजयी\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/state-government-file-caveat-on-maratha-reservation/", "date_download": "2019-07-17T06:36:58Z", "digest": "sha1:LNTVCTMHRG6ZFO72NBSQGSLTGWPZJBOO", "length": 7802, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण संरक्षणासाठी राज्य सरकारकडूनही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल", "raw_content": "\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकर’नाटका’त कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nमराठा आरक्षण संरक्षणासाठी राज्य सरकारकडूनही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल\nटीम महाराष्ट्र देशा – मराठा समाजाला ��६ टक्के आरक्षण मिळाले असून त्याची तशी अधिसूचनाही काढण्यात आली आहे. परंतु, हे आरक्षण न्यायालयात टिकणार का असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. अखेर आज त्यावर राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात केले आहे. त्यामुळे सध्या तरी या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. विधिमंडळात मराठा समाज आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी सरकारने योग्य ती खबरदारी घेतली आहे. जर या आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले. तर आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयात वकिलांची फौज उभी केली जाईल. असं सरकार कडून सांगण्यात येत होत. आज राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.\nमराठा आरक्षणाचा कायदा झाला तरीही याविरोधात एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून न्यायालयात याचिका दाखल होऊ शकते. पण अशावेळेस सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार नाही. तसेच कोणीही न्यायालयात याचिका दाखल केली तर आधी राज्य सरकारला कळवले जाईल व नंतरच त्यावर निर्णय दिला जाईल.\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nकॅव्हेट म्हणजे नक्की काय \nदलितांनी देशातील सर्व हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा : भीम आर्मी\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/article-about-city-farming-2-1801344/", "date_download": "2019-07-17T06:51:18Z", "digest": "sha1:JB4HALRAZ7O7Y232EQIDWMQ53QHQ66FC", "length": 10786, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about City farming | शहरशेती : कुडा, रिठय़ाचे उपयोग | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nशहरशेती : कुडा, रिठय़ाचे उपयोग\nशहरशेती : कुडा, रिठय़ाचे उपयोग\nकुडा नावाचे छोटे झाड सर्वत्र आढळते. आपल्या पूर्वजांनी कडू चवीच्या वनस्पतींची नावे ‘क’ आद्याक्षरावरून ठेवली आहेत.\nकुडा नावाचे छोटे झाड सर्वत्र आढळते. आपल्या पूर्वजांनी कडू चवीच्या वनस्पतींची नावे ‘क’ आद्याक्षरावरून ठेवली आहेत. उदा. कडुनिंब, कोरफड, कारले. कुडय़ाचे पांढरा कुडा आणि काळा कुडा असे दोन प्रकार आहेत. कुडा कृमीनाशक आहे. लहान मुलांना पोटदुखीसाठी कुडा उगाळून देतात. कुडय़ाच्या शेंगांना इंद्रजव म्हणतात. आयुर्वेदातील कुटजारिष्ट हे औषध कुडय़ापासून तयार करण्यात आले असून ते अनेक आजारांवरील उपचारांत वापरतात. कुडय़ाला पांढऱ्या सुवासिक फुलांचे घोस लगडतात. त्यांचा सुगंध वातावरणात दरवळतो. कुडय़ाच्या फुलांची भाजी करतात. ती डायरिया, मूळव्याध, रक्ती आव, त्वचाविकार यावर उपयुक्त आहे. सर्व प्रकारचे ताप, हृदयरोग, मधुमेहावर कुटजारिष्ट गुणकारी ठरते. कुडय़ाच्या पानांचा उपयोग खत म्हणूनही केला जातो. रिठा या मध्यम आकाराच्या उपयुक्त वृक्षाला इंग्रजीत सोप नट ट्री म्हणतात. भांडी, कपडे धुण्याच्या साबणामुळे होणारे जलप्रदूषण ही मोठी पण दुर्लक्षित समस्या आहे. पूर्वी मौल्यवान वस्तू धुण्यासाठी रिठा वापरला जात असे. हा वृक्ष हिवाळ्यात फुलतो. उन्हाळ्यात त्याची फळे मिळतात. आत टपोरे, काळे बी असते. फळाचा बाहेरील भाग उपयुक्त असतो. घर किंवा सोसायटीभोवतीच्या मोकळ्या जागेत रिठय़ाला अवश्य जागा द्यावी. हे झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत कोणतीही निगा न राखता छान वाढते. साबण, शाम्पू, टूथपेस्ट तयार करण्यासाठी आणि औषधांसाठी याचा वापर करतात. मूळ आणि फळे औषधांत वापरतात. ताजे बी लावून सहज लागवड करता येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'���िग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/oppo-r17-pro-india-launch-today-4th-december-2018-1799799/", "date_download": "2019-07-17T06:56:16Z", "digest": "sha1:6EYGQKRDK2TAKMI3TS33774WPGTXFSMC", "length": 11260, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Oppo R17 Pro India launch today 4th december 2018 | केवळ 10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, Oppo R17 Pro आज होणार लाँच | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nकेवळ 10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, Oppo R17 Pro आज होणार लाँच\nकेवळ 10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, Oppo R17 Pro आज होणार लाँच\nपहिलाच असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये सुपर VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीचा वापर\nOppo कंपनी आपल्या R सीरिजमधील पहिला स्मार्टफोन Oppo R17 Pro आज म्हणजे 4 डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. याच्या लाँचिंगसाठी मुंबईमध्ये संध्याकाळी 8 वाजता एका इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं असून फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर हा इव्हेंट लाइव्ह पाहता येणार आहे. हा कंपनीचा पहिलाच असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये सुपर VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे. केवळ 10 मिनिटांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत हा फोन चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.\nयामध्ये इन-डिस्प्ले प्रिंट फिंगर सेंसर, वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले आणि 8 जीबी रॅम यांसारखी अनेक वैशिष्ट्य आहेत. यापूर्वी चीनमध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. किंमतीबाबत बोलायचं झाल्यास, चीनमध्ये या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 3,999 चीनी युआन (40,800 रुपये), 8जीबी रॅम + 128 जीबी मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 4,299 चीनी युआन (43,900 रुपये) आहे. 1 डिसेंबरपासून या स्मार्टफोनसाठी नोंदणी सुरू झाली आहे.\nOppo R17 Pro स्पेसिफिकेशन्स-\nहा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे, अँन्ड्रॉइड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर हा स्मार्टफोन कार्यरत असेल. यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे. रॅमच्या बाबतीत फोनमध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय मिळेल. तर इंटरनल मेमरीच्या बाबतीत केवळ 128 जीबी हाच पर्याय आहे. फोनमध्ये 20 आणि 12 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तसंच, सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे. फोनमध्ये 3650 एमएएच पावरची बॅटरी असून सुपर VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीमुळे केवळ 10 मिनिटांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत हा फोन चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w20w794498", "date_download": "2019-07-17T07:08:28Z", "digest": "sha1:TRE4TMLID6KNPFOOWTHIJFNAOH5XI6XA", "length": 10953, "nlines": 245, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "चंद्र आणि विमान वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nचंद्र आणि विमान वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअन्य डॉव्स वॉलपेपर (53)\nविविध पेपर व्यक्ती (15)\nविविध पेपर व्यक्ती (103)\nअन्य डॉव्स वॉलपेपर (22)\nअन्य डॉव्स वॉलपेपर (37)\nअन्य डॉवर्स वॉलपेपर (165)\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- 4 के पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- 4 के लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर चंद्र आणि विमान वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/gang-of-mobile-phone-thieves-caught-by-mumbai-police/articleshow/68980487.cms", "date_download": "2019-07-17T07:41:39Z", "digest": "sha1:MEH5NPW55GGARKW4BHIMPZQZYEEW5DMS", "length": 13933, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mobile phone thieves: नशेसाठी मोबाइल चोरणारे जेरबंद - gang of mobile phone thieves caught by mumbai police | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nनशेसाठी मोबाइल चोरणारे जेरबंद\nविशी ओलांडण्यापूर्वीच गांजा, चरस, गर्दसारख्या नशेची गरज पूर्ण करण्यासाठी मोबाइल चोरीकडे वळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले. तौसिफ सरफुद्दीन अन्सारी उर्फ बेरी आणि जाफर हुसेन शेख अशी या आरोपींची नावे आहेत. नशेची गरज पूर्ण करण्यासाठी या दुकलीकडून लोकल दरवाजावरील प्रवाशांच्या हातावर फटके मारून मोबाइल चोरण्यात येत होते.\nनशेसाठी मोबाइल चोरणारे जेरबंद\nविशी ओलांडण्यापूर्वीच गांजा, चरस, गर्दसारख्या नशेची गरज पूर्ण करण्यासाठी मोबाइल चोरीकडे वळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले. तौसिफ सरफुद्दीन अन्सारी उर्फ बेरी आणि जाफर हुसेन शेख अशी या आरोपींची नावे आहेत. नशेची गरज पूर्ण करण्यासाठी या दुकलीकडून लोकल दरवाजावरील प्रवाशांच्या हातावर फटके मारून मोबाइल चोरण्यात येत होते.\nरेल्वे स्थानकादरम्यान विजेच्या खांबावर चढून लोकलमधील प्रवाशांच्या हातावर फटके मारून मोबाइल चोरण्याची सवय या दुकलीला लागली होती. चोरलेले मोबाइल विकून मिळालेल्या पैशाचा वापर ते नशा करण्यासाठी करत असे. ८ एप्रिल रोजी नाहूर ते मुलूंड स्थानकादरम्यान एकाच दिवशी तब्बल ६ मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर रेल्वे गुन्हे शाखेचे सहा. पोलिस आयुक्त विनय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष धनवटे यांच्यासह १२ जणांचे विशेष पथक स्थापन करून मोबाइल चोरांचा तपास सुरू करण्यात आला.\nगुन्हे शाखेच्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार फटका पद्धतीने मोबाइल चोरणाऱ्या चोरांची माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळाली. यानुसार वांद्रे पूर्वेकडील नौपाडा, घासबाजार परिसरात राहणाऱ्या २०वर्षीय तौफिक उर्फ बेरी याला अटक केली. बेरीचा याच परिसरात राहणारा १९वर्षीय साथीदार जाफर शेख यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींकडून ८२ हजार ८३३ रुपये किमतीचे ६ मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी तरुणांची अधिक चौकशी केली असता अंधेरी, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल या पोलिस ठाण्यात या दुकलीवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू\nमध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने\nपार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचं अपहरण\nही दुर्घटना नव्हे, हत्याच; एमआयएमचा आरोप\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nउद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक\nसचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nकोल्हापूरः प्रसिद्ध उद्योगपती राम मेनन यांचे निधन\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nअवैध वाहतूकदारांच्या मारहाणीत एसटी अधिकारी जखमी\nभटक्या कुत्रीला मरेपर्यंत मारहाण; एकाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनशेसाठी मोबाइल चोरणारे जेरबंद...\nगृहिणींची फसवणूक; भिशीमध्ये लाखो बुडाले...\nमोदींची सुप्त लाट मतदानात दिसेल; मुुख्यमंत्र्यांना विश्वास...\nपरवानगीने झाडांची छाटणी करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-17T06:36:10Z", "digest": "sha1:MD3SLNGRW6Y3I7B4QDZCZYO65APHXSEK", "length": 12217, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सातारा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्���ांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\n'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nपुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर कमी होणार; वेधशाळेचा अंदाज\nपुढील चार ते पाच दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कमी होणार आहे. पण, कोकणात मात्र पाऊसाची जोरदार बॅटींग राहिल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.\nआघाडी की युती, विधानसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने\nउदयनराजेंचा 'प्यार का तोहफा तेरा' गाण्यावरील टिकटॉक VIDEO VIRAL\nVIDEO: '...म्हणून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'\n'शिवेंद्रराजे आता भाजपमध्ये आले आहेत', नेत्याच्या दाव्यावर राजे म्हणतात...\nमोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लावणार हजेरी\nप्राध्यापकांसाठी रयत शिक्षण संस्थेत मोठी संधी, 'या' उमेदवारांना पसंती\nप्राध्यापकांसाठी रयत शिक्षण संस्थेत मोठी संधी, 'या' उमेदवारांना पसंती\nशरद पवार देणार तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट, गावकऱ्यांशी संवाद साधणार\nशरद पवार देणार तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट, गावकऱ्यांशी संवाद साधणार\nनोकरीसाठी औरंगाबादेत आलेल्या भाचीवर दोन मामांनी केला बलात्कार\nनोकरीसाठी औरंगाबादेत आलेल्या भाचीवर दोन मामांनी केला बलात्कार\nऔरंगाबादेत उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन दलाल अटकेत\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/best-wishes-for-kuldeep-yadav-from-saurav-ganguli-and-harbhajan-singh/", "date_download": "2019-07-17T06:43:56Z", "digest": "sha1:447DTRIVIKPHTC2CMCFHR663LQP4ZCMD", "length": 9139, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गांगुली-��रभजनने केली कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती", "raw_content": "\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकर’नाटका’त कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nगांगुली-हरभजनने केली कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती\nवेब टीम :ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम करणाऱ्या कुलदीप यादवचे सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे.फिरकीपटू हरभजन सिंह तसेच माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यामध्ये कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीचा सिंहाचा वाटा होता.\nदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या २५३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १४८ अशी झाली होती. कुलदीपने ३३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेडचा त्रिफळा उडवला. यानंतरच्या चेंडूवर त्याने अॅश्टन अगरला शून्यावर पायचीत केले. षटकातील चौथ्या चेंडूवर पॅट कमिन्सला झेलबाद करत कुलदीपने हॅट्रिक घेतली. कुलदीप यादव भारताकडून हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.\nयेत्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाज असेल:सौरव गांगुली\n‘भारतीय संघ सध्याचा जगातील सर्वोत्तम संघ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने केवळ २५२ धावा केल्या. मात्र त्यानंतर भारताने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला केवळ २०२ धावांवर रोखले. भारतीय संघाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे,‘कुलदीप येत्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाज असेल,’ असे गांगुलीने म्हटले आहे.\nहा क्षण जुन्या आठवणींना उजाळा देणारा: हरभजन सिंग\nकुलदीपच्या कामगिरीनंतर ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणींना उजाळा देत हरभजन म्हणाला की, तोच प्रतिस्पर्धी, तेच मैदान आणि त्याच वयाचा गोलंदाज हा क्षण जुन्या आठवणींना उजाळा देणारा होता. कुलदीपची गोलंदाजी पाहून म��ा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ मध्ये ईडन गार्डन्सवर खेळलेल्या कसोटीची आठवण झाली. कुलदीपची कामगिरी मोठे यश आहे. तो पुढे म्हणाला की, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात हॅटट्रिकचा पराक्रम करणे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठे यश असते. ही कामगिरी आगामी काळात आत्मविश्वास द्विगुणित करणारी ठरते. सध्याच्या घडीला कुलदीपची जागा घेणे कोणालाही शक्य नाही.\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nआता पंढरपुरही होणार ‘स्मार्ट’\nशेजाऱ्याची बेहिशोबी मालमत्ता दाखवा आणि जिंका एक करोड रुपये\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amrita.in/marathi/86", "date_download": "2019-07-17T06:25:57Z", "digest": "sha1:MWXZWMAY3U75SNPFU2TRN2T3BVVF3NMR", "length": 10106, "nlines": 69, "source_domain": "www.amrita.in", "title": "हिंदू धर्म आणि ईश्वर - Amma Marathi", "raw_content": "\nमाझा धर्म आहे- प्रेम\nहिंदू धर्म आणि ईश्वर\nहिंदू धर्म सर्वांमध्ये दिव्यत्व पाहतो. समस्त चराचराला ईश्वराचे साक्षात रूप मानतो. हिंदू धर्माच्या दृष्टीने मानव व ईश्वर दोन नाहीत, ते भिन्न नसून एकच आहे. सर्व भूतमात्रांत ते दिव्य चैतन्य व्याप्त आहे. हिंदू धर्म आपल्याला शिकवितो की स्वप्रयत्नाने कोणीही अंतस्थ दिव्यत्वाची अनुभूती करून नराचा नारायण बनू शकतो. सृष्टी व स्रष्टा भिन्न नसून ईश्वर स्वतःच सृष्टीचे रूप धारण करतो, या अद्वैत सत्याची अनुभूती घेणे, सत्याचा साक्षात्कार करणे, हेच जीवनाचे परम लक्ष्य आहे असे हिंदू धर्म मानतो.\nस्वप्न हे, ते स्वप्न पाहणा-या व्यक्तीहून भिन्न नसते. परंतु स्वप्न हे वास्तव नसून स्वप्न आहे हे जाणण्यासाठी त्या व्यक्तीला जागे व्हावे लागते. खरंतर सर्वकाही ईश्वरच आहे, ���रंतु आपण सर्वांमध्ये ईश्वराला पाहू शकत नाही. आपण दृष्टिगोचर वस्तूंमध्ये नानात्व पाहतो. काही गोष्टी व व्यक्तींप्रति राग व काहींप्रति द्वेषाचा अनुभव करतो. परिणामतः सुख व दुःख हे आपल्या जीवनाचा स्वभाव बनतो. परंतु आपण जेव्हा आपल्या सत्य स्वरूपाप्रति जागरूक होतो तेव्हा तेथे ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद उरत नाही. आपल्याला अनुभूती होते की सारंकाही ईश्वरस्वरूपच आहे. त्यानंतर मग केवळ आनंदच उरतो. या लक्ष्यप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या भिन्न भिन्न संस्काराला अनुसरुन हिंदूधर्मात अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. साधनामार्ग, आचार व अनुष्ठांनाच्या बाबतीत इतकी विपुलता दुस-या कोणत्याही धर्मांत आढळून येत नाही.\nआपण मातीला घोडा, गाढव, उंदीर, सिंह इत्यादी अनेक आकार देऊ शकतो. नामरूपानुसार भिन्न असूनही वस्तुतः ती मातीच असते. आवश्यकता आहे ती केवळ त्या नामरूपातही मातीच पाहण्याच्या क्षमतेची. त्यासाठी नाम-रूपाच्या आधारावर प्रपंचात नानात्व पाहणारी आपली दृष्टी बदलावी लागते. वस्तुतः एकाच सद्वस्तूने ही सारी रूपे धारण केली आहेत. म्हणून हिंदू धर्मात सर्वकाही ईश्वरच मानले जाते. ईश्वराहून भिन्न अशी कोणतीही वस्तू नाही. पशु, पक्षी, वृक्ष-वनस्पती, पर्वत, नद्या, सर्वांनाच, एवढेच नाहीतरी विषारी नागालाही ईश्वर मानून त्यांची सेवा करण्याचे, त्यांच्यावर प्रेम करण्याचे हिंदू धर्म शिकवितो.\nया परमानुभूतीने आपल्याला ज्ञान होते की ज्याप्रमाणे शरीराचे भिन्न अवयव आपल्याहून भिन्न नाहीत, त्याचप्रमाणे सर्व व्यक्ती व वस्तू आपल्याहून अभिन्न आहेत. जो बोध आजपर्यंत आपल्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित होता, त्याचा समस्त प्रपंचात विस्तार होऊन तो बोध सर्वसमावेशक होतो. आपल्या पायाच्या एका बोटाला काटा टोचल्यावर आपल्याला जशी वेदना होते, त्याचप्रमाणे दुस-यांचे दुःखही आपले स्वतःचेच दुःख बनते. अग्नीच्या उष्णतेप्रमाणे, पाण्याच्या शीतलतेप्रमाणे, फुलाच्या मध व सुगंधाप्रमाणे आत्मानुभूती प्राप्त महात्म्याचा परम करुणा हा सहज स्वभाव बनून जातो. दुस-यांना सांत्वना देणे हा त्यांचा सहज स्वभाव बनतो. जेव्हा आपले स्वतःचेच बोट आपल्या डोळ्यात जाते तेव्हा आपण बोटाला शिक्षा करीत नाही. आपण त्याला क्षमा करतो. एवढेच नाही तर त्या हातानेच आपण दुख-या डोळ्याला सांत्वना देतो. याचे कारण असे क��� बोट व डोळा आपल्याहून भिन्न नाहीत.\nदुस-यांमध्ये आत्मदर्शन करण्याच्या स्तरापर्यंत सर्वांनांच उन्नत करणे हे हिंदू धर्माचे लक्ष्य आहे. व्यक्तीपुरताच मर्यादित असलेला अस्तित्वाचा बोध अथवा ‘मी’ पणाचा बोध विश्वव्यापी बनवून व्यक्ती ईश्वराशी एकरूप होते व पूर्णत्वाला पावत. समस्त प्रपंचात ईश्वरदर्शन करण्याचा तसेच ईश्वर व आपल्यात अभिन्नतेचा अनुभव करण्याचा उपदेश हिंदू धर्म देतो. या लक्ष्यप्राप्तीसाठी कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, इत्यादी अनेक मार्गही दर्शवितो.\nPrevious Postनवरात्र व दसरा\nNext Postहिंदू धर्म = सनातन धर्म\nअम्मांचा गीता जयंतीचा संदेश\nप्रेेमाचा प्रथम तरंग आपल्या आतूनच उठतो\nओणमचा सण राजा आणि प्रजेमधील आदर्श नातेसंबंधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे\nमनातून हिंसक विचार काढून टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/last-11-months-two-million-liters-of-liquor-was-rich-1857305/", "date_download": "2019-07-17T07:20:46Z", "digest": "sha1:L4D4I6UWA7VDLK6CRMOUTZQVVY2T4V6K", "length": 14088, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "last 11 months, two million liters of liquor was rich | ११ महिन्यांत दोन कोटी लिटर दारू रिचवली! | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\n११ महिन्यांत दोन कोटी लिटर दारू रिचवली\n११ महिन्यांत दोन कोटी लिटर दारू रिचवली\nशहरात आजही देशी दारूची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.\nनवी मुंबईत मद्यविक्रीचा आलेख चढताच; बियर, विदेशी मद्याप्रमाणेच देशी दारूचीही मागणी कायम\nवाढत्या नागरी वस्तीमुळे ‘मिश्र संस्कृती’ असलेले शहर बनत चाललेल्या नवी मुंबईत आता या संस्कृतीची जीवनशैलीही चांगलीच रूजू लागली आहे. त्यामुळेच की काय, गेल्या अकरा महिन्यांमध्ये नवी मुंबईकरांनी तब्बल दोन कोटी ११ लाख ५१ हजार ६२२ लिटर इतकी दारू रिचवली आहे. यामध्ये बियर आणि विदेशी मद्याचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास असले तरी, शहरात आजही देशी दारूची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.\nराहायला नवी मुंबईत आणि नोकरी-धंद्यासाठी मुंबई, ठाण्यात असा बहुतांश नवी मुंबईकरांचा प्रवास दररोज सुरू असतो. त्यामुळेच या शहराला ‘डॉर्मेटरी सिटी’ असेही म्हटले जाते. अशा धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांचे आर्थिक राहणीमान उंचावत असले तरी, त्याचे काही विपरित परिणामही दिसून येतात. सायंकाळनंतर शहरातील सर्वच बार आणि वाइन शॉप ग्राहकांच्या गर्दीने फुलून जात असल्याचे दिसून येते. शहरातील मद्यविक्रीचा आकडा याकडेच बोट दाखवू लागला आहे. उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील मद्यविक्रीची आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार या ११ महिन्यांत नवी मुंबईकरांनी दोन कोटींहून अधिक लिटर दारू रिचवल्याचे उघड होत आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षांत म्हणजेच २०१७-१८ मध्ये दोन कोटी ४३ लाख ६४ हजार २९९ लिटर मद्याची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदाचा आकडा कमी दिसत असला तरी, यात एका महिन्यातील मद्यविक्रीची भर पडणे बाकी आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने निवडणूक काळात मद्यविक्रीत किमान ६० लाख लिटरची वाढ होईल, असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nदरम्यान, अवैध मद्यविक्री करणाऱ्या दोन जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून देशी व विदेशी दारूचा १३ हजार ९२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.\n२०१७-१८ या आर्थिक वर्षांत १७ कोटी ५ लाख ८ हजार ८१० चा महासून जमा झाला होता. तर २०१८-१९ (१ एप्रिल १८ ते फेब्रुवारी १९) पर्यंत ४ कोटी ६६ लाख ९१ हजार २४० चा महसूल मिळाला आहे. मात्र परवाना देणे, नूतनीकरण आणि दंड आकारणीतून महसूल मिळतो. त्यामुळे या शेवटच्या महिन्यात यातून मोठा महसूल जमा होत असून गेल्या वर्षीच आकडा पार करून यात ३० लाखांपर्यंतची वाढ होईल, असा उत्पादन शुल्कला विश्वास आहे.\n‘डी’ (तुर्भे, कोपरखरणेचा काही भाग, घणसोली ते ऐरोली)\n‘ई’ (तुर्भे, कोपरखरणे, वाशी, एपीएमसी, महापे)\n‘एफ’ (तुर्भे एमआयडीसी, सानपाडा ते बेलापूर)\n२०१७-१८ च्या तुलनेत या अकरा महिन्यात देशी दारू विक्रीत ४४ हजार ७०४ लिटरची तर विदेशी दारूत २ लाख ४ हजार ४४६ लिटरची वाढ झाली असून बीअरची विक्री ३४ लाख ७३ हजार १२८ लिटरन घटली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-17T07:10:51Z", "digest": "sha1:MMXKEL2XEQ4OSHTFEFGYUNEPXDE66Z3B", "length": 10452, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“किसन वीर-खंडाळा’च्या सभासदांचीही दिवाळी गोड | Dainik Prabhat", "raw_content": "\n“किसन वीर-खंडाळा’च्या सभासदांचीही दिवाळी गोड\nसहकार मंत्री नामदार सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते साखर वाटप शुभारंभ\nखंडाळा- किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्यावतीने खंडाळा कारखान्याच्या सभासदांना दिपावलीनिमित्त सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते व किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.\nकिसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने उभारणी करून चालविण्यास घेतलेल्या खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळित हंगाम सन 2015-16 होऊन पहिला गळित हंगाम 2016-17 यशस्वी झाल्यानंतर 2017-18 या हंगामात 152 दिवसामध्ये 2 लाख 95 हजार 403 एवढे गाळप होऊन 3 लाख 42 हजार 600 क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nखंडाळा कारखान्याच्या सभासदांनाही सवलतीच्या दरात साखर मिळावी, अशी विनंती सभासदांनी किसन वीर व्यवस्थापनाकडे केलेली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत ज्या सभासदांची शेअर्सची रक्कम पुर्ण आहे, अशा सभासदांना सवलतीच्यादरात दहा किलो सा��र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nसातारा जिल्यात ‘असे’ होते माउलींच्या पालखीचे नियोजन; जिल्हा प्रशासनाची माहिती\n#Wari2019 : फलटणमध्ये पालखी तळाच्या स्वच्छतेसाठी झटले हजारो हात\n#Wari2019 : दिंडींतील वारकऱ्यांसाठी शेंगोळ्यांची मेजवानी\n#wari2019 : वारकऱ्यांची तत्परता अॅम्बुलन्सच्या आवाज ऐकताच दिली वाट\n#wari2019 : संत ज्ञानेश्वर महाराज यांची आरती\n#wari2019 :जाणून घ्या ,कशी असते दिंडीची दिनक्रिया\n#wari2019 : ‘संत ज्ञानेश्वर माउलींच्या जय घोषणे फलटण दुमदुमले’\n#wari2019 : ‘मी वारीत असताना खासदार नव्हे तर वारकरी असतो’\nमहिला वारकऱ्यांशी दिलखुलास गप्पा\n…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा\nइंदापुरात यंदाही खरीप वाया जाणार\nविधानसभा अध्यक्षांनीच आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालय\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\nकासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\nजमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्वास\nआईनेच केला मुलावर चाकू हल्ला\nजलशक्ती अभियानात जिल्हा राज्यात प्रथम\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\nजवळ्यात पालकमंत्री ना. शिंदे – युवा नेते रोहित पवार आमनेसामने\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…\nविधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-07-17T06:22:11Z", "digest": "sha1:7ORU5RVU4VTLVK7HTVJFYHPLMQCGUQC2", "length": 10217, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "सामाजिक | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n“साब, हसो .. छे बार हो गया, आप बराबर नई हसता है, मेडम देखो कैसे मस्त हसती है , आप हसो ना, टेन्शन नय लेनेका” त्याने ऑर्डर सोडली. आमच्या लग्नाचा विसावा (की तेविसाव्या जाऊ द्या, काय फरक पडतो जाऊ द्या, काय फरक पडतो\nPosted in सामाजिक\t| Tagged मराठी, सामाजिक, हसू, हास्य\t| 21 Comments\nचिरंजीव बाबांना, शिरसाष्टांग नमस्कार . काल सकाळी उठल्यावर तुम्हाला झोपलेले पाहीले, वयोमानामुळे कृश झालेला ८५ च्या आसपास वय असलेला देह, अगदी सडपातळ शरीरयष्टी, बरेच दात पडल्यामुळे खपाटी गेलेले गाल, आणि बंद असल्याने खोल गेलेले डोळे- हे सगळं पाहीलं आणि मला … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged तिर्थरुप, मराठी, वडील, सामाजिक\t| 93 Comments\nगेल्या साठ वर्षातली ही अकरावी जनगणना सुरु आहे सध्या.म्हणजे साधारण ३० वर्षाच्या नोकरी मधे सहा वेळा हे काम करावे लागले लोकांना. काही दिवसा पुर्वी एक लेख लिहिला होता याच ब्लॉग वर. जनगणनेचे काम दर वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या ( शक्यतो शिक्षिका, … Continue reading →\nPosted in राजकिय..\t| Tagged घर, जनगणना, महत्वाचे, मोजणी, राजकीय, शिक्षक, सामाजिक\t| 33 Comments\n(महा ) बलात्काराष्ट्र गेले काही दिवस अशा बातम्या एकिवात येत आहेत की वाचल्यावर रक्त उसळावं. महाराजांच्या काळात , सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात मर्द मराठ्यांच्या नंग्या तलवारी यवनांपासून आयाबहिणींची अब्रू वाचवण्यासाठी ज्या तळपायच्या, त्याच तलवारी आता आता एखाद्या स्त्रीच्या अब्रू चे धिंडवडे … Continue reading →\nतरुण मुली आणि तरुण मुलं.. एकत्र जमा व्हायचं, ठरावीक दिवशी आणि मग मुलाने मुलीला पळवून न्यायचं….. मुलीचे आई वडील वगैरे असतांना.. हे मी काय लिहितोय वा चा पुढे म्हणजे कळेल. मुलगी पळवून न्यायचा कन्सेप्ट आहे एका जमाती मधे. इंदौरला पोहोचलो … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged भगुरिया, भिल्ल, सामाजिक\t| 19 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/tv/sairat-soon-to-be-seen-on-tv-titled-jaat-na-poocho-prem-ki-36376.html", "date_download": "2019-07-17T06:39:46Z", "digest": "sha1:XICNAKX2PTKFP244IPA6YFRWD44UCL75", "length": 30735, "nlines": 175, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "आर्ची-परश्याची प्रेमकथा आता छोट्या पडद्यावर, सैराटचं मालिका स्वरूप जूनपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला (watch video) | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षा���च्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nआर्ची-परश्याची प्रेमकथा आता छोट्या पडद्यावर, सैराटचं मालिका स्वरूप जूनपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला (watch video)\n2016 ला प्रदर्शित झालेल्या सैराट (Sairat) सिनेमाने मराठी सिनेसृष्टीतले सगळे पूर्व रेकॉर्डस् मोडून काढले. यासोबतच आर्ची परश्याची जोडी जगभरात गाजली. त्यानंतर या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'धडक' (Dhadak) ने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र अजूनही सैराटच्या चाहत्यांमध्ये क्रेझ कमी झालेलं नाही. या सर्व सैराट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सैराट सिनेमाचं मालिका स्वरूप लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचं मुंबई मिरर च्या सूत्रांनुसार सांगण्यात येत आहे. & TV वर 'जात ना पूछो प्रेम की' ( Jaat Na Pucho Prem Ki) ही मालिका 18 जून पासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nयावेळेस कथानक उत्तर प्रद���शातील एका गावात घडणार असून किंशुक वैद्य (Kinshuk Vaidya) व प्रणाली सुरेश राठोड (Pranali Suresh Rathod) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जातीयवादाच्या विरोधात लढणारी ही प्रेमकथा सैराटच्या कथेवर आधारित असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात येतंय. दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच Sairat 2 प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार\nसैराटच्या कथेसोबत या सिनेमातील गाणी देखील सुपरहिट झाली होती, त्यामुळे या नव्या मालिकेचं शीर्षक गीत हे 'सैराट झालं जी' या गाण्यावर आधारित असणार आहे. या शीर्षक गीताचे बोल मनोज मुंटाशीर यांनी लिहिले असून यासाठी मूळ गाण्याचेच संगीत वापरण्यात येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेसाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.\n'जात ना पूछो प्रेम की' प्रोमो (WATCH VIDEO)\nसैराटवर आधारित मालिकेच्या चर्चांना दुजोरा देत अँड टीव्हीचे विष्णु शंकर यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. ज्यात, 'सैराट ही प्रेमकथा समाजाच्या मुळात रुजलेल्या जातीय समजांवर भाष्य करणारी विलक्षण कलाकृती आहे असं मला असं वाटतं या चित्रपटातून मांडलेलं वास्तव प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपला संदेश घरोघरी पोहोचवायचा असेल तर टीव्हीसारखे दुसरं माध्यम नाही. त्यामुळे आम्ही सैराटवर आधारित मालिका बनवण्याचं ठरवलं.'अशी माहिती शंकर यांनी दिली होती.\nTags: & tv Dhadak Jaat Na Pucho Prem KI Sairat Sairat Remake TV Serial आर्ची परश्या किंशुक वैद्य जात ना पूछो प्रेम की धडक प्रणाली सुरेश राठोड सैराट\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nमुंबई : बाल कलाकार ठरली एकतर्फी प्रेमाची शिकार, हिरानंदानी रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास, (वाचा सविस्तर)\nसिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार तिवरे गाव, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव: आदेश बांदेकर\nमुंबई: वांद्रे येथील भारत नगर परिसरात घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी\nआपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 19 जुलैला होणार टीम इंडियाची निवड; शिखर धवन, एम एस धोनीच्या सिलेक्शनबाबत श���का\nChandra Grahan 2019 On 16 July: गुरू पौर्णिमेदिवशी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण ऑनलाईन कसे बघाल Live\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nसचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nNZ vs ENG, CWC Final 2019: पंचाच्या निर्णयामुळे इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत बनला विश्वविजेता माजी पंच सयमन टॉफेल यांनी उपस्थित केली शंका\nविराट कोहली फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन; रोहित शर्मा कडे जाणार वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची धुरा\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: वीणा जगताप हिच्या डोळ्यात शिव ठाकरे याला दिसतंय बरंच काही; घ्या जाणून\nBigg Boss Marathi 2 Episode 51 Preview: नाराज शिवानी सुर्वेचे वीणा जगतापला खडे बोल, तर कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक एकमेकांना घालणार साष्टांग नमस्कार, Watch Video\nBigg Boss Marathi 2, 14 July, Episode 50 Updates: माधव आणि नेहामुळे हीनाच्या अश्रूंचा फुटला बांध; बिग बॉसच्या घरात पुन्हा रंगला Elimination Drama\nगुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, अक्कलकोट, शेगावमध्ये भाविकांची तुफान गर्दी; चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी कमी वेळ\nSai Baba Marathi Songs: साईबाबांची ही 5 सुरेल मराठी गाणी आणि भजने ऐकून भक्तिमय वातावरणात करा गुरुपौर्णिमा साजरी\nGuru Purnima 2019: आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nShirdi Sai Baba Guru Purnima 2019: श्री क्षेत्र शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष���यावर आज होणार फैसला\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या ‘5’ इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nम्हातारपणात असे दिसतील विराट कोहली, रोहित शर्मा; Netizens नी FaceApp challenge द्वारे शेअर केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील वेड लागेल\nIndia’s tour of West Indies 2019: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधीची शक्यता, ही नावे आघाडीवर\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-12-ton-grapes-export-sangali-maharashtra-18723", "date_download": "2019-07-17T07:46:03Z", "digest": "sha1:CL6T3BP7CRYM4VA7JWYIMLDKU6SVP5WE", "length": 15165, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 12 ton grapes export from sangali, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यात\nसांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यात\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nसुरवातीपासून पाण्याची टंचाई असल्याने टॅंकरने पाणी देऊन बागा जगविल्या. निर्यातक्षम द्राक्षाला चांगले दर मिळतील अशी आशा होती. परंतु अपेक्षित दर मिळाले नसल्याने निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम समाधानकारक नाही.\n- काका पाटील, द्राक्ष उत्पादक, पळशी, ता. खानापूर\nसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी आखाती आणि युरोपमध्ये आतापर्यंत सुमारे १२ हजार ०४७ टन द्राक्षे निर्यात केली आहेत. मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलोस १० ते २० रुपयांनी कमी दर मिळाला. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत.\nसांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्रात वाढ होत आहे. अनेक शेतकरी पाणीटंचाईवर मात करत दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी युरोप आणि आखाती देशात प्रामुख्याने द्राक्ष पाठवितात. यंदा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ६० ते ९० रुपये असा दर मिळाला होता. द्राक्षाला मागणी देखील होती. यंदा मात्र प्रारंभी द्राक्ष निर्यातीस अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे द्राक्षाला अपेक्षित दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्षाचा दर सुरवातीपासून ५० ते ७० रुपये असा राहिला. त्यामध्ये वाढ झाली नाही. परिमाणी, गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षात निर्यातक्षम द्राक्षाला १० ते २० रुपये कमी दर मिळाला.\nजिल्ह्यातून यंदा युरोपमध्ये ५७२ कंटेनर म्हणजे ६,८६४ टन, तर आखाती देशात ३९२ कंनेटर म्हणजे ५,१८२.९८६ टन एकूण १२,०४७. ९६८ जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. प्रामुख्याने तासगाव, खानापूर आणि मिरज तालुक्याचा पूर्व भागातील शेतकरी द्राक्ष निर्यात करताहेत. यंदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असलेल्या क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र शेतकऱ्यांनी अडचणींवर मात करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.\nपाणी द्राक्ष सांगली तासगाव ऊस पाऊस\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nपावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nबाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nनीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...\nमराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...\nखरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...\nचोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...\nउद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...\nराज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...\nदेशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...\nचित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅश���ल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lok-sabha-election-mumbai-maharashtra-18553", "date_download": "2019-07-17T07:25:38Z", "digest": "sha1:7LULIRQAPOWZJZ5CPNT3B4E6EGHMHL4O", "length": 18145, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, lok sabha election, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदार\nप्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदार\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१ पैकी सहा लोकसभा मतदारसंघांत राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटल्याने येथील लढती रंगतदार बनल्या आहेत. आमदार अनिल गोटे, हर्षवर्धन जाधव, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे. राजकीय उपद्रव्यमूल्य असलेले अपक्ष उमदेवार किती मते घेतात यावर युती आणि आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.\nमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१ पैकी सहा लोकसभा मतदारसंघांत राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटल्याने येथील लढती रंगतदार बनल्या आहेत. आमदार अनिल गोटे, हर्षवर्धन जाधव, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे. राजकीय उपद्रव्यमूल्य असलेले अपक्ष उमदेवार किती मते घेतात यावर युती आणि आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.\nधुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हान दिले आहे. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने केलेल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी गोटे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गोटे यांचा धुळे शहराच्या राजकारणावर प्रभाव आहे. याशिवाय धुळ्याच्या आसपास असलेल्या संपर्कामुळे गोटे ३० ते ३५ हजारांच्या आसपास मते घेतील, असा अंदाज आहे. त्यामुळे हा मतांचा खड्डा कसा भरून काढायचा याची चिंता भाजपला आहे.\nनाशिकमध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शड्डू ठोक��ा आहे. कोकाटे हे शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. युतीत नाशिकची जागा भाजपने लढवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, ही जागा शिवसेनेकडे गेल्याने कोकाटे यांनी बंड केले आहे. नाशिकच्या सिन्नर परिसरात कोकाटे यांना मानणारा एक वर्ग आहे. हा वर्ग त्यांच्यासोबत गेल्यास त्याचा परिणाम शिवसेनेवर होऊ शकतो. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यात लढत आहे.\nनंदूरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली आहे. डॉ. नटावदकर यांनी २००४ आणि २००९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या माणिकराव गावित यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. भाजपने नंदूरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज डॉ. नटावदकर हे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. नंदूरबारमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात सामना आहे.\nऔरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी शिवसेनेसाठी अडचणीची ठरत आहे. जाधव हे ट्रॅक्टर चिन्ह घेऊन लढत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जाधव हे कन्नडमधून विधानसभेवर निवडून आले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. जाधव यांच्या उमेदवारीमुळे मराठा मते विभागली जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल अशी लढत आहे. शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तर नगरमध्ये संजीव भोर हे अपक्ष उमेदवार नशीब अजमावत आहेत.\nलोकसभा मतदारसंघ आमदार अनिल गोटे हर्षवर्धन जाधव खासदार ऊस भाऊसाहेब वाकचौरे भाजप सुभाष भामरे धुळे निवडणूक राजकारण काँग्रेस सिन्नर हेमंत गोडसे समीर भुजबळ लढत पराभव डॉ. हिना गावित आरक्षण चंद्रकांत खैरे सुभाष झांबड\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व��यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्���वहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.cart91.com/mr/authors/p-n-kale", "date_download": "2019-07-17T06:31:05Z", "digest": "sha1:EGPQWRRI64OCLDIIGJCVUXDPNL3YVWOK", "length": 12636, "nlines": 360, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक पां .न. काळे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nपां .न. काळे ची सर्व पुस्तके\nपां .न. काळे, सरला काळे\nपां .न. काळे, सरला काळे\nपां .न. काळे, सरला काळे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-search-report-easy-get-online-now-5281", "date_download": "2019-07-17T07:22:04Z", "digest": "sha1:RSQUBIVIZRNZSNIMB7OB5KRG4MGX7WGN", "length": 9382, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news search report is easy to get online now | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघ�� घेतानाचा 'सर्च रिपोर्ट' आता एका क्लिकवर\nघर घेतानाचा 'सर्च रिपोर्ट' आता एका क्लिकवर\nघर घेतानाचा 'सर्च रिपोर्ट' आता एका क्लिकवर\nशुक्रवार, 17 मे 2019\nपुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने \"ई-सर्च' या सुविधेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि महापालिका यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीच्या मालकी हक्कापासून ते आजपर्यंत त्या मिळकतीचे झालेले व्यवहार, त्यावर कर्ज अथवा बोजा असल्यास त्यांचा तपशील आणि मिळकतकर अशा सर्वांची माहिती आता एका क्लिक मिळण्यास मदत होणार आहे.\nपुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने \"ई-सर्च' या सुविधेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि महापालिका यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीच्या मालकी हक्कापासून ते आजपर्यंत त्या मिळकतीचे झालेले व्यवहार, त्यावर कर्ज अथवा बोजा असल्यास त्यांचा तपशील आणि मिळकतकर अशा सर्वांची माहिती आता एका क्लिक मिळण्यास मदत होणार आहे.\nजमीन अथवा सदनिकेचा खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी संबंधित मिळकतीचा मागील तीस वर्षांचा \"सर्च रिपोर्ट' घेतला जातो. यापूर्वी त्यासाठी प्रत्यक्ष दस्त नोंदणी कार्यालयास भेट देऊन हा \"रिपोर्ट' घ्यावा लागत होता. त्यासाठी लागणारा विलंब आणि त्यातून नागरिकांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी ई-सर्च ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. यामुळे कोणत्याही जमिनीचा मालक आणि त्यावर झालेल्या व्यवहारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यास मदत होत आहे. नाममात्र शुल्कात ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांचा या सेवेला प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली येथील स्कॉच फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा पुरस्कार या सुविधेबद्दल मुद्रांक शुल्क विभागाला मिळाला आहे.\nया सुविधेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय आता विभागाने घेतला आहे. त्यासाठी जमाबंदी आयुक्त यांच्याबरोबरच दोन बैठका देखील झाल्या आहेत. या योजनेत महापालिकेसही समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे एक \"सर्च'मध्ये एका मिळकतीचे आतापर्यंत झालेले सर्व व्यवहार, त्या मिळकतीवर बॅंक अथवा कोणाचा बोजा आहे का, मिळकत कराची थकबाकी आहे का, यासह सातबारा उतारा, फेरफार उतारा अशा स्वरूपाची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जमिनीचे व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. त्यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम \"एनआयसी'ला देण्यात येणार आहे.\nनोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडील सर्व माहिती एकाच सर्च उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. दोन्ही खात्यांच्या मिळून आतापर्यंत दोन ते तीन बैठकादेखील झाल्या आहेत. यामध्ये महापालिकेचा देखील समावेश करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे एकाच क्लिकवर एखाद्या मिळकतीचा सर्व माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचे नोंदणी व महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.\nपुणे मुद्रांक शुल्क विभाग विभाग sections महापालिका कर्ज मिळकतकर property tax पुरस्कार awards सॉफ्टवेअर online\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-07-17T06:21:28Z", "digest": "sha1:ZUMRDC3SO2IT5DN6CAF4OMAJHCNQZHIR", "length": 4518, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७३१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७३१ मधील जन्म\n\"इ.स. १७३१ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2019-07-17T06:31:50Z", "digest": "sha1:N57OD3Y3QR2IRDQJ7RYHZADPT5HO737X", "length": 12355, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विलासराव देशमुख- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nडोंगरी इमारत दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nडोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही\n कुमारस्वामी सरकार संकटात; SCने दिला मोठा निर्णय\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nतुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू\nमुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nप्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज\n'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nहाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nINDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nWorld Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया\nभारताचा प्रशिक्षक कसा हवा BCCI ने घातल्या 'या' अटी\nICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांच��� कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\nVIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक\nVIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने\nकोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड\nविधानसभेसाठी राज्यात काँग्रेसचा मास्टर प्लॅन, 'या' 3 नेत्यांना देणार मोठी जबाबदारी\nपराभवानंतर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर झालेला परिणाम आणि विधानसभेच्या दृष्टीने पक्षासमोरील आव्हानं, यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून कार्याध्यक्षांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.\nविधानसभेसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन, 'या' 3 नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी\nआझम खान यांच्यावर भडकल्या जयप्रदा, केला हा आरोप\nआझम खान यांच्यावर भडकल्या जयप्रदा, केला हा आरोप\nकाँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन\nकाँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन\nबाबांच्या आठवणीत भावुक झाले रितेश- जेनेलिया देशमुख, म्हणाले...\nवडिलांसोबत सुरु केला होता राजकीय प्रवास, आता मुलाचा केला पराभव\nनांदेड निवडणूक निकाल 2019 LIVE: अशोक चव्हाण यांचा पराभव, प्रतापपाटील चिखलीकर विजयी\n'न्यूज 18' Exit Poll : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव होणार, काँग्रेसला धक्का\nEXIT POLL : नांदेडचा गड अशोक चव्हाण राखणार का\nविलासराव देशमुखांविरोधात बोलणाऱ्या मोदींच्या या मंत्र्याला रितेशचं प्रत्युत्तर\nनांदेड लोकसभा निवडणूक : अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत\n'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nकंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा\n धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही\nदीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण\nराष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/give-protection-to-taj-mahal-or-destroy-it-supreme-court/", "date_download": "2019-07-17T07:04:52Z", "digest": "sha1:6QTBOVWWFAAQRWEOTEHERCEXFAPO3WT5", "length": 7676, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ताजमहालाला संरक्षण द्या किंवा उद्ध्वस्त करा, सुप्रीम कोर्टाने क���ंद्राला फटकारले", "raw_content": "\nजिगरबाज जोफ्रा आर्चर, स्पर्धेदरम्यान भावाची हत्या झाली तरीही त्याने वर्ल्ड कप जिंकला\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nताजमहालाला संरक्षण द्या किंवा उद्ध्वस्त करा, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले\nटीम महाराष्ट्र देशा : प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला फटकारलं आहे. ताजमहालची योग्य निगा राखता येत नसल्यास तो बंद तरी करा, अन्यथा पाडून टाका, असं बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे.ताजमहलच्या डागडुजीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने आपले मत व्यक्त केले.\nताजमहलच्या संरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या उदासिन धोरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. मोगलकालीन या ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणाबाबत कोणती भूमिका घेतल्याचे दिसत नाही. एकतर आम्ही ताजमहल बंद करू किंवा तुम्ही तर तो उद्धवस्त करून टाका, अशा कठोर शब्दांत त्यांनी केंद्र व राज्य सरकारला सुनावले. आयफल टॉवरपेक्षाही सुंदर ताजमहल आपल्या देशात आहे. यामुळे देशातील विदेशी चलनाची समस्याही दूर होऊ शकते, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.\nचंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले – राजू शेट्टी.\nमुंबईच्या महापौरांचा अजब दावा म्हणे यंदा ‘मुंबईत पाणी तुंबलंच नाही \nजिगरबाज जोफ्रा आर्चर, स्पर्धेदरम्यान भावाची हत्या झाली तरीही त्याने वर्ल्ड कप जिंकला\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nवानाडोंगरी नगरपरिषदेसाठी 15 ऐवजी 19 जुलैला मतदान : राज्य निवडणूक आयोग\nगुंतवणुकीबाबत भाजप सरकारचे खोटारडे दावे उताणे पडले – सचिन सावंत\nजिगरबाज जोफ्रा आर्चर, स्पर्धेदरम्यान भावाची हत्या झाली तरीही त्याने वर्ल्ड कप जिंकला\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/know-all-features-of-tata-suv-harrier-1799830/", "date_download": "2019-07-17T06:42:51Z", "digest": "sha1:EK4MVHCTCRREHRK6KY67V6DYPTTQGOID", "length": 14691, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "know all features of tata suv harrier | ‘टाटा’ची नवी शानदार एसयूव्ही, ‘क्रेटा’चं टेंशन वाढणार ! | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\n‘टाटा’ची नवी शानदार एसयूव्ही, ‘क्रेटा’चं टेंशन वाढणार \n‘टाटा’ची नवी शानदार एसयूव्ही, ‘क्रेटा’चं टेंशन वाढणार \nथर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट या रंगांमध्ये ही शानदार एसयूव्ही खरेदी करता येईल\nTata Motors ची नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Harrier गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या गाडीच्या एक्सटीरियर आणि इंटिरियरचे अनेक टीझर व्हिडीओ समोर आल्यानंतर आता कंपनीने या नव्या एसयूव्हीचे स्पेसिफिकेशन्स, डायमेंशन आणि फिचर्सबाबत माहिती शेअर केली आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीमुळे Hyundai Creta, Renault Captur आणि Jeep Compass यांसारख्या गाड्यांना तगडी टक्कर मिळेल असं बोललं जात आहे. जाणून घेऊया हॅरियर एसयूव्हीची खासियत –\nटाटा हॅरियर नव्या OMEGARC प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हर यांनी ही कार डेव्हलप केलीये. गाडीची लांबी 4598 mm, रुंदी 1894 mm आणि उंची 1706 mm आहे, तर व्हिलबेस 2741 mm आणि ग्राउंड क्लिअरंस 205 mm आहे. या दमदार कारमध्ये तुम्हाला 50-लीटर क्षमतेचा फ्युअल टँक मिळेल. याशिवाय रेडियल टायरसोबत 17-इंच अॅलॉय व्हिल्ज असेल. या कारमध्ये 2.0-लीटर क्रायोटेक डिझेल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 3750 rpm वर 138 bhp पावर आणि 1750-2500 rpm वर 350 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. चार सिलिंडर मोटर 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणारी ही एसयूव्ही सध्या पेट्रोल इंजिन, ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि ऑल व्हिल ड्राइव व्हर्जनमध्ये नाही मिळणार. सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशाप्रकारच्या तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये नॉर्मल, रफ आणि वेट मोड्ससह टेरेन रिस्पॉन्स सिस्टिमही उपलब्ध असेल. हॅरियरच्या समोरील बाजूस मॅकफर्सन स्ट्रट्ससोबत इंडिपेंडेंट फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूला सेमी-इंडिपेंडेंट ट्विस्ट ब्लेड सेटअप आहे. ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास याच्या पुढील बाजूला डिस्क आणि मागील बाजूला ट्रम ब्रेक आहेत.\nया एसयूव्हीमध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत. एकूण चार व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेडचा समावेश आहे. यामध्ये फॉलो-मी-होम फंक्शनसह प्रोजेक्टर लेंस हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि आउट साइड व्ह्यू मिररमध्ये टर्न इंडिकेटर्स आहेत. कॅबिन फॉक्स वुड इंसर्ट्ससोबत ब्लॅक आणि ब्राउन कलर थीम आहे. यामध्ये प्रीमियर फॅब्रिक आणि लेदर अपहोल्स्ट्रीचा पर्याय मिळेल. हॅरियरमध्ये पूश बटन स्टार्ट-स्टॉप, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हिल, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लवबॉक्स आहे. 8.8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम कारमध्ये आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टिम अॅपल कार-प्ले, अँन्ड्रॉइड ऑटो, मिरर लिंक आणि नेव्हिगेशन सपोर्टसह आहे. टॉप व्हेरिअंट्समध्ये 9-स्पीकर जेबीएल ऑडियो सिस्टिम मिळेल. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुरक्षाविषयक फिचर्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सिटबेल्ट रिमाइंडरसह 3-पॉइंट सिटबेल्ट्स देण्यात आले आहेत. एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग्स, ISOFIX सिट्स, इबीडी, एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलसह ईएसपी, ऑफ रोड एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डीसेंट कंट्रोल, रोलओव्हर मिटिगेशन आणि ब्रेक असिस्ट यांसारखे अनेक फिचर्स आहेत. थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट या कलर्समध्ये ही कार खरेदी करता येईल. जानेवारी 2019 मध्ये ही कार लाँच होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/viva-news/article-on-mohammed-mazhar-presented-lakme-fashion-week-summer-resort-season-1849769/", "date_download": "2019-07-17T06:46:01Z", "digest": "sha1:D43BR63GO6KVK7T7A2XEGLA2SG6I7CS5", "length": 20946, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Mohammed Mazhar presented Lakme Fashion Week Summer Resort’ Season | डिझायनर मंत्रा : व्यवसायच महत्त्वाचा मोहम्मद मझहर | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nडिझायनर मंत्रा : व्यवसायच महत्त्वाचा मोहम्मद मझहर\nडिझायनर मंत्रा : व्यवसायच महत्त्वाचा मोहम्मद मझहर\nनवीन फॅशन डिझायनरसाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’चे ‘जेन नेस्ट फॅशन डिझायनर’ हे खूप मोठे आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे.\nलॅक्मे फॅशन वीकमध्ये मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’च्या माध्यमातून लॉंच झालेल्या मोहम्मद मझहरने नुकत्याच झालेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक समर रिसॉर्ट’ या सीझनमध्ये स्वत:चं मोठं कलेक्शन सादर केलं.\nपश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या एका लहानशा गावातून आलेला तरुण त्याच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मधील पहिल्याच कलेक्शनमुळे खूप चर्चेत आला. लॅक्मे फॅशन वीकमध्ये मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’च्या माध्यमातून लॉंच झालेल्या मो��म्मद मझहरने नुकत्याच झालेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक समर रिसॉर्ट’ या सीझनमध्ये स्वत:चं मोठं कलेक्शन सादर केलं. फॅशनविश्वात ओळख मिळताच भरारी घेत स्वत:चं स्वतंत्र, संपूर्ण मोठं कलेक्शन तितक्याच आत्मविश्वासाने सादर करणं हे खूप मोठं धाडस आहे. हे आव्हान पेलणाऱ्या या तरुण फॅशन डिझायनरचा प्रवासही तितकाच रंजक आहे..\nटेक्स्टाईल आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये इतक्या कमी वेळात नावलौकिक मिळवणारा मोहम्मद मझहर त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणतो, ‘मला लहानपणापासून चित्रकलेची खूप आवड होती. आणि माझी चित्रकलाही उत्तम होती. पण त्यावेळी करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं याचा निर्णय तर दूरची गोष्ट, मी कोणत्याही फिल्डचा विचारही केला नव्हता. माझं फॅशन डिझायनर बनणं हे तसं नशिबाने मिळालेली संधीही नव्हती. माझी चित्रकला बघून खूप लोक मला तू फॅशन डिझायनर हो, असाच सल्ला द्यायचे. पण माझ्या घरच्यांची मी एमबीए करावं अशी इच्छा होती. पण शेवटी मी खूप विचार करून माझा निर्णय घेतला आणि फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं’, असं मोहम्मद म्हणतो. अर्थात फॅशनच्या बाराखडीचा श्रीगणेशा हीच आपली डिझायनर म्हणून झालेल्या प्रवासाची सुरुवात होती हेही सांगायला तो विसरत नाही.\nनवीन फॅशन डिझायनरसाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’चे ‘जेन नेस्ट फॅशन डिझायनर’ हे खूप मोठे आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे.पण म्हणूनमोहम्मदसाठी ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’ म्हणून लाँच होणंही तितकं सोपं नव्हतं. ‘जेन नेक्स्ट हे माझं स्वप्न होतं. या व्यासपीठावर प्रवेश व्हावा यासाठी लॅक्मेच्या प्रत्येक सीझनला मी प्रयत्न करत होतो. ‘जेन नेक्स्ट’साठी सात वेळा प्रयत्न केल्यानंतर हे यश साध्य झालं’, असं तो म्हणतो. अर्थात, प्रत्येक वेळी निवड हुकल्यानंतर आपण कुठे कमी पडलो याचा विचार करत पुढची तयारी करत गेलो आणि आठव्या सीझनला सातही सीझनचा विचार करून जे जे कमी पडलं त्यात पूर्णत्व आणण्याचा माझा प्रयत्न यशस्वी ठरला आणि मी या जेन नेक्स्टसाठी निवडलो गेलो असं त्याने सांगितलं. खरं तर हा सगळाच एक ड्रॅमॅटिक प्रवास होता. जेव्हा जेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही तेव्हा तेव्हा मी रडलो, पण पुढच्याच दिवशी नवीन प्रेरणा घेऊन काम करायला लागलो, असं सांगणाऱ्या मोहम्मदचा जेन नेक्स्टचा प्रवास म्हणजे सराव माणसाला परफेक्ट बनवतो याचं उत्तम उ���ाहरण म्हणता येईल.\nप्रत्येक फॅशन डिझायनरची एक स्टाईल असते, एखादी गोष्ट किंवा डिझाइन ते त्यांच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये आवर्जून वापरतात. अशीच मोहम्मदने युनिक स्टाइल आणि त्याचा यूएसपी तयार केला तो रंगांच्या माध्यमातून.. तो नेहमी त्याच्या कलेक्शनमध्ये पांढरा, काळा किंवा नैसर्गिक रंगच वापरतो. ‘रंगांच्या या निवडीमागे दोन मोठी कारणं आहेत. एक म्हणजे मला नैसर्गिक रंग आणि त्यातही काळा-पांढरा रंग खूप आवडतात. आणि दुसरं म्हणजे माझे जास्तीत जास्त ग्राहक हे मध्य पूर्वेकडील प्रदेशातील आहेत. त्या बाजूच्या देशातील लोकांना असेच रंग आवडतात त्यामुळे मी तेच रंग वापरतो. हे रंग फक्त तिकडच्याच लोकांना जास्त आवडतात असं नाही तर सर्वसामान्यपणे हे दोन रंग आवडणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे’, असं निरीक्षणही तो नोंदवतो. रंगांनंतर अनेक फॅशन डिझायनर त्याच्या सिल्हाऊटची स्टाइल सेट करतात. मोहम्मदची स्टाइल वेस्टर्न आहे, परंतु त्याच्या डिझाइन्सला नेहमीच भारतीय टच असतो. त्याबद्दल तो म्हणतो, ‘मी भारतीय आहे. माझी मूळं इथली आहेत त्यामुळे माझ्या डिझाइनमध्ये भारतीयत्व उतरणारच.’\nसर्जनशील कलाकार म्हटले की त्याच्या कलाकृतीमागे काहीएक प्रेरणा, विचार निश्चित असतातच. फॅशन डिझायनर्सचे तर प्रत्येक कलेक्शन हे कुठल्या ना कुठल्या प्रेरणेतून उमटत असते. मी खूप वेगवेगळ्या गोष्टींपासून प्रेरित होतो, त्यातला एखादा छोटा घटकही असा असतो ज्यावरून क लेक्शन डिझाइन केलं जातं, असं सांगताना आपल्याबरोबर काम करणारे कारागीर, विणकर यांच्याबरोबरीने छोटी छोटी कामं करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. ‘मी उत्तर प्रदेशातील सहारनपूरसारख्या छोटय़ा गावातून आलेलो आहे. मी माझ्या गावात ही माणसं, त्यांच्या या सगळ्या गोष्टी रोज बघतो. लहानपणापासून मी धोबी, मोची, कुंभार, शिंपी, वेगवेगळ्या गोष्टी बनवणारी माणसं यांना बघतच मोठा झालो आहे. रोजच्या कामातूनही आपल्या कलेला वेगळेपणा मिळवून देणारी ही मंडळी मला प्रभावित करतात’, असं मोहम्मद म्हणतो. आपल्या आयुष्यातील अनेक घटना, ठिकाणं, वापराच्या गोष्टी अशी कुठलीही बाब फॅशन डिझायनरला प्रेरणा देते. फॅशन डिझायनरची स्वत:ची राहण्याची, स्वत:ला प्रेझेंट करायचीही हटके पद्धत असते, स्टाइल असते. मोहम्मद मात्र मिनिमल लाइफस्टाइलला प्राधान्य देतो. तो म्हणतो, ‘मी छोटय़ा गावातून असल्यामुळे लहानपणापासूनच अगदी छोटय़ा गोष्टी वापरून चांगलं जगण्याची सवय मला आहे. आणि तीच माझी लाइफस्टाइल असून आजही मी त्याचाच अवलंब करतो. याची झलक तुम्हाला माझ्या कलेक्शनमध्येही दिसेल. जेवढं कमी तेवढं चांगलं हा माझा मंत्रा आहे. या क्षेत्रात डिझायनिंग एवढं मॅटर करत नाही जेवढा बिझनेस मॅटर करतो. त्यामुळे या फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाय रोवायची महत्त्वाकांक्षा असणारे नवीन फॅशन डिझायनर त्यांचे डिझाइन्स जेवढे व्यावसायिक पद्धतीने, लोकांना रोजच्या रोज सहज वापरता येतील आणि उठून दिसतील असे बनवतील तेवढा जास्त फायदा त्यांना मिळेल आणि ही एकच गोष्ट सगळ्याच बाजूने फायद्याची आहे’, हेही तो ठामपणे नमूद करतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2013-DrBawasakarTechnology-3AcrePapai5Lakh.html", "date_download": "2019-07-17T07:20:46Z", "digest": "sha1:JLKIIHA7LATTNRG3JLYCC2YFMDV2VED6", "length": 10694, "nlines": 25, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - संशोधनाची वाटचाल - ३ एकर ७८६ पासून निव्वळ नफा ५ लाख", "raw_content": "\nसंशोधनाची वाटचाल - ३ एकर ७८६ पासून निव्वळ नफा ५ लाख\nश्री. रविंद्र आत्माराम पाटील, मु. पो. बाभुळदे, ता. शिरपूर, जि. घुळे.\nआम्ही मार्च २०१० मध्ये तैवान पपईची हलक्या जमिनीत ६' x ७' वर ३ एकरमध्ये लागवड केली होती. रोपे मोहोळ जि. सोलापूर येथील नर्सरीमधून घरपोहोच ७ रू. प्रमाणे ३ हजार रोपे आणली होती. आमच्या गावातीलच माझे मित्र डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत होते. त्यांच्या सांगण्या वरून मी सुरूवातीपासून या प्लॉटला हे तंत्रज्ञान वापरू लागलो.\nप्रथम रोपे लावतेवेळी शेणखत व कल्पतरू सेंद्रिय खत १०० ग्रॅम मिसळून खड्डे भरून घेतले, नंतर जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे प्लॅस्टिक पिशवीसह बुडवून बाजूला ठेवत व लावताना पिशवीतील मातीत मुरल्यावर रोपाची पिशवी फाडून नंतर रोप लावत. त्याच्यामुळे मर झाली नाही व रोपांची वाढ सुरू झाली. नंतर २० - २५ दिवसांनी सप्तामृताची फवारणी सुरूवातीपासून ते ६ - ७ व्या महिन्यापर्यंत करू लागलो. ज्या - ज्या वेळी हवामान खराब झाल्यावर पाने पिवळी पडायची किंवा शेंडा आकसायचा, पानगळ व्हायची त्या - त्या वेळी डॉ.बावसकर सरांना फोन करून त्यांच्या सल्ल्यानुसार सप्तामृताचे प्रमाण घेऊन औषधे शिरपूर येथून घेऊन फवारण्या करत होतो. सप्तामृताशिवाय इतर रासायनिक औषधे कोणतीच वापरली नाही.\nझाडांवर ६० ते ७० फळे होती. त्यांची काढणी ९ व्या महिन्यापासून सुरू झाली.शिरपूर, इंदोरचे व्यापारी बागेतून स्वत: फळांची काढणी करून माल खरेदी करीत. २॥ रुपयापासून ४ रू. पर्यंत भाव देतात. भाव अगोदर ठरविला तर सरसकट ३ ते ३॥ रू. देतात आणि भाव नाही ठरवला तर सुरूवातील्स माल मिळण्यासाठी ७ - ८ रू. ने भाव देतात. मात्र सुरुवातीचे थोडे तोडे झाल्यानंतर जसजसा माल १० - १५ टन असा वाढू लागतो तेव्हा २ रू. पासून सुरुवात करतात. अशावेळी २ ते ३ रू. च भाव देतात. अशी पपईची साधारण मार्केट परिस्थिती आहे. तोडे चालू झाल्यावर ३ महिने तोडे चालतात. एका पिकापासून साधारणपणे ६० टन उत्पादन मिळाले. त्याचे सरासरी ३ - ३॥ रू. भावाप्रमाणे एकरी २ लाख असे ३ एकरातून ६ लाख रू. मिळाले. याला एकरी एकूण (रोपे,ड्रीप,खते,औषधे,मजुरीसह) ३० हजार रू. खर्च आला. म्हणजे ३ एकरातून खर्च वजा जाता ५ लाख निव्वळ नफा मिळाला.\nवाया गेलेल्या प्लॉटमधून ३ एकराचे ३ लाख या अनुभवावरूनच पुन्हा पुढील वर्षी मार्च २०११ मध्ये पुन्हा ३ एकर पपई वरील प्रमाणेच लावली. डॉ. बावसकर तंत्रज्ञान माझ्या अनुभवानुसार वापरात होतो. मात्र प्लॉट ४ - ५ महिन्याचा असताना खराब हवामानामुळे अचानक पानगळ झाली. झाडाचा फक्त दांडाच उभा होता. त्यावर ३० - ३५ फळे होती. पानगळ झाल्याने फळांचे पोषण होईना. तसेच नवीन फुलकळी लागणेही थांबले. ��ावरून प्लॉट पाहणारे शेतकरी म्हणू लागले. प्लॉट गेला. आता काही येणार नाही.\nअशा परिस्थितीत सरांना फोन केला. सरांच्या सल्ल्यानुसार सप्तामृतचे प्रमाण घेऊन फवारणी केली. तर आठवड्यात नवीन फूट दिसू लागली. महिन्याभरात पुर्ण पाने आली. ज्यांनी ज्यांनी १ महिन्यापूर्वी प्लॉट पहिला होता, त्यांना नंतर झालेली फुट पाहून आश्चर्य वाटे की हा चमत्कार कसा झाला \nपुर्णपणे वाया गेलेल्या प्लॉटपासून उत्पादन मिळाले. या प्लोटपासून ३ एकरातून ३ लाख रू. मिळाले याला देखील १ लाख रू. एकूण खर्च आल होता तर खर्च वजा जात २ लाख रू. नफा ३ एकरात मिळाला. अन्यथा प्लॉट फेल गेला असता तर १ रू. चेही उत्पदान न मिळता १ लाख रू. खर्च वाया गेला असता. त्यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मी पुर्णपणे खूष असून समाधानी आहे.\nउसाचे २० ते २५ टन उत्पन्न मिळते आम्हाला मात्र एकरी ५०, २॥ एकरात १२५ टन\nपपईबरोबर उसावर या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. आमच्या भागातील जमीन गेली २० वर्षापासून पाण्याखाली आहे. त्यामुळे १ पीक निघाले की, लगेच दुसरे पीक असे सतत चालू असते. त्यामुळे जमिनील काही आराम मिळत नाही. त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. आमच्या भागात उसाचे एकरी २० ते २५ टन उत्पादन निघते. त्याच्यावर उत्पादन जात नाही. अशा परिस्थितीत आम्ही डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा २॥ एकरवर प्रयोग केला.\nसुरुवातीला जर्मिनेटरच्या द्रावणात कांड्या बुडवून लावल्या. फुटवे चांगले निघाले. तसेच एकरी कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५ बॅगा दिले. तेवढ्यावर आम्हाला एकरी ५० टनाप्रमाणे २॥ एकरात १२५ टन उत्पादन मिळाले. उसाचे क्षेत्र निमबटाईचे होते. सुरुवातीला त्या शेजारच्या शेतकऱ्याला मला सांगावे लागले की, एरवी आपल्याला फक्त २० - २५ टन उत्पादन मिळते. तर तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उतपादन निश्चित वाढेत. तेव्हा तो शेतकरी खर्च वाढेल म्हणून तयार होत नव्हता. मात्र मी विनवणी केल्यावर व उत्पादनाची खात्री दिल्यावर तो तयार झाला आणि नंतर मग हे वाढलेले उत्पादन पाहून तोही खूष झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2011-Harmony3.html", "date_download": "2019-07-17T07:07:28Z", "digest": "sha1:6DBB2IY6SB353X35DL2VUJPYUL5LCP26", "length": 2671, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - कोवळ्या पानांवरील डावणीवर हार्मोनीचा स्प्रे. १ तासाने पाऊस, पण हार्मोनीमुळेच बाग उत्कृष्ट", "raw_content": "\nकोवळ्या पानांवरील डावणीवर हार्मोनीचा स्प्रे. १ तासाने पाऊस, पण हार्मोनीमुळेच बाग उत्कृष्ट\nश्री. लक्ष्मण भाऊसाहेब निकम, मु. पो. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली, मोबा. ९७६५१५९२२१\nमाझ्या बागेत कोवळ्या पानावरती सर्वत्र डावणी होता. वातावरण खराब असल्यामुळे तो आटोक्यात येतच नव्हता, व कमी देखील होत नव्हता. पण हार्मोनीमुळे खराब वातावरणात देखील चांगला रिझल्ट जाणवून आला. स्प्रेनंतर तासाभरातच पाऊस येऊन गेला, तरी देखील रिझल्ट अंदाजापेक्षा चांगला आला, औषध चांगले आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे वापरण्यास काहीच हरकत नाही.\nमाझ्याबागेत डावणीच्या औषधात हार्मोनीमुळे निश्चितच बचत झालेली आहे. खर्च कमी झालेला आहे. पानांमध्ये हिरवटपणा जाणवून येतो.\nहार्मोनी मी माझ्या बागेत स्प्रेसाठी खालीलप्रमाणे घेतले.\n(हार्मोनी १५० मिली + झेड ७८ -१०० ग्रॅम + स्टिकर १०० मिली + १०० लि. पाणी.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/sambhaji-bhide-guruji-comment-on-separate-vidarbha-state/", "date_download": "2019-07-17T06:40:53Z", "digest": "sha1:HWAJIYJW7RLPBEHESMBLNHWV27KYCYIE", "length": 7095, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही - भिडे गुरुजी", "raw_content": "\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\nकर’नाटका’त कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nबाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी\nपुणे : बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे गुरुजी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणी वादात उडी घेतली आहे. पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्याच आगमन होणार आहे, यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून भक्ती-शक्���ी संगमासाठी शेकडो धारकरी शिवाजीनगर भागात दाखल झाले आहेत. यावेळी भिडे गुरुजी संबोधित करत होते.\nदरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांंच पुण्यात आगमन झाल आहे. त्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडेसुद्धा सहभागी होणार आहेत. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. संचेती पुलापासून ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र भक्ती-शक्ती संगम करण्यासाठी संभाजी भिडे यांच्याबरोबर त्यांचे शेकडो अनुयायीही वारीत सहभागी होण्यावर ठाम आहेत.\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nनागराज मंजुळे आठवलेंच्या जीवनावर चित्रपट बनवणार\nपोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होणारच \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-17T06:55:29Z", "digest": "sha1:I7JM3JYOTVYJKZPKW6ZNWMXNTIXNV6SA", "length": 5678, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रायबरेली जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nउत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान\nहा लेख राय बरेली जिल्ह्याविषयी आहे. राय बरेली शहराविषयीचा लेख येथे आहे.\nराय बरेली जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र राय बरेली येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१६ रोजी ०९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/kaapus.html", "date_download": "2019-07-17T06:39:08Z", "digest": "sha1:S42G7MDAD6CZI7EZFJQU66MVUPOVWIQE", "length": 18345, "nlines": 111, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Cotton - कापूस", "raw_content": "\nबी.टी. कापूस ओळख व आवश्यकता\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कापसाचे निरोगी पीक, फुलपात्या भरपूर\nप्रतिकूल हवामानामध्ये कोरडवाहू, बागायती कपाशीचे संरक्षण\nदुष्काळी परिस्थितीत कापूस पिकाचे नियोजन\nम. पो. बायफणी, ता. माहूर, जि. नांदेड\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nकापसावरील पिठ्या ढेकणाचा प्रसार व नियंत्रण\nकापसावरील कीड, रोग व त्यावरील उपाय\nमररोग, पानावरील रोग, मुळ कुज, खोड कुज यावरील जैविक उपाय\nकापसावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सार्या कुटुंबाची उन्नती केली\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारल्याने ४ एकर बी टी कापूस व फरदडपासून ६५ क्विं. उत्पादन, दर ६ हजार रू./क्विंटल, ३ लाख निव्वळ नफा\nजून��्या कपाशीची पोळ्याला पहिली वेचणी\nडॉ. विनायक सुकदेव बावसकर\nश्री. श्रीराम त्र्यंबक तायडे\nमु. पो. कोऱ्हाळा बाजार, ता. मोताळा, जि. बुलढाणा\nश्री. गंगाराम आबाजी पंधारे\nमु.पो.पाडळी, ता. शिरूर कासार, जि.बीड\nश्री. कुर्मदास वासुदेव काळे\nमु. पो.मांगरूळ, ता. मोरेगाव, जि. यवतमाळ\n७ एकर फरदडपासून ६५ क्विंटल 'ए' ग्रेड कापूस, दर ६४०० रू. / क्विं., उत्पन्न ४ लाख रू.\nशहादा भागात अनेक वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर\nअति पावसात पिवळा पडलेल्या कापसाचे ७० ते ७५ क्विंटल दर्जेदार उत्पन्न\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ४ एकरात ३७ क्विंटल कापूस, आंतरपीक चवळीचे २२ हजार\nश्री. विलास धोंडोबाजी शेंडे\nमु. घाटसावली, पो. दारोडा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा\nमु. पो. डामरखेडा, ता. शहादा, जि. नंदूरबार\nश्री. नारायण पंढरीनाथ सोनपावले\nमु. पो. सिद्धनाथ बोरगाव, ता. सेलू, जि. परभणी\nश्री. नितीन यशवंत पाटील\nमु.पो. गिधाडे, ता. शिरपूर, जि. धुळे\nडॉ.बावसकर सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत व त्याचे फायदे\n१० एकर बीटी कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी ८ - १० क्विंटल उतार अपेक्षीत\nतणनाशकाणे जळालेली कपाशी तंदुरूस्त होऊन फुलपात्या व कैर्या (बोंड) अधिक लागल्या\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कपाशीची रोग प्रतिकारक शक्ती वाढते\nश्री. शरद वासुदेव वडगावकर\nरिटायर्ड MSEB कार्यकारी अभियंता,\nमु. पो. शेलूद, ता. भोकरदन, जि. जालना\nश्री. चांगदेव कोंडीबा गाडे\nमु.पो. भाटेपूरी, ता. जि. जालना\nश्री. प्रभाकर काशिनाथ शिंदे\nमु. पो. चिंचोली, ता. जामनेर, जि. जळगाव\nश्री. प्रमोद देशमुख (B.Sc. Agri.)\nमु. पो. सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड\nतणनाशकाचे पंपाने फवारणीकेल्यामुळे उपटण्याच्या अवस्थेतील निस्तेज कपाशी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सुधारून ८० - ९० बोंडे\nश्री. गजानन रामदास गाडेकर\nमु. पो. चिंचोली, ता. जामनेर, जि. जळगांव\nदिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे, शेती उत्पादन घेण्यास शेतकर्यांना अनेक अडचणी येत आहते. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर बदलत्या हवामानात विविध निविष्ठांचा योग्य वापर करून रोग-कीड मुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हे गेल्या २५ - ३० वर्षामध्ये शेतकर्यांच्या शेतावर विविध प्रयोग करून सिद्ध केले आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरच्या वापरामुळे न उगवणारे १ ते २ वर्षाचे जुने कांद्याचे बी १०० % उगवत असल्याचे देशभर शेतकर्यांनी ��नुभवले आहे. जर्मिनेटर हे सर्वे प्रकारच्या बियाच्या उगवणीसाठी, रोप व कलम लागवडीसाठी खात्रीशीर असून याच्या वापरने मर, मुळकूज थांबते. द्विदलशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर जैविक नत्र स्थिरीकरणार्या गाठीमध्ये अपरिमीत वाढ होते. त्यामुळे नत्रयुक्त खतामध्ये बचत होते. पांढर्या मुळीचा जारवा व कार्यक्षमता वाढते. खोडवा पिकाचा फुटवा जोमाने होतो. बहार धरण्यासाठी व कॉलररॉट (करकोचा) वर प्रतिबंधक व प्रभावी ठरले आहे. थ्राईवरच्या वापरामुळे करपा, ताक्या, बोकड्या, केवडा अशा अनेक रोगांवर प्रतिबंध होतो. फुलगळ, फळगळ थांबते. क्रॉंपशाईनरमुळे खराब हवामानातही (धुई, धुळे, पाऊस, कडक ऊन) यापासून पिकाचे संरक्षण होते. फुला-फळांना आकर्षक चमक येते. मालाचा टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे दूरच्या मार्केटमध्ये नेताना ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब होत नाही. राईपनरमुळे फुले, फळे लवकर पोसतात. मोसम नसतानाही फळांचे उत्पादन घेता येते. फुला-फळांना नैसर्गिक गडद रंग येऊन फळांना गोडी वाढते. प्रोटेक्टंट-पी ह्या आयुर्वेदिक वनस्पतीजन्य पावडरच्या वापरणे मावा, तुडतुडे जाऊन फुलपाखरे, मधमाशा आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवन चांगले होऊन उत्पादनात हमखास वाढ होते. विशेष म्हणजे प्रोटेक्टंटच्या वापरामुळे शेती मालातील विषारी अंश (Residue) निघून जातात. प्रिझमच्या वापरामुळे प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी एकसारखा बहार फुटतो. शेंडा जोमाने चालतो. खोडवा उत्तम फुटतो. न्युट्राटोनच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होते. सर्व प्रकारची फळे, फुले पोसली जातात. मालाचे वजन वाढते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हार्मोनी हे डावणी मिल्ड्यू(केवडा), पावडरी मिल्ड्यू (भूरी) अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या निरनिरळ्या वाढीच्या अवस्थेत प्रभावी व प्रतिबंधात्मक सेंद्रिय बुरशीनाशक आहे. याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. कॉटन-थ्राईवर हे तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच विविध राज्यातील कापूस पिकविणार्या भागातील कापूस उत्पादकतेस वरदान ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीत कमी अथवा अधिक पावसातही कापसाचा फुटवा फुलपात्या वाढून फुलपात्यांची गळ न होता त्याचे बोंडात रूपांतर होते. लाग भरपूर लागतो. त्यामुळे उत्पादनात अपरिमीत वाढ होते. पांढराशुभ्र लांब धाग्याचा 'ए' ग्रेड कापूस मिळत असल्याने सर्वोत्तम भाव मिळतो. फरदसाठी फायदेशीर ठरते. कल्पतरू या सेंद्रिय खताच्या वापरणे जमीन भुसभुशीत होऊन हवा, पाणी खेळते राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीच्या जैविक, भौतिक गुणधर्मात वाढ होते. पांढर्या मुळीत वाढ होते.\nप्रचलित व्यापारी भाजीपाला व फळपिकात शेतकर्यांना हवा तसा फायदा होत नसल्याने अनेक वर्षाच्या संशोधन व सर्वेक्षणातून निवड पद्धतीने 'सिद्धीविनायक' शेवगा हे दुष्काळ व प्रतिकूल परिस्थितीतही कल्पवृक्ष म्हणून पीक सार्या देशाला व तिसर्या जगातील गरीब राष्ट्रातील शेतकर्यांसाठी विकसीत केले असून एकरी ७० हजार ते १ लाख शेवग्यापासून व ६० हजार ते ७० हजार रुपये अंतरपिकातून शेतकर्यास मिळत असून असे १५ ते २० हजार मॉडेल देशभर कार्यरत असून सर्व समाधानी आहेत.\nया तंत्रज्ञानाचे शेतकर्यांच्या शेतावर जे विविध प्रयोग केले जातात. त्याची निरिक्षणे त्यांचे अनुभव पत्ते, फोन दिलेले असतात. अनेक वर्षाच्या संशोधन व प्रयोगातून शेतकर्यांनी वर्षभरामध्ये केव्हा, काय का व कसे लावावे/करावे याचे मुद्देसुद विवेचनात्मक लेखन देशभरातील शेतकर्यांकरीता 'कृषी विज्ञान' या मासिकातून प्रसिद्ध केले आहे. ते नवीन तरून शेतकर्यांना अतिशय प्रेरणादायक ठरतात. कृषी विज्ञान हे मासिक नुसते ज्ञान देणारे नसून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने 'सर्वांगीण विकास घडविणारे मासिक' असल्याने कृषी क्षेत्रातील सर्व स्थरात हे लोकप्रिय, मार्गप्रदीप ठरले आहे.\nशेती रोग - किडमुक्त होऊन समृद्धी यावी यासाठी स्पेशल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची 'कृषी मार्गदर्शिका' प्रसिद्ध केली आहे. शेतकर्यांच्या अडचणी व प्रश्नांचे निरसन करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचारीवृंद हे सतत भेटी देऊन त्यांचे निरसन करतात. अशारितीने प्रयोगशाळेतील प्रयोग हे फक्त प्रयोगशाळेतच न राहता प्रत्यक्ष शेतात पोहचल्याने शेतकर्यांचे जीवन समृद्ध होत आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपण भारतात 'प्रति इस्राईल' निर्माण केले - ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ जेपधा गेटस\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने छत्तीसगडमधील शेतकर्यांचा जीवनमानात वाढ\nआम्ही जगभर एवढे प्लॉट पाहतो मात्र एवढा उत्कृष्ट प्लॉट पहायला मिळाला नाही- इस्राईल शास्त्रज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-viral-satya-who-teasing-bjp-government-4745", "date_download": "2019-07-17T07:28:47Z", "digest": "sha1:6P5PYA5EBGZ4WUSZQJCVDK54PSECMTRH", "length": 4788, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news viral satya who is teasing bjp government | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे..\nहॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे..\nहॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे..\nहॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे..\nमंगळवार, 19 मार्च 2019\nकधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता एका ट्रकचा फोटो व्हायरल होतोय. त्या फोटोमधील ट्रकच्या मागे लिहिण्यात आलंय की, हॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे. पण, असं ट्रकवर खरंच लिहिलंय का याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं पाहा.\nकधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता एका ट्रकचा फोटो व्हायरल होतोय. त्या फोटोमधील ट्रकच्या मागे लिहिण्यात आलंय की, हॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे. पण, असं ट्रकवर खरंच लिहिलंय का याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं पाहा.\nमोदी सरकार सरकार government\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85/", "date_download": "2019-07-17T07:29:55Z", "digest": "sha1:UIBTKOTWMMXGJVBBANASAVBVIIX4IX2Z", "length": 7252, "nlines": 104, "source_domain": "blog.madguy.co", "title": "भारतीय वंशाची व्यक्ती कॅनडाच्या पंतप्रधानपदाची उमेदवार - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Person in News भारतीय वंशाची व्यक्ती कॅनडाच्या पंतप्रधानपदाची उमेदवार\nभारतीय वंशाची व्यक्ती कॅनडाच्या पंतप्रधानपदाची उमेदवार\nकॅनेडातील तिसऱ्या क्रमांकाच्या ‘न्यू डेमोक्रेटिक पार्टी’ने २०१९ मधील पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे.\nकॅनडामध्ये 2019 मध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी लिबरल पार्टीच्या जस्टिन ट्रूडो यांच्याविरोधात ‘न्यू डेमोक्रेटिक पक्षा’ने भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांना मैदानात उतरवलं आह���. पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चिती करण्यासाठी पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीत जगमीत सिंह यांना 54 टक्के मतं मिळाली. त्यांना पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर, पक्षाचं नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय ठरले आहेत. यंदा भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांना उमेदवारी मिळाल्याने, पक्षाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.\nजगमीत यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी वकीली क्षेत्रातही काम केलं. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1979 रोजी कॅनेडाच्या ओंटारियाच्या स्कारबोरोमध्ये झाला. त्यांचे आई-वडील पंजाबमधून कॅनेडात स्थाईक झाले. जगमीत यांनी 2001 मध्ये वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातून जीवविज्ञान शास्त्रातून पदवी घेतली. त्यानंतर 2005 मध्ये यॉर्क विद्यापीठातंर्गत येणाऱ्या ओस्गुड हॉल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी मिळवली. दरम्यान, गेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत न्यू डेमोक्रेट पक्षाने 338 जागांपैकी 44 जागांवर विजय मिळवत, देशातला तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.\nट्रम्पमध्ये नैतिक तत्त्वाची कमतरता आहे, महिला दलाई लामा आकर्षक असावी : दलाई लामा\nआरबीआयचे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ मुदतीपूर्वी राजीनामा दिला\nफोर्ब्स 2019 यादीत सर्वाधिक आय असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली एकमेव भारतीय\nबँकेच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार महत्त्वपूर्ण बदल\nअनुभवी CPI (M) पक्षाचे नेता निरुपम सेन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/railway", "date_download": "2019-07-17T07:57:29Z", "digest": "sha1:M3GCIQA6ZKIZGKUB6IMYWZRX7ZRGPMMU", "length": 30124, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "railway: Latest railway News & Updates,railway Photos & Images, railway Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी...\nउद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक\nसचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक...\nदेशात ३ मोबाइल फोन व्यसनमुक्ती केंद्र सुरू...\nमदत मिळेना; उंदीर खाऊन जगताहेत बिहारचे पूर...\nपुणे, दिल्लीसहीत अनेक ठिकाणी चंद्रग्रहण दि...\nराष्ट्रवादी काँग्रेस दर्जा गमाविणार\nकुलभूषण जाधव खटल्यातील 'या' १० ठळक बाबी\nमुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अटक...\nपाकिस्तानची हवाईहद्द अखेर आ��पासून खुली\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही...\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nवाहनांची किरकोळ विक्रीही घटली\nनिर्देशांक पुन्हा ३९ हजारपार\nडॉ. धनंजय दातार यांना 'फोर्ब्ज मिडल इस्ट'त...\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा ...\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह...\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे ...\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\n'खंडेराया' फेम वैभव म्हणतो, फिल्मी गाण्यां...\nअभिनेते शरद पोंक्षे यांची कर्करोगावर यशस्व...\nसंजू'बाबा'च्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँ...\nमाधुरीला भेटणं हा माझ्यासाठी खास क्षणः क्र...\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\n📞धो धो पाऊस कोसळत असतो\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीज..\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याल..\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घ..\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना ..\nदिल्लीः इतिहास, इंग्रजीच्या अभ्या..\nअहमद रझाला भारताच्या ताब्यात देणार\nठाणे: विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे विस्कळीत\nमध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nमध्य रेल्वेची मोबाइल तिकीटविक्री जोरात\nरेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि तिकीट खिडक्यांच्या रांगेतून सुटका देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोबाइलच्या माध्यमाने तिकीटविक्री सुरू केली होती. शुक्रवार, १२ जुलैला मुंबई विभागासह मध्य रेल्वेवर सर्वाधिक तिकीटविक्रीची नोंद झाली. मुंबईसह मध्य रेल्वेत २४ तासांत तब्बल ६३ हजार ३१३ तिकिटांची विक्री झाली. यातून मध्य रेल्वेने एका दिवसांत तब्बल ३० लाखांची कमाई केली.\nराजीव गांधींचे 'ते' स्वप्न स्मृती इराणी करणार पूर्ण\nअमेठी-सुलतानपूर रेल्वेमार्गाने जोडण्याचे स्वप्न माजी पंतप्रधान राजीव गा��धी यांनी पाहिले होते. ते पूर्ण करण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि इराणी यांच्या बैठकीनंतर या प्रलंबित प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.\nमुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी विलंब\nकल्याण-ठाणे मार्गासह हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी आणि बेलापूर-खारकोपर मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेतर्फे मरिन लाइन्स आणि माहीम स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे तीन मार्गांवरील लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.\nरेल्वेगाड्यांची माहिती आता व्हिडीओ वॉलवर\nरेल्वे गाड्यांची माहिती आता व्हिडीओ वॉलवर उपलब्ध करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ही डिजिटल सोय सुरू केली आहे. या व्हिडीओ वॉलचे उद्घाटन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या हस्ते नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात आरक्षण कार्यालयाबाहेर करण्यात आले.\nरद्द आरक्षित तिकिटांतून रेल्वेची १५०० कोटींची कमाई\nतिकिट रद्द करण्याच्या शुल्कातून रेल्वेची चांगलीच कमाई झाली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये तिकिट रद्द करण्याच्या शुल्कातून रेल्वेला १५३६.८५ कोटींचे उत्पन्न मिळाले. माहिती अधिकार कायद्यातंर्गत मागवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे.\nरेल्वेवरील दगडफेक रोखण्यासाठी त्रिसूत्री\nधावत्या लोकलमध्ये महिला डब्यांना लक्ष्य करून होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर महिला प्रवाशांमध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार महिन्यांत दगडफेकीच्या एकूण १३ घटना घडल्या असून, सर्वाधिक घटना या घाटकोपर परिसरातील आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना भीतीमुक्त प्रवासाची हमी देण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने त्रिसूत्री नियोजनेची आखणी केली आहे.\nओव्हरहेड वायरवर छत्री अडकल्याने खोळंबा\nमुंबईकरांच्या हालाला पारावार नाही. पावसाने लोकलखोळंबा होणं नवं नाहीच, पण त्याच्या तऱ्हा तरी किती आज तर काय म्हणे हार्बरची वाहतूक लटकली ती चक्क एका छत्रीमुळे आज तर काय म्हणे हार्बरची वाहतूक लटकली ती चक्क एका छत्रीमुळे चुनाभट्टी स्थानकातील ओव्हरहेड वायरमध्ये छत्री अडकल्यामुळे हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. रात्री ८ वाजून ३ मिनिटे ते ८ वाजून १७ मिनिटे या काळात डाऊन पनवेल लोकल जीटीबी नगर स्थानकात सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली. \nलहानग्याने चावी फिरवली... कार मालगाडीला धडकली\nएखाद्या चित्रपटाचे कथानक शोभावी, अशीच एक घटना बुधवारी दौंड तालुक्यात घडली. मालगाडी रवाना होत असल्याचे पाहून रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेल्या कारची चावी चालकाच्या नकळतच लहान मुलाने फिरवल्याने कार सुरू होऊन, ती प्रथम रेल्वे फाटकाला धडकली...त्यानंतर ती थेट मालगाडीला धडकल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील खामगाव येथे घडली.\nनव्या तंत्रज्ञानामुळे रेल्वेची प्रवासी क्षमता वाढणार\nरेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून आरक्षित प्रवासासाठी चार लाखापेक्षा जास्त बर्थ वाढवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून होत आहे. रेल्वे प्रशासनाने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा निर्णय घेतला असल्याने रेल्वेची प्रवासी क्षमता वाढवणे शक्य होणार असल्याचे समजते.\nमध्य, हार्बर पूर्वपदावर मात्र, प्रवाशांचे हाल\nऐन गर्दीच्या वेळी सकाळी मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. हार्बरवर कॉटन ग्रीन ते शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली. तर सीएसएमटीकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास २५ मिनिटं उशिराने सुरू होती.\nमुंबईतील रेल्वेमार्गात पाणी तुंबणारच\nजूनच्या अखेरीस हजेरी लावलेल्या मान्सूनच्या मुसळधार सरींमुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णत: कोलमडली होता. रेल्वेमार्गांसह रस्तेही जलमय झाले. यंदा प्रथमच मध्य रेल्वेमार्गावर काही नवीन ठिकाणी पाणी भरण्याची समस्या समोर आली. रेल्वे प्रशासनाकडे स्वतंत्र पर्जन्य जलवाहिनीचा अभाव आहे. यामुळे रुळांमधील पाणी शहरातील नाल्यांमध्येच सोडले जाते. मात्र हे नाले आणि पर्जन्यजल वाहिनीची क्षमता अपुरी आहे. त्यामुळे जेव्हा अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणी भरेल, तेव्हा रेल्वेमार्गही अपरिहार्यपणे तुंबणार, अशी वस्तुस्थिती आहे.\nधावत्या रेल्वेतून पडून तृतीय पंथीयाचा मृत्यू\nमुंबईकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून पडल्याने तृतीय पंथीयाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ८) सकाळी ८ वाजता उघडकीस आली.\nमुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्ववत\nपावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पावसामुळे खंडाळा (बोरघाट) घाटात मंकीहिल जवळ मिडल आणि डाऊन लोहमार्गावर दरड कोसळली तर खंडाळ्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर रेल्वे साठे मिसळ मागे लोहमार्गावर मार्गालगतची संरक्षक भिंत कोसळली होती. रेल्वेच्या वतीने मार्गावरील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. त्यामुळे विस्कळीत झालेली मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्वपदावर आली.\nडॉकयार्ड रेल्वे स्थानकात चोरी\nडॉकयार्ड रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकी उखडून भामट्यांनी तिकिट विक्री करून जमा झालेली रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. याचबरोबर पैसे चोरीच्या उद्देशाने स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिनचीही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपींची ओळख पटवण्यात आली असून लवकरच त्यांना पकडण्यात येणार असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिसांनी दिली.\n‘मेट्रो’चे दर दहा ते ३५ रुपये करण्याची शिफारस\nमुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील 'मेट्रो-१' सेवा ही टिकण्याबरोबरच प्रवाशांना परवडायलाही हवी, असा निष्कर्ष नोंदवून मेट्रोचे सध्याचे दरही कमी करण्याची शिफारस दरनिश्चिती समितीने केली आहे. मेट्रोचे प्रवासी भाडे दहा ते ३५ रुपये ठेवावे आणि करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे पुढील चार वर्षे हे दर ठेवावेत, अशी महत्त्वाची शिफारस समितीने केली आहे.\nउपनगरीय रेल्वेसेवेच्या विकासासाठी अपेक्षित असलेल्या घोषणांना बगल देऊन रेल्वेच्या खासगीकरणाकडे नेणाऱ्या घोषणांना महत्त्व देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. त्यामुळे या विरोधात ठाणे पलीकडच्या प्रवासी संघटनांकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे.\nमुंबई: मुलुंडमध्ये ट्रेनवर झाडाच्या फांद्या कोसळल्या\nमुंबईत आज (शनिवारी) सकाळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळं मध्य रेल्वेवरील मुलुंड स्थानकाजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनच्या पेंटाग्राफवर पडल्या. त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. झाडाच्या फांद्या हट���ल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे.\nमुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला अटक\n'शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक'\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे अपहरण\nतुम्ही किती सकारात्मक आहात\nबिग बॉस: अभिनेत्रीचा आयोजकावर भयंकर आरोप\nसुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं कुमारस्वामी गोत्यात\nकर्मचाऱ्यांना झटका; PF वरील व्याज घटले\nकुलभूषण खटला: आज निकाल...'हे' जाणून घ्या\nअवैध वाहतूकदारांचा हल्ला; ST अधिकारी जखमी\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\nभविष्य १७ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Infobox_settlement/areadisp", "date_download": "2019-07-17T06:36:46Z", "digest": "sha1:PNWCUROBVHAHO2LBKE7FE2B2FCNNDZDN", "length": 4269, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Infobox settlement/areadisp - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१७ रोजी १६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-07-17T06:19:23Z", "digest": "sha1:F6TARTHALGFJ37QHHTVPNYOA3THZ4HXV", "length": 29249, "nlines": 346, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "धातू आणि अधातु उपयोग - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nधातू आणि अधातु उपयोग\nधातू आणि अधातु उपयोग\nमहत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग\nमहत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग\n1. तांब्याचा उपयोग :\nभांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.\nविद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.\nतांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :\nधातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)\nउपयोग – भांडी तयार करण्याकरिता\nधातू व प्रमाण – तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)\nउपयोग – बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता\nसंमिश्र – जर्मन सिल्व्हर\nधातू व प्रमाण – तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%)\nउपयोग – हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो.\nसंमिश्र – बेल मेटल\nधातू व प्रमाण – तांबे (78%) व कथील (22%)\nउपयोग – घंटया, तास तयार करण्याकरिता\nसंमिश्र – अॅल्युमिनीयम ब्राँझ\nउपयोग – तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता\nधातू व प्रमाण – तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%)\nउपयोग – बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता\n2. लोखंडाचा उपयोग :\nओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात.\nनरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो.\nपोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो.\nलोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :\nसंमिश्र – स्टेनलेस स्टील\nधातू – लोखंड, क्रोमीअम, कार्बन\nउपयोग – तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता\nसंमिश्र – टंगस्टन स्टील\nधातू – लोखंड, टंगस्टन व कार्बन\nउपयोग – जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.\nसंमिश्र – मॅगनीज स्टील\nधातू – लोखंड व मॅगनीज\nउपयोग – कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता.\nसंमिश्र – क्रोमीअम स्टील\nधातू – लोखंड व क्रोमीअम\nउपयोग – बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.\n3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :\nघरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता\nचॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता\nविद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.\nरुपेरी रंग तयार करण्याकरिता.\nअॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :\nधातू – अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज\nउपयोग – हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता.\nधातू – अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम\nउपयोग – शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता.\nसंमिश्र – अॅल्युमिनीअम ब्राँझ\nधातू – तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.\nधातू – अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल\nउपयोग – विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.\n4. जस्ताचे उपयोग :\nलोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.\nविद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.\nधातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.\n5. पाराचा उपयोग :\nहवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्याचा उपयोग करतात.\nबाष्पदीप तयार करण्याकरिता पार्याचा उपयोग करतात.\nआर��े तयार करण्याकरिता केला जातो.\n6. सोडीयमचे उपयोग :\nसोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.\nउच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.\n7. मॅग्नेशियमचे उपयोग :\nक्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात.\nधातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.\nधातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.\n8. चांदीचा उपयोग :\nचांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो.\nछायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता.\nविद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.\n9. सोन्याचे उपयोग :\nनाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.\n10. शिशाचा उपयोग :\nमुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.\nविद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता.\nविद्युत परीपथकात वितळतार करण्यास.\nअणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.\nडाग देण्याचा धातू व सहज वितळणारी संमिश्रे तयार करणे.\nपुरातनकाळी किल्याच्या भिंती मजबूत करण्याकरिता दोन दगडाच्या जोडात शिशे भरले जात असे.\n11. कथिलचा उपयोग :\nमुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता\nविद्युत परीपथकात वितळतार तयार करण्याकरिता.\n12. गांधकाचे उपयोग :\nआगकाडी उत्पादनात वापरण्यात येणारे अॅटिमनी सल्फाइड तयार करण्याकरिता.\nगंधकाची पूड ही कवक नाशक आहे. यामुळे गंधकाची पूड पिकावर धूरळण्याकरिता उपयोगात आणली जाते. तसेच कीटकनाशके आणि कीडनाशके तयार करण्याकरिता गंधकाचा उपयोग केला जातो.\nसल्फा ड्रग तयार करण्याकरिता\nबंदुकीची दारू आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्याकरिता\nरबराचे व्हल्कनायझेन तयार करण्यासाठी.\n13. सल्फर डायऑक्साइडचे उपयोग :\nसाखर, कृत्रिम धागे इत्यादीच्या विरंजनाकरिता.\nकागद तयार करण्याकरिता आवश्यक असलेली कॅल्शियम बायसल्फाट सारखी संयुगे तयार करण्याकरिता\nद्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाकरिता केला जातो.\n14. पिवळा फॉस्फरसचे उपयोग :\nतांबडा फॉस्फरस तयार करण्याकरिता. तांबडया फॉस्फरसपासून सुरक्षित आगकाडया तयार केल्या जातात.\nअतिशय टणक, न गंजणारे फॉस्फर ब्राँझ मिश्र धातू तयार करण्याकरिता\nउंदरासाठी मारण्याकरिता उपयोगी पडणारे झिंक फॉस्फेट विष तयार करण्याकरिता.\nस्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्याकरिता\nस्फुरदयुक्त खताची निर्मिती करण्याकरिता\n15. क्लोरीनचे उपयोग :\nकापड, धागे, कागद व कागदाच्या लगदाच, विरंजन करण्याकरिता.\nक्लोरीन जंतूनाशक असल्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता या उपयोग केला जातो.\nक्लोरोफार्म, एथीलीन क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादि संयुग तयार करण्याकरिता.\nकृत्रिम रबर, प्लास्टीक, डी.डी.टी तयार करण्याकरिता.\nविरंजक चूर्ण तयार करण्याकरिता.\n16. ब्रोमीनचे उपयोग :\nब्रोमाइड क्षार तयार करण्यासाठी ब्रोमीन वापरतात.\nरंग व जंतुनाशके तयार करण्यासाठी ब्रोमीनच उपयोग करतात.\nफोटोफिल्म तयार करण्याकरिता सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग करतात.\nऔषध उद्योगांमध्ये सोडीअम व पोटेशियमचे ब्रोमाईड वापरतात.\n17. आयोडिनचे उपयोग :\nटिंक्चर आयोडीन तयार करण्याकरिता व सिल्व्हर आयोडीन तयार करण्याकरिता.\nआयोडिनपासून जंतुनाशक मलमे तयार केली जातात.\nकृत्रिम रबर, प्लास्टिक, डी.डी.टी. तयार करण्याकरिता.\n18. हिर्याचा उपयोग :\nकठीण पदार्थातला छिद्र पाडण्यासाठी अवजारे तयार करण्याकरिता व काच कापण्याकरिता.\n19. ग्रॅफाईट उपयोग :\nविद्युत भट्टीमध्ये इलेक्ट्रोड म्हणून\nउच्च तापमानावर कार्य करणार्या यंत्रामध्ये वंगण म्हणून\nयुरेनियमभट्टीमध्ये न्युट्रॉन शोषक म्हणून\n20. कार्बन मोनॉक्साइडचा उपयोग :\nकार्बनमोनोऑक्साइड आणि हायड्रोजनचा उपयोग वॉटर गॅस म्हणून करतात.\nकार्बनमोनोऑक्साइड आणि नायट्रोजनचा उपयोग प्रोड्यूसर गॅस म्हणून करतात\nरंगाच्या कारखाण्यात उपयुक्त असणार्या फॉस्जिन वायूच्या उत्पादनाकरिता\nफॉस्जिन वायुचा उपयोग युद्धात विषारी वायु तयार करण्याकरिता सुद्धा करतात.\n21. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग :\nसोडीयम कार्बोनेट आणि सोडीयम बायकार्बोनेट तयार करण्याकरिता\nवायुमिश्रीत जल तयार करण्याकरिता\nअग्निशामक दलामध्ये आग विझविण्याकरिता\nअन्नपदार्थ टिकविण्याकरिता किंवा त्याची वाहतूक करण्याकरिता शितकारक म्हणून कोरडा बर्फ वापरतात.\n22. मिथेनचा उपयोग :\nगोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या स्वरुपात घरघुती इंधन म्हणून\nकाजळी आणि कार्बन ब्लॅक तयार करण्याकरिता.\nऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून\nप्रयोग शाळेत स्पिरीट लॅम्प करिता इंधन म्हणून.\nलाकडावर पॉलिश करण्याकरिता लागणारा द्रावक म्हणून\nसुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता व कृत्रिम धागे तयार करण्याकरिता.\n24. इथिलिनचा उपयोग :\nकातकाम आणि धातुंच्या जोडकामाकरिता उपयोगात येणारी ऑक्सि-इथेलीन ज्योत तयार करण्याकरिता.\nप्लास्टिकचे सामान व वस्तू त्याचप्रमाणे पॉलिथीन तयार करण्याकरिता.\n25. अॅसिटीक अॅसिडचा उपयोग :\nसेल्यु लोज अॅसिडच्या निर्मिती करिता.\nकृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता\nलोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरचा उपयोग करतात.\n26. बेंझीनचा उपयोग :\nचरबी, राळ, रंगलेप आणि रबर इत्यादि द्रावकाकरिता.\nपेट्रोल तुटवड्याच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून\nनिरनिराळी कार्बनी संयुगे तयार करण्याकरिता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/police-arrested-to-husband-and-mother-in-law-who-is-motivated-by-suicide-in-nhava-sheva-uran/", "date_download": "2019-07-17T06:40:47Z", "digest": "sha1:IUVTCAPUDTPAS6EQKEESUTIWWSFE3434", "length": 14633, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती व सासूला न्हावाशेवा पोलिसांच्या बेड्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘व���राट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nआत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती व सासूला न्हावाशेवा पोलिसांच्या बेड्या\nमुलगा होत नसल्याने सासरची मंडळी मानसिक व शारिरिक त्रास देत असल्याने उरणच्या डोंगरी गावातील एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. प्रगती राकेश पाटील असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल न्हावाशेवा पोलिसांनी नवरा व सासूला अटक केली आहे. न्यायालयांने या दोघांना १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nमयत महीला प्रगती राकेश पाटील (३०) या विवाहीतेच्या लग्नाला सात वर्षे झाली असून तिला एक वर्षाची आणि दुसरी पाच वर्षांची अशा दोन मुली आहेत. मात्र त्यांना मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तिचा पती व सासू तिचा सतत मानसिक व शारिरिक छळ करत असत. सततच्या छळाला कंटाळून या महिलेने डोंगरी येथे राहत्या घरी गळफास घेतला व आत्महत्या केली.\nयाबाबत विवाहितेचे वडील नरेश धनाजी म्हात्रे (६२) रा. जासई यांनी न्हावाशेवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. न्हावाशेवा पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर पती राकेश अविनाश पाटील (३२) व सासू आशा अविनाश पाटील (६०)या दोघांना भा.द.वि.३०६,३४ कलमान्वये तात्काळ अटक केली असून, त्यांना न्यायालया समोर हजार केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी ���्हावाशेवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआयपीएल : पुण्यातील सामन्यांवर ‘जलसंकट’, उच्च न्यायालयाच्या आदेशाने तारांबळ\nपुढीलसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा दंड\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-07-17T06:53:18Z", "digest": "sha1:HXAFAA4ZF6SQULJ6ULEL5DKX4CVGHDD7", "length": 7661, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णुदास नामा - विकिपीडिया", "raw_content": "\nनामदेव याच्याशी गल्लत करू नका.\nनाथकालीन शके १५०२ (इ.स.१५८०) ते शके१५५१ (इ.स. १६३३)[१] [काळ सुसंगतता ] एक मराठी कवि. यानें समग्र महाभारतावर रचना केलेली आहे. नामाशिंपी व नामाविष्णुदास अगदी निराळे होते पण पुष्कळांनीं ते एकच समजून बर्याच चुका केल्या आहेत. विष्णुदासाचे कांहीं अभंग नामदेवाच्या गाथेंत गैरसमजुतीमुळे पडले आहेत. उदा. शुकाख्यान. या आख्यानच्या शेवटच्या (३७०-७१) ओंव्यांमध्यें कवीचें नांव व काव्यसंपूर्णतेचा काल दिला आहे. मन्मथनामसंवत्सर पौष्यमासीं ] एक मराठी कवि. यानें समग्र महाभारतावर रचना केलेली आहे. नामाशिंपी व नामाविष्णुदास अगदी निराळे होते पण पुष्कळांनीं ते एकच समजून बर्याच चुका केल्या आहेत. विष्णुदासाचे कांहीं अभंग नामदेवाच्या गाथेंत गैरसमजुतीमुळे पडले आहेत. उदा. शुकाख्यान. या आख्यानच्या शेवटच्या (३७०-७१) ओंव्यांमध्यें कवीचें नांव व काव्यसंपूर्णतेचा काल दिला आहे. मन्मथनामसंवत्सर पौष्यमासीं सोमवार अमावास्येच्या दिवशी पूर्णता आली ग्रंथासी. मन्मथनामसंवत्सराची पौष अमावस्या सोमवारीं शके १५१७ मध्यें पडते.[२] विष्णुदासांचा उल्लेख महिपतीनें मुक्तेश्वराबरोबर केला आहे. याच्या ओंव्या फार गोड व रसाळ आहेत. याच्या भारताची ओंवीसंख्या १८-२० हजार असावी.\nविष्णुदासनामा (सोळावे शतक) हा एक मराठी कवी होता. त्याने महाभारताचे मराठी भाषेत पहिले भाषांतर केले. मराठी काव्याला त्यामुळे कलाटणी मिळाली. विष्णुदासनामा पंढरपूरचा होता असे मानले जातो. त्याचे काव्य गोव्याच्या परंपरांमध्येही लोकप्रिय आहे.\nविष्णुदासनाम्याने लिहिलेल्या प्राकृत महाभारताच्या अठरा पर्वांची ओवीसंख्या सुमारे २०,००० आहे. महाभारताखेरीज विष्णुदासनाम्याने लिहिलेली अन्य स्फुट आख्याने :\nसंतावळी आख्यान (कमळाकर ब्राह्मणांची कथा)\nयाशिवाय विष्णुदासनाम्याचे पुढील ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात आहेत :\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलेखातील काळ सुसंगततेबद्दल साशंकता असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१७ रोजी १०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%81", "date_download": "2019-07-17T06:19:59Z", "digest": "sha1:WB6NGIHTFH23W5U5EBF634NELHCTUYQN", "length": 3449, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुन त्झु - विकिपीडिया", "raw_content": "\nसुन त्झु हा प्राचीन चीनमधील एक मोठा लष्करी अधिकारी, धोरणी आणि तत्वज्ञ होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lok-sabha-election-campaignsatara-maharashtra-18555", "date_download": "2019-07-17T07:39:51Z", "digest": "sha1:YPK52BLAELCGBXWC4JCVELQLERNQLPGE", "length": 16791, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, lok sabha election campaign,satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील राजकीय वातावरण\nदिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील राजकीय वातावरण\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांकडून ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर जिल्ह्यात सभा घेणार असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे.\nसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांकडून ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर जिल्ह्यात सभा घेणार असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे.\nलोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार, अशी प्रारंभी चिन्हे असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक आता चुरशीची ठरली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. याशिवाय, इतर उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली आहे. प्रथमत: देशपातळीवर चालणारा प्रचार आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आला आहे.\nत्यातच राज्य पातळीवरील दिग्गज नेत्यांनी जिल्हाभर प्रचाराचे रान उठविल्याने निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. कोणाला किती मते मिळणार, कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला आघाडी मिळणार, कोण जिंकणार, कोण पराजित होणार या चर्चा सुरू आहे. शिवाय, कोण जिंकणार, किती मताधिक्य मिळणार यावर पैजाही लागत आहेत. मंगळवारी (ता. २३) मतदान होत असून, आता खुल्या प्रचाराचे अंतिम दोन दिवस राहिले आहेत. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लावली आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस येथील गांधी मैदानावर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे कऱ्हाडच्या शिवाजी स्टेडियमवर रविवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे रविवारी कऱ्हाडमधील भाजी मंडईतील जनता व्यासपीठावर सभा घेणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शनिवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर तोफा धडाडतील.\nलोकसभा मतदारसंघ राष्ट्रवाद शरद पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर निवडणूक उदयनराजे भोसले भाजप नरेंद्र पाटील खासदार पृथ्वीराज चव्हाण सातारा\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या ���ोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...\nटंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...\nजालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...\nऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nसांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...\nकंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...\nशेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...\nसातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...\nकापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती ः राज्याची कमी असलेली कापूस...\nदमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...\nपावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...\nनागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...\nसुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...\nरिफंड आणि इतर ���र्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/bombay-hc-strikes-down-maharashtra-order-in-lakhan-bhaiya-encounter-case-1853867/", "date_download": "2019-07-17T06:58:28Z", "digest": "sha1:CW5K65HZSHFWDM6ZAH36WLFUE7RMX3GM", "length": 15177, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bombay HC strikes down Maharashtra order in Lakhan Bhaiya encounter case | मनमानी निर्णयाला चपराक | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nरामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हा कुख्यात छोटा राजनचा साथीदार असल्याचा पोलिसांचा आरोप होता.\nसरकारला अधिकार असले तरी या अधिकारांचा दुरुपयोग होऊ नये, अशी अपेक्षा असते. तसेच या अधिकारांचा वापर करताना पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक असते. राज्यकर्त्यांना याचे भान राहात नाही आणि त्यातूनच गैरप्रकार घडतात. वास्तविक असे गैरप्रकार घडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांचे लक्ष वेधणे हे नोकरशाहीचे काम, पण अलीकडे नोकरशाहीही नंदीबैलाप्रमाणे झाल्याचे अनुभवास येते. सरकारमधील प्रमुखांनी एखादा निर्णय घेतल्यावर सारी सरकारी यंत्रणा कशी झुकते हे लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणातील शिक्षा झालेल्या पोलिसांच्या सुटकेसाठी झालेल्या प्रयत्नांतून न्यायालयासमोर आले. सरकारी यंत्रणांना वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावेच लागते, पण विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर उच्च न्यायालयाने कोरडे ओढल्याने याचे गांभीर्य वाढते. रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हा कुख्यात छोटा राजनचा साथीदार असल्याचा पोलिसांचा आरोप होता. २००६ मध्ये मुंबईत झालेल्या पोलीस चकमकीत तो मारला गेला. ही चकमक बनावट होती, असा आरोप करीत लखनभैयाच्या भावाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने चौकशीसाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात आले. प्रांत अधिकाऱ्याने चकमक बनावट नसल्याचा निर्वाळा दिला होता, पण न्यायालयाने हा अहवाल अमान्य केला. पुढे महानगर दंडाधिकाऱ्यांनी मात्र चकमक बनावट असल्याचा अहवाल दिला होता. जुलै २०१३ मध्ये या प्रकरणात सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण आरोपी क्र. एक व चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता झाली. मुख्य आरोपींची निर्दोष मुक्तता होणे आणि उर्वरित सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होणे हा प्रकारही तसा दुर्मीळच. सध्या शर्मा हे सत्ताधारी भाजपच्या जवळचे मानले जातात आणि यातूनच त्यांचे ठाण्यात बरेच उद्योगही वाढले आहेत. फडणवीस सरकारने अधिकारांचा वापर करीत ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. सरकारला असलेल्या अधिकारांचा वापर करून एखाद्या आरोपीची शिक्षा स्थगित करायची असल्यास शिक्षा दिलेले न्यायाधीश किंवा त्या पदावरील त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे मत घ्यावे लागते. लखनभैया प्रकरणात सरकार म्हणजेच कारागृह प्रशासनाने विशेष सीबीआय न्यायाधीशांसमोर प्रकरण सादर केले. या न्यायाधीशांवर- ‘सरकारला अनुकूल असे मत देऊन कर्तव्य योग्यरीत्या पार पाडले नाही’, अशा तिखट शब्दांत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. तसेच शिक्षा झालेल्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता हा मुद्दा न्यायाधीशांनी विचारात घेतला नाही याकडे लक्ष वेधले आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ना हरकत प्रमाणपत्र सादर करताना आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता याचा उल्लेख केला नव्हता. तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी निर्णय घेताना पुरेसा विचार केला नाही, असाही निष्कर्ष उच्च न्यायालयाने काढला. शिक्षेला स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा आदेश हा विचारपूर्वक नव्हता तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार केला गेला नाही, असेही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले आहे. उच्च न्यायालयाने सर्व ११ पोलीस अधिकाऱ्यांची जन्मठेप स्थगित करण्याचा सरकारचा निर्णय रद्दबातल ठरविला. पण यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारने एखादा निर्णय घेतल्यावर वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून साऱ्या सरकारी यंत्रणा कशा वागतात हे यातून समोर आले. उच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला दिलेली ही सणसणीत चपराकच आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/republic-of-india-falsifies-modi-raj-thackerays-poisonous-criticism/", "date_download": "2019-07-17T06:36:15Z", "digest": "sha1:ADO2QPEROZ5IR2GSVZ2MHRSNUNYLPHAO", "length": 7424, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "republic-of-india-falsifies-modi-raj-thackerays-poisonous-criticism", "raw_content": "\nमागच्यावेळेस महापुजेपासून रोखणाऱ्या मराठा समाजाने यंदा केला पंढरपुरात मुख्यामंत्र्यांचा जंगी सत्कार\nमुंबईकरांनो चला गटारीचं काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवूया ; आव्हाडांचा टोला\nइंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे परभणीत रिक्षा ओढो आंदोलन\nहरियाणातही बाळासाहेबांचा दरारा ; नेत्याने दिला ठाकरे स्टाईल आंदोलनाचा इशारा\nशरद पवारांना डावलत शिवेंद्रराजेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट ; साताऱ्यात चर्चांना उधाण\nमुंबईची जनता महापालिकेचा कर, मृत्यूची दारं उघडण्यासाठी भरतो का\nप्रजासत्ताक भारताला मोदींकडून फास ; राज ठाकरेंची जहरी टीका\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नवं कार्टून सोशल मीडियावर शेअर केलं आहे.\nनव्या कार्टूनमध्ये प्रजासत्ताक भारत दाखवला आहे. या भारताच्या गळ्यात दोरी आहे, ही दोरी मोदी आणि शहा यांनी ध्वजारोहणाप्रमाणे ओढली आहे, त्यामुळे प��रचासत्ताक भारताला गळफास लागला आहे, असं कार्टून राज यांनी काढलं आहे. या कार्टूनला ‘स्वतंत्रता न बघवते’ असं हेडिंग दिलं आहे. तर मोदी आणि शाह यांच्याजवळ ‘मोदींचे हात बळकट करा’असं म्हटलं आहे. याअगोदर राज ठाकरेंच्या टीकेला भाजपने व्यंगचित्रातूनच उत्तर दिले होते. आता राज ठाकरेंच्या या चित्राला भाजपा कशा पद्धतीनं उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.\nमागच्यावेळेस महापुजेपासून रोखणाऱ्या मराठा समाजाने यंदा केला पंढरपुरात मुख्यामंत्र्यांचा जंगी सत्कार\nमुंबईकरांनो चला गटारीचं काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवूया ; आव्हाडांचा टोला\nइंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे परभणीत रिक्षा ओढो आंदोलन\nनिवडणुकीआधी सोशल मिडीयावर बंदी\nवैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्म भूषण\nमागच्यावेळेस महापुजेपासून रोखणाऱ्या मराठा समाजाने यंदा केला पंढरपुरात मुख्यामंत्र्यांचा जंगी सत्कार\nमुंबईकरांनो चला गटारीचं काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवूया ; आव्हाडांचा टोला\nइंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे परभणीत रिक्षा ओढो आंदोलन\nहरियाणातही बाळासाहेबांचा दरारा ; नेत्याने दिला ठाकरे स्टाईल आंदोलनाचा इशारा\nशरद पवारांना डावलत शिवेंद्रराजेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट ; साताऱ्यात चर्चांना उधाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/solapur-univarcity-name-shiva-sanghtana/", "date_download": "2019-07-17T06:49:56Z", "digest": "sha1:3WXTSSLVV4DOP5SJ6ZRL2CSVTLKWUL4X", "length": 7605, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "#सोलापूर बंदला हिंसक वळण, शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पेटवली", "raw_content": "\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\nपिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर\n#सोलापूर बंदला हिंसक वळण, शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पेटवली\nसोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आणखीनच चिघळला आहे. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन भागात रिक्षा पेटवली.\nमुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने सोलापुरात मोठा वाद निर्माण झालाय.विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव न दिल्याने शिवा संघटनेने आज सोलापूर बंदची हाक दिलीय.\n२००४ साली विद्यापीठाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती असा दावा शिवा संघटनेने केलाय. पण आता सोलापुर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव दिल्याने शिवा संघटनेकडून निषेध व्यक्त केला जातो आहे. जर का सोलापूर विद्यापीठाला सिध्देश्वरांचे नाव दिले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु असा इशारा शिवा संघटनेने दिलाय. त्यामुळे सोलापुरात सुरक्षा वाढवण्यात आलीय. दरम्यान शहर पोलिसांनी शिवा संघटना आणि लिंगायत समाजाला मोर्चा सोलापूर बंद करु नये असे आवाहन केलं आहे. मात्र शिवा संघटना बंद करण्याबाबत ठाम आहे.\n#सोलापूर बंदला हिंसक वळण, शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पेटवली\n[email protected] सोलापूर विद्यापीठ नामांतर नाचा वाद लिंगायत समाज संघटना ‘शिवा संघटने’ची भूमिका\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\nपरवानाधारकांच्या विरोधात भूमिका घेणं परवडणारं नाही”- संजय राऊत\nतुम्ही जिओ वापरतात का मग तुम्हाला ह्या फायद्याच्या गोष्टी माहीतच असाव्यात.\nमी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन \nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली\nविश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार\n‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-07-17T06:22:46Z", "digest": "sha1:5GTVO3VWT3YOWFWMISJFXWML7A2PSY53", "length": 3492, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्टेचिनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्टेचिन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nओडर नदी (← दुवे | संपादन)\nसेंट लुईस (← दुवे | संपादन)\nएल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स (← दुवे | संपादन)\nझाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत (← दुवे | संपादन)\nपोलंडचे प्रांत (← दुवे | संपादन)\nस्तेतिनची शरणागती (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-07-17T06:53:35Z", "digest": "sha1:VZAKCZQRV4QEL6ABS5NZRGZZEXR4AXMK", "length": 2985, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:रघुनाथराव पेशवे - विकिपीडिया", "raw_content": "\nराघोबा दादा याचा अहमदनगर जिल्हात कोपरगाव येथे गोदावरी तिरावर वाडा आहे...पण तो वाडा अपूण॑ अवस्थेत आहे...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०११ रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/category/college/career/page/6/", "date_download": "2019-07-17T06:44:20Z", "digest": "sha1:YCS2KY6WI7UQZBCRC6RMEK44BXUYXSV4", "length": 15262, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "करिअर | Saamana (सामना) | पृष्ठ 6", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवस���नेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nमानसशास्त्र... अभ्यासासाठी आणि करीयरसाठी उत्तम पर्याय. सध्याची बदललेली जीवनशैली, स्पर्धा, विभक्त कुटुंबपद्धती इत्यादी कारणांमुळे मानसिक, भावनिक समस्या निर्माण होतात. यासाठी मानसशास्त्राची गरज वाढत आहे. वैयक्तिक...\nऋतुजा आनंदगावकर व्यवसायाने एरॉनॉटिकल इंजिनीअर आणि आता बीडमधील मंजरथ या छोट्याशा गावची सरपंच... बीडमधील मंजरथ या छोट्याशा गावातील ऋतुजा आनंदगावकर... अवघ्या २५ वर्षांची ही तरुणी....\nनॅशनल डिफेन्स ऍकॅडमीमधून (एनडीए) नौदलाचं प्रशिक्षण घ्यायची असंख्य तरुणांची इच्छा असते, पण त्या खडतर अभ्यासक्रमातून काही थोडेच यशस्वी होतात. देशभरातून कोर्ससाठी आलेल्या लाखो तरुणांमधून...\nआधारकार्ड घेऊन फिरायची गरज नाही, डाऊनलोड करा डिजिटल कॉपी\n मुंबई देशातील प्रत्येक नागरिकाकडे आजा आधारकार्ड आहे. सरकारनेही अनेक सरकारी कामांसाठीही आधारकार्ड सक्ती केली आहे. त्यामुळे आता आधारकार्ड गरज बनली आहे. मात्र...\nआपण समाजाचं काही तरी देणं लागतो. या भावनेला आज करीयरची जोड देता येते. समाजसेवेची अनेकांना आवड असते. त्यासाठी काही जण रीतसर शिक्षण न घेता निःस्वार्थ...\nराशी ठरवतात तुमचे करियर\nआपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात ज्या फक्त दिवरात्र कामच काम करत असतात. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या गोतावळ्या सोबत वेळ घालवण्यापेक्षा कामात रमायला त्यांना आवडतं....\nज्यांना गाड्यांची, त्यांच्या तंत्रज्ञानाची आवड आहे त्यांच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग हे क्षेत्र निश्चितच चांगले आहे. ऑटोमोबाईल उद्योग सध्या वेगाने वाढत आहे. त्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनीअरची मागणीही उद्योग...\nरंगीबेरंगी दगड, आदिवासी चित्रकला, काही नामशेष झालेले खेळ आणि अजून बरंच काही मुंबई विद्यापीठात मुलांना अनुभवता येणार आहे. देश-विदेशातील प्राचीन शस्त्रास्त्र, पुरातन अवशेष, उत्खनन, जीवाश्म,...\nआज फॅब्रिक पेंटिंग या छंदाला व्यवसायाची जोड देता येते. विविधरंगी नक्षी, निसर्गातील डोंगर, विविधरंगी फुले, पक्षी इत्यादी सौंदर्य स्वतःच्या कल्पकतेच्या बळावर ज्यांना कागदावर किंवा कपड्यांवर...\nकधी कधी स्वतःची नोकरी करत असताना एखादी कला किंवा छंद जोपासावा असे वाटते. जोपासलेला हा छंद नंतर तुमचा उद्योगही होऊ शकतो किंवा जोडधंदाही होऊ...\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरका��� कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamana.com/yadakadachit-returns/", "date_download": "2019-07-17T06:41:35Z", "digest": "sha1:7KGQSYQDC3XNSQSWHBJF5EGVY42Z5UT6", "length": 13025, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘यदाकदाचित रिटर्न्स’ नाटकासाठी संतोष पवार सज्ज | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nमध्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा…\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\n‘बाऊंड्री काऊंट’ जेतेपद बिग बींनी उडवली आयसीसीची खिल्ली\nकर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्याव��� जाणार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nआजचा अग्रलेख : आज शहरीबाबू रस्त्यावर उतरेल\nलेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’\nमुद्दा : औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळण्याची गरज\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n‘यदाकदाचित रिटर्न्स’ नाटकासाठी संतोष पवार सज्ज\nलेखक, दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार यांनी २० वर्षांपूर्वी ‘यदाकदाचित’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे त्यावेळी सुमारे चार हजार प्रयोग केले होते. विनोदाचे असंख्य रंग या नाटकात होते. साहजिकच हे नाटक तेव्हा तुफान गाजले होते. आता २० वर्षांनंतर संतोष ‘यदाकदाचित रिटन्र्स’ हे नवीन नाटक नव्याने घेऊन येतोय. ‘श्री दत्तविजय प्रोडक्शन’ ही नाट्यसंस्था हे नाटक रंगभूमीवर आणतेय. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व गीते अशी जबाबदारी संतोष पवार यांनीच सांभाळली आहे. १८ मे रोजी या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. अजय पुजारी (नेपथ्य), चेतन पडवळ (प्रकाशयोजना), प्रणय दरेकर (संगीत) अशी तांत्रिक टीम असलेल्या या नाटकात तब्बल १६ तरुण कलाकार भूमिका साकारताना दिसतील.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआजचा अग्रलेख : बंगालातील भडका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी\nPhoto : कतरिनाबद्दल माहिती आहेत का या गोष्टी…\nन्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nLive : शिवसेनेचा ‘भारती अॅक्सा’वर मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर\nम��्य रेल्वेच्या गोंधळात महिला डॉक्टर जखमी\nसकाळ सकाळी कॉफी प्यायल्यानं डोकं फिरतं\nKarnataka crises न्यायालयाच्या आदेशामुळे कुमारस्वामी सरकार कोसळणार\nजम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी\nशहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात\nवर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर\nविश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही\nपाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’मध्ये बदल होणार, आधार नंबरमध्ये चूक झाल्यास 10 हजारांचा...\nलोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक\nकारवाई करायला गेलेल्या कॉन्स्टेबलचे केले अपहरण, दोघा आरोपींना अटक\nकृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना\nओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली\nपहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2010/10/i-cancelled-my-credit-card.html?showComment=1287708721589", "date_download": "2019-07-17T06:56:21Z", "digest": "sha1:5BPKQZOXXD6BRFCMUU5R65VPXL4N7G5Q", "length": 29711, "nlines": 113, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: कारणे द्या - क्रेडिट कार्ड रद्द केले!", "raw_content": "\nगुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०\nकारणे द्या - क्रेडिट कार्ड रद्द केले\nही एक शासनाची - राष्ट्रीय बँक. टेलिमार्केटींग वाल्यांच्या वारंवार येणार्या कॉल्सना मान देवुन कार्डसाठी हो म्हणालो. कडक वेरिफिकेशन होऊन कार्ड मंजुर झालं आणि कार्ड मिळायच्या आधी बीलही मिळाले. पण त्यातील काही गोष्टी खटकल्या... आणि सदर क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला.\n१. जॉयनिंग फीस रु. ५०० आहे - हे कार्ड घेताना सांगितले नव्हते.\n- सध्या तर कोणतीच बँक अशी फी लादत नाही\n२. जर वार्षिक रु. ५०,००० कार्डावर नाही खर्च केले तर वार्षिक फी भरावी लागेल.\n- अहो, म्हणजे ५०० रु. वाचवण्यासाठी मी ५०,००० रु. खर्चु का शिवाय ही फीसही इतर बॅका लावत नाहीत\n३. अॅक्सिडेंटल इंशोरंच्या नावाखाली दरमहा रु. ५० द्यावे लागतील रद्द करता येईल - मात्र याबाबत बोलणे होण्याआधीच हा भाग बिलात जोडण्यात आला होता.\n- त्यातही फक्त 'मेलात' वा 'कायमस्वरुपी अपंग' झाला तरच क्लेम करता येतो. क्लेम नाही केला तर पैसे बुडीत त्यापेक्षा मी वेगळी मेडिकल/ इंशोरंस घेईन. क्लेम नाही केला तर कीमान पुढच्या वर्षीच्या इंशोरंसवर काही प्रमाणात सुट तरी मिळते\n४. सांगण्यात आलेले २-५% कॅशबॅक - सगळीकडेच चालत नाही - काही ठराविक दुकानातच चालतं\n- कॅशबॅक साठी निवडलेले शॉप्स/ ब्रँड्स आपल्याला परवडेबल नाहीतच. अहो - २०० रु. सुट मिळेल म्हणुन तुम्ही २-३ हजाराचा सुट असाच घ्याल का मी तर नाही ब्वॉ\n५. फोन करुन वरील माहिती विचारल्यावर - जॉयनिंग फी मध्ये ५०% सुट देण्याचे अमिश दाखवले - म्हणजे चुक मान्य केल्यासारखंच ना \n- फोन वरील संभाषणासाठी मराठी भाषा निवडण्याची सोय - मस्तच मात्र जेंव्हा बोलण्यासाठी एखादा/ एखादी उत्तर देतो/ देते, तेंव्हा मात्र हिंदी किंवा इंग्रजीतुनच बोलणारा/री भेटतो/ते. विचारलं तर म्हणे - आमच्या कडे मराठी बोलणारं कुणी सध्या उपलब्ध नाही. अहो, मग भाषांची निवड करण्याची नाटकं कशाला करता\nहां, तर जॉयनिंग फी बद्दल मी सांगिललं की हे मला आधी सांगण्यात आलं नव्हतं - आणि मी ती फी देणार नाही. जमत नसेल तर कार्ड रद्द करा. तर म्हणे - आमच्या मॅनेजरने ५०% सुट दिलीय\nमी तिला अगदी हळुवार सांगिललं - मॅडम - तुम्हाला आणि तुमच्या मॅनेजरला \"हॅपी दिवाळी\" सांगा. मला कोणतीही दिवाळी ५०% ऑफ ची ऑफर नकोय\" सांगा. मला कोणतीही दिवाळी ५०% ऑफ ची ऑफर नकोय वरील मुद्दे मान्य नसतील तर ताबडतोब कार्ड रद्द करा वरील मुद्दे मान्य नसतील तर ताबडतोब कार्ड रद्द करा\nवरील प्रकारामुळे या बँकेच्या च्या क्रेडिट कार्ड शाखेवरील माझ्या विश्वासाला तडा गेला. एक प्रकारच्या फसवणुकीची जाणीव झाली आणि म्हणुन सदर कार्ड बंद करण्यास सांगितले. तुम्हीही अशा प्रकारची कार्ड घेताना - घेतल्यावर ते वापरण्याआधी - अॅक्टेवेट करण्याआधी - व्यवस्थित माहिती जाणुन घ्या\nवर्ग: क्रेडिट कार्ड, बँक, माहिती\nराष्ट्रीय बँकेचा हाच अनुभव मला देखील आला. जॉयनिंग फी नाही लागली पण कार्ड न वापरता देखील अॅक्सिडेंटल इंशोरंच्या नावाखाली दरमहा रु. ५० आपोआप मागे लागले. ४ महिने झाले कार्ड बिलकुल वापरलं नाही पण चे २०० रु आणि ते न भराल्याची लेट-फी मागे लागली. कार्ड रद्द केलं पण अजुन ही काही मेसेज येतं रहातात. एक मित्र म्हणाला की उद्या जर कुठल्या बँकेकडे तू गृह कर्ज घ्यायला गेलास तर ह्या गोष्टीचा इश्यू केला जाऊ शकतो. बघू...\n२१ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:०६ म.उ.\nही क्रेडीट कार्डवाली मंडळी असेच गोड बोलून आणि नको तितके मागे लागून कार्ड गळ्यात मारतात. तुझ्यासारखे जागृत ग्राहक अपवादानेच असतील.. ��ाकी लोक फुकट यांची भरती करत राहत असणार \nलाईफस्टाईलने फायद्याबरोबर अडचणीही आणल्या हो \n२१ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:२७ म.उ.\nअसं कार्ड कॅसल करण्याने \"क्रेडीट हिस्टरी\" खराब होऊ शकते. पण वेळेत बंद केल्याने किमान डिफॉल्टर तर नाही बनत ना गरजेतील कर्जाच्या वेळी व्यवथित हा मुद्दा मांडला तर कर्ज मिळण्यास काही अडचण नाही येणार\nहो रे.. क्रेडीड कार्ड जर जाणीवपुर्वक नाही वापरले तर फार अवघड परीस्थिती निर्माण होऊ शकते. मी तर काहींना अगदी पर्सनल लोन घेऊन कार्ड चे पेमेंट करताना पाहिलय\n२१ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:३९ म.उ.\nअहो हे क्रेडिट कार्ड वाले आपल्याला गृहित धरतात. तुम्ही जे केलें ते अगदी योग्य.. सर्वांनी हाच मार्ग अवलंबिला तर सुतासारखे सरळ होतील ते.\n२२ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:२२ म.पू.\nतुमचा हा अनुभव एका बॅंकेचा असेल, परंतु मला २ तरी खासगी बॅंकांकडून असाच अनुभव येता येता वाचला. एकदा माझे बचत खाते असलेल्या बॅंकेने परस्पर credit card पाठवून दिले. एकदा मी काम करत असलेल्या कचेरीतील सर्वन्ना credit card पाठवून दिले. सुदैवाने नवर्याने सांगितले अजिबात वापरू नकोस. पहिले पत्र आले त्यात ह्या एवढ्या अटी अ नियम. सुदैवाने पहिल्या वापरापर्यंत card activate होत नाही. मग cancel केले. पण उगाच नको असताना बॅंकांनी अगोचरपणा करायचा आणि आपले काम वाढवायचे हे काही बरोबर नाही\n२२ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:०१ म.पू.\nजरा तुला खरच क्रेडीट कार्ड ची गरज असेल तर त्या बँकेच्या वेबसाईट वर जायचे आणि तेथून कार्ड अप्लाय करायचे. तेथे ज्या अटी आणि नियम दिलेले असतात. त्या RBI कडे जमा केलेल्या असतात. त्यामुळे त्या मध्ये त्यांना फसवता येत नाही. जेव्हा वेबसाईट वरून कार्ड अप्प्लाय कराल तेव्हा प्रत्येक स्क्रीन चा फोटो (प्रिंट स्क्रीन) घेऊन ठेवायचा. मार्केटिंग वाले आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काहीही सांगू शकतात. त्यामुळे बँकेच्या वेबसाईट वर जाऊन करणे अति उत्तम.\nदुसरे महत्वाचे क्रेडीट कार्ड, लोन वगैरे घ्यायच्या आधी दहा वेळा विचार करावा. एक घेऊन रद्द केले मग दुसरे घेतले व काही दिवसांनी ते रद्द करून तिसरे घेतले कि तुमची क्रेडीट हिस्ट्री खराब होते. ती सरकारच्या एका महत्वाच्या खात्यात जमा होत असते.त्यामुळे जेव्हा खरच तुम्हाला गृह कर्ज किवा खाजगी कर्ज पाहिजे असते त्यावेळा बॅंका ते तुम्हाला नाकारू शकतात आणि तुम्ही त्याबद्दल तक्रार हि करू शकत नाही.\np.s. - मी सध्या कोटक बँकेचे क्रेडीट कार्ड वापरत आहे आणि दोन वर्षे तर मला अजून काही तक्रार नाही आहे. मी ते बँकेच्या वेबसाईट वर जाऊन घेतले होते.\n२८ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. > अहमदाबादच्या सेक्शन कंट्रोलरच्या समोरच्या पॅनलवर कर्णावतीचे दिवे चमकू लागले होते\nहे इस्पेशली कळलं नाही. हे सेक्शन कंट्रोलरच्या पेनल वरचं तुम्हाला कसं काय दिसलं\nअतिशय उत्तम अन साद्यांत वर्णन\nअतिशय उत्तम अन साद्यांत वर्णन आहे\nहे सेक्शन कंट्रोलरच्या पेनल\nहे सेक्शन कंट्रोलरच्या पेनल वरचं तुम्हाला कसं काय दिसलं\nअहो ते इम्याजिनेशन आहे. आर्टिस्टिक लिबर्टी मंतेत त्येला. ( कुठून कुठून येतात बुवा लोक पण \nसशल, तुम्ही कर्णावतीच्या डब्यांची पूर्वीची रंगसंगती बरोबर सांगितलेली आहे. आमचा डबा मात्र निळ्या-आकाशी रंगसंगतीचा होता.\nतुम्ही अहमदाबादच्या सेक्शन कंट्रोलरच्या समोरच्या पॅनलबद्दल विचारले आहे. ते मला प्रत्यक्ष गाडीतून दिसले नसले तर�� रेल्वेच्या प्रत्येक मार्गावर ती सोय असतेच म्हणून मी तसे लिहिले. त्याचा अर्थ असा की आता कर्णावतीच्या नियंत्रणाची जबाबदारी अहमदाबादच्या कंट्रोल रुममधील सेक्शन कंट्रोलर करणार होता.\nदुधाच्या रीकाम्या बाटल्या फेकुन देण्यामागची मानसिकता\nकर्णावती आमची जाता-येता आवडती गाडी पण असे डिटेल्स कधी कळले नाहीत. वाचायला फारच आवडले.\nहॆद्राबादवरुन डायरेक्ट गुजरातला जाणाऱ्या गाड्या तश्या कमीच आहेत आणि त्यांचे रिझरवेशन मिळणे कठीण असल्याने अनेक लोक हॆद्राबाद ते दादर मुंबई एक्सप्रेसने येतात आणि मग दादरवरुन मु. सेंट्रलला जाऊन कर्णावती पकडतात.\nमाझ्या हॆद्राबाद-मुंबई प्रवासात असे अनेक सहप्रवासी असायचे.\nकधी हॆद्राबाद-मुंबई एक्सप्रेसला उशीर झाला की मग कर्णावती चुकेल की काय अशी धाकधूक असायची त्यांची.\nतुम्ही असे एकाएका ट्रेनविषयी लिहितात ना तेव्हा त्या त्या ट्रनशी जुळेलेल्या आठवणी जाग्या होत जातात.\nहैदराबाद-मुंबई एक्सप्रेस दादरला पोहचण्याच्या आणि कर्णावतीच्या सुटण्यात बऱ्यापैकी मार्जिन आहे. पण मुंबईच्या गर्दातून वाट काढत मुंबई सेंट्रल गाठायचे असल्यामुळे १७०३२ ला उशीर होऊ लागला की धाकधूक वाढणे स्वाभाविकच. त्यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सामान बरोबर असल्यास धाकधुकीचे विचारायलाच नको.\nपराग१२००१, नेहमीप्रमाणेच उत्तम डिटेलींग. इतक्या पूर्वीचे कसं काय लक्षात राहतं बरं\nपूर्वी पुण्याहून घोलवडला खूप वेळा जात असू. डायरेक्ट गाडी बहुतेक नव्हती किंवा ती डहाणूला अपरात्री थांबत असे. म्हणून आम्ही मुंबई सेंट्रलला जाऊन अहमदाबाद पॅसेंजरनी जात असु. मामा किंवा मामेभाऊ न्यायला आले तर मात्र वेगवेगळ्या गाड्या ट्राय करता येत असत. ( नावं जाम आठवत नाहीयेत. ) तुमचा लेख वाचून त्या सगळ्या प्रवासाची आठवण झाली. त्या वेळचा एक किस्सा पण आहे. लिहीन जराशानं.\nपराग१२००१, नेहमीप्रमाणेच उत्तम डिटेलींग. इतक्या पूर्वीचे कसं काय लक्षात राहतं बरं हाप्रश्न आहेच\n११ वर्षांपूर्वीच्या प्रवासातले तपशील आठवण्याचे साधन म्हणजे माझी कायम खिशात असणारी डायरी. प्रत्येक प्रवासाच्या नोंदी त्यात असतात.\nमला मी प्रवास करत असलेल्या\nमला मी प्रवास करत असलेल्या गाडीचा क्रमांक पण आरक्षण करून झाल्यावर लक्षात राहण्याची मारामार असते. तुम्हाला तर कोणती गाडी कधी पास होणार आहे ���े पण नाव-नंबरासहीत माहिती होते __/\\__\nरेल्वेचा प्रवास इतर वाहतुक साधनांपेक्षा आरामशीर असतो हे मान्यच, पण तो इतका उत्साहवर्धक पण असू शकतो याचेच खूप कौतुक वाटले.\nरेल्वेचा प्रवास उत्साहवर्धक असतोच कायम\nपराग माफ करा मला रेल्वेचा\nपराग माफ करा मला रेल्वेचा प्रवास अजिबात आवडत नाही कारण रेल्वे प्रवासाचा बकालपणा रेल्वे परिसर, प्लॅट्फॉर्म , गाड्या , सर्वाना गलिच्छ भिकार्यांचा पडलेला वेढा. मुळात रेल्वेच्या परिसरात पोचले की एक प्रकारचा दर्प नाकात शिरतो तो प्रवासाची मजा तर घालवतोच पण प्रवासावरून आले तरी नाकातून जाता जात नाही. ह प्रवास असुरक्षितही वाटतो मला. एक तर सर्वत्र चोरट्याभामट्यांचे राज्य. काही झाले तर नेमके कोणाला भेटावे ते समजत नाही पोलीस , स्टेशन स्टाफ जागेवर सापडत नाही , दखल घेत नाही. मुख्य म्हणजे गाडी तुमच्यासाठी तुमचा प्रश्न सुटेपर्यन्त थांबतही नाही. पुढचे स्टेशन येईपर्यन्त तुम्हाला कोणी त्राता असत नाही. सामान गहाळ झाले तर त्याचा तपास लागणे मुश्किल. तातडीच्या वेळेला निघणार्या प्रवाशांसाठी तर काहीच सोय नसते. खाद्यपदार्थांचा सुमार दर्जा , बाटलीबंद पाणी डुप्लिकेट, रिझर्व डब्यातही रात्री घुसणारे अनधिकृत प्रवासी आणि गायब कंडक्टर.जिथे रेल्वेला पर्याय आहे तिथे मी अवश्य बसने जातो अगदी नगपूर हैद्राबाद बंगलोरसारख्या ठिकाणीही. निदान ऑन्लाईन तिक्र्टे काढण्याची सोय झाली अन्यथा रेल्वे प्रवास म्हणजे शिक्षाच असे...\nअहमदनगरकर जी, मला तुमच्या\nअहमदनगरकर जी, मला तुमच्या मताचा राग येण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही सत्य परिस्थितीच मांडली आहे. पण प्रत्येकाचा स्वतःचा एक दृष्टिकोन असतो. त्यामुळे या गोष्टी मलाही प्रकर्,ाने दिसत असल्या तरी त्यासाठी केवळ रेल्वेलाच दोष देऊन उपयोग नाही. त्या मागच्या बाबीही लक्षात घेतल्या पाहिजेत.\nनेहेमीप्रमाणेच मस्त लेख. कर्णावतीने अनेको वेळा प्रवास केलाय... मामाच्या गावाला जाउया म्हणत.\nअजय - तुम्ही सत्य परिस्थितीचे\nअजय - तुम्ही सत्य परिस्थितीचे वर्णन केले आहे... तुम्ही लिहीले आहे ते सर्व मी पण अनुभवले आहे. वाईट अनुभव मलाही आलेले आहेत, तुम्ही वर कथन केले आहेतच. पण त्याच बरोबर अनेक वेळा चान्गले अनुभवही आलेले आहेत.\nभारतात असताना (२००० पर्यन्त आताही) माझी पहिली पसन्ती रेल्वे, दुसरी पसन्ती रेल्वे, सर्वात ��ेवटची पसन्ती बस.\n(अ) ३ वर्षान्पुर्वी भुसावळला रेल्वे स्टेशनवर गाडीसाठी थाम्बलो होतो. २-३ तासाच्या वेळात किमान २० लाम्ब पल्ल्याच्या गाड्या जा-ये करतात. पण रेल्वे स्टेशनवर कचरा नव्हता... दर १५ मि. कचरा साफ करण्यासाठी कर्मचारी यायचे. आता ते गेल्यावर ३-४ मि. त्या स्वच्छ केलेल्या ठिकणी लोक केळाचे साल, कागद असा कचरा करणार. ते कचर्याच्या डब्यापर्यन्तही जाणार नाहीत.\n(ब) डब्यामधे जेवण केल्यावर, किव्वा शेन्गा खाल्ल्यावर कचरा अगदी तिथेच ठेवणार/ टाकणार... सिगरेटचे थोटुक तिथेच, माणिकचन्दचे रिकामे झालेले पाकिट, पाण्याची रिकामी बाटली, वाचुन झालेला पेपर या सर्व गोष्टी तिथेच ठेवणारे प्रवासी बघितले आहेत. जबाबदारी कुणाची आहे या विषयावर अनेक पाने लिहीणे शक्य आहे.\nहजारो प्रवासी ये-जा करणारे स्टेशन.... आपल्याला (सामुहिक जबाबदारी आहे) १५ मिनटे पण स्वच्छ ठेवता येत नाही तर मग रेल्वे करणार काय \nरेल्वे सार्वजनिक मालमत्ता आहे, आपण सर्व तिचे मालक आहोत हे प्रत्येक भारतियाला मनापासुन वाटल्यावर रेल्वे प्रवास अजुनच सुखकारक होण्यास मदत ठरेल.\n मला काय करता येईल हा विचार करुन मी एक पिशवी घेऊन जाते व ८ लोकांना त्यात कचरा टाकायला सांगते ... दुसरी व अत्यंत महत्वाची गोष्ट स्टेशनवर गाडी थांबल्यावर टॉयलेटचा वापर ... दरवाज्यावर लिहीलेला असताना... त्यासाठी प्रबोधनही करत असते... उतनार नाही मातऩार नाही म्हणत ...हा वसा टाकणार नाहीये...\nस्वतःची जबाबदारी ह्याचे महत्व\nस्वतःची जबाबदारी ह्याचे महत्व ओळखलेल्या सर्व बंधू भगिनींस मानाचा मुजरा आमचा.\nहोय, मीही प्रवासात माझ्यामुळे\nहोय, मीही प्रवासात माझ्यामुळे कचरा, अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घेतोच. सामाजिक भानही राखतो. स्वतःपासून सुरुवात केल्यामुळे इतरांना सांगण्याचा अधिकारही आपोआप मिळतोच. त्यातही कायम राष्ट्रीयत्वाचा विचार मनात जागृत ठेवला तर चुकाही आपोआप टळतात.\nतसंही इतक्या कमी पैशात , इतका\nतसंही इतक्या कमी पैशात , इतका जास्त माल, प्रवासी वाहतूक, इतक्या दूर अंतरावर , करण्याच्या बाबतीत आम्ही कायम तथाकथित स्वच्छ रेल्वे सुंदर रेल्वे दिसायला आकर्षक रेल्वे चालक पाश्चात्य देशांना कायम चॅलेंज करावे म्हणतो.\nसविस्तर वर्णन वाचायला मजाच\nसविस्तर वर्णन वाचायला मजाच येते तुमचं\nतुमचं रेल्वेवरचं प्रेम ओळीओळीत दिसतं\nनवीन खाते ���घडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-indapur-%C2%A0who-will-be-against-supriya-sule-baramati-constituency-4773", "date_download": "2019-07-17T06:22:53Z", "digest": "sha1:ZPRTX255FXLJUHJAT3PGPSCAVPCXJE2J", "length": 11730, "nlines": 100, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news indapur Who will be against Supriya Sule from Baramati constituency | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत सुप्रिया सुळे यांच्यासमोर युतीचा तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nसांगलीत सुप्रिया सुळे यांच्यासमोर युतीचा तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nसांगलीत सुप्रिया सुळे यांच्यासमोर युतीचा तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nसांगलीत सुप्रिया सुळे यांच्यासमोर युतीचा तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nशुक्रवार, 22 मार्च 2019\nइंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. पण, युतीचा उमेदवार अद्याप गुलदस्तात आहे. भारतीय जनता पक्षाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील किंवा कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांना गळ घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सुळे यांच्या विरोधात कोण लढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nइंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. पण, युतीचा उमेदवार अद्याप गुलदस्तात आहे. भारतीय जनता पक्षाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील किंवा कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांना गळ घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सुळे यांच्या विरोधात कोण लढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nकेंद्र व राज्यात सन २०१४ मध्ये भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर तालुक्यात दोन्ही पक्ष संघटना वाढणे गरजेचे होते. म��त्र, तसे झाले नाही. भाजपच्या जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनभेद आहेत. तसेच, सत्तेची फळे निष्ठावंतांऐवजी नव्यांना मिळत असल्याने भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. शिवसेनेस सत्तेत संधी मिळूनसुद्धा त्यांना त्याचे सोने करता आले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगर परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांची ताकद नगण्य राहिली.\nपालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत सर्वाधिक कार्यक्रम केल्याने भाजपची वाढ खुंटली, तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुक्यात सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे खासदार सुळे यांच्यापुढे सध्या तरी तगडे आव्हान दिसत नाही. खासदार सुळे व आमदार दत्तात्रेय भरणे यांचा प्रभावी जनसंपर्क, विरोधी खासदार व आमदार असतानासुद्धा त्यांनी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी खेचलेला १२५ कोटी रुपयांचा निधी, जिल्हा बॅंक तसेच बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे सुळे यांच्या मताधिक्क्यात वाढ अपेक्षित आहे.\nइंदापूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताकदीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.\nइंदापूर हा काँग्रेसचा १९५२ पासून काही अपवाद वगळता बालेकिल्ला राहिलेला आहे. पण, २०१४ विधानसभा निवडणुकीत हा बुरूज ढासळला. सन २००४ मध्ये प्रदीप गारटकर यांना विधानसभा निवडणुकीत ७२ हजार, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना तालुक्यात ६५ हजार ६८७ मते मिळाली होती. उपरोक्त निवडणुकीत शिवसेनेचे विशाल बोंद्रे यांनी प्रचारप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यामुळे १०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने बोंद्रे यांना उमेदवारी दिली. पण, त्यांना केवळ २ हजार १७८ मते पडल्याने ते अडगळीत पडले.\nइंदापूर तालुक्यात उलथापालथीची शक्यता\nमागील विधानसभेत निवडणुकीपासून शिवसेनेचे विशाल बोंद्रे हे काहीसे अडगळीत पडलेले दिसत आहेत. मात्र, त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते त्यांच्यासोबतच असून, ‘शिवसेना सोडा’ असा तगादा त्यांनी बोंद्रे यांच्या मागे लावला आहे. त्यामुळे निवडणुकीत इंदापूर तालुक्यात राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ राष्ट्रवादीला मागील विधानसभ��प्रमाणे होण्याची शक्यता आहे.\nइंदापूर पूर बारामती राष्ट्रवाद राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे supriya sule भारत हर्षवर्धन पाटील harshwardhan patil भाजप सरकार government सोने जिल्हा परिषद नगर गिरीश बापट आमदार दत्तात्रेय भरणे dattatray bharne आरोग्य health बाजार समिती agriculture market committee लोकसभा महादेव जानकर mahadeo jankar supriya sule constituency\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-07-17T06:52:59Z", "digest": "sha1:VJVYXLGA3TSRYD34RGCYTPO2KYWJIZPS", "length": 3319, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेमंत - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन आणि कार्तिक या महिन्यात हेमंत ऋतू असतो.\nग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ऑक्टोबर उत्तरार्ध, नोव्हेंबर, डिसेंबर पूर्वार्ध या महिन्यात हेमंत ऋतू असतो.\nउन्हाळा - पावसाळा - हिवाळा\nवसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०११ रोजी ०२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/watch-video-by-shah-rukh-khan-wherein-he-talks-about-his-vision-of-india/articleshow/69008288.cms", "date_download": "2019-07-17T07:51:15Z", "digest": "sha1:W4GGZB4UYJVMGP2ECLDLUZ2YQEIREWQ7", "length": 14752, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शाहरुख खान: शाहरुखचा 'विविधतेत एकते'चा संदेश व्हायरल", "raw_content": "\nबघा १४९ वर्षातील सर्वांत मोठे चंद्र ग्रहण\nबघा १४९ वर्षातील सर्वांत मोठे चंद्र ग्रहणWATCH LIVE TV\nशाहरुखचा 'विविधतेत एकते'चा संदेश व्हायरल\nसोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारा, तसेच आपले विचार मांडण्यात आघाडीवर असणारा बॉलिवूडचा शहेनशाह शाहरुख खान याने 'विविधतेत एकता' हा संदेश देणाऱ्या राष्ट्रवादी विचारांचा प्रचार करणार व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ चित्रपट निर्माता यास्मीन किडवई यांनी शेअर केला ��हे.\nशाहरुखचा 'विविधतेत एकते'चा संदेश व्हायरल\nसोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारा, तसेच आपले विचार मांडण्यात आघाडीवर असणारा बॉलिवूडचा शहेनशाह शाहरुख खान याने 'विविधतेत एकता' हा संदेश देणाऱ्या राष्ट्रवादी विचारांचा प्रचार करणार व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ चित्रपट निर्माता यास्मीन किडवई यांनी शेअर केला आहे.\nहा व्हिडिओ शेअर करताना यास्मीन यांनी शाहरुखची वाहवा करत त्याला धन्यवाद दिले आहेत. यात 'आयडिया ऑफ इंडिया'बाबत शाहरुखने व्यक्त केलेले विचार जाणून घेण्याचे आवाहन किडवईंनी केले आहे. माझ्या माहितीपटासाठी शाहरुख यांनी त्यांचा वेळ दिला आणि ते भारतीय बहुरंगी संस्कृतीवर बोलले याबाबत मी त्यांची आभारी आहे अशा शब्दात यास्मीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nशाहरुख माहितीपटात म्हणतो, 'आपल्या देशात १६०० भाषा आहेत आणि दर १० ते १५ किलोमीटरवर या बोली बदलत जातात. मला नक्की सांगता येणार नाही, पण आपल्या देशात १००हून अधिक धर्म आहेत. देशाच्या नागरिकांमध्ये फूट पाडण्यापेक्षा बहुरंगी असणे चांगले आहे. जसे कलेचा कोणताही धर्म नसतो. मला वाटतं की आपल्या देशाचा कोणताही धर्म नाही. आम्ही सर्व एकमेकांमध्ये मिसळलेलो आहोत. भारत एक देखणी चित्रकृती आहे आणि यातील सर्व रंग एकमेकांना पुरक असून ते सौंदर्य प्रदान करतात. या रंगांमधील अमूक एक रंग दुसऱ्या रंगापेक्षा सुंदर आहे, असे आपण म्हटले तर हे चित्र, चित्र राहणार नाही.'\nकाही दिवसांपूर्वी शाहरुखने भारतीयांना मतदान करण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. 'मैं थोडा लेट हो गया व्हिडिओ बनाने में... आप मत होना व्होट करने में' असे आवाहन करत बॉलिवूडचा शहेनशाह शाहरुख खान याने एका व्हिडिओद्वारे मतदारांना मतदान करण्याचे अनोखे आवाहन केले होते. या व्हिडिओत शाहरुखने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले होते. पंतप्रधानांच्याच सूचनेनुसार शाहरुखने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. पंतप्रधानांनी या व्हिडिओची प्रशंसाही केली होती.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ��याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nदिल्लीः इतिहास, इंग्रजीच्या अभ्यासक्रमाबाबत अभाविपचे आंदोलन\nअहमद रझाला भारताच्या ताब्यात देणार\nसलमानच्या चित्रपटात झळकणार महेश मांजरेकरांची लेक\nइम्रानची ४ कोटींची कार; चाहत्यांचे प्रश्नांचे वार\nप्रोस्थेटिक मेकअपमुळं अमिताभ बच्चन चिंतेत\nमाझी मुलगी लग्न करत असेल तर मलाही सांगा: शक्ती कपूर\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका-रणवीर\nऋषी कपूर यांनी दिला तीन चित्रपटांना होकार\nमाधुरीला भेटणं हा माझ्यासाठी खास क्षणः क्रिती\n'खंडेराया' फेम वैभव म्हणतो, फिल्मी गाण्यांपेक्षा 'सिंगल्स'च भारी\nऋषी कपूर यांनी दिला तीन चित्रपटांना होकार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशाहरुखचा 'विविधतेत एकते'चा संदेश व्हायरल...\nअजित वाडेकरांची 'बाळा' चित्रपटात विशेष भूमिका...\nमला दिग्दर्शक व्हायचंय: भव्य गांधी...\n…म्हणून ‘भारत’च्या ट्रेलरमध्ये तब्बू नाही...\nअभिनेत्यांच्या पत्नीवर चित्रपट बनवणार मधुर भांडारकर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mycitymyfood.com/tag/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-07-17T06:16:26Z", "digest": "sha1:2NGFHHK5QD6A5IAUT2DTQIGH2MMOOUUR", "length": 1113, "nlines": 26, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "खाऊ गल्ली", "raw_content": "\nउत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. पुणे : टिळक रस्त्यावरून जाताना अभिनव कॉलेज चौक क्रॉस करून थोडेसे पुढे गेले कि डाव्या बाजूला आहे. (OKG)’ओकेजी’ खाऊगल्ली… इथली सगळी मज्जाच वेगळी, गरमागरम पुणेरी मिसळ त्याबरोबर थंडगार ताक आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/take-care-while-washing-vegetables-and-fruits-easy-and-important-tips-1801543/", "date_download": "2019-07-17T07:10:47Z", "digest": "sha1:S4LBSGKEMHSTL2XO4WNO2IDHTABTEWYL", "length": 11159, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "take care while washing vegetables and fruits easy and important tips | भाज्या धुताना ही काळजी घ्यायला हवी | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे ��टले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nभाज्या धुताना ही काळजी घ्यायला हवी\nभाज्या धुताना ही काळजी घ्यायला हवी\nजळगावमध्ये कच्ची मेथी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nमेथीची भाजी खाल्ल्याने जळगावमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या महिलेने खाल्लेल्या मेथीवर किटकनाशके फवारली होती. त्यामुळेच विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालामध्ये समोर आले आहे. या प्रकरणामुळे फळभाज्यांवर फवारल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. याआधीही पुण्यात भोपळ्याचा रस प्यायल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. फळे किंवा भाज्यांवर ते टीकण्यासाठी किंवा कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारली जातात. मात्र या कीटकनाशकांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे आपण पाहतो. हे परिणाम काही वेळा इतके गंभीर असतात की त्यामुळे व्यक्तीचा जीवही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे भाज्या करताना त्या योग्य पद्धतीने धुवायला हव्यात. पाहूयात भाज्या धुताना कोणती काळजी घ्यावी…\n१. फळे आणि भाज्या वाहत्या नळाच्या पाण्याखाली धुतल्याने त्यांच्यावरील कीटकनाशके संपूर्णपणे निघून जात नसली, तरी काही प्रमाणात हटविली जाऊ शकतात.\n२. वाहत्या पाण्याखाली फळे किंवा भाज्या हाताने चोळून किंवा एखाद्या नरम ब्रशने धुणे आवश्यक आहे.\n३. मोठ्या भांड्यामध्ये पाणी आणि व्हिनेगर एकत्र करावे. तीन भाग पाणी असल्यास एक भाग व्हिनेगर घ्यावे. ह्या मिश्रणामध्ये भाज्या आणि फळे थोडा वेळ बुडवून ठेवावीत.\n४. भाजी धुण्यासाठी मीठ आणि हळदीचा वापरही अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे भाजीवर लहानशी कीड असेल किंवा किटकनाशके असतील तर ती निघून जाण्यास मदत होते.\n५. पालेभाज्या किंवा काही फळभाज्या धुण्याआधी त्या काही काळ साध्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात. त्यामुळे त्यावरील रसायने निघून जाण्यास मदत होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2009/07/blog-post_02.html?showComment=1246602529453", "date_download": "2019-07-17T06:41:14Z", "digest": "sha1:76MAGCYWUTFCV557C7TGFTZVB62DXBV4", "length": 19263, "nlines": 91, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: ये रे.. ये रे.. पावसा!", "raw_content": "\nगुरुवार, २ जुलै, २००९\nये रे.. ये रे.. पावसा\nआज दोन दिवस झाले, आमच्या सोसयटीमध्ये पाणी नाही.. तसे पण कार्पोरेशनचे पाणी अजुन आले नाही आणि टँकरवाले पाणीच नाही म्हणताहेत पिण्याच्या पाण्यासाठी बिसलरी चालु आहे..धुण्या- भांड्यासाठी पाणीच नाही... आई-बाबा वैतागुन गावी निघुन गेले... :(\n\"लगान\" चे सिन राहुन - राहुन डोळ्यासमोर येताहेत.... \nचिंब पावसात भिजुन जमाना झाला असं वाटतयं... गरमा-गरम वडा-पाव आणि वाफाळणारा अमृततुल्य चहा.... लोणावळ्याचे - राजमाची - ट्रेकिंग साठी आणि पाण्याच्या मस्तीशी - भुशी डॅम यांना अगदी आसुसलोय... पावसा... राजा .. नको रे असा अंत पाहु..\n.. ये बाबा... आता तरी ये..\nनाही म्हणायला आज धड-पडलाच आज थोडास्सा.. पण सलग कधी पडेल कोण जाणे..\n२ जुलै, २००९ रोजी ८:४५ म.उ.\nखरंच चिंब पावसात भिजून जमाना झालाय... सह्याद्री खुणावतोय... पाय फुरफुरताहेत भटकायला...\n३ जुलै, २००९ रोजी ११:५८ म.पू.\nआज आला पुण्यात. मी सांगितलंय त्याला, \"ये, बस जरा, आल्यासरशी चांगला महिनाभर रहा... आताशा तुझं वेळेवर येणे होत नाही...\n३ जुलै, २००९ रोजी १२:४६ म.उ.\n@प्रभास - .. हो.. आज सुरुवात तर झालीय... \n@पंकज - पाऊस पाव्हणा, एक महिना काय... चांगले दोन-तीन महिने राहिला तरी चालेल\n३ जुलै, २००९ रोजी १:४२ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि ���र्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. >माझ्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 🙂\nबाकि कोशिशबाबतचे मत अगदी पटले.\nमनमोहनसिंगांबद्दल तर षटकार 🙂\n🙂 मला पण प्रियांका आवडत नाही, पण या खेपेस तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे.\nकोशीश मला पण खूप आवडला होता. 🙂 एकेकाळचा गाजलेला चित्रपट.\nमला बर्फी फक्त प्रियांकासाठी आवडला. हेन्री कलेक्शन जबरी आहे, मला नव्हते जास्त माहित त्याच्याबद्दल. धम्माल आहेत.\nअवांतर – मनमोहनसिंगबद्दल बोलायचं झालं तर ………\nहेन्री हे कार्टून वेगवेगळ्या चार लोकांनी १९३४ ते २००५ या काळात काढले. सगळ्य़ंचीच कार्टून्स कार्ल अॅंडरस्न च्या बरोबरीची होती.\nकाका, हेन्री मस्तंय. मनमोहन आणि ताकद हे दोन शब्द एका वाक्यात म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय 🙂\nधर्मयुग नावाचे एक हिंदी साप्ताहिक होते त्या मधे याचं नाव गुणाकर असायचं. मस्त कॅरेक्टर आहे.\nमनमोहन आणि ताकद…. 😀\n😀 शेवटचे वाक्य वाचून फुटलो मी.\nहा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावरमनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास\nअख्ख्या भारताला हलवून सोडलंय मुक्याने. गॅस, डिझल, काय वाटेल ते निर्णय घेतले सरदारने..\nहा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावरमनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास\nमनमोहन सिंगांना बरोबर समजतं की मौनम सर्वार्थ साधनम… मौना मुळेच ते सारखे कुठल्याही प्रसंगातून तरून जातात, आणि युवराज अडकतात.. 🙂\nतो इतक्या ठिकाणाहून कॉपी केलेला आहे हे वाचल्यापासून इच्छाच मेली बघायची.\nते तर आहेच. पुन्हा एडीटींग खूप वाईट केलेले आहे, अजिबात काही लिंक लागत नाही..\nसंजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या सारख्या कसलेल्या कलाकारांचा “कोशिश” हे वेगळेच रसायन होते. मी बर्फी बघितला. सध्याच्या प्रसवलेल्या इतर सगळ्या चित्रपटात जरा उजवा आणि वेगळा असंच म्हणता येईल. अगदी असंच त्या डॉन किंवा अग्निपथ च्या रिमेक बद्दल झालं होतं. ज्यांनी जुने चित्रपट पहिले आहेत त्यांना हे नवीन रूप नाही आवडलं.\nराहता राहिला मनमोहनसिंगांचा मुकाभिनय …. आजकल वरून आदेश आल्याशिवाय मुका पण घेऊ शकत नाहीत असं ऐकलंय. आणि तुम्ही चक्क म्हणताय अख्ख्या भारताला हलवून सोडलंय मुक्याने. गॅस, डिझल, काय वाटेल ते निर्णय घेतले सरदारने.. 😉\nबर्फी मधे अभिनय निश्चितच चांगला केला आहे, पण मूळ स्त्रोत आधीच सगळीकडे प्रसिद्ध झाल्याने सिनेमा पहातांना चोरी जाणवत होती.\nज्याने जूने सिनेमे पाहिले आहेत, त्याला नवीन नक्कीच फारसे आवडणार नाहीत:)\nकोशिश मध्ये एक सीन आहे जो मला प्रचंड आवडतो. त्या सीन मध्ये संजीव कुमार आणि जया भादुरी यांनी जो अभिनय केलाय त्याला तोड नाही. दोघेही मुकबधीर. स्वतःच्या मुलाला खुळखुळा वाजवून दाखवत असतात. पण मुल त्या कडे लक्षच देत नाही. त्यांना वाटते की आपले मुल देखील आपल्या सारखेच मुकबधीर आहे की काय ही भावना त्यांनी त्यांच्या चेहेर्यातील हावभावावरून अप्रतिम वठवली आहे. आणि नंतर जेंव्हा कळतं की तो खुळखुळा रिकामा आहे त्यात वाजण्यासाठी खडेच नाहीत. आणि जेंव्हा खडे टाकून ते परत खुळखुळा वाजवतात आणि त्यांचे मुल त्या आवाजाच्या दिशेने बघतं तेंव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर जो आनंद दिसतो तो अभिनय निव्वळ लाजवाब. असे कलाकार नेहेमी होत नाहीत.\nकोशीश सगळाच सिनेमा मस्त आहे. आपलं नाव सांगतांना पायावर हिरवी मिरची ठेऊन हरीचरण नाव सांगतो तो प्रसंग.. सगळेच मस्त आहेत.\nमला खूप आवडला होता .\nसर, मला काही भाषणांच्या, (motivational )लिंक हव्या आहेत.\nयाच ब्लॉग वर अविनाश धर्माधिकारी यांच्यावर एक पोस्ट लिहिले आहे त्या पोस्ट मधे बऱ्याच लिंक्स आहेत.\nही लिंक आहे पहा.. http://wp.me/q3x8 या पोस्टच्या कॉमेंट मधे ऑडिओ फाइल्स ची लिंक आहे दिलेली.\nकाका हेन्री पाहुन लहानपण आठवलं हितवाद लावला होता बाबांनी आमच्या “फ़्लुएंसी” साठी तेव्हा दर शनिवारी अकरा वाजता शाळेतनं आले की टाय़ “रॅंबो सारखा” डोईला गुंडाळुन भिंतीला पाय लाऊन हेन्री वाचत खदाखद हसल्याचे स्मरते हितवाद लावला होता बाबांनी आमच्या “फ़्लुएंसी” साठी तेव्हा दर शनिवारी अकरा वाजता शाळेतनं आले की टाय़ “रॅंबो सारखा” डोईला गुंडाळुन भिंतीला पाय लाऊन हेन्री वाचत खदाखद हसल्याचे स्मरते…… बाकी रणबीर चा अभिनय आवडला…. अन आम्ही “इल्यानातच” पिक्चर चा पैसा वसुल केला हे वेगळे सांगणे नलगे…… बाकी रणबीर चा अभिनय आवडला…. अन आम्ही “इल्यानातच” पिक्चर चा पैसा वसुल केला हे वेगळे सांगणे नलगे\n अरे धर्मयुग मधे पण गुणाकर यायचा.. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/india/uttar-pradesh-howrah-new-delhi-poorva-express-derails-near-kanpur-no-casualties-reported-32390.html", "date_download": "2019-07-17T06:28:09Z", "digest": "sha1:I5FD7QDLQWERCAVN6E4YM7AOD76RZPKN", "length": 29732, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "कानपूर येथे पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 12 डबे रुळावरून घसरले, अनेकजण जखमी | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nईरान-इंग्लंड तणाव वाढला, तेल टँकर ताब्यात घेण्यावरुन उभय देशांमधील संघर्ष टीपेला\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nकानपूर येथे पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 12 डबे रुळावरून घसरले, अनेकजण जखमी\nभारतीय रेल्वे बदलत आहे, एकीकडे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे तर दुसरीकडे रेल्वेच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे. तरी आज पहाटे उत्तर प्रदेश येथे रेल्वेचा एक अपघात घडला आहे. हावडावरून दिल्लीला (Howrah to New Delhi) जाणाऱ्या पूर्व एक्स्प्रेसचे (Poorva Express) 12 डबे रुळावरून घसरले आहेत. सकाळी साधारण 1 वाजता कानपूर (Kanpur) येथील रूमा गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nकाल रात्री हावडा येथून नवी दिल्लीकडे पूर्वा एक्सप्रेस (12303) कूच करत होती. कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरले. या डब्यांमध्ये 8 एसी कोच आणि पेंट्रीचा समावेश आहे. ही माहिती मिळताच ताबडतोब जिल्हाधिकारी, एसएसपी, 30 अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा: दसऱ्याच्या मुहूर्तावर मृत्यूचे तांडव: रेल्वेने चिरडून तब्बल 60 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी)\nएनडीआरएफच्या 45 जणांची टीम या ठिकाणी असून, प्रशासनाने बाचाव कार्य सुरु करून, अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल ���रण्यात आले आहे. या दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान रेल्वे प्रशासनाने हावडा येथे हेल्पलाइन नंबर जारी केला असून, (033) 26402241, 26402242, 26402243, 26413660 या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.\nTags: Howrah Indian Railway Kanpur New Delhi Poorva Express r Railway Accident कानपूर नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेस भारतीय रेल्वे रेल्वे अपघात हावडा\nप्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांमधून रेल्वेची 1 करोड पेक्षा जास्त कमाई, आरटीआयच्या अहवालामधून खुलासा\nजीवघेणी भूक: दुधाला पैसे नाहीत, तीन दिवस उपाशी असलेल्या चिमुकलीची आईकडून गळा दाबून हत्या\nसिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार तिवरे गाव, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव: आदेश बांदेकर\nमुंबई: वांद्रे येथील भारत नगर परिसरात घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी\nआपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 19 जुलैला होणार टीम इंडियाची निवड; शिखर धवन, एम एस धोनीच्या सिलेक्शनबाबत शंका\nChandra Grahan 2019 On 16 July: गुरू पौर्णिमेदिवशी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण ऑनलाईन कसे बघाल Live\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nसचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nNZ vs ENG, CWC Final 2019: पंचाच्या निर्णयामुळे इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत बनला विश्वविजेता माजी पंच सयमन टॉफेल यांनी उपस्थित केली शंका\nविराट कोहली फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन; रोहित शर्मा कडे जाणार वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची धुरा\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: वीणा जगताप हिच्या डोळ्यात शिव ठाकरे याला दिसतंय बरंच काही; घ्या जाणून\nBigg Boss Marathi 2 Episode 51 Preview: नाराज शिवानी सुर्वेचे वीणा जगतापला खडे बोल, तर कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक एकमेकांना घालणार साष्टांग नमस्कार, Watch Video\nBigg Boss Marathi 2, 14 July, Episode 50 Updates: माधव आणि नेहामुळे हीनाच्या अश्रूंचा फुटला बांध; बिग बॉसच्या घरात पुन्हा रंगला Elimination Drama\nगुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, अक्कलकोट, शेगावमध्ये भाविकांची तुफान गर्दी; चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी कमी वेळ\nSai Baba Marathi Songs: साईबाबांची ही 5 सुरेल मराठी गाणी आणि भजने ऐकून भक्तिमय वातावरणात करा गुरुपौर्णिमा साजरी\nGuru Purnima 2019: आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nShirdi Sai Baba Guru Purnima 2019: श्री क्षेत्र शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या ‘5’ इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nम्हातारपणात असे दिसतील विराट कोहली, रोहित शर्मा; Netizens नी FaceApp challenge द्वारे शेअर केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील वेड लागेल\nIndia’s tour of West Indies 2019: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधीची शक्यता, ही नावे आघाडीवर\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/photos/world-smile-day-celebrities-with-best-smile-2704/n-a-2713.html", "date_download": "2019-07-17T06:27:01Z", "digest": "sha1:767HQQO4I2L73TLF2PVWGF6Q4DP4CYYC", "length": 16254, "nlines": 120, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अमृता खानविलकरचे निखळ हास्य | World Smile Day : 'या' सेलिब्रिटींच्या हास्याने जिंकली प्रेक्षकांची मने ! | Latest Photos, Images & Galleries | LatestLY.com", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासा��ील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nईरान-इंग्लंड तणाव वाढला, तेल टँकर ताब्यात घेण्यावरुन उभय देशांमधील संघर्ष टीपेला\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nWorld Smile Day : 'या' सेलिब्रिटींच्या हास्याने जिंकली प्रेक्षकांची मने अमृता खानविलकरचे निखळ हास्य\nतरुणींना घायाळ करणारे ऋषी सक्सेनाचे हास्य. (Photo Credit : Instagram)\nदीपिकाची डिंपलवाली स्माईल (Photo Credit : Instagram)\nमुक्त हास्याची उधळण करणारी मुक्ता बर्वे (Photo Credit : Instagram)\nअमृता खानविलकरचे निखळ हास्य (Photo Credit : Instagram)\nललित प्रभाकरची स्मार्ट स्माईल. (Photo Credit : Instagram)\nमिथिला पालकरचे अवखळ हास्य. (Photo Credit : Instagram)\nप्रिया वॉरिअरचे लक्षवेधी हास्य. (Photo Credit : Facebook)\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे ��ॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%AE_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2019-07-17T06:33:00Z", "digest": "sha1:AOXORCXEY2MS5SBGCIQTQGYCH5KI6HYJ", "length": 4185, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आलम आरा (हिंदी चित्रपट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nआलम आरा (हिंदी चित्रपट)ला जोडलेली पाने\n← आलम आरा (हिंदी चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख आलम आरा (हिंदी चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च १४ (← दुवे | संपादन)\nआलम आरा (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मार्च (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मार्च १४ (← दुवे | संपादन)\nबॉलीवूड (← दुवे | संपादन)\nदालन:इतिहास/दिनविशेष/मार्च (← दुवे | संपादन)\nदालन:इतिहास/दिनविशेष/मार्च/१४ (← दुवे | संपादन)\nआलम आरा, चित्रपट (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३० मधील चित्रपट (← दुवे | संपादन)\nबॉलीवूड (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AC_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-07-17T07:11:12Z", "digest": "sha1:TUOZ6LETS4GO4LRTEOQPMBYAZRH3ETQC", "length": 5725, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१८८६ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "१८८६ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\n१८८६ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्स व जोहानेस झुकेरटोर्ट यांच्यात झाली. यात विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.\nयातील पहिले पाच सामने न्यू यॉर्क शहरात, पुढील चार सेंट लुईसमध्ये व अंतिम अकरा सामने न्यू ऑर्लिअन्समध्ये झाले.\nविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\n१८८६, १८८९, १८९१, १८९२ (श्टाइनिट्स) · १८९४, १८९७, १९०७, १९०८, १९१० (जाने-फेब्रु), १९१० (नोव्हें-डिसें) (लास्कर) · १९२१ (कापाब्लांका) · १९२७, १९२९, १९३४ (अलेखिन) · १९३५ (ऑय्वे) · १९३७ (अलेखिन)\n१९४८, १९५१, १९५४ (बोट्विनिक) · १९५७ (स्मायस्लाव) · १९५८ (बोट्विनिक) · १९६० (ताल) · १९६१ (बोट्विनिक) · १९६३, १९६६ (पेट्रोस्यान) · १९६९ (स्पास्की) · १९७२ (फिशर) · १९७५, १९७८, १९८१, १९८४ (कार्पोव) · १९८५, १९८६, १९८७, १९९० (कास्पारोव्ह)\n१९९३, १९९५ (कास्पारोव्ह) · २०००, २००४ (क्रॅमनिक)\n१९९३, १९९६, १९९८ (कार्पोव) · १९९९ (खलिफमन) · २००० (आनंद) · २००२ (पोनोमारियोव्ह) · २००४ (Kasimdzhanov) · २००५ (तोपालोव्ह)\n२००६ (क्रॅमनीक) · २००७, २००८, २०१०, २०१२ (आनंद) · २०१३ (कार्लसन)\nविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\nइ.स. १८८६ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी ०७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-biological-testing-soil-p-r-chiplunkar-18724", "date_download": "2019-07-17T07:27:02Z", "digest": "sha1:VLS7G3DQAL2JWNLTQ4MEYJEJVS6YYNBD", "length": 27975, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, biological testing of soil by P. R Chiplunkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून जमिनीचे आरोग्य कार्ड दिले जाते. प्रयोगशाळेत मातीचे रासायनिक पृथक्करण करून मातीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण दिलेले असते. या अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार एखाद्या पिकाला बाहेरून द्यावयाच्या रासायनिक खतांचे प्रमाण असे एकंदरीत आरोग्यपत्रिकेचे स्वरूप असते. मातीच्या पृथक्करणातून ही एकाच प्रकारची माहिती मिळत असल्याचे शेतकऱ्यांना माहिती आहे. कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रमात मातीच्या या भौतिक पृथक्करणबरोबरच जैविक पृथक्करणही आहे.\nआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून जमिनीचे आरोग्य कार्ड दिले जाते. प्रयोगशाळेत मातीचे रासायनिक पृथक्करण करून मातीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण दिलेले असते. या अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार एखाद्या पिकाला बाहेरून द्यावयाच्या रासायनिक खतांचे प्रमाण असे एकंदरीत आरोग्यपत्रिकेचे स्वरूप असते. मातीच्या पृथक्करणातून ही एकाच प्रकारची माहिती मिळत असल्याचे शेतकऱ्यांना माहिती आहे. कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रमात मातीच्या या भौतिक पृथक्करणबरोबरच जैविक पृथक्करणही आहे. याबाबत शेतकऱ्यांत फारशी माहिती नाही आणि हा प्रकार काहीसा क्लिष्ट असल्याने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याच्या फंद्यातही कोणी पडत नाही. मात्र, मी सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रेमात पडल्यानंतर मला या विषयी समजत गेले.\nआपल्या मातीमध्ये सूक्ष्मजिवांची संख्या किती आहे, हे समजल्यास जमिनीच्या सुपिकतेसंबंधी कल्पना येऊ शकेल, अशी भावना मनात निर्माण झाली. कोल्हापुरात अशी सुविधा नसल्याने शोध घेत पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रापर्यंत मातीचा नमुना घेऊन पोचलो. अहवाल मिळवला. (त्याकाळी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ हे पद तेथे होते, आज नाही अशी माहिती मिळते.) माझ्यासाठी हा मातीच्या जैविक पृथक्करणाचा अहवाल म्हणजे जमिनीच्या जैविक सुपिकतेसंबंधित एक मौलिक ठेवा होता. मात्र, विचार करताना मला मातीच्या रासायनिक पृथक्करणाप्रमाणे जैविक पृथक्करण तंत्रातही अनेक चुका असल्याचे जाणवले. मुळात शेतकरी कधीही अशा पृथक्करणाच्या फंदात पडत नाहीत. पुस्तकी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांकडून त्या -त्या सत्रापुरते प्रात्यक्षिक (प्रॅक��टिकल) करून घेतले जाते. मात्र, असे तंत्र शिकविण्याचा मूळ हेतू हा शेतीचा विकास असला पाहिजे, तो कितपत साध्य होतो, याचा विचार करण्याची गरज कोणाला वाटलेली दिसत नाही.\nअसे होते जमिनीचे जैविक पृथक्करण\nशेतामध्ये जमिनीच्या ० ते ३०, ३० ते ६०, ६० ते ९० सें.मी. खोलीपर्यंतच्या थरात जिवाणू वेगवेगळ्या संख्येत असतात. यासाठी मातीचा नमुना प्रत्येक थराचा वेगळा घेतला जातो. अशी एक ग्रॅम माती १०० मिली जिवाणूविरहित पाण्यात टाकली जातो. योग्य वेळ पाणी ढवळल्यानंतर त्यातील १० मिली पाणी काढून दुसऱ्या पात्रातील ९० मिली पाण्यात मिसळले जाते. अशी क्रिया ६ ते ८ वेळा केल्यानंतर एकूण जिवाणूंचे द्रावण ६० ते ८० पट पातळ केले जाते.\nजमिनीमध्ये प्रामुख्याने तीन गटांतील जिवाणू कार्यरत असतात.\nप्रत्येक प्रकारच्या जिवाणूची खाद्याची गरज वेगवेगळी असते. या गरजांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत त्यांना वाढविण्यासाठी कृत्रिम माध्यमे तयार केलेली आहेत. ते माध्यम काचपात्रात टाकल्यास त्याच गटातील जिवाणू पुढे वाढतात. बाकीचे जिवाणू वाढू शकत नाहीत. वेगवेगळ्या गटांतील जिवाणूंची संख्या या तंत्राने मोजणे शक्य होते.\n-काचपात्रात शेवटच्या पात्रातील १० मिली द्रावण योग्य माध्यमात टाकून निर्जंतूक वातावरणात त्याची वाढ करून घेतली जाते. काचपात्रात प्रत्येक जिवाणू आपल्या प्रजोत्पादनाने समूह तयार करतो. अशा समूहांची संख्या मोजली जाते. द्रावण पातळ करण्याची क्रिया किती वेळा केली, त्यानुसार दहा वर घातांक टाकला जातो. (उदा. १० चा ६ घात अगर १० चा ८ घात) काचपात्रातील जिवाणूंच्या संख्येने त्याला गुणले जाते. म्हणजे त्या थरातील जिवाणूच्या संख्येचा आकडा तयार होतो. उदा. ८ x १० चा ६ घात. याचा अर्थ ८,०००,००० किंवा ८ वर सहा शून्ये होय. एक ग्रॅम मातीमध्ये लाखो जिवाणू असल्यामुळे अशा पद्धतीने जिवाणूंची संख्या मांडण्याची प्रथा आहे. या आणखी तांत्रिक मुद्दे असले, तरी शेतकऱ्यांना समजण्यासाठी ढोबळमानाने ही जैविक पृथक्करणासंबंधी माहिती पुरेशी आहे.\nजैविक पृथक्करण करून घेतल्यानंतर आपल्या मातीच्या सुपिकता समजेल, असे मला वाटले होते. मात्र, हाती आलेल्या अहवालातून विविध जिवाणूंची संख्या समजत असली, तरी मातीच्या सुपिकतेविषयक कोणतीही माहिती मिळत नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्येही त्याची फार��ी उपलब्धता नाही.\nजमिनीमध्ये सूक्ष्मजिवांचे प्रामुख्याने दोन गट कार्यरत असतात.\n१) सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करणारा गट.\n२) जमिनीतील स्थिर अन्नद्रव्याच्या साठ्यातून पिकाच्या गरज व मागणीनुसार अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारा गट.\nबॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसेटस व बुरशी या प्रमुख सूक्ष्मजिवांच्या प्रजातींपैकी अनेक (अगणिक) प्रजाती या दोनही गटांत काम करीत असतात. प्रत्येक प्रजातीला काही ठराविक काम निसर्गाने दिलेले असते. ते काम असेल, तरच ती प्रजाती वाढते. काम किती कमी-जास्त आहे, त्यानुसार आपली प्रजा वाढविते व काम संपताच सुप्तावस्थेत जाते. जन्माला आले म्हणून मरेपर्यंत जगायचे. वयात आले, की प्रजोत्पादनाचे कार्य चालू करावयाचे, असे जीवन माणसाप्रमाणे सूक्ष्मजीव जगत नाहीत. प्रत्येक प्रजातीचे खाद्य ठरलेले असते. ते खाद्य उपलब्ध असेल, तरच ती प्रजाती वाढते. शास्त्रीय भाषेत याला सबस्ट्रेट असे म्हणतात. आपल्याला फक्त जिवाणूंची संख्या माहीत होऊन काहीच उपयोग नाही. ते जिवाणू कोणत्या गटातील आहेत. ते नेमके काय काम करणारे आहेत, हे समजले तरच यातून जमिनीबाबत काहीतरी माहिती मिळू शकेल. मुळात जिवाणूंची संख्याच इतकी प्रचंड आहे, की जातवार, प्रजातीवार त्यांची ओळख करून घेणे हे खूप अवघड काम आहे. जातवार जिवाणू ओळखणारा शास्त्रज्ञ मिळणे दुरापास्त आहे. फार थोड्या जिवाणूंची माहिती आजपर्यंत आपण करून घेतली आहे. सूक्ष्मजिवाविषयीचा खूप भाग अजून अंधारातच आहे, असे या विषयाच्या पुस्तकातच संदर्भ सापडतात.\nआपल्याकडे फक्त चांगले कुजलेले शेणखत वापरण्याची शिफारस आहे. तसेच वापरत असलो, तर कुजविणारी जिवाणूसृष्टी जमिनीत वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हीच जिवाणूसृष्टी जमिनीला सुपिकता देते. परिणामी, सुपिकतेसंबंधित जिवाणू जमिनीत असतच नाहीत. पिकाच्या जातवार वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याच्या गरजा बदलत असतात. अन्नद्रव्याच्या गरजा बदलत जातील तसे ती अन्नद्रव्ये पुरवठा करणारे जिवाणूही बदलत जातात. एकच अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी कित्येक जाती-प्रजाती काम करीत असतात. परिस्थितीकीच्या प्रत्येक घटकातील बदलानुसार तेच काम वेगवेगळ्या जिवाणूकडून पार पाडले जाते. अशा परिस्थितीत फक्त संख्या समजण्याने नेमके काय साधले जाईल\nपुस्तकात असे संदर्��� मिळतात, की अन्नपुरवठा करणाऱ्या जिवाणूंना पिकाच्या मुळातून मिळणाऱ्या स्रावांतून अन्नपुरवठा होते. नेमके त्यांच्या गरजेचे हे अन्न आजपर्यंत लक्षात न आल्याने असे त्यांच्या वाढीचे कृत्रिम माध्यम तयार झालेले नाही. परिणामी, त्यांच्या एकूण संख्येपैकी फारतर २५-३० जिवाणूंचीच ओळख शास्त्रज्ञांना होऊ शकली आहे. ७०-७५% जिवाणू अजूनही आपण प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढवू शकत नाही. अशा जिवाणूंचे कार्य अंधारातच आहे. या कामाची व्याप्ती कल्पनेपलीकडील आहे. त्यापैकी काही थोड्या जिवाणूंची संख्या मोजून जमिनीच्या जैविक सुपिकतेचा अंदाज कसा काय बांधता येईल तरीही आपल्या हा विषय खूप तांत्रिक असल्याने शेतकऱ्यांनी फक्त आशय लक्षात घ्यावा.\nसोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख शेतकऱ्यांची...\nसोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११ लाख १४ हजार ९५ खातेदारांपैकी सात लाख ७४ हजार\nसोलापुरात यंदाही खरीप कोरडाच\nसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला.\nनाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार\nनाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक\nनाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट\nनाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडले\nपरभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा...\nपरभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला.\nपावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...\nबाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...\nनीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...\nमराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...\nखरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...\nचोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...\nउद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...\nराज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...\nदेशात २४ ��ाज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...\nचित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/05/brain-would-be-weak-in-absence-of-proper-sleep.html", "date_download": "2019-07-17T06:30:46Z", "digest": "sha1:LWC3MGNPFMQ3TBKXO7DGUYYKKI2NWOLM", "length": 7122, "nlines": 108, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "झोप पूर्ण करण्यात मागेपुढे पाहू नका, नाहीतर...! ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nझोप पूर्ण करण्यात मागेपुढे पाहू नका, नाहीतर...\nवाढत्या वयानुसार जर आपण आपली झोप पूर्ण केली नाही, तर सावधान व्हा... आपल्या मेंदूच्या कमी होणारा व्हॉल्यूमचा संबंध आपल्या झोपेशी होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे पुढं आलंय.\nअभ्यासकांच्या मते कमी झोपेचा संबंध आपल्या डोक्याच्या विविध भागांसोबत जसा अग्रभाग (फ्रंटल), वेळ (टेंपोर���) सारख्या भागांच्या व्हॉल्यूममध्ये कमी-जास्त सोबत असतो. 60 वर्षांहून अधिक वय असलेल्यांनी ही बाब अधिक जपावी.\nब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विश्वविद्यालायातील अध्ययन लेखन क्लेयर सेक्सटननं सांगितलं की, हे माहित नाहीय की कमी झोपेचा संबंध मेंदूच्या रचनेमध्ये बदल झाल्यानं होतो. हा अभ्यास 20-84 वयोगटातील 147 लोकांवर केला गेला. संशोधकांनी कमी झोप आणि डोक्याचं व्हॉल्यूम या दोघांमधील संबंधाचा अभ्यास केला.\nसेक्सटननं सांगितलं की, भविष्यात होणाऱ्या संशोधनामध्ये अभ्यासाची गरज आहे की, झोपेत सुधारणा झाली तर मेंदूच्या व्हॉल्यूममधील कमी हळू होते. हा अभ्यास प्रबंध ‘न्यूरोलॉजी’मध्ये प्रकाशित झालाय.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/actor-karan-oberoi-sent-to-14-day-judicial-custody-by-andheri-court-in-rape-case-35727.html", "date_download": "2019-07-17T06:37:15Z", "digest": "sha1:XA45FKKMHQE7AUR3SI7BABQEVETUPOTU", "length": 29853, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अभिनेता करण ओबेरॉय 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, एका ज्योतिष महिलेवर बलात्कार केला होता आरोप | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक���षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील र���पोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nअभिनेता करण ओबेरॉय 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, एका ज्योतिष महिलेवर बलात्कार केला होता आरोप\nकाही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या ज्योतिष महिला बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ऑबेरॉयला (Karan Oberoi) अंधेरी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावलीआहे. 6 मे ला करणला अटक करण्यात आली होती.\nजस्सी जैसी कोई नही, स्वाभिमान, साया, जिंदगी बदल सकता है हादसा या मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेता करण ऑबेरॉयवर एका महिलेवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. त्याप्रकरणी मुंबई ओशिवरा पोलिसांनी त्याला अटकही केली होती. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, करणने बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकवत होता.\nतसेच तिच्याकडून पैसे उकळले असल्याचे तिने ओशिवारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर करणने मला त्याच्या घरी बोलावून तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने कथित रुपात तिला नारळ पाणी प्यायल्या दिल्यानंतर काही वेळाने ती चक्कर येऊन खाली पडली. त्याचवेळी आरोपीने माझ्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.\nतर दुसरीकडे अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) आणि सुधांशू पांडे (Sudhanshu Pandey) त्याच्या बाजूने असून हे आरोप खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुधांशू करण सोबत इंडिपॉप 'बँड ऑफ बॉईज' केले आहे.\nअभिनेत्री मोना सिंगच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप\nकरण ऑबेरॉय प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंग हिचा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्याने 'जस्सी जैसी कोई नहीं' ह्या मालिकेत तिच्यासोबत काम केले होते. जस्सी जैसी कोई नहीं मध्ये करणने मोना सिंगसोबत काम केले होते. येथूनच दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.\n 1000 बहिणींचा भाऊ अशी ओळख असणाऱ्या नगरसेवकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांकडे दिली कबुली\nअभिनेता करण ओबेरॉय याच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक\nसिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार तिवरे गाव, देवेंद्र फडणवी��� यांच्याकडे प्रस्ताव: आदेश बांदेकर\nमुंबई: वांद्रे येथील भारत नगर परिसरात घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी\nआपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 19 जुलैला होणार टीम इंडियाची निवड; शिखर धवन, एम एस धोनीच्या सिलेक्शनबाबत शंका\nChandra Grahan 2019 On 16 July: गुरू पौर्णिमेदिवशी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण ऑनलाईन कसे बघाल Live\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nसचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू\nDream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार\nICC World Cup 2019: फाइनलमध्ये न्यूझीलंडच्या पराभवनंतर अमिताभ बच्चन यांनी आयसीसीला धरले धारेवर, ट्विट करत नियमांची उडवली खिल्ली\nNZ vs ENG, CWC Final 2019: पंचाच्या निर्णयामुळे इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत बनला विश्वविजेता माजी पंच सयमन टॉफेल यांनी उपस्थित केली शंका\nविराट कोहली फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन; रोहित शर्मा कडे जाणार वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची धुरा\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: वीणा जगताप हिच्या डोळ्यात शिव ठाकरे याला दिसतंय बरंच काही; घ्या जाणून\nBigg Boss Marathi 2 Episode 51 Preview: नाराज शिवानी सुर्वेचे वीणा जगतापला खडे बोल, तर कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक एकमेकांना घालणार साष्टांग नमस्कार, Watch Video\nBigg Boss Marathi 2, 14 July, Episode 50 Updates: माधव आणि नेहामुळे हीनाच्या अश्रूंचा फुटला बांध; बिग बॉसच्या घरात पुन्हा रंगला Elimination Drama\nगुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, अक्कलकोट, शेगावमध्ये भाविकांची तुफान गर्दी; चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी कमी वेळ\nSai Baba Marathi Songs: साईबाबांची ही 5 सुरेल मराठी गाणी आणि भजने ऐकून भक्तिमय वातावरणात करा गुरुपौर्णिमा साजरी\nGuru Purnima 2019: आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण\nGuru Purnima 2019 Wishes Wallpapers: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers आणि ग्रिटिंग्स च्या माध्यमातून देऊन गुरुप्रती व्यक्त करा प्रेम आणि आदर\nShirdi Sai Baba Guru Purnima 2019: श्री क्षेत्र शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक\nICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या ‘5’ इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nम्हातारपणात असे दिसतील विराट कोहली, रोहित शर्मा; Netizens नी FaceApp challenge द्वारे शेअर केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील वेड लागेल\nIndia’s tour of West Indies 2019: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधीची शक्यता, ही नावे आघाडीवर\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-december-2017/", "date_download": "2019-07-17T06:24:16Z", "digest": "sha1:XV2J3YIQFQZU37CGTXB6QWR5P7O5S3YJ", "length": 13872, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 30 December 2017 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nलोकसभेने मुस्लिम महिला (विवाह संरक्षणाची सुरक्षा) विधेयक 2017 पारित केली आहे, ज्याद्वारे तातडीने तीन तलाक अवैध ठरतो.\nनिर्मला सीतारामन यांनी कर्नाटक मंगलूरु येथे सेंटर फॉर एंटरप्रेनरशिप ऑपर्च्यूनिटीज एंड लर्निंग (सीईओएल) (सीईओएल) नावाचे एक प्रगत उष्मायन केंद्र सुरू केले.\nमाजी फुटबॉलपटू जॉर्ज वीह लाइबेरियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.\nजागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशीप रियाध, सौदी अरेबिया जिंकण्यासाठी विश्वनाथन आनंदने रशियाच्या व्लादिमिर फेडोसिवचा पराभव केला.\nपोर्तुगालच्या स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला सलग दुसऱ्या वर्षी ग्लोब सॉकरचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nमार्केट रेग्युलेटर सेबीने म्हटले आहे की क्रेडिट रेटिंग एजन्सीज (सीआरए) मध्ये क्रॉस होल्डिंग 10 टक्क्यांवर मर्यादित राहील आणि सध्याच्या 5 कोटी रुपयांपासून किमान निधीची रक्कम 25 कोटींवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nइस्रोने घोषित केले की, ते 10 जानेवारीला 31 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्यामध्ये भारताच्या कार्टोसॅट -2 मालिकेतील पृथ्वीवरील अवलोकन स्पेस क्राफ्ट समाविष्ट आहे.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी वित्तीय क्षेत्रातील रेग्युलेटर, फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट कौन्सिल (एफएसडीसी) यांच्यासह प्री बजेट बैठक आयोजित केली होती.\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि जॉर्डनच्या प्रतिनियुक्त आयमन अल सफदी यांनी नवी दिल्ली येथे एक द्विपक्षीय बैठक आयोजित केली आणि अनेक क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांची गहन चर्चा केली.\nचीनने देशाच्या पूर्व शेडोंग प्रांतामधील घरगुती तंत्रज्ञानावर आधारित पहिले फोटोव्होल्टेइक (सौर) महाम��र्ग तपासला\nNext (ECGC) एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांची भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-07-17T06:44:34Z", "digest": "sha1:JGQRL4CB6J4LBY5QSVYO5BHZEJL5L7H4", "length": 5021, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अभिजीत सावंत - विकिपीडिया", "raw_content": "\nअभिजीत सावंत (ऑक्टोबर ७, १९८१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक मराठी, भारतीय पार्श्वगायक आहे. तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा (पहिला मोसम) विजेता आहे, अशी एक मालिका जीने गायन स्पर्धेचे नवे उच्चांक मोडले , ही मालिका सर्वप्रथम युनायटेड किंगडम मध्ये पॉप आयडॉल ह्या नावाने सुरु झाली.अभिजीत त्याआधी क्लिनीक ऑल क्लिअर जो जीता वही सुपरस्टा�� ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता, तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१८ रोजी ०९:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-07-17T06:55:01Z", "digest": "sha1:MFY5SUED33UETPJTEVXPVPIPRP2F7BFC", "length": 6222, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॉर्टन आंतरजाल सुरक्षा - विकिपीडिया", "raw_content": "\nनॉर्टन आंतरजाल सुरक्षा हे सिमॅन्टेच कॉर्पोरेशन या कंपनीचे फायरवॉल सॉफ्टवेअर आहे.\nफायरवॉल्सची तुलना · फायरवॉल वितरणांची यादी\nचेक पॉइंट इंटेग्रिटी · इस्कॅन फायरवॉल · जेटिको फायरवॉल · कास्परस्काय आंतरजाल सुरक्षा · मॅकअॅफी खासगी फायरवॉल प्लस · मायक्रोसॉफ्ट फोरफ्रंट थ्रेट मॅनेजमेंट गेटवे · नॉर्टन ३६० · नॉर्टन खासगी फायरवॉल · नॉर्टन आंतरजाल सुरक्षा · ऑनलाइन आर्मर खासगी फायरवॉल · आउटपोस्ट फायरवॉल प्रो · सनबेल्ट खासगी फायरवॉल · सिमँटेक अंत्यबिंदू सुरक्षा · विंडोज फायरवॉल · विंडोज लाइव्ह वनकेअर · विनगेट · विनरूट · झोनअलार्म\nकमोडो आंतरजाल सुरक्षा · ऑनलाइन आर्मर खासगी फायरवॉल · पीसी टूल्स फायरवॉल प्लस · प्रोटोवॉल · झोनअलार्म\nनेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन\nएआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल\nसिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल\nअॅप्लिकेशन फायरवॉल · प्रसंग-आधारित प्रवेश नियंत्रण · खासगी फायरवॉल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-07-17T07:17:30Z", "digest": "sha1:Z7EJZC4RQQ67CA7XUERGA6XQX7QZWYSS", "length": 5082, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०० - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९०० मधील जन्म (३९ प)\n► इ.स. १९०० मधील मृत्यू (१३ प)\n► इ.स. १९०० मधील खेळ (१ प)\n► इ.स. १९०० मधील निर्मिती (१ प)\n\"इ.स. १९००\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९०० च्या दशकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१५ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/lok-sabha-election-2109/articleshow/68882426.cms", "date_download": "2019-07-17T07:57:11Z", "digest": "sha1:WHYLR7SVUPL7QVFIFDDGOI2RHCYVXSXW", "length": 16345, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "लोकसभा निवडणुका २०१९: भाजपला मजबूत 'रसद'", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nनिवडणुकीच्या प्रचारापासून संघटनेची यंत्रणा राबविण्यापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षांसाठी निधी संकलन महत्त्वाचे असते. राजकीय पक्षांच्या निधी संकलनामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये काही बदल करण्यात आले असून, या काळात झालेल्या निधी संकलनातील फरकाचा परिणामही एकूण प्रचारामध्ये दिसून येत आहे.\nईटी वृत्त, नवी दिल्ली\nनिवडणुकीच्या प्रचारापासून संघटनेची यंत्रणा राबविण्यापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षांसाठी निधी संकलन महत्त्वाचे असते. राजकीय पक्षांच्या निधी संकलनामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये काही बदल करण्यात आले असून, या काळात झालेल्या निधी संकलनातील फरकाचा परि��ामही एकूण प्रचारामध्ये दिसून येत आहे.\n'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने २०१७-१८ या आर्थिक वर्षातील राजकीय पक्षांच्या निधी संकलनातील आकडेवारीचा अभ्यास केला आहे. या वर्षामध्ये मोठे उद्योग आणि वैयक्तिक देणगीदारांनी भाजपला दिलेल्या निधीचे प्रमाण काँग्रेससह अन्य सहा राष्ट्रीय पक्षांच्या निधीपेक्षा सहापट जास्त आहे. या वर्षामध्ये भाजपला २० हजार रुपयांपेक्षा वरील रकमेमध्ये मिळालेल्या निधीचे प्रमाण ९३ टक्के आहे. भाजपला या काळामध्ये ४.३७ अब्ज रुपयांचा निधी मिळाला, तर काँग्रेसला मिळालेला निधी अवघ्या २६.७ कोटी रुपयांचा होता. 'दोन्ही पक्षांच्या निधीमध्ये खूपच विषमता असून, काँग्रेसकडे निवडणूक लढविण्यासाठी निधीच नाही. त्यामुळे, या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे,' याकडे 'ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन'चे निरंजन साहू यांनी लक्ष वेधले.\nराजकीय पक्षांकडे येणारा निधी काळा पैशातील असू नये, यासाठी केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी नियमांमध्ये काही बदल केले. त्यातील प्रमुख बदल म्हणजे, दोन हजारांपेक्षा जास्त असणारा निधी रोख स्वरूपात देता येत नाही. या आधी ही मर्यादा २० हजार रुपयांची होती. या बदलामुळे मोठ्या उद्योजकांना राजकीय पक्षांना निधी देणे सोपे झाल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला आहे. भाजपला २०१७-१८ या वर्षात मिळालेल्या निधीमध्ये अशा उद्योजकांनी दिलेल्या निधीचे प्रमाण ९२ टक्के होते. तर, सरकारने निधीच्या मर्यादेमध्ये बदल केला असला, तरीही 'इलेक्टोरल बाँड'च्या माध्यमातून निनावी निधी देता येऊ शकतो, या गोष्टीला काही जणांनी अधोरेखित केले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने अशा निनावी व्यक्तींची नावे जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.\nनोटाबंदी आणि नव्या कररचनेमुळे अर्थव्यवस्थेच्या वेगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे, उद्योजकांमध्ये मोदींबाबत थोडीशी नाराजी आहे. मात्र, राहुल गांधी किंवा आघाडीचे सरकार सत्तेवर आले, तर त्यातून आर्थिक सुधारणांची गाडी रुळावरून घसरेल, अशी भीतीही या उद्योजकांच्या मनामध्ये आहे. 'मोदी हे काही मसिहा नाहीत. त्यांच्याशिवाय अन्य कोणीही पर्याय समोर नाही. त्यामुळे ते पूर्ण बहुमताने निवडून यावेत, असेच सर्वांना वाटते,' असे मुंबईतील एका मोठ्या उद्योजकाने सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र ��ोदी आणि बड्या उद्योजकांमध्ये खूप जवळीक असल्याचा आरोप कायम होतो. या निवडणुकीच्या प्रचारामध्येही हा मुद्दा सातत्याने समोर येत आहे. मोदी यांनी २०१४च्या निवडणुकीमध्ये गौतम अदानी यांचे विमान वापरले होते. तर, 'रिलायन्स'चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नेहमी 'आपले प्रिय पंतप्रधान' असा करत असतात. मोदी सरकारच्या काळामध्ये या सर्व उद्योगांची कामगिरी खूपच चांगली झाली आहे, असे 'द बिलियनर राज' या पुस्तकाचे लेखक जेम्स क्रॅबट्री यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून मोदी आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे. तसेच, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसारख्या कर्जबुडव्यांना ते वाचवत असल्याचे सांगत, त्यांच्या 'चौकीदार' या मुद्द्यावर प्रहार करत आहेत.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nसैन्यातील १०० पदांसाठी २ लाख महिलांचे अर्ज\nकर्नाटक: कुमारस्वामींच्या 'या' खेळीनं भाजपची कोंडी\nड्रायव्हरवर भडकणं भोवलं, सीईओपद गेलं\nश्रीदेवी यांची हत्या झाल्याचा दावा\n'दांडीबहाद्दर' मंत्र्यांची नावे सांगा; मोदी आक्रमक\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा- SC\nदेशात ३ मोबाइल फोन व्यसनमुक्ती केंद्र सुरू\nमदत मिळेना; उंदीर खाऊन जगताहेत बिहारचे पूरग्रस्त\nराष्ट्रवादी काँग्रेस दर्जा गमाविणार\nवाडकर, सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'शबरीमलाबाबत मोदी खोटे बोलत आहेत'...\nराज्यघटनेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न...\n‘देश तोडू देणार नाही’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket-news/selection-committee-chairman-says-/articleshow/68894413.cms", "date_download": "2019-07-17T07:46:41Z", "digest": "sha1:JI65TXE6DQQPB25BK43XG4HIWNQVELHH", "length": 14606, "nlines": 197, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: निवड समिती अध्यक्ष म्हणतात... - selection committee chairman says ... | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटला\nकल्याणः मध्य रेल्वे विस्कळीत, लोकलचा पेंटाग्राफ तुटलाWATCH LIVE TV\nनिवड समिती अध्यक्ष म्हणतात...\n या प्रश्नावर खूप मोठा परिसंवाद होऊ शकेल मात्र धोनी जायबंदी झाला तरच कार्तिकला संधी मिळेल...\nनिवड समिती अध्यक्ष म्हणतात...\n या प्रश्नावर खूप मोठा परिसंवाद होऊ शकेल. मात्र धोनी जायबंदी झाला तरच कार्तिकला संधी मिळेल. महत्त्वाचा लढतीत यष्टीरक्षण खूप महत्त्वाचे असते अन् धोनी जायबंदी झाला तरच कार्तिकला संधी मिळेल. त्यात चुरशीच्या क्षणी, जेव्हा दडपणाचा पारा उंच्चीवर असतो तशी परिस्थिती अनुभवी कार्तिक अधिक सराईतपणे हाताळू शकतो. पंतच्या गुणवत्तेबाबत दुमत नाही; पण अनुभवामुळे कार्तिक आत आला आहे. दुर्दैवाने यंदा पंतला संधी नाही\nनिवड समिती अध्यक्ष म्हणतात...\n या प्रश्नावर मोठा परिसंवाद होऊ शकेल. मात्र तसेही धोनी जायबंदी झाला तरच कार्तिकला संधी मिळेल. महत्त्वाचा लढतीत यष्टीरक्षण खूप महत्त्वाचे असते अन् धोनी जायबंदी झाला तरच कार्तिकला संधी मिळेल. त्यात चुरशीच्या क्षणी, जेव्हा दडपणाचा पारा उंच्चीवर असतो तशी परिस्थिती अनुभवी कार्तिक अधिक सराईतपणे हाताळू शकतो. पंतच्या गुणवत्तेबाबत दुमत नाही; पण अनुभवामुळे कार्तिक आत आला आहे. दुर्दैवाने यंदा पंतला संधी नाही\nचॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही चौथ्या क्रमांकासाठी मधल्याफळीत काही फलंदाजांना संधी दिली. कार्तिक, श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांचा त्यात समावेश होता; पण त्यात उजवा ठरला तो शंकर. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी त्याचा विचार होईल.\nगेल्या दीड वर्षांपासून चहल आणि कुलदीप यादव हे दोन मनगटी स्पिनर भारताला सातत्याने लढती जिंकून देत आहेत. तरीही परिस्थितीनुसार भारताला अतिरिक्त अष्टपैलूची आवश्यकता भासल्यास रवींद्र जाडेजाचा पर्यात आम्ही संघात उपलब्ध करून ठेवला आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात इंग्लंडच्या खेळपट्ट्या कोरड्या होतील, तेव्हाही जाडेजा कामी येईल.\nहार्दिकची पाठदुखी खूप गंभीर नाही. विश्रांती मिळावी, म्हणून त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून दूर ठेवले होते. यादरम्यान संघनिवडताना खालीद अहमद आणि नवदीप सैनी या पर्यायांचीही पडताळणी झाली.\nभारतीय संघासह काही राखीव गोलंदाज इंग्लंडला रवाना होतील. ज्यांचा सरावादरम्यान उपयोग करून घेतला जाईल. नेटमध्ये ते गोलंदाज भारताच्या फलंदाजांना गोलंदाजी करतील.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nमध्य रेल्वे विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटला\nपाहाः डॉक्टराची महिला कर्मचाऱ्याला मारहाण\nचंद्र ग्रहणाची अप्रतिम दृश्य\nदिल्लीः वाहतूक पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे दोघांना अटक\nपाहाः शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिक्षेची जबरदस्ती\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nधोनीला भोवली पंचांची चूक\nबीसीसीआय प्रशासक विराट आणि शास्त्रीला विचारणार जाब\nरोहितकडे टी-२० व वनडे, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\nभारतीयांचे झुंजार विजयजकार्ता : भारताच्या\nसिफत, चैताली उप उपांत्यपूर्व फेरीत\nआस्थापनांमधील कबड्डी संघासाठी झटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनिवड समिती अध्यक्ष म्हणतात......\nआयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय...\nवर्ल्डकप: टीम इंडिया जाहीर; कार्तिकला संधी, पंतला वगळलं...\nचेन्नईचा सलग चौथा विजय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-17T06:22:28Z", "digest": "sha1:WJSQ7NGJBHCFEXIM3PQCB52BCT6HA3XA", "length": 10078, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये वाढ | Dainik Prabhat", "raw_content": "\nअराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये वाढ\nअराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांचा सुधारित सण अग्रीम\nमुंबई: राज्य शासनाने अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सण अग्रिमात वाढ केली असून आता हा अग्रीम १२ हजार ५०० रुपये एवढा राहील.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n१ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८०० पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हा सण अग्रीम अनुज्ञेय राहील. तो दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती) प्रजासत्ताक दिन, डॉ. आंबेडकर जयंती या सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठी मिळू शकेल. हा आदेश दि. २३ ऑक्टोबर २०१८ पासून म्हणजेच शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून अंमलात आला आहे.\nआघाडीतील समावेशासाठी समविचारी पक्षांना पत्र देणार\nमंत्र्यांप्रमाणे आता सरपंचांचाही शपथविधी\nआता सरपंचही घेणार पद आणि गोपनियतेची शपथ\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nमुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा अर्धा भाग कोसळला\nआदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरूवारपासून सुरूवात\nतिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार\nदलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन\nवांबोरी घाटात लूटमार करणारा जेरबंद\nहरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या स्वाधीन\n25 कंपन्यांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार\nमहामार्गावर वाहन चालकांची सर्कस\nसमद खानसह शेहबाजवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nश्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गुरूपौर्णिमा साजरी\nउत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या “त्या’ नगरसेवकांचे मौन\nआ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभार\nमनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातवा व���तन आयोग\n“बार्गेनिंग पॉलिटिक्स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nझेडपी सीईओ कैलास शिंदे पालघरचे जिल्हाधिकारी\nअतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nमेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nमोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक\nवासुदेवाचं पोर डॉक्टर होतंय \nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-fraud-matrimony-websites-3442", "date_download": "2019-07-17T06:49:45Z", "digest": "sha1:LX4RTQSDOYYTBZWZJPQAPXSHUNJQLBQ3", "length": 4577, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news fraud matrimony websites | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) - मॅट्रीमोनी वेबसाईटवर तरूणीची बनवाबनवी; तरूणाला 23 लाखांना गंडवलं\n(Video) - मॅट्रीमोनी वेबसाईटवर तरूणीची बनवाबनवी; तरूणाला 23 लाखांना गंडवलं\n(Video) - मॅट्रीमोनी वेबसाईटवर तरूणीची बनवाबनवी; तरूणाला 23 लाखांना गंडवलं\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nमॅट्रीमोनी वेबसाईटवर तरूणीची बनवाबनवी; तरूणाला 23 लाखांना गंडवलं\nVideo of मॅट्रीमोनी वेबसाईटवर तरूणीची बनवाबनवी; तरूणाला 23 लाखांना गंडवलं\nलग्न जुळवण्यासाठी मॅट्रोमोनी वेबसाईटचा आधार घेतला जातो. या वेबसाईटवर तुम्ही पाहत असलेला तरूण किंवा तरूणीचा फोटो अस्सल आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झालीय.\nकारण मुंबईतल्या एका तरूणाला फेक फोटो आणि खोट्या नावाच्या आधारे तब्बल २३ लाखांना गंडा घालण्यात आलाय\nलग्न जुळवण्यासाठी मॅट्रोमोनी वेबसाईटचा आधार घेतला जातो. या वेबसाईटवर तुम्ही पाहत असलेला तरूण किंवा तरूणीचा फोटो अस्सल आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झालीय.\nकारण मुंबईतल्या एका तरूणाला फेक फोटो आणि खोट्या नावाच्या आधारे तब्बल २३ लाखांना गंडा घालण्यात आलाय\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-politics-ncp-leader-tariq-anwar-joins-congress-3628", "date_download": "2019-07-17T07:07:06Z", "digest": "sha1:N4CSOQJEWU66IOYK5SR7A46U77VHM5YM", "length": 5627, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news politics NCP leader tariq anwar joins congress | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबंडखोर NCP नेते तारिक अन्वर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश.\nबंडखोर NCP नेते तारिक अन्वर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश.\nबंडखोर NCP नेते तारिक अन्वर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश.\nबंडखोर NCP नेते तारिक अन्वर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश.\nशनिवार, 27 ऑक्टोबर 2018\nबंडखोर NCP नेते तारिक अन्वर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश..\nVideo of बंडखोर NCP नेते तारिक अन्वर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश..\nखासदार तारिक अन्वर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राफेलप्रकरणी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. तब्बल 19 वर्षानंतर त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झालीय. 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याला विरोध करीत शरद पवार यांच्यासोबत ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते.\nखासदार तारिक अन्वर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राफेलप्रकरणी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. तब्बल 19 वर्षानंतर त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झालीय. 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याला विरोध करीत शरद पवार यांच्यासोबत ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://majhinaukri.in/me-m-tech-admission/", "date_download": "2019-07-17T06:58:19Z", "digest": "sha1:ZI5INNEIY32AD63RZ5ZRTQPYC2Q6PQVM", "length": 10472, "nlines": 107, "source_domain": "majhinaukri.in", "title": "First Year M.E./M.TECH Admission 2018-19 - me2018.mahacet.org", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 811 जागांसाठी भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nM.E./M.TECH प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2018-19\nशैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी [मागासवर्गीय/अपंग: 45%] (ii) GATE\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2018\n(MFS) महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया-2019\n(YCMOU) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक प्रवेश प्रक्रिया 2019-20\nB.E./ B.Tech. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\nथेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2019-20\n(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2019-20\n12 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\n10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2019-20\nभारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2019 [160 जागा]\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती - PET प्रवेशपत्र\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती मुलाखत प्रवेशपत्र (07/2018)\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आण�� ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2019 अंतिम उत्तरतालिका\n» (MPSC) विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/viva-news/article-about-re-modeling-1801422/", "date_download": "2019-07-17T06:56:28Z", "digest": "sha1:K6EXGI6QIEHWFGBNT5ULS57EWAE3DE4K", "length": 19150, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Re-modeling | लेट्स री-मॉडल | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nएकविसाव्या शतकातील लोकांसाठी फिटनेस आणि इको-कॉन्शस्नेस फार महत्त्वाचा ठरतो आहे\nरी-मॉडलिंगची संकल्पना सध्या प्रभावी ठरते आहे. यामध्ये तुमच्या कपडय़ात काही एक छोटे-छोटे बदल करून त्याला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे कपडे निकालात निघणार असतात ते पुन्हा फॅशनेबल म्हणून वॉर्डरोबमध्ये इन होतात.\nएकविसाव्या शतकातील लोकांसाठी फिटनेस आणि इको-कॉन्शस्नेस फार महत्त्वाचा ठरतो आहे. त्यामुळे साहजिकच लोकांचा ओढा वापरून फेकून देण्यापेक्षा इकोफ्रेंडली पर्यायांचा वापर करीत री-सायकल, अपसायकल करून पुन्हा वापरात आणणाऱ्या फंडय़ांकडे वळतो आहे. हेच हेरून सध्या बाजारात आणखी एक नवी संकल्पना जोर धरते आहे ती म्हणजे री-मॉडलिंग. ‘री-मॉडलिंग’ला मेकओव्हर अशीही ओळख आहे. प्रदूषणाच्या बाबतीत टेक्स्टाइल इंडस्ट्री दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेक्स्टाइलच्या प्री ते पोस्ट अशा सगळ्याच पायऱ्यांवर काही ना काही वेस्ट मटेरिअल बाहेर पडत असतं. या वाढत्या वेस्ट मटेरिअलची समस्या इंडस्ट्रीला भेडसावू लागली असल्या��े या वेस्ट मटेरिअलचे विघटन करण्याऐवजी रिसायकल, अपसायकल करणे असे पर्याय वापरले जात आहेत. त्यामुळेच की काय री-मॉडलिंगची संकल्पना सध्या प्रभावी ठरते आहे. यामध्ये तुमच्या कपडय़ात काही एक छोटे-छोटे बदल करून त्याला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे कपडे निकालात निघणार असतात ते पुन्हा फॅ शनेबल म्हणून वॉर्डरोबमध्ये इन होतात.\nएखादे वेळी आपण वापरत असलेल्या कपडय़ावर किंवा कपडय़ाला काही तरी छोटासा डाग पडतो किंवा तो फाटतो. अशा वेळी आपल्याला तो कपडा फेकून देण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही; पण री-मॉडलिंगने तुम्ही तुमच्या ड्रेसला वेगळाच लुक देऊ न तो पुन्हा वापरू शकता. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या टॉपवरती नेमक्या मध्यभागी तेलाचा डाग पडला तर एक तर तो डाग सहजी काही जायचं नाव घेत नाही. अशा वेळी त्या डागाच्या ठिकाणीच जर आपण एखादं कापडी फूल लावलं किंवा त्या ठिकाणी शोभून दिसेल अशा कापडाचा पॅच लावून एम्ब्रॉयडरी केली, तर त्या ड्रेसचा लुकच बदलून जातो. तुम्ही तो टॉप पुन्हा वापरू शकता आणि त्याला नवा लुक मिळाल्याने तो आधीसारखा कंटाळवाणा राहत नाही. अशा प्रकारे री-मॉडलिंगच्या मदतीने आपल्या रोजच्या कपडय़ांवर छोटे छोटे बदल करून त्यांनाही नवीन लुक सहज मिळवता येतो. मूळच्या कपडय़ाला जास्त काहीही न करता री-मॉडलिंग केलं जातं.\nबाजारात काही काळानंतर नवनवीन ट्रेण्ड येत असतात आणि त्यानुसार फॅशन करायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला ट्रेण्डनुसार कपडे हवेच असतात; पण दर वेळी ट्रेण्डी कपडे विकत घेणं शक्य होईलच असं नाही. मग अशा वेळी आपल्या वॉडरोबमध्ये असलेल्या कपडय़ांना बाहेरचा मार्ग दाखवण्यापेक्षा कल्पकतेने री-मॉडेल करा. ट्रेण्डनुसार त्यात छोटे छोटे बदल करा आणि नवीन फॅशन म्हणून मिरवा.री-मॉडलिंगच्या या काही टिप्स..\n१. जुन्या पण अजूनही उत्तम परिस्थितीत असलेल्या टी-शर्टवरती तुम्ही बाजारात मिळणारे रेडीमेड स्टिकर्स लावू शकता.\n२. स्टिकर्सप्रमाणे तुम्ही दुसऱ्या टी-शर्टवरती असलेली प्रिंट व्यवस्थित कापून फॅब्रिक गमने ती चिकटवू शकता.\n३. बाजारात नेटची डिझाईन असलेल्या ड्रेसची फॅशन ट्रेण्डमध्ये असेल तेव्हा तुम्ही ती तुमच्या साध्या प्लेन टॉपवरही करू शकता. यासाठी तुम्ही एखाद्या वापरात नसलेल्या नेटच्या ओढणीचा वापर करू शकता. ओढणीमधील डिझाईन नीट का��ून ते टॉपवर लावू शकता.\n४. एखाद्या कुर्तीला किंवा टॉपला स्लीव्हच्या ठिकाणी स्लीव्हज फोल्ड केल्यावर लावण्यासाठी एक छोटा बेल्ट असतो. तो बेल्ट आऊट ऑफ फॅशन वाटत असेलतर तो काढून इनफॉर्मल शर्टवरती लावू शकता.\n५. अनेकदा आपल्या कपडय़ांची अवस्था वाईट होते; पण त्यावरती असलेली झिप मात्र अजूनही छान असते. अशा वेळी ती झिप नीट काढून तुम्ही ती दुसऱ्या कोणत्याही कपडय़ावर फक्त शो झिप म्हणूनही लावू शकता.\nआपला ड्रेस, टॉप किंवा कुर्तीवर असलेल्या अनेक गोष्टी काही काळानंतर आपल्याला आवडेनाशा होतात. अशा वेळी तुम्ही त्या सहज बाजूला काढून ठेवू शकता आणि त्याचा वापर दुसऱ्या कपडय़ांचा न्यू लुक देण्यासाठी करू शकता. री-मॉडलिंगसारख्या संकल्पनेमुळे पोस्ट कन्झ्युमर वेस्टला थोडा तरी आळा बसेल आणि जुन्यातून नव्याची निर्मिती झाल्याने त्याचा थेट फायदा आर्थिक उलाढालींतही दिसेल. मोठमोठय़ा गारमेंट इंडस्ट्रीमधून निघणारा हा कचरा किंवा वेस्टही एकत्र केलं जातं आणि त्याचा वापर पुन्हा दुसऱ्या गोष्टीसाठी केला जातो. आपल्याकडे हे वेस्ट मॅनेजमेंट आणि वितरण करणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या गारमेंट इंडस्ट्रीमध्ये निघालेला कचरा म्हणजे कापडाचे छोटेमोठे तुकडे गोळा करून मग ते ज्यांना गरज आहे त्यांना किलोच्या हिशोबाने विकत देतात. यामध्ये असे कापडाचे तुकडे विकत घेणारे कोण असतात, याचाही विचार केला तर अनेक पर्याय समोर येतील. मात्र या सगळ्या गोष्टी मोठय़ा कंपन्या, बाजारपेठेशी संबंधित असतात. घरच्या घरी मात्र री-मॉडलिंग या संकल्पनेचा वापर आपल्याच जुन्या कपडय़ांना नवे रूप देण्यासाठी केला जातो आहे. एखाद्या फाटलेल्या जीन्सला शॉर्टचं रूप दिलं जातं, याच शॉर्टला एखाद्या कपडय़ाचा फ्रिलसारखा वापर करून तो जोडत त्याचा स्कर्ट होतो. एखाद्या प्लेन ड्रेसला फाटलेल्या ठिकाणी रफू करण्याऐवजी ब्रोचचा वापर करून वेगळा लुक दिला जातो. साडीच्या वापरातून नवीन कुर्ती किंवा टॉप जन्माला येतो. री-मॉडलिंग करून आपली आपणच फॅशन घडवणे खर्चीकही नाही आणि अवघडही नाही. त्यामुळे सध्या ही संकल्पना वेगाने लोकप्रिय होताना दिसते आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Fear-of-terror-again-in-pachaon/", "date_download": "2019-07-17T06:53:31Z", "digest": "sha1:ERD3ATRH3FTJB6Y7VI7YJJKJCU7FADDW", "length": 7724, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट\nपाचगावात पुन्हा दहशतीचे सावट\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nपाचगाव (ता. करवीर) येथील सत्तासंघर्षातील सूडनाट्य थंडावले असतानाच पिस्तुलातून गोळ्या झाडून पाचगाव येथील तरुणाचा पोलिस रेकॉर्डवरील सराईताने जरगनगर येथे भरचौकात अमानुष खून केल्याने परिसरात पुन्हा दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. घटनेत बळी गेलेला तरुण आणि मारेकरी याच परिसरातील ग्रामस्थांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी धडपडणार्या प्रयत्नांना या कृत्यामुळे बाधा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.\nपाचगाव येथील राजकीय सत्तासंघर्षातून दोन गटांत निर्माण झालेल्या सूडचक्राचा ग्रामस्थांना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. पाचगाव येथील दोन गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने दोनही गटांतील प्रमुखासह अकरा जणांना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सर्वच आरोपी सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत.\nराजकीय संघर्षामुळे पाचगाव येथील कायदा-सुव्यवस्थेविषयी सर्वच स्तरावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोणताही उत्सव, कार्यक्रम असो अथवा सभा समारंभाचे नियोजन झाले की पोलिस यंत्रणेवर त्याचा ताण पडायचा. एव्हाना, एखाद्या सेवा सोसायटीची निवडणूक लागली तरी प्रशासन यंत्रणेची तारांबळ उडायची हे चित्र शहरासह जिल्ह्यानेही अनुभवले आहे.\nगावात शांतता-सुव्यवस्था प्रस्थापित करून निर्भय व सलोख्यासाठी ज्येष्ठ मंडळीसह तरुणाचा पुढाकार दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील वाद-विवाद गावातच मिटवून गुण्या-गोविंदाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गावातील दोन तरुणामध्ये जीवघेणा संघर्ष घडल्याने समन्वयाच्या प्रयत्नाला बाधा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, अशा घटनांना थारा न देता गावच्या भल्यासाठी सलोख्याचे प्रयत्न अविरतपणे चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त होत आहे.\nप्रतीक ऊर्फ चिंटू प्रकाश पोवार हा मूळचा शिवाजी पेठेतील असला तरी त्याचे कुटुंबीय 15 वर्षांपासून पाचगाव येथील शांतादुर्गा कॉलनीतील द्वारकानगर येथे वास्तव्याला आहेत. तर संशयित मारेकरी प्रतीक सुहास सरनाईक हा पाचगाव येथील साईनगरात स्थयिक आहे. दोनही गटातील बहुतांशी समर्थक पाचगाव परिसरातील आहेत. पोवारचा खून पूर्ववैमनस्यातून झाला की, टोळीयुद्धातून झाला यापेक्षा जरगनगरात पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा झालेला खून सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा आहे. अशा गंभीर घटनामुळे पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट निर्माण होणार नाही,याची सार्यानीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.\nपोलिस महासंचालकांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर\nमद्यधुंद युवतीचा धिंगाणा, पोलिसाला धक्काबुक्की(Video)\n'त्या' १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्याची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट\nराज कपूरने जरीना वहाबला केलं होतं रिजेक्ट, सिनेमात अशी मारली एन्ट्री\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nमहावितरणच्या वीज देयकांचा भरणा ऑनलाईन\nविधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nशेतकरी प्रश्नी शिवसेना आक्रमक; पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आज भव्य मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/hardik-pandya/", "date_download": "2019-07-17T06:27:27Z", "digest": "sha1:FRWIX7Z5WOH3RZLI77G6SSZU5XCAPHBS", "length": 28353, "nlines": 183, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Hardik Pandya – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Hardik Pandya | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, जुलै 17, 2019\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nसांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप\nCentral Railway Local Updates: तांत्रिक दोषामुळे रखडलेल्या मध्य रेल्वे ची मुंबईकरांना विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी पर्यायी बस आणि रेल्वे सेवा\nमुंबई मध्ये तब्बल 485 अतिधोकादायक इमारती; जीव मुठीत धरून राहत आहेत रहिवासी\nरांची: कुराण वाटपाचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग; नाराज Richa Bharti घेणार हाय कोर्टात धाव\nकुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता\nरांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा\nगुजरात मध्ये 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; तब्बल 959 विद्यार्थ्यांनी लिहिले सारखेच उत्तर, चूकाही समान\nआता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या\nचीनला सतावतेय आर्थिक मंदीची भीती, जीडीपीने गाठला गेल्या 27 वर्षांतील निचांक\nबलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मिळणार कडक शिक्षा, दिले जाणार नपुंसक बनवणारे इंजेक्शन\n आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल\n108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी\nईरान-इंग्लंड तणाव वाढला, तेल टँकर ताब्यात घेण्यावरुन उभय देशांमधील संघर्ष टीपेला\nजिओ ग्राहकांसाठी खुशखबर, आता 198 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अधिक डेटा\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये\nTwitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर\nVivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स\nजबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्��\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nIPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती\nयुवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप\nसुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील\n'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक\nBigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले\nBaba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)\nBigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार\nम्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल\nWorld Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय\nराशीभविष्य 17 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nछोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा\nपावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)\nपावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\n'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nIND vs SL सामन्यात हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांच्या असमन्वयामुळे Netizens संतापले, म्हणाले 'गली क्रिकेट खेळताहात का'\nगोलंदाजी करायला आलेल्या भुवनेश्वर कुमार च्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याआणि कुलदीप यादव यांच्या असमन्वयामुळे झेल घेता आली नाही. हार्दिक आणि कुलदीपमधील असा असमन्वय सोशल मीडियावर चाहत्यांना अजिबात आवडला नाही आणि त्यांना ट्रोल करत म्हणाले की ही काई मजा चालली आहे.\nICC World Cup 2019: पाकिस्तान च्या अब्दुल रज्जाक ने केली हार्दिक पांड्या च्या फलंदाजी वर टीका, २ आठवड्यात 'जगातील सर्वोत्तम ऑल राउंडर' बनविण्याची दिली ऑफर\nपाकिस्तानचा दिग्गज खेळाडू अब्दुल रज्जाक यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने हार्दिकच्या फलंदाजी बद्दल भाष्य केले आहेत आणि बीसीसीआय कडे एक काम मागितले आहे. ते म्हणजे हार्दिकचा प्रशिक्षक बनण्याचं.\nIND vs WI, CWC 2019: भारता नं वेस्ट इंडिज ला दिले 269 धावांचे आव्हान; धोनी चे अर्धशतक\nआयसीसी विश्वकप मध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टर च्या ओल्ड ट्रॅफर्ड येथील सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत टीम इंडिया ने वेस्ट इंडिज समोर जिंकण्यासाठी धावांचे आव्हान दिले आहे.\nStyle मै रहने का CWC साठी भारतीय संघाने बदलला आपला हेअरस्टाईल, (View Photos)\nसेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकिम याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या स्टार खेळाडूंसोबतचे काही फोटो शेअर केले.\nIND vs PAK मॅचदरम्यान हार्दिक पंड्याच्या कौतुकाने रणवीर सिंघ अडचणीत, WWE स्टारच्या वकिलाने दिली खटल्याची धमकी\n'ईट, स्लीप, कॉन्कर, रिपीट' हा लेस्नरच्या लढतीआधीचा स्लोगन आहे. रि���गमध्ये उतरताना तो हा स्लोगन रिपीट करतो.\nहिरा है सदा के लिए चहल टीव्हीवर हार्दिक पंड्याने व्यक्त केलं त्याच 'Diamond' प्रेम, Wrist-Watch ची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल\n'कॉफी विथ करन' मध्ये आपली जीवनशैली बद्दल सांगताना हार्दिक अडचणीत अडकला होता.\nIND vs PAK, ICC World Cup 2019: \"भारताचा पाकिस्तान वर आणखीन एक स्ट्राईक\", अमित शहा यांचं टीम इंडियासाठी खास ट्विट\nIND vs PAK, ICC World Cup 2019 विश्वचषक सामन्यात काल टीम इंडियाने पाकिस्तानच्या संघाला हरवून आपल्या विजयीरथाची घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा विजय म्हणजे पाकिस्तनवरील आणखीन एक स्ट्राईक असे म्हणत विराट ब्रिगेडचे कौतुक केले आहे.\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय, 89 धावांनी उडवला धुव्वा\nआजच्या सामन्यात पाकिस्ताननं टॉस जिंकत पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.\nICC World Cup 2019: तुम्हाला काय करायचंय ते करा, 14 जुलैला माझ्या हातात विश्वकप हवाय, Hardik Pandya चा Video वायरल\nटीम लेटेस्टली | टीम लेटेस्टली\nभारतानं वर्ल्ड कप जिंकणे हे एकमेव माझे स्वप्न असल्याचे मत हार्दिक पांड्यानं व्यक्त केले आहे.\nICC World Cup 2019: रवींद्र जडेजा का नेहमी विराट कोहली च्या बाजूला बसतो, हार्दिक पंड्या ने उघड केले Team India चे Dressing Room Secrets, Watch Video\nएकीकडे पावसामुळं चिंतेत असलेला भारतीय संघ सध्या ड्रेसिंगमध्ये आराम करातान दिसत आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nKWK 6 Controversy: हार्दिक पांड्या व के एल राहुल यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड, BCCI चे लोकपाल डी के जैन यांंचा आदेश\nहार्दिक पांड्या आणि के एल . राहुल यांना आकारण्यात आलेला दंड हा शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना आणि अंध क्रिकेट असोसिएशनला निधी म्हणून दिला जाणार आहे.\nIPL 2019: हार्दिक पांड्या समोर गोलंदाजी करण्याची मला भीती वाटते- लसिथ मलिंगा याची कबुली (Watch Video)\nसध्या आयपीएल 12 ची सर्वत्र धूम आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात मुंबई संघाने 40 धावांनी दिल्ली संघावर विजय मिळवला. या सामन्यातील हार्दिक पांड्याच्या खेळीचे प्रचंड कौतुक होत आहे\nLokesh Rahul Birthday: 'Brothers For Life' म्हणत हार्दिक पांड्या ह्याने दिल्या के.एल. राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Photo)\nआज लोकेश राहुल ह्याचा 27 वा वाढदिवस आहे.\nICC Cricket World Cup 2019: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया होणार सज्ज; या खेळाडूंना मिळू शकते संघात स्थान\nआगामी वर्ल्ड कपसाठी जर 15 खेळाडूच्या संघाची घोषणा करण्यात आली तर, सलामीविर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात उतरु शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावर (Virat Kohli) आणि तीसऱ्या क्रमांकावर अंबाती रायडू (Ambati Rayudu) किंवा विजय शंकर (Vijay Shankar) फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकतात.\nMI Vs KXIP, IPL 2019: केएल राहुल ह्याचे आयपीएलमधील शकत पूर्ण, हार्दिक पांड्याने गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा\nकेएल राहुल (KL Rahul) ह्याने बुधवारी वानखेडे (Wandkhede) येथे रंगलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात आपले आयपीएल (IPL) मधील शतक पूर्ण केले आहे.\nKWK 6 Controversy: लोकपालांसमोर हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांनी मांडली आपली बाजू ; वर्ल्ड कपमधील स्थानाबाबत लवकरच होईल निर्णय\nआज लोकपाल डी. के. जैन यांच्यासमोर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी आपली बाजू मांडली.\nKWK 6 Controversy: हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालकडून नोटीस\nसध्या लोकपाल निवृत्त डी. के. जैन यांनी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना नोटीस बजावली आहे.\nAkash Ambani Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी ह्याच्या लग्नात प्रियांका आणि ऐश्वर्या एकत्र पहिल्यांदाच थिरकताना दिसल्या (Video)\nजगप्रसिद्ध व्यापारी मुकेश अंबानी ह्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी ह्याचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.\nएम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया\nMAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nIndia tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र\nDongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-17T06:32:44Z", "digest": "sha1:TD25KHPNTVT25B264QEILIXVT5NIQUWY", "length": 5235, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चुडामण नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nचुडामण नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nचुडामण नदी ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१४ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%84%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%A6", "date_download": "2019-07-17T07:00:58Z", "digest": "sha1:WUDNDEDI2X3RLONMSXZDIPNPNG4VAFWE", "length": 4951, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तंजावर श्री भीमस्वामी कॄत पद - विकिपीडिया", "raw_content": "तंजावर श्री भीमस्वामी कॄत पद\n१)रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे - मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥\nघडि घडि घडि प्रेम सुखानंदे - आनंदे गांइरे॥ मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥\nगौरतनु कार्मुकशर - सगुण ठाण ठमके ॥ मुरली शंख चक्र - नीलवपु झमके ॥१॥\nमुकुट कुंडलादीरक्त पद्मनयन दोघां ॥ जेवीं शोभा स्शोभे उभय वोघां ॥२॥\nमोतियाचे हार भार फार गळां साजे ॥ जडित पदक मणि कौस्तुभ विराजे ॥३॥\nरघुवीर मुखे बिंब जसा पूर्णीमेचा इंदू ॥ वदन मदन मनोहर हा गोविंदू ॥४॥\nम्हणतसे भीमराज काज - त्यजुनी शरणजाईं ॥ येक भावेंचि ठाव करीं पांईंरे ॥५॥\n२)ध्याई मना तू रे ॥ विठोबाला ध्याई मना तू रे ॥ धृ ॥\n विराजितो हरीं ॥ १ ॥\n शोभे कठीकर ॥ २ ॥\n चिन्मये चिद्घन ॥ ३ ॥\n स्वानंदाचे गुज ॥ ४ ॥\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१६ रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-07-17T07:08:51Z", "digest": "sha1:4D2LBGUOBS5X2HMU7Y2I7N2ECBLMMTQL", "length": 3979, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:मराठी संकेतस्थळेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदालन:मराठी संकेतस्थळेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दालन:मराठी संकेतस्थळे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमराठी संकेतस्थळे (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प (← दुवे | संपादन)\nवर्ग:मराठी संकेतस्थळे (← दुवे | संपादन)\nमनोगत दालन (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nमनोगत (संकेतस्थळ) (← दुवे | संपादन)\nवर्ग:मनोगती विकिसदस्य (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:नवी दालने (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-07-17T06:28:22Z", "digest": "sha1:C5DFMWEOC5JLWTYX4M3J27I5KJ6JCBMZ", "length": 11311, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:फुटबॉल कपडेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:फुटबॉल कपडेला जोडल��ली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:फुटबॉल कपडे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचेल्सी एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nमँचेस्टर युनायटेड एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nटॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nलिव्हरपूल एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nबोल्टन वाँडरर्स एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nआर्सेनल एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nन्यूकॅसल युनायटेड एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nवॉटफर्ड एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nचार्लटन अॅथलेटिक एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nफुलहॅम एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nरीडिंग एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nअॅस्टन व्हिला एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nएव्हर्टन एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nविगन ॲथलेटिक एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nवेस्टहॅम युनायटेड एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nमँचेस्टर सिटी एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nमिडल्सब्रो एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपोर्टस्मथ एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nए.सी. मिलान (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nरेआल माद्रिद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nएफ.सी. पोर्तू (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nवेर्डर ब्रेमन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nएफ.से. बायर्न म्युन्शन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nमोहन बागान ए.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nडेम्पो एस.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nईस्ट बंगाल एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nगालातसराय एस.के. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nएफ.सी. स्पार्ताक मॉस्को (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nए.एस. रोमा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nइंटर मिलान (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nयू.एस. पालेर्मो (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nडायनॅमो कीव्ह (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nएफ.सी. शख्तार दोनेत्स्क (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nए.ई.के. अथेन्स एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nयुव्हेन्तुस एफ.सी. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nवालेन्सिया सी.एफ. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट फुटबॉल क्लब (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nसाचा:फुटबॉल कपडे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nसाचा:फुटबॉल कपडे/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nजर्मनी फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nस्वीडन फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nब्राझील फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nइक्वेडोर फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nइंग्लंड फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nस्पेन फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nफ्रान्स फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nघाना फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nइटली फुटबॉल संघ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-June2014-Ghewda-Lagwad.html", "date_download": "2019-07-17T07:21:55Z", "digest": "sha1:6KM6W6YQMKX7XYRTX5NOSKAYHTXE77U3", "length": 22947, "nlines": 52, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - लागवड खरीपातील घेवड्याची", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nखरीपाटील घेवड्याला आपण श्रावण घेवडा, राजमा किंवा फ्रेंचबीन म्हणतो. हे एक शेंगवर्गीय कडधान्य पीक आहे. याच्या हिरव्या शेंगाचा पौष्टिक भाजीकरिता किंवा वाळलेल्या बियांचा कडधान्य म्हणून उपयोग होतो. उतर भारतात या पिकाच्या वाळलेल्या दाण्यापासून उसळीसारखी मसालेदार भाजी केली जाते. तिला 'राजमा' असे म्हटले जाते. उपहार गृहात या भाजीला विशेष मागणी असते. घेवड्याच्या प्रती १०० ग्रॅम पक्व दाण्यामध्ये ६९.९ टक्के कर्बोदके (पिष्टमय पदार्थ) २१.१ टक्के प्रथिने, १.७ टक्के मेद याशिवाय ३८१ मि. ग्रॅम कॅल्शियम, ४२५ मि. ग्रॅम फॉस्फरस, १२.४ मि. ग्रॅम लोह आणि 'अ' जीवनसत्त्व असते. हे पीक पक्व होईपर्यंत पूर्णपणे झडून गेल्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते आणि जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होते. शिवाय वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्या देशास प्रथिनेयुक्त कडधान्य पिकाच्या उत्पादनाचा तुटवडा भासत आहे. कडधान्याची वाढती गरज लक्षात घेता घेवडा लागवडीस भरपूर वाव आहे.\n* जमिनीची निवड व मशागत : घेवड्याचे पीक मध्यम ते भारी व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते. आम्लधर्मी किंवा चोपण जमिनीत हे पीक घेणे टाळावे. पिकाच्या लागवडीसाठी खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मध्यम खोल नांगराने नांगरट करून ढेकळे फुटल्यानंतर हेक्टरी २० - २५ बैलगाड्या शेणखत घालून वखराच्या आडव्या उभ्या दोन - तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.\n* हवामान व हंगाम : घेवडा पीक मुख्यत्वेकरून थंड हवामानाच्या प्रदेशात घेतले आहे. भारतातील जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात खरीप पीक म्हणून घेतले जाते. तसेच महारष्ट्रातील पुणे. सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या भागात हे पीक खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.\n७० - ८० सें.मी पर्यंत पाऊसमान असलेल्या भागात हे पीक चांगले येते. पिकाच्या वाढीस १६ - २४ डी. सें. ग्रे. तापमान लागते. हे पीक धुके, जास्त पाऊस, जास्त काळ हवामानातील आर्द्रता यास संवेदनशील आहे.\nमराठवाड्यात घेवडा हे पीक रब्बी हंगामात अधिक उत्पादन देते. परंतु योग्य वाणाची निवड केल्यास खरीप हंगामातही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उत्पदान मिळू शकते.\n* सुधारीत जातीची निवड : ���्रावण घेवड्याच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत जातींची लागवड करावी.\n१) कंटेडर: अमेरिकेत विकसित झालेली ही झुडुपवजा वाढणारी जात उत्पादनाला चांगली तसेच व्हायरस आणि भुरी रोगाला प्रतिकारक आहे. हिच्या शेंगा लांब, गोल आणि भरपूर गरयुक्त असतात. वाळलेले दाणे हे जाड, लांबट व बदामी रंगाचे असतात.\n२) पुसा पार्वती : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथून प्रसारित झालेल्या या जातीच्या शेंगा आकर्षक हिरव्या रंगाच्या व गोलसर असून उत्पन्न भरपूर येते.\n३) अर्का कोमल (आय. आय. एच. आर. - ६०) : भारतीय उद्यानविद्या संस्थान बेंगलोर येथून प्रसारीत करण्यात आलेल्या या जातीच्या शेंगा आकर्षक हिरव्या रंगाच्या, चपट्या व सरळ वाढणाऱ्या आणि वाहतुकीस उत्तम असतात. शिजवल्यानंतर स्वाद चांगला येतो. या जातीच्या आकर्षक बदामी रंगाच्या वाळलेल्या दाण्याचे उत्पादनही चांगले येते.\n४) वाघ्या : ही पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित असलेली जात असून वाणाचा रंग फिकट गुलाबी व त्यावर लाल रेषा असतात. ही जात व्हायरस रोगास बळी पडते. वाळलेल्या दाण्याचे हेक्टरी उत्पदान १२ - १५ क्विंटल मिळते.\n५) फुले सुरेखा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण अधिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेंगाचा रंग फिकट हिरवा असून त्या सरळ आणि चपट्या आहेत. व्हायरस, मर, करपा, व पाने चुरमुरने या रोगास प्रतिकारक आहे.\nयाशिवाय व्ही. एल. बोनी - १, जंपा, एच. पी. आर - ३५, एच. पी. आर. - ६७ आणि वरुण इ. जाती प्रसिद्ध आहेत.\n* पेरणी : जर्मिनेटर २५ मिली + प्रोटेक्टंट १० ग्रॅम प्रति लि. पाण्यात घेऊन बियाणी ५ ते १० मिनिटे भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरणी करावी. म्हणजे बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टळून उगवण लवकर व अधिक प्रमाणात होईल.\nखरीप हंगामात जूनच्या पहिल्या पावसानंतर घेवड्याची पेरणी करावी. ३० सें. मी. x १५ सें. मी. अथवा ४५ सें. मी. x ९० सें. मी. (२.२२ लाख झाडे प्रति हे.) अंतरावर पेरणी केल्यास हेक्टरी ७५ - ९० किलो बियाणे पुरेसे आहे. घेवड्याचे बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून उपलब्ध करून घेता येते. सरळ सपाट वाफ्यात पेरणी केल्यास रुजणाऱ्या बियांतून निघणाऱ्या कोवळ्या अंकुरावर मातीचा कडक थर/पापुद्रा बसण्याची शक्यता असते. म्हणून पाण्याचा ताण पडल्यास ४ - ५ दिवसांनी जमिनीस हलके पाणी देवून भिजवावे. जेणेकरून ही अडचण ��ूर होईल व उगवण चांगल्या प्रकारे होईल.\n* खत व्यवस्थापन : हे पीक कडधान्य असले तरी इतर कडधान्यासारखे हवेतील नत्र स्थिरीकरण करू शकत नाही. कारण याच्या मुळावर गाठी तयार होत नाहीत.\nघेवडा पीक खताच्या जादा मात्रेला चांगला प्रतिसाद देते. त्यासाठी पेरणीपुर्वी शेणखत हेक्टरी १० ते १२ टन आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ते ३०० किलो द्यावे. या पिकास दर हेक्टरी १०० - १२० कि. नत्र, ५० - ६० कि. स्फुरद आणि ५० - ६० कि. पालाश देणे फायद्याचे ठरते.\n* पाणी व्यवस्थापन : बी उगवल्यानंतर खरीप हंगामात घेवडा पिकास पावसाचा ताण पडल्यास आवश्यकतेनुसार पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळते. शिवाय जास्त पावसाच्या वेळी पाण्याचा निचरा न झाल्यास पाणी साचून पीक खराब होणार नाही. याचीही दक्षता घेणे गरजेजे आहे.\n* तण व्यवस्थापन : तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरणीनंतर सुरूवातीचे ३० - ३५ दिवस महत्त्वाचे आहेत. यासाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी आणि ३० दिवसांनी एक कोळपणी पुरेशी ठरते.\n* रोग व कीड नियंत्रण : घेवडा या पिकावर फारशा रोग आणि किडी पडत नाहीत. तरीसुद्धा पिकावर येणाऱ्या प्रमुख रोग व किडींचा वेळीच बंदोबस्त केल्यास अधिक उत्पादन मिळते.\n* कीड नियंत्रण :\n१) मावा : ही कीड पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पिकाच्या पानामधून व खोडामधून रस शोषण करते. या किडीचा प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट १५ मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुन्हा प्रादुर्भाव दिसल्यास १२ - १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.\n२) पाने खाणारी अळी : ही अळी कोवळ्या पिकाची पाने कुरतडून खाते, त्यामुळे उत्पादनात घट येते. या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस २० मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\n३) खोडमाशी : मादी माशी पानावर अंडी घालते. अंड्यातून अळ्या बाहेर पडून खोडात प्रवेश करतात आणि खोडाचा गाभा खातात. खोडाच्या जमिनीलगतच्या भागात अळी राहते. त्यामुळे खोडाचा खालचा भाग तांबूस होतो. खोडाची साल तडकते व झाडे वाळतात.\nया किडीच्या बंदोबस्तासाठी उगवण झाल्यानंतर ५ - ६ दिवसांनी डायमेथीएट ३० टक्के आंतरप्रवाही कीडनाशक २० ते २५ मि. ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.\n१) मर : या बुरशीनाशक रोगामुळे जमिनीलगतचा रोपांचा भाग मऊ पडतो. रोपे पिवळी पडतात आणि कोमेजून सुकून वाळून जातात. यासाठी पेरणीपूर्वी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटची बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. शिवाय मर रोग होऊ नये म्हणून त्याच जमिनीत हे पिक घेऊ नये.\n२) करपा : ह्या बुरशीजन्य रोगामुळे काळ्या तपकिरी रंगाचे खोलगट ठिपके आढळून येतात. रोगाचा प्रादुर्भाव पूर्ण पानावर होऊन पाने कलांतराने वाळून जातात. याच्या नियंत्रणासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणि हार्मोनी दीड ते दोन मिली प्रति लि. पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\n३) तांबेरा : या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या दोन्ही बाजूस गडद तपकिरी रंगाचे ठिपके येतात. ठिपक्याभोवती पिवळसर रंगाचे वलय दिसून येते. रोगाची लागण दिसताच मॅन्कोझेब किंवा झायनेब या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्वादार १० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.\n४) मोझॅक : या विषाणुजन्य रोगाची लागण झाल्यास पिकाची वाढ खुंटते, रोगग्रस्त पाने जमिनीकडे वाळलेली दिसतात. मावा, पांढरी माशी या किडीमुळे या रोगाचा प्रसार होतो. याच्या नियंत्रणासाठी रोगमुक्त व रोग प्रतिकारक बियाणे पेरणीसाठी वापरावे. मावा किडीचे वर उल्लेख केल्याप्रमाणे नियंत्रणा करावे.\nवरील किडी व रोगांना प्रतिबंधक म्हणून तसेच झाडांच्या जोमदार वाढीसाठी आणि अधिक फळधारण होऊन उत्पादन व दर्जा वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढील प्रमाणे फवारण्या घ्याव्यात.\n१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : (२५ ते ३० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ३०० ते ४०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली. + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० ते २५० लि.पाणी.\n* तोडे चालू झाल्यानतंर दर १० ते १५ दिवसांनी (उत्पादन व दर्जावाढीसाठी २ ते ३ वेळा ): थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन १ लि . + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + स्प्लेंडर १५० म���ली. + २५० लि. पाणी. याप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.\n* पिकाची काढणी व उत्पादन : हिरव्या शेंगाचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास शेंगा कोवळ्या असताना म्हणजेच पीक ४५ - ६० दिवसांचे दरम्यान असताना ५ - ६ दिवसाच्या अंतराने दोन ते तीन तोडण्या कराव्यात. यापासून हिरव्या शेंगाचे सरासरी ५० - ६० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.\nवाळलेल्या दाण्यासाठी पीक वाणानुसार सर्वसाधारणपणे ७५ ते ९० दिवसांत काढणीस तयार होते. पीक काढणीला आल्यावर पाने पिवळी होऊन गळतात. वाळलेल्या शेंगा हलवल्यास दाण्याचा खडखड असा आवाज येतो. असे असल्यास लगेच झाडे उपटून उन्हात वाळवून काठीने बदडावे व जमा केलेले बी वाळवून पोत्यात/कोठीत भरून ठेवावे. घेवडा पिकाच्या बियास भुंगा या साठवणीतील किडीपासून धोका संभवतो. त्यासाठी काढणीनंतर बियाणे उन्हात चांगले वाळवावे. या पद्धती ने लागवड केल्यास घेवड्याचे जातीपरत्वे १२ - १८ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jyotishjagat.com/category/kp-astrology/", "date_download": "2019-07-17T06:57:24Z", "digest": "sha1:B4VBS32RCI72V7U2EU4UMCKFVOMX447M", "length": 40318, "nlines": 168, "source_domain": "www.jyotishjagat.com", "title": "KP astrology Archives - Jyotish Jagat", "raw_content": "\nPalmistry – हस्त सामुद्रिक\nSwar Shastra – स्वर शास्त्र\nWeekly Horoscope – साप्ताहिक राशिभविष्य\nज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्र – भाग १ – आयुर्दाय\nसर्व प्रथम पत्रिका हातात आल्यावर ज्योतिषांनी काय पाहावे (सांगावे नव्हे). फलदीपिकेत मंत्रेश्वरानी म्हटले आहे कि, “सर्वप्रथम जातकाच्या आयुष्याचा विचार करावा, त्यानंतर पत्रिकेतील इतर योगांच्या फळांचा विचार करावा.” बऱ्याच जुन्या ज्योतिषांचेही हेच मत आहे कि सर्वप्रथम पत्रिका हातात आल्यावर जातकाचे आयुष्यमान पाहावे आणि त्यानंतरच इतर भविष्य कथानकडे वळावे. बरेच ज्योतिषी जातकाच्या पत्रिकेतील मोठ- मोठे राजयोग पाहून बऱ्याच लांब पल्ल्याची भविष्यवाणी करतात पण तो जातक खरच त्या दशेपर्यंत हयात राहील का (सांगावे नव्हे). फलदीपिकेत मंत्रेश्वरानी म्हटले आहे कि, “सर्वप्रथम जातकाच्या आयुष्याचा विचार करावा, त्यानंतर पत्रिकेतील इतर योगांच्या फळांचा विचार करावा.” बऱ्याच जुन्या ज्योतिषांचेही हेच मत आहे कि सर्वप्रथम पत्रिका हातात आल्यावर जातकाचे आयुष्यमान पाहावे आणि त्यानंतरच इतर भविष्य कथानकडे वळावे. बरेच ज्योतिषी जातकाच्���ा पत्रिकेतील मोठ- मोठे राजयोग पाहून बऱ्याच लांब पल्ल्याची भविष्यवाणी करतात पण तो जातक खरच त्या दशेपर्यंत हयात राहील का हे पाहताच नाहीत. ज्योतिष शास्त्रात सुद्धा जातकाच्या आयुर्दायासंबंधात विशेष किचकट गणित न करता जातकाच्या आयुर्दायाविषयी एक अंदाज बांधता येतो अशी काही सूत्रे आहे. यासाठी लग्न व नवमांश कुंडलीची गरज असते, काही ठिकाणी द्रेष्काण कुंडलीचा विचार केला जातो. बऱ्याच वेळी केवळ लग्न कुंडलीवरूनच चांगला अंदाज बांधता येतो.\nतसे पाहता जातकाचे आयुष्य किती आहे हे पाहण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, जसे पिंडायू , अंशायु , अष्टकवर्ग इ. पण या सर्व पद्धती अतिशय किचकट गणित करून पाहाव्या लागतात, असेच वेळखाऊ हि आहेत. एक अभ्यास म्हणून या विद्यार्थ्यांनी जरूर आत्मसात कराव्यात, पण जातक समोर असताताना सहज व झटपट काही सूत्रे माहित असतील तर त्याचा ज्योतिषांना नक्कीच फायदा होऊ शकतो. खालील पैकी कोणतेही एक सूत्र वापरून आपण विशेष गणित न करता जातकाच्या आयुर्दायासंबंधात एक निश्चित अंदाज बांधू शकतो.\nमनुष्याच्या आयुर्दायासंबंधात आपल्या ज्योतिष शास्त्रात ४ प्रकारात वर्गवारी केली आहे.\nपहिली ८ वर्षे बलारिष्ट .\n३३-६५ वर्षापर्यंत मध्यायु .\n६५ वर्षापेक्षा अधिक दीर्घायु .\nइथे आपण बलारिष्टचा विचार करणार नाही आहोत, इथे केवळ अल्पायु, मध्यायु व दीर्घायु या बद्दलच विचार केला आहे.\nसूत्र – १ –\nफलदीपिका या ग्रंथात फारसे गणित न करता जातकाचा आयुर्दाय ठरविण्यासाठी काही सूत्रे दिलेली आहेत.\nहा नियम पाहताना, लग्न व नवमांश कुंडलीचा विचार करावा लागतो. खालील पैकी कोण आपल्या अष्टमेशापेक्षा बलवान आहे ते पाहावे, व निर्णय करावा\n१) लग्नाचा स्वामी २) लग्न नवमांशाचा स्वामी ३) चंद्र राशीचा स्वामी ४) चंद्र नवमांशाचा स्वामी – जर हे चारही आपापल्या अष्टमेश पेक्षा बलवान असतील तर दीर्घायु व बलहीन असतील तर अल्पायु समाजावे.\nलग्नाचा स्वामी अष्टमेशापेक्षा बलवान असेल,\nनवमांश लग्नस्वामी नवमांश अष्टमेशापेक्षा बलवान असेल,\nजन्म राशी स्वामी जन्मराशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,\nचंद्र नवमांश राशी स्वामी चंद्र नवमांश राशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,\nतर व्यक्ती दीर्घायु असेल आणि उलट असेल तर अल्पायु. इतर वेळी म्हणजे काही मध्ये लग्न स्वामी बलवान व काही मध्ये अष्टमेश बलवान ���र तारतम्याने विचार करावा.\nफलदीपिका – अ.- १३ श्लो. १६\nसूत्र – २ –\nया सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी लग्न कुंडली, नवमांश कुंडली व द्वादशांश कुंडलीची गरज लागते. या तीनही कुंडलींचा साकल्याने विचार करून आयुर्दाय ठरवता येतो.\nलग्न द्रेष्काण राशी आणि चंद्र द्रेष्काण राशी पहा,\nजर दोन्ही चर राशीत असतील किंवा एक स्थिर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर दीर्घायु असेल.\nजर दोन्ही स्थिर राशीत असतील किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.\nजर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल.\nलग्नेशाची नवमांश राशी आणि चंद्रशाची नवमांश राशी पहा.\nजर दोन्ही चर राशीत असतील किंवा एक स्थिर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर दीर्घायु असेल.\nजर दोन्ही स्थिर राशीत असतील किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.\nजर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल.\n* (चंद्रशाची नवमांश राशी म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्याचा स्वामी ज्या नवमांशात आहे ती राशी.)\nलग्नेशाची द्वादशांश राशी आणि अष्टमेशाची द्वादशांश राशी पहा.\nजर दोन्ही चर राशीत असतील किंवा एक स्थिर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर दीर्घायु असेल.\nजर दोन्ही स्थिर राशीत असतील किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.\nजर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल.\n* वरील तीनही मतांचा विचार करून बहुमतांनी जो निर्णय येईल त्याप्रमाणे आयुर्दाय ठरवावा.\n– फलदीपिका अ. १३ श्लो. १४\nसूत्र – ३ –\nया सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी केवळ लग्न कुंडली विचारात घेतली जाते.\nजर लग्नाचा स्वामी आणि सर्व शुभ ग्रह पहा.\n१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर दीर्घायु असेल.\n२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु असेल.\n३) वरील ग्रह अपोक्लीम स्थानात असतील तर अल्पायु असेल.\nजर अष्टमेश आणि सर्व क्रूर ग्रह पहा.\n१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर अल्पायु असेल.\n२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु असेल.\n३) वरील ग्रह अपोक्लीम स्थानात असतील तर दीर्घायु असेल.\nसूत्र – ४ –\nकुंडलीत खालील ग्रह परस्पर मित्र आहेत कि शत्रू ते पहा.\n१) चंद्र राशीचा स्वामी व चंद्र राशीच्या अष्टमाचा स्वामी एकमेकांचे मित्र आ���ेत कि शत्रू.\n२) लग्नेश आणि अष्टमेश एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.\n३) लग्नेश आणि रवी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.\nजर वरील ग्रह परस्परांचे मित्र असतील तर दीर्घायु , सॅम असतील तर मध्यायु आणि शत्रू असतील तर अल्पायु असेल.\nफलदीपिका अ. १३ श्लो. १५\nसूत्र – ५ –\nजैमिनी पद्धतीमध्येही असेच एक सूत्र सांगितले आहे आणि ते जास्त प्रचलितही आहे. यासाठी लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेशचा विचार केला जातो. लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेश पहा.\n१) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही चर राशीत असतील किंवा एक स्थिर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर दीर्घायु असेल.\n२) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल.\n३) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही स्थिर राशीत असतील किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.\nसूत्र – ६ –\nकृष्णमूर्ती पद्धतीतही असेच एक सूत्र सांगितले आहे कि, ज्यावरून जातक अल्पायु आहे, मध्यायु आहे कि दीर्घायु आहे हे फारसे गणित न करता सांगता येते.\n* पण कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम जन्म कुंडलीला लागू करावे का खास करून अशा महत्वाच्या बाबतीत हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. जेथे दिड – दोन मिनिटाच्या फरकाने उपनक्षत्र स्वामी बदलतात अशा ठिकाणी असे नियम वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. (रुलिंग प्लॅनेटच्या साहाय्याने केलेले बर्थ टाइम रेक्टिफिक्शन हे मला तरी पटत नाही.) असो, इथे सूत्र काय आहे ते पाहू.\nकृष्णमूर्ती पद्धतीनुसार १, ५, ९, १० व ११ हि आयुष्यवर्धक स्थाने आहेत. (*९ स्थान हे स्थिर लग्नाला व ११ स्थान हे चर लग्नाला बाधक असल्याने स्थिर लग्नाच्या बाबतीत ९ व चर लग्नाच्या बाबतीत ११ हे स्थान वगळावे.)\n६, ८ व १२ व मारक (२, ७), बाधक (चर लग्न – ११, स्थिर लग्न – ९, द्विस्वभाव लग्न – ७) हि स्थाने आयुष्य विघातक मनाली जातात.\nकृष्णमूर्ती पद्धतीनुसार आयुर्दाय ठरविताना नियम असा आहे कि,\n१) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्यवर्धक स्थानाचाच कारक असेल व आयुष्याविघातक स्थानाचा कारक नसेल तर जातक दीर्घायु असेल.\n२) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्याविघातक स्थानाचाच कारक असेल व आयुष्यवर्धक स्थानाचा कारक नसेल तर जातक अल्पायु असेल.\n३) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा आयुष्यवर्धक व आयुष्याविघातक अशा दोनही स्थानाचा कारक असेल तर जातक मध्यायु असेल.\nहा नियम पाहताना बरेच ज्योतिषी वरील प्रमाणेच ३ व ८ स्थानाचा उपनक्षत्र स्वामीही तपासून पाहतात. तसेच कारक म्हणून शनी ग्रहही वरील पैकी कोणत्या स्थानाचा कारक आहे तेही पाहतात. सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची अवस्था हि “कृष्णमूर्ती आपली आपली” अशीच झाली आहे. असो.\nपुढच्या लेखात दुसऱ्या एखाद्या विषयावर अशीच काही ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्रे पाहू.\nसूचना – प्रतिक्रियांचे स्वागत आहे.\nहे हि लेख वाचा\nज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध\nसंतान दीपिका अर्थानं संतती योग\nज्योतिष विशारद, वास्तु विशारद\nकृष्णमुर्ती पद्धती आणि ग्रहांचे उच्च-नीचत्व –\nकृष्णमुर्ती पद्धती ही पारंपारीक पद्धती पेक्षा थोडी वेगळी असली तरी अगदिच विरोधी नाही आहे. पारंपारीक पद्धतीमधील बहुतेक सर्वच मूलभूत नियम कायम ठेऊन श्री कृष्णमुर्तीनी आपली ही पद्धती विकसित केली आहे ज्यात आवश्यक तेथे पाश्चात पद्धतीचाही वापर केला गेला आहे. पण बऱ्याच ठिकाणी कॄष्णमुर्ती पद्धतीच्या नांवाने बरेच लोक आपले नविन नियम किंवा आपली मते या पद्धतीवर थोपण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. असाच एक विषय म्हणजे कॄष्णमुर्ती पद्धतीत ग्रहांचे उच्चत्व -नीच्चत्व मान्य नाही आहे. मूळात ज्योतिष शास्त्रात माझ्या माहीतीप्रमाणे अशी एकही पद्धती नाही आहे जिथे ग्रहांचे उच्चत्व -नीच्चत्व मान्य नाही, ग्रहांच्या स्वराशी, उच्च राशी, नीच राशी, मुलत्रिकोण राशी, निर्बल राशी इ. गोष्टिंना फलज्योतिषात अनन्यसाधरण महत्व आहे. जर या गोष्टी कोणी अमान्य केल्या तर मग राशी ही संकल्पनाच कोलमडून जाईल. मग राशींची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होईल. राशी हा फलज्योतिषाचा एक महत्वाचा स्तंभ आहे याच्या शिवाय फलादेशाची कल्पनाच करता येत नाही. कृष्णमुर्ती पद्धतीत ग्रहांना कायमचे शुभत्व अथवा अशुभत्व नाही आहे. एखाद्या ग्रह एखाद्या भावाचे शुभ फल देईल तोच दुसऱ्या भावाचे अशुभ फल सुद्धा देऊ शकतो म्हणजेच ग्रह हा संपुर्ण पत्रिकेसाठी शुभ अथवा अशुभ असणार नाही. तसेच “उच्च ग्रह हा शुभ व नीच ग्रह हा अशुभ” हे मात्र श्री कृष्णमुर्तींनी साफ नाकारले आहे. तसेच राजयोग कृष्णमुर्ती पद्धतीत नाकारले आहेत. पण राशितत्वे जशीच्या तशीच स्विकारली आहेत.\nकृष्णमुर्ती पद्धतीचा मुलभूत नियम आहे की, ग्रह हा आपल्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फले देतो. इथेच सर्व काही येते. कोणताही ग्रह उच्च अथवा नीच आहे हे त्याच्या नक्षत्र स्वामी वरून ठरते . थोड्या सोप्या शब्दात सांगायचे तर उच्च ग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह बलवान तर नीच ग्रहांच्या नक्षत्रातील ग्रह हे बलहीन समजायचे, म्हणजे ग्रहांचे उच्चत्व व नीचत्व मान्य आहे. उदाहरण देऊन सांगायचेच झाले तर असे देता येईल की, समजा शनी तुळ राशीत चित्रा या मंगळाच्या नक्षत्रात असेल व मंगळ पुष्य या शनिच्या नक्षत्रात कर्क राशीत असेल तर पारंपारीक पद्धतीप्रमाणे शनी हा उच्च राशीत असल्याने बलवान मानला जाईल तर मंगळ नीच राशीत असल्याने बलहीन मानला जाईल पण कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे “ग्रह हा आपल्या नक्षत्र स्वामीप्रमाणे फले देतो” या नियमानुसार शनी हा नीच ग्रहाच्या नक्षत्रात असल्यामुळे बलहीन तर मंगळ हा उच्च ग्रहच्या नक्षत्रात असल्यामुळे बलवान मानला जाईल. पारंपारीक व कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये हा फरक असेल इथे अशाप्रकारे ग्रहांचे उच्चत्व व नीच्चत्व पाहीले जाईल. ते अमान्य केलेले नाही.\nकृष्णमूर्ती सिद्धांत या आपल्या पुस्तकात श्री हसबे सर काय म्हणतात पहा. (पान क्र. ८) –\n“……. कर्केचा गुरु शुभ फल देतो वा बलवान असतो असे न समजता जे ग्रह गुरुच्या पुनर्वसु, विशाखा व पुर्वाभाद्रपदा या नक्षत्रात असतील ते ग्रह त्यांचा नक्षत्र स्वामी उच्च राशीत असल्यामुळे बलवान ठरतील. हाच विचार नीच ग्रहांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारला आहे.”\nश्री कृष्णमुर्तीनी आपल्या Horary Astrology – Advanced Stellar System या ६ व्या रिडरमध्ये एक उदाहरण देऊन याचे अतिशय उत्तम विश्लेषन केले आहे. “मला हुंडा मिळेल काय ” या प्रश्नाच्या बाबतीत हुंडा किती प्रमाणात मिळेल हे सांगताना श्री कृष्णमुर्ती म्हणतात कि, जर ११ व्या भावाचा सब जर उच्च ग्रहाच्या नक्षत्रात स्थित असेल तर हुंडा अधिक प्रमाणात मिळेल व तोच सब जर नीच ग्रहांच्या नक्षत्रात असेल तर हुंडा खूपच कमी प्रमाणात अगर नांवापुरताच मिळेल. (Page 255). कृष्णमुर्ती पद्धतीत बरेच नियम हे विखूरलेल्या स्थितीत, उदाहरणांच्या अनुशंगाने येत असतात. ते वेगळे असे दिलेले नाही आहेत. त्यासाठी त्यांची रिडर्स नेहमी सतत वाचत राहल्यास अनेक नविन गोष्टी प्रत्येक वेळी लक्षात येतात. बऱ्याच ठिकाणि चूकिच्या भाष्यामुळेही (Interpretation) गोंधळ उडतो. केवळ वर वर नियम वाचणे म्हणजे ज्योतिष शिकणे नव्हे. म्हणूनच फेसबुक अगर इतर सोशल मिडियावरून ज्योतिष सारखे शास्त्र शिकण्याचा प्रयत्न करण्याला माझा नेहमीच तीव्र विरोध असतो. इथे कोणीही काहीही नियम सांगून नविन विद्यार्थ्यांना भ्रमित करु शकतो. नियम वाचून, समजून त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा हे ज्योतिषाचे खरे कौशल्य आहे. आणि हे फेसबुकवरुन शिकता येत नाही.\nहा लेख हि वाचा ... कृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ठ्ये (मूलभूत)\nकृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ट्यें –\nकृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ट्यें (मूलभूत) –\nज्योतिषशास्त्र हे गणितशास्त्र व खगोलशास्त्र या दोन शास्त्रांवर आधारित आहे. कृष्णमूर्ति पद्धतीचा नक्षत्रगणित हा तर गाभाच आहे. त्यामुळे नक्षात्रगणिताधिष्ठित फलादेश अगदी सूचक व तर्कशुद्ध सांगितला जातो. त्यामुळे ज्याला बेरीज- वजाबकी गुणाकार-भागाकार या स्वरुपाचे अगदी प्रारंभीक अवस्थेतले गणित येते. ज्याला शास्त्रची मूळ प्राथमिक माहीती आहे. त्या कोणालाही कृष्णमूर्ति पद्धतीने आवश्यक मार्गदर्शन घेऊन, स्वत:चे व इतरांचे भविष्य पाहता येईल. अशी ही बिनचूक फलादेश देणारी, तर्कशुद्ध नियमावली असलेली, एक आगळीवेगळी आणि अभिनव अशी सुलभ पद्धत आहे. फलितासाठी विचारांची दिशा लवकर मिळते. अशा या नविन्यपूर्ण पद्धतीचे जनक आहेत; कै. प्रोफसर के. एस. कृष्णमूर्ती\nकृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीची काही वैशिष्ट्यें अशी:-\n१- कृष्णमूर्ती पद्धतीत नक्षत्राची, विंशोतरी दशेच्या प्रमाणात नऊ असमान भागात विभागणी केली आहे. आणखी त्याहीपुढे जाऊन कृष्ण्मूर्तींनी या नऊ भागांचे आणखी प्रत्येक ९ – ९ भाग करुन म्हणजे (९*९= ८१ भाग) करुन नक्षत्राच्या सूक्ष्मात प्रवेश केला आहे. त्यामुळे फलादेशात सूक्ष्मता व अचूकता येण्यास मदत होते. त्यांच्या या सब-सब विभागणीचा जूल्या मुलांच्या पत्रिका सोडविताना फार उपयोग होतो.\n२- भावसाधन करण्यासाठी कृष्ण्मूर्तींनी, पाश्चात्य ज्योतिर्विद राफेल यांचे “टेबल्स ऑफ हाऊसेस” हे पुस्तक ग्राह्य धरले आहे. कुंडली मांडतांना भावारंभ पद्धतीचा (प्लासिडस) पुरस्कार केला आहे.\n३- या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांसाठी कोणकोणती स्थाने (भाव) वा त्यांचा समूह लक्षात घ्यावा, याची निश्चित कल्पना दिलेली असल्यामुळे फलादेशात सहज सुलभता आली आहे. उदा. विवाहाचा विचार करतांना त्यांनी कुटुंबस्थान- सप्���मस्थान व लाभस्थान विचारात घेतले आहे. असेच इतर प्रश्नांसंबंधी आहे. प्रत्येक ग्रहाचे बल पाहण्यासाठी त्याम्चा निश्चित क्रम ठरलेला आहे.\n४- कोणताही ग्रह हा, पत्रिकेतील त्याच्या एकंदर स्थिती व भावेशानुसार फले कोणत्या मार्गाने मिळतील हे दर्शवितो. तर नक्षत्रस्वामी (स्टारलॉर्ड) मिळणारी फले दर्शवितो. तसेच उपनक्षत्र स्वामी (सब लॉड) हा ती घटना घडणार किंवा नाही हे दर्शवतो. हे सर्वच प्रश्नांच्या बाबतीत अनुभवास येते.\n५- एखादी घटना केव्हा घडेल याचा विचार करताना रवी- चंद्र यांचे आणि दशास्वामी व अंतर्दशास्वामी यांचे गोचर भ्रमण कृष्णमूर्तीनी लक्षात घेतले आहे. या पद्धतीने झटकन कालनिर्णय करता येतो. उदा. समजा गुरु दशेत केतूची अंतर्दशा सुरु आहे व हे ग्रहेखाद्या गोष्टीचे कार्येश असतील तर ती गोष्ट ज्यावेळी रवि गोचरीने गुरुच्या धनु राशीत व केतूच्या मूळ नक्षत्रात जाईल त्याच वेळी घडेल. रवी धनू राशीत १६ डिसेंबर नंतर जातो.\n६- कृष्णमूर्तीं पद्धतीने फलादेश पाहताना, कृष्णमूर्तींनी सांगितलेले अयनाशंच उपयोगात आणावेत. कारण खूप संशोधन करुन, फलादेशात अचूकता येण्याच्या दृष्टीने, त्यांनी त्याचे स्वत:चे अयानांश निश्चित केले आहेत. कृष्णमूर्तीं पद्धतीचे अयनांश व चित्रा पक्षीय अथवा लाहीरी अयनांश यात केवळ ६ कलेचा फरक आहे. कृष्णमूर्तीं यांनी अयनांशाची वार्षील गति ५०.२३८८४७५ मानली आहे.\n७- कृष्ण्मूर्तींनी आपल्या या ज्योतिष पद्धतीत सर्व पाश्चात्य ग्रहयोग व भारतीय पद्धातीने दृष्टीयोग स्विकारले आहेत.\n८ – राहू व केतू या छायाबिदूंना कृष्णमूर्ती पद्धतीत असामान्य महत्त्व दिलेले आहे. यांना स्वत:च्या राशि नाही आहेत म्हणून इतर ग्रहांपेक्षा हे दोन छायाबिंदू जास्त जोरदार फले देतात, आणि असा या पद्धतीत हमखास अनुभवही येतो.\n९- या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांसाठी कोणकोणती स्थाने (भाव) वा त्यांचा समूह लक्षात घ्यावा, याची निश्चित कल्पना दिलेली असल्यामुळे फलादेशात सहज सुलभता आली आहे.\n१० – ग्रहबलाचा विचार करतांना भारतीय ज्योतिष परंपरेनुसार त्याचे स्वक्षेत्र, उच्चराशी, किंवा मुलत्रिकोणराशी या गोष्टींना य पद्धतीत अति महत्व दिलेले नाही. ग्रहाम्च्या राशीपेक्षा त्याच्या नक्षत्रस्वामीस या पद्धतीत महत्व आहे. उच्च राशीत असलेला कोणताही ग्रह शुभफले देतो हे गृहीत सत्य या पद्धतीत स्विकारले नाही. कर्केचा गुरु शुभ फल देतो वा बलवान असतो असे न समजता जे ग्रह गुरुच्या पुनर्वसु, विशाखा व पुर्वाभाद्रपदा या नक्षत्रात असतील ते ग्रह त्यांचा नक्षत्र स्वामी उच्च राशीत असल्यामुळे बलवान ठरतील. हाच विचार नीच ग्रहांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारला आहे.\n११- जन्मकुंडलीत एखादा वक्रि ग्रह असल्यास तो काहीही वाईट करणार नाही. तो मार्गी ग्रहाप्रमाणेच समजावा. प्रश्नकुंडलीतील वक्री ग्रह मार्गी झाल्यानंतर फले देतो. पण वक्रीग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह फले देण्यात अडचणी आणतात. हा विचार या पद्धतीत ग्राह्य धरला आहे.\nसंदर्भ – कृष्णमुर्ती सिद्धांत – श्री ज्योतिंद्र हसबे\nहा लेख हि वाचा ... कृष्णमूर्ती पद्धती आणि ग्रहांचे उच्च निचत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2014/05/18/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-17T06:18:11Z", "digest": "sha1:ZJLK4ZYQOKXBSHWAXTTNF6DU2USS3P4P", "length": 28701, "nlines": 292, "source_domain": "kayvatelte.com", "title": "नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nया इलेक्शनचे निकाल आलेले आहेत. जनतेने भाजपाला पूर्ण बहुमताने निवडून दिलेले आहे. ज्या मुद्यावर ही निवडणूक लढली गेली तो मुद्दा म्हणजे विकासाचा. गुजरात मॉडेल हा शब्द पण बराच वापरला गेलाय या निवडणुकीत. तर हे गुजरात मॉडेल म्हणजे नेमकं काय हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असतो. गुजरात म्हंटलं की सुंदर रस्ते हा एकच मुद्दा लोकं चर्चेला घेतात, पण इतर गोष्टींचे काय हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असतो. गुजरात म्हंटलं की सुंदर रस्ते हा एकच मुद्दा लोकं चर्चेला घेतात, पण इतर गोष्टींचे काय मला आकलन झालेले गुजरात मॉडेल इथे एक्सप्लेन करतोय.\nलोकांना शासनाकडून काय हवं असतं आता या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलणारे असले तरीही, संपूर्ण भारतात अगदी कुठल्याही भागात रहाणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला सरकारकडून फार कमी अपेक्षा असतात. जर हा प्रश्न विचारलाच, तर १) चांगले रस्ते२) पाणी ३) विज ह्या तीन गोष्टी आणि औद्योगिक विकास ही चौथी गोष्ट आता या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलणारे असले तरीही, संपूर्ण भारतात अगदी कुठल्याही भागात रहाणाऱ्या सर्���सामान्य व्यक्तीला सरकारकडून फार कमी अपेक्षा असतात. जर हा प्रश्न विचारलाच, तर १) चांगले रस्ते२) पाणी ३) विज ह्या तीन गोष्टी आणि औद्योगिक विकास ही चौथी गोष्ट ह्या गोष्टीं व्यतिरिक्त जनतेची अजिबात काहीच अपेक्षा नसते. ही गोष्ट नरेंद्र मोदींच्या अगदी बरोबर लक्षात आली आहे, आणि म्हणूनच गुजरातचा आर्थिक, सामाजिक विकास होऊ शकला.\nपहिल्या तीन गोष्टी एकदा केल्या की मग चौथ्या गोष्टींसाठी म्हणजे इंडस्ट्रिअल ग्रोथ साठी काही खास मेहेनत करावी लागत नाही. फक्त नवीन उद्योग आपल्या राज्यात येतील ह्याची काळजी घेतली की झाले. मग त्या साठी नवीन एसईझेड सुरु करणे, नवीन उद्योजकांशी जवळीक वाढवून त्यांना ठरावीक काळासाठी खास सवलती देणे असे उपाय केले जातात.\nसहज आठवलं म्हणून लिहितोय, नितीन गडकरी जेंव्हा बांधकाम मंत्री होते तेंव्हा त्यांनी मुंबईचे रस्ते , फायओव्हर्स चे जे काम केले, त्यामुळेच त्यांची एक कार्य कुशल मंत्री म्हणून ओळख निर्माण झाली. एखादी व्यक्ती राज्यामध्ये जर इतके काम करू शकते तर तिला राष्ट्रीय पातळीवर नेल्यास अजून जास्त काम करू शकेल असे पक्ष श्रेष्ठींना वाटले होते.\nमहाराष्ट्रात आज कॉंग्रेसच्या राज्यात एका जिल्ह्यात पाच मंत्री ( त्या पैकी एक गृह मंत्री ) असतांना पण रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय आहे. पेट नाक्या पासून सांगली पर्यंत किंवा सांगली ते कोल्हापूर रस्ता अजूनही अतिशय वाईट अवस्थे मधे आहे. जेंव्हा हे असे नेते, जर आपल्याच शहरातले रस्ते तयार करून घेऊ शकत नसतील, तर त्यांच्याकडून अजून तरी काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्न नक्कीच जनतेला पडलेला असेल, आणि त्यांनी आपला राग मतदानाद्वारे दाखवून दिलाय.अशीच अवस्था जवळपास सगळ्याच जिल्ह्यात दिसून येते. त्यातल्या त्यात स्टेट हायवेज जरा बरे म्हणायचे बस्स. रस्ते बनवल्यावर त्याचे मेंटेनन्स पण करायचे असते ही गोष्ट सरकार विसरलंय.\nमध्यप्रदेश मधे पण दिग्गी मुख्यमंत्री असतांना रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब होती, आणि शेवटी मग लोकांनी एमपी मधून पण कॉंग्रेसचे राज्य उखडून टाकले होते. हा इतिहासही बरेच लोकं आज विसरले असतील, पण खास एमपी मधे त्या काळी ज्या लोकांनी प्रवास केला असेल त्यांना नक्कीच आठवेल. एमपी मधे रस्त्याने प्रवास करणे जवळपास अशक्य झाले होते.\nगुजरात मध्ये असलेले उत्कृष्ट रस्ते, केवडीय��� कॉलनी पासून कच्छ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या साठी बनवलेले गेलेले कॅनल्स आणि अविरत विद्युत पुरवठा ह्या गोष्टींच्या मुळे गुजरातचे नंदनवन झाले. विज, रस्ते आणि पाणी ह्या कुठल्याही व्यक्तीसाठी किंवा उद्योगा साठी मुलभूत गरजा असतात. या बेसिक गोष्टी असल्यामुळे तिकडे महाराष्ट्रातले बरेच प्रकल्प स्थानांतरीत झाले. टाटा , एलऍंड्टी, सुझलॉन, ही काही उदाहरणादाखल दिलेली नावे.\nस्पेशल एकॉनॉमिक झोन गुजरात मधे ५५ आहेत- आणि सगळे ऍक्टीव्ह. जो भाग शेतीच्या दृष्टीने पूर्णपणे बंजर आहे, त्या भागाचा पण डेव्हलपमेंट साठी करून घेतलेला उपयोग म्हणजे या एसईझेड. इतर इंडस्ट्रीज ला पण येण्यासाठी खास आमंत्रण देण्यात नमो कधी मागे नव्हते. एकदा एस ई झेड निर्माण झाले , किंवा एखादी इंडस्टी आली की मग त्या भागात रोजगार निर्मिती सोबतच रिअल इस्टेट, दुकाने, बाजार, शाळा कॉलेजेस आणि इतर डेव्हलपमेंट पण आपोआपच होतात. थोडक्यात काय तर इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली, की सगळया राज्याचा सर्वांगीण विकास होतो.\nआता असे बघा, एक नॅनो चा प्लांट आल्याबरोबर त्या सोबतच त्याला लागणारे पार्ट् सप्लाय करण्यासाठी शेकडो मिडीयम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आपोआपच डेव्हलप झाल्या. या स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये रोजगाराच्या संधी पण मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. म्हणजे एक मोठी इंडस्ट्री असे अनेक फुटकळ उद्योग सुरु होण्यास मदत करते. अगदी हीच गोष्ट रिलायन्स, एल ऍंड टी आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत म्हणता येईल.\nविज , पाणी, आणि रस्ते….. बस्स इतकं जरी केलं तरी पुरेसं आहे . शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी/विज दिले की झाले.\nमला समजलेले गुजरात मॉडेल हे असे आहे, हे असेच मॉडेल जर सगळ्या देशात राबवले तर नक्कीच देशाचा विकास होण्यास काही अडचण येणार नाही. मी काही एकॉनॉमिस्ट नाही, मला काय वाटेल ते इथे लिहिलंय, जर काही लिहण्यात चूक झालेली असेल तर कॉमेंट्स देऊन अवश्य दुरुस्त करा.\n14 Responses to नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nआमच्या नेत्यांचे एक तत्व आहे जनतेच्या समस्या सोडविल्या तर जनता तुम्हाला परत कश्याला निवडून देईल . त्यांच्या समस्या सोडविण्याचा आभास निर्माण करा , जनतेला जात धर्म भाषा या बद्दल भांडत ठेवा म्हणजे तुम्ही सुखाने निवडून येत राहाल . आणि आता पर्यंत हेच होत आहे .\nपण माहिती तंत्रज्ञाना च्या स्फोटां मुळे यांची सगळीच समीकरणे पार उध्वस्त झाली ……… पण हे कोणाच्या लक्षातच आले नाही . शरद पवारा सहित सर्व नेते जाती पाती सग्गे सोयरे पाटील देशमुख धर्म याचीच गणिते मांडत बसले . यांनी केलेला सहकार शिक्षणाचा विकास यांच्या सग्ग्यासोयारयातच मर्यादित राहिला , प्रत्यक्षात सर्वत्र भकासच झाला ……\nरस्त्याचे तर विचारूच नका…… एकूण खर्चाच्या एस्टीमेट पेक्षा रस्त्यावर फक्त २० ते २५ टक्के खर्च होतात…… बाकी मंत्रालयातून रस्ता मंजूर करून आणणे , पैसा मंजूर करणे , रिंग करणे हा स्वतंत्र विषय आहे . कांही जण तर या रिंग करण्यावरच करोडोपती झाले आहे . , कामाची बिले काढणे, चेक हातात घेणे यातच त्या रस्त्याच्या एस्टीमेटची गुत्तेदाराची ७० ते ८० टक्के खर्च झाल्या नंतर रस्ता करणे हे दिव्य काम आहे . मग विकास कसा होणार \n. झाले ते चांगले झाले या सर्व बाबी गौण ठरून मतदाता विकासा बद्दल विचार करू लागला हे चांगले झाले . आपण नेहमी गुजरात ला जात असता आपण डोळ्याने तो विकास पहिला असणार या बद्दल तुम्हाला खरे काय मॉडेल आहे हे आपणास विचारणारच होतो …… बरे झाले लेख लिहिलात…. गुजरात च्या खेड्या पाड्या वर सविस्तर लिहिल्यास बरे होईल . या लेखाची लिंक वापरू का \nअगदी बरोबर.. सांगली सारख्या गावाची दुरावस्था पाहिली मी स्वतः. .मागच्या आठवड्यात चक्क चार तास लोड शेडींग सुरु होते. गावातल्या काही लोकांशी बोललो, तर त्यांचे मत पण हेच होते, म्हणाले, अहो पाच मंत्री असून एक रस्ता होऊ शकत नाही, कशाला निवडून द्यायचे यांना यांनी केलं तरी काय आमच्या साठी\nमंत्रालयातली कामं मला पण “चांगलीच” माहिती आहेत.\nया पुढे नरेंद्र मोदी जेंव्हा देशाचा विचार करतील तेंव्हा इतर राज्यातले कारखाने गुजरात मधे यावे अशी आशा न करता, इतर देशातले उद्योग भारतात यावे अशी काही तरी व्यवस्था करतील असे वाटते..\nलेखाची लिंक वापरलि तरी हरकत नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा..\nयोग्य ,सुंदर लेख , नरेद्र मोदीची जबाबदारी वाढली आणि ते योग्य प्रकाराने हाताळतील यात शंका नाही,\nमनःपूर्वक आभार. हे मॉडेल म्हणजे काय हे माझ्या मुलीने विचारले, म्हणून असे वाटले की बऱ्याच लोकांना ह्याबद्दल माहिती नसावी म्हणून लेख लिहिला.\nराजेंद्र मेंगाने, मडगाव, गोवा. says:\nमहेंद्रजी, लेख अगदी मस्त जमला��. अगदी इथं गोव्यात सुदधा दोन्ही सीटस् व त्यातही दक्षिण गोव्यासारख्या ख्रिश्चनबहूल भागाची सीट सुदधा भाजपाने घेतली. एकंदरच कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराला व लोकांना गृहीत धरण्याच्या पदधतीला लोक कंटाळले होतेच. आता निश्चित काहींतरी चांगले दिवस आपल्या देशाला व देशवासीयांना येतील अशी आशा आपण करु शकतो, नाहीं का \n– राजेंद्र मेंगाने, मडगाव, गोवा.\nब्लॉग वर स्वागत. एकच आहे की मोदीना टिम नॉन करप्ट मिळा ली पाहिजे\nबरोबर. लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करनारे सरकार हवेय. जे स्वच्छ कारभार देइल.\nमोदीेंचे गुजरात मॉडेल हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे वीज, पाणी आणि रस्ते असले तरी मोदी आणि टीमला फार मोठे अपेक्षांचे ओझे वाहावे लागनार आहे. आमच्या प्रत्येक समस्येचे समाधान मोदी करतील असा आशावाद जनतेला आहे. जनतेचा भ्रमनिरास न करता कामे करणे इथेच खरी परीक्षा आहे.\nअपेक्षां तर आहेतच. लोकांना अच्छे दिन आने वाले है…. म्हणून बदलून दिलंय सरकार. वर दिलेल्या बेसिक समस्यांचे जरी निराकारण जरी केले तरी जनतेचे समाधान होईल असे वाटते.\nपूर्ण बहूमत असल्याने, सहज शक्य होईल.\nविशाल विजय कुलकर्णी says:\n१००% सहमत आहे. फ़क्त आता हेच केंद्रात राबवताना मोदींना अजुनही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे हे निश्चीत. सगळ्यात मोठे अडथळे तर पक्षातच आहेत, कालच्या मोदींच्या भाषणाच्या वेळी याची चुणूक दिसलेली आहेच. अर्थात मोदींनी जबरा धोबीपछाड देवून बुमरॅंग केले ही बाब अलाहिदा 😉\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/cctv-of-csmt-foot-over-bridge-collapse-1858285/", "date_download": "2019-07-17T06:54:32Z", "digest": "sha1:DBJ5ETZXHR65ENIPJM2AIVACEYNOZXZS", "length": 16307, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV of CSMT foot over bridge Collapse | CSMT Fob Collapse: पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\n३० वर्षांपूर्वीचे चोरीचे खटले निकाली\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nयुवकाची सुटका; अपहरणात भाजयुमोचा पदाधिकारी सूत्रधार\nदारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड\nCSMT Fob Collapse: पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद\nCSMT Fob Collapse: पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद\nछत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले\nमुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. ही दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत सीएसएमटी स्थानकाला जोडणाऱ्या ब्रीजवर लोक चालताना दिसत असून पूल कोसळताच लोकांची गर्दी झालेली दिसत आहे. काही लोक भीतीने धावपळ करतानाही दिसत आहेत.\nनरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.\nपूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत अप��र्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nजखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्चित करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्यासंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.\nपूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्चित करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्यासंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. ‘ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना आहे. रुग्णालयात १० जण दाखल असून एक रुग्ण आयसीयूत आहे. मात्र सध्या ते धोक्याबाहेर आहेत. चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेतच पण याशिवाय घटनेला प्राथमिक जबाबदार कोण आहे याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असं म्हटलं. ऑडिट करताना ज्यांनी हिरवा कंदील दाखवला असेल त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे त्यांची पुनर्तपसाणी करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\n'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nसनीने अमेरिकेत घेतला 'स्वप्नांचा बंगला'\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती\n‘ऑनलाइन पेमेंट’मुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत गती\nअंदरसे आवाज आ रही है, दुआ करो..\nढिगारे उपसण्यात विलंब; मदत करणाऱ्या स्थानिकांचाही अडथळा\nघाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाचे अपहरणनाटय़\nठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी\nपोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण\nसहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सौंदर्य स्पर्धेत विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/61644", "date_download": "2019-07-17T06:45:58Z", "digest": "sha1:2DZHZP4PCWSIFU54TBG2OGQE7QOJBPFI", "length": 26559, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सूपरबोल - रामायण आणी महाभारत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सूपरबोल - रामायण आणी महाभारत\nसूपरबोल - रामायण आणी महाभारत\nकाल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला.\nखेळ बघत असताना काही रँडम विचार मनात येत होते, तेच ईथे मांडतोय.\nईतकी वर्षं सूपरबोल बघताना जाण���तं की ह्या एका खेळानं अमेरिकेला किती एकत्र बांधून ठेवलय. गेम सुरू व्हायच्या आधी अमेरिकन एअरफोर्स ची विमानं स्टेडियम वरून उडत जातात. सुरूवातीच्या राष्ट्रगीताच्या वेळी स्पेस-स्टेशन मधले अंतराळवीर वगैरे सुद्धा दाखवतात. राष्ट्रगीत म्हणायला कुणातरी सेलिब्रीटीज ची निवड होते. काल तर टॉस करायला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश सपत्निक आले होते. मध्यांतरातला 'हाफ टाईम शो' हा एक महत्वाचा मानबिंदू असतो. काल लेडी गागा चा शो सुद्धा परंपरेला साजेसा नेत्रदिपक झाला. हा शो चालू असताना, आत्ता ईथे एक फूटबॉल ची मॅच चालू होती, किंवा ह्या मध्यंतरानंतर पुन्हा सामना चालू होणार आहे ह्याच क्षणभर विसर पडावा ईतका भव्य देखावा उभारला जतो. सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती तयार करण्यात (खर्च, कल्पना) कंपनीज कसलीही कंजुशी करत नाहीत. ह्या जाहिरातीमधे सुद्धा सगळ्यात चांगली कुठली होती वगैरे चर्चा, रँकिंग वगैरे असतं. सामान्य प्रेक्षकांमधे, सूपरबोल पार्टीज त्यातला पिझ्झा-विंग्ज-बीअर असा 'पारंपारिक मेन्यू' असं एक वेगळच वातावरण तयार होतं सगळीकडे. मस्त वाटतं.\nमग एक प्रश्न पडला की भारताला असं एकत्र बांधून ठेवणारा धागा कुठला भाषा नाही, क्रिकेट सुद्धा आपण समजतो तितकं नाही. कितपत क्रिकेट चे चाहते रणजी, ईराणी वगैरे करंडक फॉलो करतात माहीत नाही, पण फारसे नसावेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. पण मग तो काही फक्त भारताचा सोहळा रहात नाही.\nगेल्या अनेक वर्षात असं दूरदर्शन ला मोठ्या प्रमाणात, भारतभर पसरलेल्या जनतेला बांधून ठेवणार्या दोनच गोष्टी मला आठवल्या - रामायण आणी महाभारत. (नंतर चा अपवाद सचिन च्या बॅटींग चा). ह्या दोन मालिकांमधे नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर भावनिक गुंतवणूक होती. फर्स्ट ऑफ अ काईंड असण्याचा फायदा तर मिळालाच. पण तरिही त्यापलिकडे जाऊन मोठ्या प्रमाणात लोकं त्या कथांशी भावनिक पातळीवर गुंतली होती. त्या कथानकांशी, त्यातल्या पात्रांशी आपलेपणा वाटला होता. रविवारी सकाळी टीव्ही वर रामायण आणी नंतर महाभारत लागायचं तेव्हा कर्फ्यू लागला आहे असं वाटावं ईतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते ओस पडत. ही परिस्थिती बर्याच ठिकाणी होती. ह्या दोन सिरियल्स च्या टीव्ही वरच्या ब्रॉडकास्टिंग च्या वेळेनुसार लग्ना-मुंजीचे मुहूर्त पुढे-मागे ढ��लले गेल्याच्या कथा आणी अनुभव आहेत.\nभारताचा सर्वसमावेशक धागा, रामायण आणी महाभारत च आहे का माबोकरांचे प्रतिसाद वाचायला आवडेल.\n\"अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव इलाज रे\" राजकारण्यांवर टी़का करणे हा कॉमन धागा आहे प्रत्येक भारतीयाला बांधणारा रे \nविश्वचषक क्रिकेट स्पर्धेची भारत पाक मॅच\nविश्वचषक क्रिकेट स्पर्धेची भारत पाक मॅच >+१\nतसेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधिल अंतिम सामना ज्यात भारत एक प्रतीस्पर्धी असेल तर सूपरबोल सारखेच वातावरण असते आणि त्यात जर सामना भारतात असेल तर मात्र विचारायलाच नको.\n\"विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची भारत पाक मॅच\" - मी शक्यतो आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स टाळत होतो. अन्यथा, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच हा तर भारतातला सगळ्यात मोठा 'देशप्रेम शोकेस डे' असतो.\nपण अमेरिकेत जेव्हढा फूटबॉल\nपण अमेरिकेत जेव्हढा फूटबॉल आहे त्याच प्रमाणात भारतात क्रिकेट हा भारतीयांनां बांधून ठेवणारा धागा आहे असं मला तरी वाटतं.\n>> मग एक प्रश्न पडला की भारताला असं एकत्र बांधून ठेवणारा धागा कुठला भाषा नाही, क्रिकेट सुद्धा आपण समजतो तितकं नाही. कितपत क्रिकेट चे चाहते रणजी, ईराणी वगैरे करंडक फॉलो करतात माहीत नाही, पण फारसे नसावेत\nहे वाचून मला कळलं नाही की तुम्हाला सुपरबोल बद्दल लिहायचं आहे की फूटबॉल ह्या खेळाबद्दल. कारण मग अमेरिकेतही सुपरबोल जितके लोक त्यातल्या विविध आस्पेक्ट्स करता बघतात तितका कॉलेज फूटबॉल किंवा अन्य फूटबॉल बघतात का असा प्रश्न मला पडला.\n\"अमेरिकेतही सुपरबोल जितके लोक\n\"अमेरिकेतही सुपरबोल जितके लोक त्यातल्या विविध आस्पेक्ट्स करता बघतात तितका कॉलेज फूटबॉल किंवा अन्य फूटबॉल बघतात का \" - चांगला मुद्दा आहे. कॉलेज फूटबॉल देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. बरेच वेळा असं पाहिलय की कॉलेज फूटबॉल मधे कुणाचा तरी कुणीतरी खेळत असतो, ज्याच्यामुळे त्याला जर पर्सनल टच येतो.\nक्रिकेट चा मी मोठा फॅन आहे हे सत्य आहे. एज ग्रूप क्रिकेट पासून, रणजी, दुलीप, ईराणी (भारतातलं डोमेस्टीक क्रिकेट) ते आंतरराष्ट्रीय असं सगळं मोठ्या प्रमाणात फॉलो करतो आणी जमेल तितकं बघतो. पण बरीच लोकं भेटतात की ज्यांच्या बोलण्यात 'हल्ली ईतकं क्रिकेट फॉलो करणं जमत नाही' 'तू अजून क्रिकेट बघतोस' 'पहेले देखते थे यार, वह फिक्सिंग का हुआ, तब से मन नही करता' वगैरे ऐकायला मिळाल्यापासून क���रिकेट तो धागा आहे का असा प्रश्न पडायला लागला.\nतुमचं एक्स्प्लनेशन पटण्यासारखं आहे. पण तरिही मी अमेरिकेत गेले सोळा वर्षं आहे आणि माझ्या संपर्कातले खूप कमी लोक सुपरबोल सोडला तर फूटबॉल फॉलो करतात. अर्थात हे एखाद्या बबल मध्ये असल्याचं लक्षण नाकारता येत नाही. पण असंही वाटतं की अशा प्रकारचे खूप बबल्स असावेत इकडे इकडच्या विविधतेमुळे जसे भारतातही आहेतच.\nमाझंही आता क्रिकेट बघणं होत नाही कारण इझी अॅक्सेस नाही आणि जेव्हा बघायचे तेही लिमीटेड कारण कदाचित तुमच्यासारखी डाय हार्ड फॅन नसावे मी क्रिकेट ची. आणि तेव्हाही आई बाबा इत्यादी ह्यांची क्रिकेटची आवड, माझ्या भावाची क्रिकेटची आवड आणि माझी आवड ह्यात बराच फरक होता. तोच फरक इथेही दिसतो फूटबॉल च्या बाबतीत असं वाटतं. परत बबल आर्ग्युमेन्ट आहेच पण तरिही माझ्या म्हणण्यात थोडंफार तथ्य आहे असं मात्र वाटतं.\n(सुपरबोल चा एक्स्ट्राव्हॅगन्स मला मनापासून अपील होत नाही पण तरी कधीतरी बघते, आणि माझ्यासारखे एकंदर फूटबॉल, सुपरबोल फारसे न फॉलो करणारे खूप आहेत आजूबाजूला हे दिसतंय).\nबबल असू शकतो. मी काही भाग असे\nबबल असू शकतो. मी काही भाग असे पाहिले आहेत जिथे कॉलेज फूटबॉल चं प्रस्थ प्रचंड आहे. घरचं कार्य असल्यासारखे लोक वागतात. आणी काही ठिकाणी एनएफएल, फँटसी टीम्स वगैरे चा गदारोळ असतो.\nअरे तुम्ही दोघे कुठल्या\nअरे तुम्ही दोघे कुठल्या स्टेट्स मधे आहात ते बघा म्हणजे कॉलेज फूटबॉलच्या फॉलोइंगची संगती लागेल.\nमी आता तेच लिहीणार होते. इथे बे एरियात काही ठराविक लोक सोडले तर नेमाने कॉलेज फूटबॉल फॉलो करणारे कमीच. जिकडे अशी बे एरियातल्यासारखी डायव्हर्सिटी आहे तिकडे फूटबॉल बरोबरच इतर अनेक वेगवेगळे धागे सापडतील लोकांनां बांधून ठेवणारे\nपण रामायण आणि महाभारत ह्याबद्दल मात्र अनुमोदन. त्या दोन टि व्ही सिरीयल्स नी खरंच भारतीयांनां एकत्र आणलं असं म्हणायला वाव आहे.\n\"अरे तुम्ही दोघे कुठल्या\n\"अरे तुम्ही दोघे कुठल्या स्टेट्स मधे आहात ते बघा म्हणजे कॉलेज फूटबॉलच्या फॉलोइंगची संगती लागेल.' -\nबे एरिया मधे खरच खूप डायव्हर्सिटी आहे. मागे एकदा मॅनहटन सोडून जास्तीत जास्त लांब म्हणजे जर्सी सिटीला (रहायला) आणी अटलांटीक सिटी ला विकेंड ला जाणारा एक मित्र भेटायला आला असताना त्याला कल्चर शॉक बसला होता. आणखी एक डोस द्यावा म्हणून त्या���ा वॉलमार्ट ला घेऊन गेलो होतो. ते ४ दिवस कसेबसे काढले त्याने.\nटायटल वाचून रामायण महाभारताशी संबंध जोडणारा विनोदी लेख असेल वाटलेलं.\n\"टायटल वाचून रामायण महाभारताशी संबंध जोडणारा विनोदी लेख असेल वाटलेलं. \" - जे जमतं तेच काम माणसानं करावं. फारएण्डासारखा प्रतिभा असलेल्यांनी विनोदी लेखनाचा मार्ग धरावा. ऋन्मेष सारखी कला असेल तर शतकी-महाशतकी धागे काढवेत. आम्ही पामर फक्त मनात आलेले विचार - आळसानं बोटांवर मात केली नाही - तर ईथे टंकणार.\n>>पहेले देखते थे यार, वह\n>>पहेले देखते थे यार, वह फिक्सिंग का हुआ, तब से मन नही करता'\nअसंच एकजण काल डिफ्लेट गेट बद्दल म्हणाला. अमेरिकन फुटबॉल बद्दल काहीच माहिती नसल्यामुळे गुगल करून बघावं लागलं हा काय प्रकार आहे.\nइंटरेस्टिंग. भारतात असा वार्षिक \"देशी\" इव्हेण्ट नसेल एकच. भारत-पाक ची मॅच किंवा वर्ल्ड कप च्या महत्त्वाच्या गेम्स हेच त्यातल्या त्यात जवळचे उदाहरण.\nक्रिकेटमधला इंटरेस्ट कमी झाल्याचे मला जाणवले नाही. भारतात तर नाहीच पण अमेरिकेतील भारतीयही. याउलट गेल्या काही वर्षांत क्रिकेट इथेही लोकांना सहज बघायला उपलब्ध झाल्याने \"स्कोअर बघणारे\" लोक पूर्वीपेक्षा खूप वाढलेत. ९० च्या दशकात व त्या आधी इथे आलेल्या लोकांचे क्रिकेट कनेक्शन बर्यापैकी तुटले होते. ते नंतरच्या लोकांचे झाले नाही.\n\" - त्या विषयी च्या मतमतांतराचं जाळं प्रचंड मोठं आहे. त्यातून थोडेसे राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी लाभलेले नेते / क्रांतीकारक सोडले, तर सगळा आनंद आहे. 'महानायक' च्या प्रस्तावनेत विश्वास पाटलांनी लिहीलय की सुभाषचंद्र बोस ह्या विषयावर रिसर्च करायला सुरूवात केल्यावर त्यांना जाणवलं होतं की खुद्द बंगाली माणसांत सुद्धा सुभाषबाबूंविषयी गैरसमज आणी कन्फ्युजन आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mycitymyfood.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2019-07-17T06:17:53Z", "digest": "sha1:AC3EMM7RCQHSBXU4TS5KRT2CNZGWVIUA", "length": 5351, "nlines": 55, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "मुंबई", "raw_content": "\n‘सी फूड लव्हर्स’साठी प्रताप लंच होम\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. मुंबईत स��एसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही वडापावचा आस्वाद घेतांना\nYour ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. मुंबईत महालक्ष्मीच्या धोबी तलावापासून दोन मिनिटांच्या अंतरावर, सातरस्ता चौकातून आर्थररोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी सुरूवातीलाच श्रीराम हॉटेल आहे. तुम्ही पहिल्यांदा या हॉटेलात जात असाल तर तुम्हाला विचारावं लागेल, की श्रीराम हॉटेल\n या पावभाजीची ख्याती अख्ख्या दक्षिण मुंबईत आहे. पावभाजीसाठी ‘सरदार हॉटेल’समोर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी रांग लागते. या पावभाजीचा फॉर्म्यूला कुणासा ठाऊक, पण सरदारची पावभाजी\nलालबागच्या माणसाला भूक लागली आणि त्याला आनंद भवनच्या मिसळीची तलफ लागली नाही, तर समजायचं हा माणूस लालबागमध्ये नवीनच रहायला आला आहे. तलफ अशा अर्थाने की, आनंद भवनची मिसळ तर चवदार आहेच, मात्र आनंद भवनचा चहाही तलफ लावणारा आहे. साठ वर्षांपासून जपलेली चव आनंद भवनने 60 वर्षापासून आपल्या मिसळची चव जपली आहे. आनंद भवनची मिसळ आणि\n(अश्विन बापट) आमच्या ‘एबीपी माझा’वरील’चॅट कॉर्नर’ या एन्टरटेन्मेंट शोसाठी अभिनेता संजय मोने यांना निमंत्रित केलं होतं. बोलता बोलता त्यांनी विचारलं, तू राहायला कुठे आहेस मी म्हटलं, गिरगावात. असं म्हणताक्षणी संजय मोने यांनी गिरगावातले त्यांचे दिवस सांगायला सुरुवात केली. खास करून गिरगावातली खाद्य चळवळ यावर ते भरभरून बोलले. त्यावेळी मीही त्यांच्या त्या खमंग चर्चेच्या वेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://pmc.gov.in/mr/fire", "date_download": "2019-07-17T06:38:29Z", "digest": "sha1:D33GPRHJNU5FAWFXZ5B65CTAURVENLUK", "length": 27641, "nlines": 413, "source_domain": "pmc.gov.in", "title": "अग्निशामक विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nअपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त कार्यालय\nअपंग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » अग्निशामक विभाग\nजाणून घ्या महाराष्ट्रातील पहिल्या अग्निशमन संग्रहालयाविषयी...\nशहरातील अग्निशमन दल सदैव तुमच्या सेवेसाठी हजर आहे\nविभागाकडून मॉक ड्रिल्समार्फत नागरिकांना आगीसंदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते.\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nपुणे शहरात आगीसंदर्भात घडलेल्या घटना आणि त्यावरील उपायांची आकडेवारी\nशहरातील अग्निशमन केंद्रे आणि संबंधित अधिकार्यांची यादी\nपुणे महापालिका हद्दीतील लायसन्स अभिकरण एजन्सीजची नावे, पत्ते\nमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संकेतस्थळ\nपुणे म.न.पा. स्थापन होण्यापुर्वीची परिस्थिती :-\nइ.स.१८५६ मध्ये पुणे नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून सन १८८४ पर्यत सार्वजनिक सुरक्षिततेचे काम नगरपालिकेकडे सोपविण्यात आलेले नव्हते. मात्र सन १८७६ मध्ये पुणे नगरपालिकेत, आग लागल्याची बातमी आल्याचा उल्लेख प्रथम आढळून आला आहे. सन १८८४ ते १९१४ पर्यंतच्या कालखंडात आग विझविण्यासाठी वापरल्या जाणा-या यंत्रास हातपंप अगर मॅन्युअल फायर इंजिन म्हणत. सन १९१२-१९१३ मध्ये पुणे नगरपालिकेने आग विझविण्यासाठी दोन ‘ लॅन्ड स्टीम फायर इंजिनङ्क खरेदी केली. ही यंत्रे ओढून नेण्यासाठी माणसाचा अगर बैलाचा वापर करावा लागे. सन १९४२ मध्ये पुणे नगरपालिका, सबर्बन विभाग व कॅन्टोन्मेंट येथील आग बंबवाल्यांचा सहकारी संघ स्थापन होवून अग्निशमन क्षेत्रात स्थानिक पातळीवर सामूदायिक प्रयत्न करण्यात आले. मात्र, १९४५ मध्ये हा संघ विसर्जीत झाला. त्यावेळी पुणे नगरपालिकेने ३० अश्वशक्तीचे एक टेंडर व दोन ट्रेलर पंप घेवून कार्यक्षमतेत भर टाकली. सन १९५० मध्ये पुणे म.न.पा स्थापन होण्यापुर्वी पुण्यात तीन अग्निशामक केंद्र अस्तित्वात होती\nपुणे महानगरपालिका स्थापन झाल्यानंतरची स्थित्यंतरे:-\nसन १९५० मध्ये पुणे नगरपालिकेचे पुणे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर लगतची १७ खेडी पुणे मनपाच्या हद्दीत समाविष्ट झाली. या गावांमधील अरूंद रस्त्यांवरून अग्निशामक दलाचे वाहन जाऊ शकत नसल्याने ६ अश्वशक्तीचे ५ पोर्टेबल पंप व ‘डॉज्ङ्क मेकच्या दोन वॉटर टॅन्कस् खरेदी करण्यात येवून, त्यावर पॉवर टेक ऑफसह पंप बसविण्यात आले. तद्नंतर एकूण पांच फायर फायटर्स वेळोवेळी दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. पूर्वी भवानी पेठेतील केंद्र हे बुरूड आळी मध्ये होते. मात्र, हे ठिकाण व्यापारी पेठेत असल्यामुळे तसेच टिंबर डेपोचे भवानी पेठेत स्थलांतर झाल्याने महात्मा फु ले पेठेतील (पूर्वीची गंज पेठ) प्रशस्त जागेवर हे केंद्र हलविण्यात आले. सध्या हे केंद्र अग्निशामक दलाचे मुख्यालय आहे.\nमहानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घडलेल्या आग किंवा इतर आपत्कालीन दुर्घटनेत कोणत्याही प्रकारचे अग्निशामक सेवाशुल्क आकारले जात नाही. तथापि महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर मात्र अग्निशामक सेवाशुल्क आकारले जाते.\nम.न.पा. हद्दीमध्ये व हद्दीबाहेर पुढीलप्रमाणे अग्निशामक सेवाशुल्क आकारणी केली जाते.\n१. सर्वसाधारण आग –\nरु.१००/- (१० कि.मी. पर्यंत)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस\nरु.२००/- (२० कि.मी. पर्यंत) +डीझेल भाडे+सेवक चार्जेस\nरु.३००/- (२० कि.मी. पुढे)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस\n२. कारखाने / गोदामे यांच्या आगी –\nरु.१,०००/-(१० कि.मी. पर्यंत)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस\nरु.२,०००/- (२० कि.मी. पर्यंत)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस\nबंदोबस्तासाठी अग्निशमन वाहन ( अग्निशमन दलाकडील पाळी पद्धतीनुसार दर )\nप्रदर्शन, सेमिनार तत्सम कामी\nलाडकी लेक - मुलगी दत्तक योजना\nवैयक्तिक शौचालय अनुदान \nदिव्यांग व्यक्तींसाठी पीएमपीएमएल बस विनामूल्य पास योजना\nझोपडी दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य\nविनामूल्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया\nविद्युत जोडणीसाठी आर्थिक सहाय्य\nकृत्रिम अवयवांसाठी अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य\nवैयक्तिक पाणी कनेक्शनसाठी आर्थिक सहाय्य\nदिव्यांग व्यक्तींना दीर्घकालीन उच्च शिक्षणासाठी आर्थि�� सहाय्य\nअठरा वर्षांवरील मानसिक दृष्ट्या मंद व्यक्तींची काळजी घेणाऱ्या संस्थांना वार्षिक आर्थिक सहाय्य\nअठरा वर्षांवरील मानसिक दृष्ट्या मंद व्यक्तींची काळजी घेणाऱ्या पालकांना वार्षिक आर्थिक सहाय्य.\nपूर्णतः (१००%) दिव्यांग व्यक्ती व कुष्ठरोगाच्या रुग्णांना आर्थिक सहाय्य \nसन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील समाज विकास विभाग योजना लाभार्थी यादी\n--कोणतेही फोटोज् आढळले नाहीत --\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. प्रशांत रणपिसे\nमोबाइल क्रमांक: +91 9689931991\nनोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रभाकर उम्राटकर\nपदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689930082\nनोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रमोद सोनवणे\nपदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689930121\nविभाग पत्ता: सेंट्रल फायर स्टेशन, महात्मा पुळे पेठ, एन. न्यू इमारती बाजार, पुणे 411 042.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. प्रशांत रणपिसे\nमोबाइल क्रमांक: +91 9689931991\nनोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रभाकर उम्राटकर\nपदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689930082\nनोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रमोद सोनवणे\nपदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689930121\nविभाग पत्ता: सेंट्रल फायर स्टेशन, महात्मा पुळे पेठ, एन. न्यू इमारती बाजार, पुणे 411 042.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माह��ती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - July 17, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195525094.53/wet/CC-MAIN-20190717061451-20190717083451-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://bhunga.blogspot.com/2007/10/blog-post.html?showComment=1297403603002", "date_download": "2019-07-17T06:18:03Z", "digest": "sha1:KAZ2AV6GP2UR3B6S2CD635QIEZJQROJV", "length": 25606, "nlines": 92, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: भटकंती - केंजळगड [ बुलेट ट्रेक ]", "raw_content": "\nरविवार, १४ ऑक्टोबर, २००७\nभटकंती - केंजळगड [ बुलेट ट्रेक ]\nरायरेश्वर ट्रेकच्यावेळीच केंजळगडचा ट्रेक नक्की झाला होता... शिवाय रायरेश्वराच्या अगदीच सामने असल्यामुळे रस्ताही ओळखिचा झाला होता... मात्र यावेळी चार-चाकी सोडुन दोन-चाकीचा बेत करायचे ठरले.... आणि मलाही माझ्या बुलेटला गडाची वारी करवायची होती... झाले..\nकुणाल [पल्सर], चंदु [पल्सर] आणि अभय [सुझुकी सामुराय = नो प्रोब्लेम बाईक] या \"बाईक ट्रेक\" साठी तयार झाले\nसकाळी येरवाळीच प्रवासाला सुरुवात केली.... सातारा रस्ता एक तर हायवे त्यात सकाळी - सकाळी रिकामा.. मग काय... आम्ही भन्नाट निघालो... भोरमध्ये नाष्टा करुन आम्ही पुढे निघालो... जांभुळवाडी गावापर्यंत रस्ता ठीक होता.. आणि तेथुन पुढे आमची खरी वाट लागली.... दगडी - मुरमाड रस्ता आणि वळणा-वळणाची वाट.. आम्ही एका पाठीमागे एक ...सांभाळत...थांबत... आम्ही पुढे जात होतो... कुणाल आणि चंदु आपापली पल्सर सांभाळत पुढे आणि मी बुलेची ताकद आजमावत आणि अवाढव्य वजन सावरत ... तिला सांभाळत.. पाठीमागे...\nअंदाजे तीन-चार कि.मी. चा हा रस्ता... रायरेश्वर आणि केंजळगडासाठी एकच आहे... \"नो ओव्हरटेकींच्या\" बोर्डाजवळ गाड्या लावुन आम्ही रायरेश्वराला नमस्कार घातला... डाव्या-हाताला केंजळगड [मोहनगड / टोपीगड] आमची जणु वाटच बघत होता... गडाकडे जाणारा रस्ता झाडा-झुडुपांनी वेढलेला आहे.. त्यामुळे चुकण्याची जरा जास्तच शक्यता आहे... पावसाळ्यात हा ट्रेक न करणेच चांगले... \nगडाच्या थोडे अलीकडे काही गाई आणि बक-या चरत होत्या... आमचे ते रंगबिरंगी कपडे पाहुन ते जास्तच जवळ येऊ लागले... झाली पंचाईत पळावे म्हटले तरी जागा नाही... धाडस करुन आम्ही तिथेच जरा शांत बसुन राहिलो... नशीब म्हणा... थोड्या वेळाने ते सारे पुढे गेले... जिवात जीव आला.... ��ाही तर काय... \nगडाच्या सुरुवातीलाच असणारा भला मोठा कडा आमच्या कडे बघुन जणु आव्हाणच देत होता... वाटले हा कडा पार करुन जायचे असेल... पण नाही... जरा शोधल्यावर गडाला अगदी लागुन जाणारी एक पाउलवाट दिसली... तिही तितकीच छोटी... घसरले तर सरळ खालच्या गावात...\nसांभाळत.. एकमेकांना धीर देत आम्ही पुढे चालत होतो आणि गडाच्या भिंती आमच्या बरोबर... दरवाजा अजुनही आम्हाला दिसत नव्हता... एव्हाना ऊनही आपली उपस्थिती दाखवु लागले होते... जवळचे पाणी कधीच संपले होते... आता गडाचा दरवाजा शोधण्यापेक्षा पाणी शोधणे गरजेचे वाटु लागले... एका ठीकाणी थेंब - थेंब टपकणारे पाणी सापडले... पाण्याची बाटली त्याखाली ठेऊन भरुन घेतली... खाली साचलेले पाणी डोक्यावर ओतुन घेतले आणि आगे बढ सुरु... काही अंतरावरच किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाणारी वाट सापडली... दगडी कातळात खोदुन ही वाट बनवली आहे.... सुरुवातीला भेटलेला तो कडा आणि हा दरवाजा अगदी एकमेकांच्या विरुध्द आहेत.... \nपाय-या चढुन आम्ही गड माथ्यावर आलो... सगळीकडे हिरवेगार पठार... सुरुवातीलाच एक भग्न मंदिर आपले अस्थित्व आजही सांभाळुन आहे... एवढ्या पावसात.. ऊन - वा-यात हा देवही उभा आहेच ना.... उगाचच आपण [माणुस जातीचा प्राणी..] सुखाच्या मागे धावत असल्याची जाणीव करुन देत..\nमध्यभागी एक कोठारवजा खोली आपली हजेरी लावुन आहे... दोन ठीकाणी चुण्याची घाणी आहेत.. बाकी काही नाही.....\nदुरवर आम्ही पार्क केलेल्या आमच्या गाड्या दिसत होत्या.. अगदीच नखाएवढ्या... सोबत आणलेले पोहे - बिस्कीट त्या खोलीत बसुन चुपचाप खाल्ली.... सभोवतालचे फोटो काढले आणि परतीची वाट धरली...गाडीजवळ परत येईपर्यंत पायाच्या सांध्यांचा जणु खुळ-खूळा झाला होता... आणि त्यातच परत गाड्या घेऊन खाली उतरायचे.....च्या मायला...\nहळु-हळु म्हणा नाहीतर डेड-स्लो म्हणा.. कसेबसे खाली आलो... आणि पुण्याची परतीची वाट धरली... रस्त्यात एका ढाब्यावर मस्त गावरान चिकनवर [कोल्हापुरी] ईथेच्च ताव मारला आणि घराकडच्या ट्रेकला सुरुवात झाली....\nवर्ग: किल्ले, केंजळगड, टोपीगड, भटकंती, मोहनगड\nखरंय... दाट झाडीतला रस्ता फसवतो... आम्ही कमरेइतक्या गवतातून गेलो... त्यातच ढाकोबाच्या वेळी सर्पमित्राने सांगितलेल्या सापाच्या गोष्टी आठवत होत्या. हा ट्रेक पावसाळ्यात करुच नये. पण त्या केंजळगडाच्या कातळाने मैत्रीची साद दिलीय आता. जाइन कधीतरी परत रॉक क्लाइंबिगला...\n१० सप्ट���ंबर, २००९ रोजी ११:११ म.पू.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले...\n११ फेब्रुवारी, २०११ रोजी ११:२३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.